diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0284.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0284.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0284.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,870 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/topics/animal-cruelty", "date_download": "2020-09-27T20:03:37Z", "digest": "sha1:5YXPEEVGZIX4D5S4CMQSFJUN5FGH25A4", "length": 4573, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्वानाचे डोळे फोडले; नागपुरातील संतापजनक घटना\nश्वानाचे डोळे फोडले; नागपुरातील संतापजनक घटना\n भटक्या कुत्रीवर तरुणाचे अनैसर्गिक अत्याचार; ठाण्यात खळबळ\n भटक्या कुत्रीवर तरुणाचे अनैसर्गिक अत्याचार; ठाण्यातील घटनेने खळबळ\nमुंबई: अधू आणि खंगलेल्या भटक्या कुत्र्याला ठार मारलं; वॉचमनवर गुन्हा\nबर्थ डे पार्टीत सिंहाचा छळ\nमंजू विरट्टूच्या शर्यतीत जखमी झालेल्या बैलाचे निधन\nबेंगळुरू: पेटाच्या कार्यकर्त्यांचे प्राणी हिंसेविरोधात आंदोलन\n कुत्र्याला रिक्षाला बांधून फरफटत नेले\nकोंबड्यांच्या झुंजीवर बंदी; लोकांमध्ये नाराजी\nश्वानांवरील अत्याचाराविरोधात कँडल मार्च\nशाकाहारी होण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जनजागृती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/01/blog-post_24.html", "date_download": "2020-09-27T18:53:19Z", "digest": "sha1:KORDAMB5AZV4GRLEJRCPE7M4NU5EFC4C", "length": 12179, "nlines": 61, "source_domain": "www.berkya.com", "title": "चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार- २०१२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याचौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार- २०१२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nचौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार- २०१२ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nबेरक्या उर्फ नारद - मंगळवार, जानेवारी २४, २०१२\nऔरंगाबाद - ओम ह्युमन रिसोर्स अकॅडेमी, एम जी एम वृत्तपत्र विद्या विभाग आणि अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क यांच्या वतीने दैनिके व वृत्त वाहिन्यामधील पत्रकारांना विशेष पत्रकारितेबद्दल चौथास्तंभ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. बीट जर्नालिझमसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी येत्या १० फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nओम ह्युमन रिसोर्स अकॅडेमीने बीट जर्नालिझमसाठी चौथास्तंभ हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिकच्या वार्ताहरापासून ते संपादकापर्यंत कुणीही आपला प्रस्ताव पाठवू शकतो.\nवृत्तवाहिनीच्या stringer पासून सर्व जण आपले विशेष coverage पाठवू शकतात.\nराजकारण, गुन्हेगारी, कोर्ट, प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, सहकार, आरोग्य, शिक्षण, कृषी, क्रीडा, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, पर्यावरण इत्यादी बीट मध्ये पत्रकार काम करतात. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०११ या वर्षी केलेले वृत्त संकलन,कव्हरेज वैयक्तिक माहिती, फोटो प्रवेशिका म्हणून वरिष्ठांच्या सहीने पाठवावे. निवड समितीच्या निर्णयानुसार सन्मान केला जाईल.\nइ मेल आय डी.\nप्रवेशिका पाठविण्याचा पत्ता -\nअप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क,\nद्वारा- एम जी एम वृत्त पत्र विद्या विभाग,\nजे एन ए सी परिसर, सिडको,औरंगाबाद\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडिया�� 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mns-target-vidarbha-after-west-maharashtra-514874/", "date_download": "2020-09-27T20:58:17Z", "digest": "sha1:IAQMA2ISZYY5EOQXWJMN7M5KZC5VABBO", "length": 14230, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पश्चिम महाराष्ट्रानंतर मनसेचे आता विदर्भावर लक्ष | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालि���ेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपश्चिम महाराष्ट्रानंतर मनसेचे आता विदर्भावर लक्ष\nपश्चिम महाराष्ट्रानंतर मनसेचे आता विदर्भावर लक्ष\nलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय सारीपटावर आपल्या खेळीने सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना लक्ष ठेवायला लावणाऱ्या\nलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय सारीपटावर आपल्या खेळीने सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना लक्ष ठेवायला लावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विदर्भातही राजकीय पाळेमुळे घट्ट केली असून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे.\nलोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले. मनसेने आपल्या राजकीय खेळीने अल्पावधीतच शतकी इतिहास असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या तोंडचे पाणी पळवून दखल घ्यायला लावली. लोकसभा निवडणुकीत विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात त्याचे प्रत्यंतर आले. मनसेची राजकीय खेळी दमदार होती का, याचे उत्तर चार दिवसाने होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर मनसेने आता आपले लक्ष विदर्भावर केंद्रित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी जास्तीत जास्त जागा मनसे लढविणार आहे.\nगेल्या निवडणुकीत मनसेने विदर्भात अगदीच काही जागा लढविल्या होत्या. त्यात अपेक्षेनुसार यश आले नसले तरी अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली होती. बहुतांश ठिकाणी मनसे उमेदवाराला मिळालेली मते दुसरा उमेदवार निवडून येण्यास वा पराभूत होण्यास कारणीभूत ठरली होती. या पाश्र्वभूमीवर मनसेने काम सुरू केले आहे.\nमनसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा तीन दिवसांचा दौरा नुकताच पूर्ण केला. ४४.६ तापमान असतानाही अतिदुर्गम व मूळ बल्लारशा मतदारसंघातील पोंभुर्णा या जंगलाने वेढलेल्या तालुक्यापासून त्यांनी संपर्क दौरा सुरू केला. तेथील समाज भवनात झालेल्या मेळाव्यात विविध पक्षातील अनेक तरुणांना मनसेत प्रवेश केला. बल्लारशा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, जिवती, गोंडपिंपरी, चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथे आढावा बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत दमदारपणे उतरायचे आहेच, पण जनहितार्थ कामे करणे हे मनसेचे पहिले कर्तव्य आहे. राजकारण वा निवडणूक हे त्याचे माध्यम आहे.\nजनहितार्थ कामे करून नागरिकांची मने जिंका, कामाचा वेग वाढवा, सर्वसामान्य जनतेशी संवाद वाढवा, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा, शाखा विस्तार करा, आदी सूचना करून हेमंत गडकरी यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.\nविदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने जणून घेऊन तसा अहवाल पक्षाचे पर्यवेक्षक आमदार प्रवीण दरेकर व पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविला जाईल. किती जागा लढवायचा, आदी सर्व निर्णय राज ठाकरे जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशॅडो कॅबिनेटद्वारे मनसे नेते ठेवणार सरकारवर नजर\nMaha Adhiveshan गोरेगाव येथील नेस्को मैदानावर राज गर्जना\nलॉकडाउन की अनलॉक या संभ्रमात ठाकरे सरकार : मनसे\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘बुद्ध धम्माचे ज्ञान मिळविण्यास पाली भाषेचा अभ्यास आवश्यक’\n2 गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता हापूस आंबाही – मुख्यमंत्री\n3 लातूर धान्य महोत्सवात एक कोटीवर उलाढ���ल\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2020-09-27T21:14:52Z", "digest": "sha1:FKAIQZ7NFSPNP2BSA55VV3BBQHOJV7UH", "length": 4334, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केन रदरफोर्ड - विकिपीडिया", "raw_content": "\nकेनेथ रॉबर्ट केन रदरफोर्ड (ऑक्टोबर २६, इ.स. १९६५:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा न्यू झीलँडचा संघनायकही होता.\nन्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९६५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-should-not-be-part-of-mega-alliance-ramdas-athawale-125214/", "date_download": "2020-09-27T20:59:08Z", "digest": "sha1:G4LEP7DV63JSKX2PDLO4XEMUK744M6EF", "length": 13944, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज-उद्धव एकत्र येणे यापुढे अशक्यच -आठवले | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराज-उद्धव एकत्र येणे यापुढे अशक्यच -आठवले\nराज-उद्धव एकत्र येणे यापुढे अशक्यच -आठवले\nशिवसेनेचे काही नेतेच मनसेला महायुतीत सामील होण्याचे आवतण देत आहेत. मग माझ्याप्रमाणेच त्यांनाही आता ‘सामना’मधून झोडपून काढा, असे सांगत राज आणि उद्धव यापुढे कधीही एकत्र\nशिवसेनेचे काही नेतेच मनसेला महायुतीत ���ामील होण्याचे आवतण देत आहेत. मग माझ्याप्रमाणेच त्यांनाही आता ‘सामना’मधून झोडपून काढा, असे सांगत राज आणि उद्धव यापुढे कधीही एकत्र येण्याची शक्यता नाही, अशी भविष्यवाणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी केली.\n‘महाआघाडीत मनसे येणार का’, या चर्चेला आता टाळे ठोका, असे आवाहन करतानाच भाजपच्या नेत्यांनीसुद्धा यापुढे राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेणे बंद करावे, अशी मागणीही त्यांनी केली. यापुढे ‘टाळीच्या’ विषयाला ‘टाळा’ लावण्यात आल्याची भूमिका शिवसेनेने जाहीर केली असताना भाजप नेत्यांनी राज यांच्या भेटी घेऊन महायुतीत दरी निर्माण करू नये, असेही ते म्हणाले.\nमहायुतीत मनसेला घेण्याबाबत टाळीसाठी हात प्रथम शिवसेनेनेच पुढे केला होता. तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह सारेचजण गेली काही वर्षे मनसेने महायुतीत यावे यासाठी प्रयत्न करत होते. मनसेला महायुतीत घेण्यास माझा पहिल्यापासून विरोध होता. मात्र साऱ्यांचीच इच्छा असेल तर मी आडवा कशाला येऊ म्हणूनच माझा विरोध मी मागे घेतला होता. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रातून माझ्यावर टीका करताना यापुढे चौथा गडी नको अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे महाआघाडीत मनसेला घेण्याचा विषय उद्धव ठाकरे, मुंडे आणि मी लवकरच बैठक घेऊन निकाली काढू, असे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले.\nलोकसभेसाठी रिपाइंला किमान चार जागा आणि विधानसभेसाठी तीस ते ३५ जागा मिळाल्या पाहिजेत अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.\nआंबेडकर स्मारकासाठी आंदोलनाचा इशारा\nइंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात येऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र या जागेवर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. एवढेच नव्हे तर याबाबत समिती नेमण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सरकारने स्मारकाचे काम सुरू न केल्यास रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.\nत्याचबरोबर रेसकोर्सचा भाडेकरार रद्द करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवावे अशीही मागणी त्यांनी केली.\nसामनातून माझ्यावर टीका झाली. त्यानंतर सेनेचेच नेते रामदास कदम यांनी राज-उद्धव यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडली. अशीच भूमिका अन्य सेना नेतेही मां��त असून त्यांच्यावरही टीकेचा आसूड ओढणार का, असा सवालही आठवले यांनी केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 वेगवेगळ्या पर्यायांनंतरही तिकीट खिडक्यांनाच पसंती\n2 पालिका कर्मचाऱ्यांचे शरद रावांनी वाटोळे केले\n3 कोकण रेल्वेच्या काही गाडय़ांच्या वेळांमध्ये बदल\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/jalgaon-the-market-for-pure-gold/", "date_download": "2020-09-27T19:20:24Z", "digest": "sha1:TZTTFWBOB5VNBC4POMKAQIRYK32F2DPG", "length": 8633, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeinfo-typeउद्योग-व्यवसायजळगाव – शुध्द सोन्याची बाजार���ेठ\nजळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ\nOctober 25, 2015 smallcontent.editor उद्योग-व्यवसाय, ओळख महाराष्ट्राची, जळगाव\nशुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.\nजळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे.\nयेथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर प्रसिध्द आहेत. या शहरात मराठीसोबतच अहिराणी बोलीही बोलली जाते.\nनांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला\nतेलहरा – अकोला जिल्ह्यातील छोटे शहर\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nमिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/may/", "date_download": "2020-09-27T18:48:42Z", "digest": "sha1:SN2INE7ZUX4EGXN7JALBNWU4WESS4QG5", "length": 4385, "nlines": 118, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "मे - दिनविशेष", "raw_content": "\n३० एप्रिल – मृत्यू\n३० एप्रिल – जन्म\n३० एप्रिल – घटना\n३० एप्रिल – दिनविशेष\n२९ एप्रिल – मृत्यू\nभारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन\nमे महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष\n१ मे – महाराष्ट्र दिन / गुजरात दिन\n११ मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन\n१५ मे – भारतीय वृक्ष दिन\nमे महिन्यातील जागतिक दिनविशेष\n१ मे – जागतिक कामगार दिन\n३ मे – जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन\n४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन\n५ मे – युरोप दिन\n६ मे – आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन\n८ मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन\n१२ मे – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.\n१७ मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन\n१८ मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन\n२० मे – जागतिक हवामान विज्ञान दिन\n२२ मे – जागतिक जैवविविधता दिन\n२५ मे – आफ्रिकन मुक्ती दिन\n२९ मे – जागतिक पचन स्वास्थ्य दिन\n३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन\nसोशल मीडिया वर फॉलो करा\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nसोशल मीडिया वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-election-2019-two-opinion-congress-over-supporting-shiv-sena-what-will-be-math-power/", "date_download": "2020-09-27T20:09:25Z", "digest": "sha1:TZAEVDXJ24ENCKO3QYBUVJNPZPRRYHNR", "length": 32005, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित? - Marathi News | Maharashtra Election 2019: Two opinion in Congress over supporting Shiv Sena; What will be the math of power? | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड��रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित\nमहाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत.\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित\nनागपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसत आहे. अशातच काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचा कुठलाही आमदार शिवसेनेसोबत जाऊ इच्छित नाही असे वक्तव्य प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे. तर कुठल्याही स्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सेनेला सशर्त पाठिंबा देण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले.\nया दोन्ही नेत्यांनी नागपुरात बुधवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेस पक्ष हा विचारधारेला पकडून चालणारा पक्ष आहे व कार्यकर्तेदेखील त्याच दिशेने काम करतात. विचारधारेशी संलग्न राहूनच आमदारांनी निवडणूक जिंकली. यात अनेक तरुण आमदारदेखील निवडून आले. यातील एकाही आमदाराला शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे व जो काही निर्णय होईल तो संयुक्तपणेच होईल, असे प्रतिपादन नितीन राऊत यांनी केले आहे.\nतर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासंदर्भात वक्तव्य केले. महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. राज्यात राजकीय तिढा भाजपामुळे निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीची भूमिका जी आहे तीच आमची आहे. सेनेला पाठिंबा देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतु भाजपच्या हाती सत्ता येता कामा नये हेच आमच्या बहुसंख्य आमदारांचे मत स्पष्ट आहे. ते आम्ही पक्षश्रेष्ठींना कळविले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.\nदरम्यान, काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी मुंबईत संजय राऊतांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला होता. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर शरद पवार आणि सोनिया गांधींनी मिळून यावर तोडगा काढावा. भाजपापेक्षा शिवसेना केव्हाही चांगलीच आहे. देवेंद्र फडणवीस यांना भागवतांचा सल्ला घ्यावा लागतो. भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये बराच फरक आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही हल्लाबोल केला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nस्थायी समितीची सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर\nCoronavirus:...मग ‘या’ दोन्ही वेळांशी पंतप्रधान नरेंद्र म���दींचे काही पंचांगी नाते आहे काय\nCoronavirus: कमलनाथ यांच्या 'त्या' प्रेस कॉन्फरन्सला गेलेल्या पत्रकाराला कोरोना; मुलीकडून संसर्ग\nकोरोना विरोधातील लढाईसाठी प्रशासनाची मदत करा, प्रियंका गांधींचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवाहन\nMadhya Pradesh: सपा-बसपाच्या साथीने मध्यप्रदेश विधानसभेत भाजपानं विश्वासदर्शक ठराव जिंकला\nCoronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\nमेसेज डिलीट केला म्हणजे पुरावा नष्ट होत नाही डेटा रिकव्हर करता येतो\nकरिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nराज्य शासनाच्या सीटी स्कॅन दरनिश्चिती विरोधात 'महाराष्ट्र रेडिओलॉजी' संघटना न्यायालयात जाणार\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यवाहांनी दिला पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या श���भेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/uttar-pradesh-assembly-news/uttar-pradesh-election-results-2017-sunil-bansal-leader-behind-bjp-victory-1431262/", "date_download": "2020-09-27T19:57:21Z", "digest": "sha1:3C2YDSIWNKO5LMH33P3BCT5M52TVNENB", "length": 13366, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uttar Pradesh Election Results 2017 SUNIL BANSAL LEADER BEHIND BJP VICTORY | या चाणक्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपला विजयश्री | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ »\nया ‘चाणक्या’मुळे उत्तरप्रदेशात भाजपला विजयश्री\nया ‘चाणक्या’मुळे उत्तरप्रदेशात भाजपला विजयश्री\nराजस्थानमधील नेता ठरला उत्तरप्रदेशातील विजयाचा शिल्पकार\nसुनील बन्सल (संग्रहित छायाचित्र)\nउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दिमाखदार विजय मिळाला आहे. भाजपच्या या विजयाचे श्रेय अमित शहा यांना दिले जात असले तरी सुनील बन्सल यांच्या चाणक्यनितीमुळेच भाजपला हे घवघवीत विजय मिळाले आहे.\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या विजयात उत्तरप्रदेशचे मोलाचे योगदान होते.८० पैकी ७२ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत व्हावी यासाठी भाजपने कंबर कसली होती. भाजपची धूरा सोपवण्यात आली होती ती सुनील बन्सल यांच्याकडे. अमित शहा यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे सुनील बन्सल हे उत्तरप्रदेशमध्ये सुनीलजी म्हणून परिचित आहेत.\nसुनील बन्सल हे मूळचे राजस्थानमधील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय असलेले ४७ वर्षीय बन्सल हे अमित शहा यांच्या मर्जीतले नेते झाले. लोकसभेतील विजयात सुनील बन्सल आणि अमित शहा यांच्या मेहनतीमुळेच भाजप – अपना दलला विजय मिळाले होते. याविजयामुळे शहा यांचा बन्सल यांच्यावरील विश्वास आणखी वाढला आणि बन्सल यांची उत्तरप्रदेशमधील महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nविधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतानाच सुनील बन्सल यांनी राज्यात भाजपच्या उणीवा हेरल्या आणि लागलीच त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा ग्रामीण भागात जनसंपर्क दांडगा नव्हता. बन्सल राज्यात सक्रीय होताच २०१५ मध्ये उत्तरप्रदेशमधील पंचायत समिती निवडणुकीत भाजप तीन हजारहून अधिक जागांवर लढला. यात भाजपला अवघ्या साडे तीनशे जागांवर विजय मिळाला होता. पण या निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात यश आले.\n२०१६ पर्यंत बन्सल यांनी १.२८ लाख बूथपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांची फौज तयारी केली. याशिवाय भाजप हा उच्चवर्णीयांचा पक्ष असल्याची प्रतिमा होती. पण बन्सल यांनी प्रतिमा बदलताना बूथ लेव्हलवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला. दलित,ओबीसी, महिला आणि तरुणांशी पक्षाचा संवाद वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. याशिवाय खासदारांनी मोदी आणि अमित शहा यांच्या सभेत हजेरी लावण्याऐवजी उमेदवारांना मैदानात उतरुन मदत करावी अशा सूचना त्यांनी जारी केल्या. बन्सल यांच्या या मेहनतीने कमळ फुलले असून भाजपला बन्सल यांच्या रुपाने आधुनिक चाणक्य लाभल्याची चर्चा रंगली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 लोकशाहीत भूलथापा देऊन मते मिळतात; अखिलेश यादव यांचा भाजपला टोला\n2 Uttar Pradesh Assembly Election Results 2017: नोटाबंदीनंतरही उत्तरप्रदेशमध्ये ‘हर हर मोदी’\n3 हिंमत असेल तर भाजपने व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे: मायावतींचे खुले आव्हान\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/even-at-age-60-the-most-potent-drug-you-can-have-a-partner-is-satisfied-and-at-home/", "date_download": "2020-09-27T19:34:02Z", "digest": "sha1:HJEALHETZATVKJB75A7LTPQ3DVP7QZER", "length": 9180, "nlines": 103, "source_domain": "boldnews24.com", "title": "60 व्या वर्षीदेखील पार्टनरला करू शकता 'संतुष्ट', घरीच बनवा 'हे' सर्वात ताकदवान औषध | Even at age 60, the most potent drug you can have a partner is 'satisfied', and at home | boldnews24.com", "raw_content": "\n60 व्या वर्षीदेखील पार्टनरला करू शकता ‘संतुष्ट’, घरीच बनवा ‘हे’ सर्वात ताकदवान औषध\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांचा सेक्स स्टॅमिना कमी होत जातो. यामुळे ते आपल्या पार्टनरला संतुष्ट करण्यात यशस्वी होत नाहीत. यामुळे नात्यातही कटुता येते. आज आपण एका अशा औषधाबाबत जाणून घेणार आहोत ज्याचं सेवन करून पुरुष 60 वर्षांचे असतानाही 20 वर्षांचा स्टॅमिना मिळवू शकतात. सविस्तर जाणून घेऊयात त्या घरगुती औषधाबद्दल.\nबरदादचे दूध- 200 ग्रॅम\nताल मिश्री- 100 ग्रॅम\nया सगळ्यांना एकत्र करून दळून घ्या. याच्या लहान गोळ्या तयार करा. तुमचं हे औषध तयार असेल. काही वेळ उन्हात वाळवल्यानंतर त्याला एका डब्यात भरून ठेवा.\nतुम्ही या औषधाचे सेवन रोज सकाळी आणि संध्याकाळी करू ���कता. सौम्य कोमट अर्धा कप पाण्यासोबत तुम्ही एकेक गोळी घेऊ शकता. याचा परिणामही लगेच दिसून येतो. याच्या रेग्युलर सेवनाने तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीही 20 वर्षांचा स्टॅमिना आणि ताकद मिळवू शकता. यामुळे तुम्ही पार्टनरला खुश ठेवू शकता. या औषधामुळे शीघ्रपतन, पेनिसचा ढीलेपणा, नपुंसकता, इरेक्शन संबंधित अडचणी अशा अनेक समस्या दूर होतात. हे औषध अधिक वयाच्या पुरुषांसाठी जास्त फायदेशीर आहे.\n‘या’ 4 गोष्टींवरून समजून जा की ती तुमच्यावर ‘लट्टू’ आहे\nअभिनेत्री करिश्मा तन्नानं शेअर केले रेड मोनोकनीतले ‘BOLD’ फोटो \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \nसुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा ट्रेलर पाहून खूपच...\nतलाकच्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी...\nसुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले- ‘माझा...\n2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का \nसतत कंडोमचा वापर केल्यानं निर्माण होऊ शकतात ‘हे’...\nखूपच गरीबीत गेलंय रश्मी देसाईचं ‘बालपण’ \nकोरोनाग्रस्त असाल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर...\n‘फीमेल कंडोम’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का \n‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या नादात हजारो लोकांचं कोटींचं...\n‘न्यूड’ फोटोशुटमध्ये काय काय होतं \nगुलाबी थंडीत ‘SEX’ साठी बेस्ट वेळ कोणती \n‘या’ 4 गोष्टींवरून समजून जा की ती तुमच्यावर...\nमाऊथ फ्रेशनर, मिंट, च्युइंगम खात असाल तर सावधान...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://iswonline.org/Language-School-Blog/9036310", "date_download": "2020-09-27T19:27:01Z", "digest": "sha1:CP35TAA52OV6XUSOLSG2CWB7NZ34Z2GE", "length": 11241, "nlines": 103, "source_domain": "iswonline.org", "title": "India Society of Worcester - ISW Marathi Shala celebrated - Virtual GudhiPadva", "raw_content": "\nमराठी शाळेचा (virtual) गुढीपाडवा कार्यक्रम (एप्रिल १९, २०२०)\nदरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आपल्या ISW मराठी शाळेने गुढी-पाडव्याच्या कार्यक्रमाची तयारी महिनाभर आधी पासून चालू केली होती. सर्व मुले, त्यांना सादर करायच्या कविता , गाणी , उतारा वाचन यांची जय्यत तयारी करत होती. पण फक्त थोडासा फरक हा होता , की दर वर्षी आम्ही आमच्या शाळेच्या ठिकाणी मोठ्या हॉल मध्ये जमून, पॉट लक करून सर्वजण ( शाळेची मुले, पालक , शिक्षक आणि परिवार ) एकत्र जेवण करतो, तसे न करता, या करोना च्या वातावरणात हा सण आम्ही virtually साजरा केला.\nशाळेच्याच वेळेत सर्व मुले आणि त्यांचे पालक नटून सजून कॉम्पुटर समोर बसून या समारंभात सहभागी झाले.\nआमच्या सगळ्या मुलांनी ‘ गणपती तुझे नाव चांगले’ ही गणपतीची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली.सगळ्या उपस्थित असलेल्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, आपल्या जवळ खास यानिमित्ताने ठेवलेल्या छोट्याश्या गुढीला वंदन केले.\nशारव ने गुढी- पाडव्याचे महत्व यावरील एक उतारा वाचून हा सण का व कसा साजरा केला जातो, त्याचे आपल्या मराठी वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे असलेले महत्व, त्या दिवशी घरोघरी कशी गुढी उभारली जाते, हा दिवस हिंदू वर्षातील पहिला दिवस आहे, पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा दिवस आहे, अशी बरीच माहिती दिली.आरुष, स्वानंद , प्रांजली यांनी मिळून अवयवांचे गाणे अत्यंत छान पद्धतीने सादर केले, सादर करताना त्यांच्या एकत्रित काम करण्याच्या पद्धतीचे सर्व पालकांकडून भरपूर कौतुक झाले. त्यानंतर आमच्या लहान वर्गातील अवनी , सान्वी, विवान , अनिशा , श्रेया या मुलांनी ‘ तूच माझी आई का’ नावाचे एक छोटुकले नाटक सादर केले.सगळ्यांनीच खूप छान मेहनत घेऊन, सगळे अंक, बाराखडी , वार , तिथी याचे पाठांतर करून ते या नाटुकल्या अंतर्गत सादर केले.सगळ्या मावश्या, काका, यांनी या छोट्या शिलेदारांचे मनापासून कौतुक केले.\nआपल्या bmm पाठ्यपुस्तकातील सगळ्याच मुलांच�� लाडके असलेले ‘ घड्याळाचे गाणे ‘ साकेत ने अगदी खणखणीत आवाजात तोंडपाठ म्हणून सगळ्यांचीच शाबासकी घेतली तर त्याचीच मोठी बहीण तृष्णा हिने ‘ एक छानशी ‘ बबलगम’ नावाची कविता अस्खलित आणि स्पष्ट पणे सादर केली. आर्यन ने ‘शुभंकरोती कल्याणम आणि भीमरूपी महारुद्रा ‘ हे दोन श्लोक - जे त्याचे बाबा त्याच्याकडून रोज म्हणवून घेतात, मनापासून म्हणले. शमिका ने या सध्याच्या करोना lockdown मध्ये घरी राहून ती काय वेगवेगळ्या गोष्टी करत ती हा घरात बसून राह्यचा वेळ कसा सत्कारणी लावते, तसेच या परिस्थिती बद्दल तिचे काही विचार हे सगळे लिहून त्याचे वाचन सादर केले.\nतर ध्रुव आणि स्वरा या आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना नेमून दिलेले ‘ कपिला आणि जेनी ‘ आणि ‘पाहुणे’ हे उतारे स्वच्छ, शुद्ध आणि स्पष्ट उच्चरात वाचून सादर केले.\nएकूण कार्यक्रम जरी ऑनलाईन साजरा होत होता तरीही प्रत्येक मुलाची उपस्थिती आणि सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाला आमच्या शाळेच्या इतर काही शिक्षिका आणि आमच्या डायरेक्टर मॅडम ही उपस्थित होत्या. प्रत्यक्ष रित्या जरी भेटता आले नाही, तरीही या अशा आगळ्या वेगळ्या स्वरूपात गुढी पाडव्यानिमित्त भेटून मुले आणि पालक मंडळी एकदम खुश झाली यात मात्र शंका नाही.\nगुढी उभारली सुख-समृद्धीची, जमुनी आगळ्या स्वरूपे\nमराठीची गोडी वाढवू, उन्नत करू, बालचमू रूपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/union-budget-2019-nirmala-sitaraman-can-make-announcement-for-water-crisis-in-bdget-modi-government-mhsd-386336.html", "date_download": "2020-09-27T19:45:50Z", "digest": "sha1:5QC3DXNYFXHXMKDSVMZOVLPFOUIPGIKX", "length": 20804, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते 'ही' मोठी घोषणा union budget 2019 nirmala sitaraman can make announcement for water crisis in bdget modi government mhsd | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा ची���ला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nपाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते 'ही' मोठी घोषणा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nपाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते 'ही' मोठी घोषणा\nUnion Budget 2019, Nirmala Sitaraman, Modi - पाऊस कमी असल्यानं देशावर पाणी संकट वाढतंय. त्याचा परिणाम बजेटमध्ये पाहायला मिळेल.\nमुंबई : पाऊस कमी असल्यानं देशावर पाणी संकट वाढतंय. त्याचा परिणाम बजेटमध्ये पाहायला मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये घराघरात पाणी पोचवण्याची आणि पाणी साठा करण्याबद्दल घोषणा करू शकतात. नीरांचल योजनेसाठी फंड वाढवला जाईल. प्रत्येक घरासाठी जल योजनेसाठी रक्कम वाढवली जाईल. सरकार 2024पर्यंत प्रत्येक घरात पाणी मिळेल, यावर जोर देतंय. नीती आयोगानं देशात पाण्याच्या संकटावरचा अहवाल सादर केलाय. त्यात देशासाठी धोक्याची घंटा दिसतेय. या अहवालात म्हटलंय की, 2030पर्यंत देशाच्या 40 टक्के लोकसंख्येकडे प्यायचं पाणी नसेल. यात दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसहित 21 शहरांचा समावेश आहे. पाणी संकटामुळे पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडू शकते. यामुळे GDPचंही नुकसान होईल.\nदेशातलं पाणी संकट दूर करण्यासाठी सरकार मोठी पावलं उचलायच्या तयारीत आहे. सूत्रांनी सांगितल��ल्या माहितीनुसार नीरांचल योजनेसाठी फंड वाढवले जातील. प्रत्येक घरात पाणी पोचवण्यासाठी रक्कम वाढवली जाईल. मोदी सरकारनं 2024पर्यंत देशातल्या सर्व घरात पाणी पोचवण्याचं लक्ष्य ठेवलंय.\nFSSAI नवा नियम, जाडेपणा वाढवणाऱ्या पदार्थांवर आता कडक निर्बंध\nबँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत मग होईल 'हे' नुकसान\nकाय आहे नीरांचल योजना\nभारत सरकारनं नुकतीच नीरांचल राष्ट्रीय वाॅटरशेट परियोजनेसाठी आंतरराष्ट्रीय बँकेसोबत कर्जाच्या संबंधी करारावर सह्या केल्यात. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयद्वारा सहा वर्षांसाठी ( 2016-21 ) लागू केलीय. यामुळे जलविज्ञान आणि जल व्यवस्थापन, कृषी उत्पादन प्रणाली, पंतप्रधान कृषी सिंचन योजना यांना मदत मिळेल. या योजनेसाठी एकूण बजेट 2142 कोटी रुपये आहे. यात 1071 कोटी रुपये सरकारचा हिस्सा आणि 50 टक्के आंतरराष्ट्रीय बँकेची मदत आहे.\nभारताच्या विजयाने पाकिस्तान खूश, सेमीफायनलची समीकरणे बदलली\nकाय असतं पूर्ण बजेट\nनवं सरकार आल्यानंतर वर्षभराच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केला जातो. यालाही पूर्ण बजेट म्हटलं जातं. यानुसार सरकारची मिळकत आणि खर्च सरकार जाहीर करतं. हे पूर्ण वर्षाकरता असतं. पूर्ण बजेटच्या आकड्यांवरून सरकार संसदेला येणाऱ्या आर्थिक वर्षात कशावर किती खर्च केला जाईल, ते सांगतं. 5 जुलैला पूर्ण बजेट सादर होईल.\nVIDEO: मुसळधार पावसानं प्लॅटफॉर्मवरच आला धबधबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2020-09-27T20:16:23Z", "digest": "sha1:G22SMGKHXULFRCJKNSI4EB5SQS4X6DQV", "length": 3076, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ११२४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\nवर्षे: ११२१ - ११२२ - ११२३ - ११२४ - ११२५ - ११२६ - ११२७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nएप्रिल २७ - डेव्हिड पहिला स्कॉटलंडच्या राजेपदी.\nडिसेंबर १३ - पोप कॅलिक्स्टस दुसरा.\nLast edited on १३ नोव्हेंबर २०१४, at १०:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१४ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/movie-review-a-rainy-day-the-film-has-been-crafted-brilliantly-361435/", "date_download": "2020-09-27T18:49:45Z", "digest": "sha1:3FMR4ZWTMM4GQXOX5G7OWRDY52U4XQQN", "length": 17398, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अबोध मनात दडलेल्या अनुभवांचा पाऊस | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअबोध मनात दडलेल्या अनुभवांचा पाऊस\nअबोध मनात दडलेल्या अनुभवांचा पाऊस\nसबंध समाजाला भ्रष्ट��चाराने ग्रासले आहे याची चीड वेगवेगळ्या आंदोलनातून व्यक्त झाली, नेहमीच होत आली आहे.\nसबंध समाजाला भ्रष्टाचाराने ग्रासले आहे याची चीड वेगवेगळ्या आंदोलनातून व्यक्त झाली, नेहमीच होत आली आहे. परंतु, कळत-नकळत सर्वसामान्य माणसेही भ्रष्टाचारी व्यवस्थेचा भाग बनली आहेत असे जाणवते. एका सुखवस्तू दाम्पत्यामधील नात्याच्या ठिकऱ्या उडण्यासाठी हा भ्रष्टाचार कसा कारणीभूत\nठरतो याचे अतिशय तरल, सूक्ष्म आणि सूचक पद्धतीने चित्रण करणारा ‘ए रेनी डे’ हा चित्रपट आहे. छायालेखन आणि ध्वनी यांचा अचूक मेळ साधल्याने प्रेक्षकाला दृक्श्राव्य मेजवानी देणारा हा चित्रपट आहे. सबंध चित्रपटातील घटना, अनिकेत-मुग्धा यांच्या मनात उठलेले वादळ या सगळ्याला पाऊस साक्षीदार आहे. एखाद्या व्यक्तिरेखेसारखा पाऊस हा या चित्रपटाचा अविभाज्य भाग बनून प्रेक्षकांसमोर येतो. ध्वनी हाही एकप्रकारे व्यक्तिरेखेसारखा चित्रपटात आला आहे.\nअनिकेत आणि मुग्धा हे गोव्यात आलिशान, प्रशस्त घरात राहणारे सुखी दाम्पत्य. कॉपरेरेट कंपनीत उच्च पदावर नोकरी करणारा अनिकेत महत्त्वाकांक्षी आहे. जगातील सगळी सुखं त्याला स्वत:साठी आणि आपली बायको मुग्धासाठी मिळविण्याचा काहीसा अतिरेकी हव्यास आहे. मुग्धा एक गृहिणी आहे. अनिकेतची बढती आणि मुग्धा आई होणार आहे अशा दोन गोड बातम्या घेऊन अनिकेत आनंदात घरी येतो. मुग्धा आषाढातल्या घनगर्द पावसात भिजून नुकतीच आरशासमोर येऊन उभी राहते. अनिकेत मुग्धाला दोन्ही गोड बातम्या सांगतो आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी काय काय करायचे ठरविले आहे याची मोठी यादी अनिकेत अतीव आनंदात मुग्धाला सांगतो. परंतु मुग्धाला आनंदही होत नाही नि दु:खही. ती अनिकेतच्या लहानपणची एक आठवण त्याला सांगते. अनिकेत ती आठवण ऐकून चपापतो पण दुर्लक्ष करतो. परंतु अनिकेतच्या आयुष्यातील पूर्वी घडून गेलेल्या घटना याबद्दल मुग्धा त्याला सांगू लागते आणि अनिकेत गोंधळून जातो. तो आपल्या मानसोपचारतज्ज्ञ मित्राची म्हणजे अजिंक्य देवची भेट घेऊन त्याला याबाबत सांगतो. अनिकेतच्या बाबतीत घडलेल्या, त्याने पद, प्रतिष्ठा, पैसा मिळविण्यासाठी केलेल्या कंपनीच्या कामातील भ्रष्टाचाराच्या घटना आणि अन्य भयंकर घटनांमुळे मुग्धा-अनिकेत यांच्या सुखी कुटुंबात संघर्ष होतो. त्यांच्या दोघांच्याही आनंदावर विरजण पडते. आपल्या बायकोला आपण कधीही सांगितल्या नाहीत अशा घटना तिला तंतोतंत तपशीलवार कशा समजल्या म्हणून तो अनिकेत अस्वस्थ होतो.\nचित्रपटाची गोष्ट छोटीशी आहे. परंतु कॉपरेरेट कंपन्यांचा खोटेपणा, प्रसंगी आपले ईप्सित साध्य करण्यात मोडता घालणाऱ्या व्यक्ती, संघटना यांना चिरडून टाकण्याची वृत्ती यावर चित्रपट प्रकाशझोत टाकतो. मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावे यांनी अतिशय सजगपणे मुग्धा आणि अनिकेत या व्यक्तिरेखा परिणामकारकरीत्या साकारल्या आहेत. चित्रपटाची लांबी कमी असली तरी आशय आणि सूचक पद्धतीने केलेली मांडणी यामुळे आजच्या समाजातील भ्रष्टाचारी व्यवस्था आणि त्याचा एक भाग असलेले लोक हे आपल्या बाजूला किती बेमालूमपणे सगळे राबवले जात आहे याची जाणीव प्रेक्षकाला तीव्रतेने करून देतो.\nदिग्दर्शन-लेखन-छायालेखन-ध्वनी आणि संकलन यांच्या मिलाफातून अप्रतिम चित्रचौकटी हे चित्रपटाचे सामथ्र्य आहे. अनिकेतच्या मेंदूतील आठवणींचे कप्पे एक एक करून उलगडतात, मृणाल कुलकर्णीच्या अबोध मनात दडलेल्या घटना स्वप्न सिद्धान्तात उलगडतात. पावसाळी मेघयुक्त आकाश, छत्री, घर, तुळस, आरसा, झोपाळा, अमूर्त चित्रे याचा प्रतिकात्मक वापर केला आहे. रंगांची सूचकात्मकता दिसते. स्त्रीची करुणा, वासना ही रूपके येतात तर पुरुषी रूपके अहंकार, लोभ, क्रूरता अशी आहेत. अजिंक्य देवची व्यक्तिरेखा हे मानवी सुप्त इच्छांवर अंकुश ठेवणारी सदसद्विवेकबुद्धीची द्योतक आहे. कधी झिमझिमता कधी धुवांधार कोसळणारा पाऊस याचा दिग्दर्शकाने अतिशय समर्पक पद्धतीने वापर केला आहे.\nनिर्माती – डॉ. प्रियांका बिडये तालक\nकथा-दिग्दर्शन – राजेंद्र तालक\nपटकथा – राजेंद्र तालक, अभिराम भडकमकर\nसंवाद – अभिराम भडकमकर\nकला दिग्दर्शक – अजित दांडेकर\nछायालेखक – संजय जाधव\nसंकलक – विद्याधर पाठारे\nध्वनिसंयोजन – रेसूल पूकूट्टी, अमृत प्रीतम दत्ता\nसंगीत – अशोक पत्की\nकलावंत – मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, संजय मोने, अजिंक्य देव, किरण करमरकर, मनोज जोशी, शैला कामत, मीनाक्षी मार्टिन्स, प्रिन्स जेकब, हर्ष छाया, नेहा पेंडले, सुलभा आर्य.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘एनएफडीसी’चा मराठी चित्���पट ‘२० म्हंजे २०’\nफ्लॅशबॅक : अन् गोरी गोरी पारू…\nReema Lagoo VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले काही सीन\nआता कपिल शर्मा देखील ‘सैराट’ होणार..\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 मालिकांच्या प्रभावातलं‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’\n2 दिग्दर्शक रोहित शेट्टीची अ‍ॅक्शन छोटय़ा पडद्यावर\n3 ऋत्विक आणि आशा नेगी ‘नच बलिये ६’चे विजेते\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/need-to-tally-about-private-hospitals-profit-and-expenses-says-maharashtra-health-minister-rajesh-tope-scj-81-2160578/", "date_download": "2020-09-27T20:36:58Z", "digest": "sha1:PJIXRBYG5FGOGGQGOV2FBI3TJYWDGNO7", "length": 18399, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Need to tally about private hospital’s Profit and Expenses Says Maharashtra Health Minister Rajesh Tope scj 81 | पंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष खर्च तपासा- आरोग्यमंत्री राजेश टोपे | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष खर्च तपासा- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nपंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष खर्च तपासा- आरोग्यमंत्री राजेश टोपे\nखाटांची मोठा कमतरता, रुग्णांचे हाल\nमुंबई: करोनाच्या आजारात मुंबईत हजारो रुग्णांची परवड होत असताना बहुतेक खासगी पंचतारांकित रुग्णालये रुग्णांची लूटमार करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्��ा एपिडेमिक अॅक्ट १८९७ चे काटेकोर पालन झाले पाहिजे तसेच रुग्णालयांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी पंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष रुग्णावरील उपचारासाठी येणारा खर्च तपासण्याचे आदेश आपण दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\n“मुंबईत करोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा नाहीत. रुग्णसंख्या वाढत असून महापालिका खाटा वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खूप जास्त खाटांची गरज असून मोठ्या खासगी व ट्रस्ट रुग्णालयांनी आता तरी सामाजिक दायित्व मानून जास्तीतजास्त खाटा सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत”, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nयासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवासस्थानी मुंबईतील मोठ्या खासगी रुग्णालयांची संघटना व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. मुख्य सचिव अजोय मेहता, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, महात्मा फुले जन आरोग्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईतील पंचतारांकित रुग्णालये रुग्णांची वारेमाप लुबाडणूक करत असल्याचे पुरावेच डॉ. सुधाकर शिंदे यांनी सादर केले. सरकारने करोनाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन एपिडेमिक अॅक्ट १८९७, डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट २००५, अत्यावश्यक सेवा कायदा २०११ व बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० लागू करून कोणत्या आजारासाठी किती शुल्क आकारावे ते निश्चित केले आहे.\n३० एप्रिल २०२० रोजी हा आदेश काढला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असताना बहुतेक रुग्णालये मनमानीपणे उपचार शुल्क आकारत असल्याचे रुग्णालयनिहाय डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. या बैठकीत आमचे बेड पुरेसे भरले जात नाहीत. करोनामुळे अन्य खर्च वाढले आहेत अशी काही कारणे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितली. त्यानंतर या सर्वांचा आढावा घेऊन मार्ग काढण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा मुख्य सचिव व संबंधित अधिकारी आणि खाजगी रुग्णालय संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होऊन ��ासगी रुग्णालयांच्या संघटनेने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ घेतल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nयाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, “खासगी रुग्णालयांनी सामाजिक बांधिलकी मानून आता सहकार्य केले पाहिजे. त्यांच्या रुग्णालयातील जास्तीतजास्त खाटा सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे सांगितले. खासगी रुग्णालयांनी तोटा सहन करावा असे माझे म्हणणे नाही, मात्र आमचे अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी अभ्यासपूर्ण जी आकडेवारी गोळा केली त्याचा विचार करता या मोठ्या खासगी रुग्णालयांचा नफा- तोटा तसेच रुग्णावर उपचारासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च तपासणे आवश्यक आहे” असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nही सर्व रुग्णालये विमा कंपन्यांना रुग्णावरील उपचारासाठी जी रक्कम देतात त्यापेक्षा जास्त रक्कम त्यापेक्षा आकारता येणार नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. करोनाकाळातील रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन या सर्व रुग्णालयांनी आगामी एक महिन्यासाठी तरी सामाजिक जाणीव बाळगणे आवश्यक आहे. याचा अर्थ या रुग्णालयांनी तोटा सहन करत राहावा असे माझे म्हणणे नाही, मात्र व्यवहारिक मार्ग त्यांनी काढलाच पाहिजे, यावर मी ठाम आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले.\nकाही रुग्णालयांनी आमच्याकडे केवळ २५ ते ३० टक्केच रुग्ण असल्याचे या बैठकीत सांगितले. हा दावा खरा असेल तर दिल्ली व राजस्थानच्या धर्तीवर आम्ही ही रुग्णालये चालविण्यास तयार असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे आम्ही त्यांना शंभर टक्के खाटांप्रमाणे दर देण्यास तयार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. सरकारने करोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊनच एपिडेमिक अॅक्ट १८९७ व अन्य कायदे लागू केले असून सध्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांचे होत असलेले हाल लक्षात घेता सरकारने या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत काही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 “पालिका- खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा करोनासाठी राखीव ठेवा”\n2 मुंबईत भरधाव कार बसवर आदळून भीषण अपघात, हॉटेल व्यवसायिकाच्या १८ वर्षीय मुलाचा मृत्यू\n3 अभिनेता आमिर खानच्या असिस्टंटचं निधन\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Delhi", "date_download": "2020-09-27T19:07:30Z", "digest": "sha1:PKJN4KH76WC5W6HOGVVGN4SPQEPUFFMV", "length": 6993, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'धोनी चौथ्या क्रमांकावर येण्याआधी देशात बुलेट ट्रेन येईल'\nड्रग केसः 'माझ्याबद्दल बातम्या देणं बंद करा', दिल्ली हायकोर्टात पोहोचली अभिनेत्री\nIPL 2020: का होतोय धोनीचा पराभव; ही आहेत पाच कारणे\nIPL 2020 Points Table चेन्नईचा सलग दुसरा पराभव; पाहा गुणतक्त्यात कोणता संघ कुठे आहे\nIPL 2020 Highlights Chennai vs Delhi: दिल्लीचा चेन्नईवर ४४ धावांनी विजय\nChennai vs Delhi: दिल्लीने गड राखला, बलाढ्य चेन्नईवर साकारला विजय\nChennai vs Delhi: पृथ्वी सावने केली गोलंदाजाची धुलाई, चेन्नईपुढे मोठे आव्हान\nChennai vs Delhi:दिल्लीविरुद्धच्या सामन्यात धोनी संघात करू शकतो 'हा' मोठा बदल\nChennai vs Delhi: दिल्लीविरुद्धच्या लढतीत चेन्नईचेच पारडे जड, पाहा अश्विन खेळणार की नाही...\nआदल्या रात्री 'त्या' घरात भयानक घडलं होतं, सकाळ झाली तेव्हा...\nआदल्या रात्री 'त्या' घरात भयानक घडलं होतं, सकाळ झाली तेव्हा...\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा शहर\nबसखाली चिरडून तीन जणांचा मृत्यू, चालकाला अटक\nपार्टीत मद्यधुंद तरुणीचा गोंधळ; मैत्रिणीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली हत्या\nआधी करोना, आता डेंग्यू झाला; दिल्लीचे उपमुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल\nपुणे: गुंगीचे औषध देऊन महिलेवर पोलीस निरीक्षकाने केला बलात्कार\n ६ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गातच शिक्षकाने केला बलात्कार\nराजीव गांधींच्या मारेकऱ्याला ३० दिवसांचा पॅरोल, २९ वर्षांपासून भोगतोय शिक्षा\nदुधात भेसळ, सांगलीत छापे; दीड हजार लिटर दूध ओतले\nDelhi riots : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nDelhi riots : जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nFacebook : दिल्ली दंगलप्रकरणी फेसबुकला दिलासा\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f0c19e464ea5fe3bd39dd24", "date_download": "2020-09-27T20:22:28Z", "digest": "sha1:CJTGY57GZFXFFE2JFXZ7ZY4QEVCY3ESL", "length": 5206, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, आजचा बाजारभाव! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसंदर्भ:- अ‍ॅग्रोवन https://www.agrowon.com/msamb-fetch , हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nवांगीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता\nशेतकऱ्याचे नाव: श्री अखिलेश कुमार सहानी राज्य- उत्तर प्रदेश टीप- १९:१९:१९ @७५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nवांगीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nवांगी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nसध्याच्या ढगाळ वाता��रणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या दिसत आहे. यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकात बोरॉन...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऑक्टोबर महिन्यातील भाजीपाला लागवड\nप्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया. या पिकांची लागवड करुन आपण लाखो नफा कमवू शकतात.भाजीपाला लागवडबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी...\nव्हिडिओ | होम कंस्ट्रक्शन नॉलेज प्लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/kiara-being-the-victim-of-the-oops-movement/", "date_download": "2020-09-27T20:21:23Z", "digest": "sha1:P55IFJNEZ4QTG24RSX5SJMURT5TQ2DZR", "length": 9185, "nlines": 99, "source_domain": "boldnews24.com", "title": "कियारा आडवाणी झाली Oops मुव्हमेंटची शिकार, VIDEO VIRAL - Boldnews24", "raw_content": "\nकियारा आडवाणी झाली Oops मुव्हमेंटची शिकार, VIDEO VIRAL\nBOLDNEWS24 ONLINE TEAM – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कियारा आडवाणी आपल्या हॉट लुकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कियारा आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असते. तिचा आगामी सिनेमा कबीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर सोबत दिसणार आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे आणि हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत कियारा उप्स मुव्हमेंटची शिकार होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.\nव्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, कियारा हॉट वनपीसमध्ये दिसत आहे. मीडियासमोर कियारा छान पोज देताना दिसत आहे. यादरम्यान ती पायऱ्या चढून वर जाते आणि पोज देण्यासाठी वळते तेव्हा ती उप्स मूव्हमेंटचा शिकार होते. परंतु प्रसंगावधान राखत ती वेळीच स्वत:चा ड्रेस सांभाळते. या व्हिडीओत कियारा खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिचे स्टायलिश वनपीस घातला आहे.\nसध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे. चाहते हा व्हिडीओ वारंवार पहात आहेत. काही तासांतच हा व्हिडीओ तब्बल दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.\nमिरच्यांमध्ये NUDE होऊन झोपलेल्या शर्लिन चोप्राचा HOT AND SPICY VIDEO VIRAL\nमरणाच्या दारातून परतल्यानंतर ‘या’ कारणामुळे सुष्मिता सेनचे सोशलवर अकाऊंट\nसतत कंडोमचा वापर केल्यानं निर्माण होऊ शकतात ‘हे’...\nजेव्हा घर चालवण्याठी जरीन खाननं केलं कॉल सेंटरमध्ये...\n‘या’ देशातील डॉक्टर्स कपडे न घालताच करताहेत ‘कोरोना’...\nअमीषा पटेलनं केलं ‘बोल्ड’ फोटोशुट \nPhotos : ‘या’ देशात साजरा केला जातो ‘मड...\n‘साऊथ’ सेंसेशन ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा TikTok...\n‘कास्टींग काऊच’बद्दल अभिनेत्री चित्रांगदाचा ‘खुलासा’ \nCOVID-19 : ‘सिंगर’ मॅडोनाच्या शरीरात आढळल्या ‘कोरोना’ व्हायरसच्या...\nहे’ 5 संकेत सांगतात तुमचं नातं टिकणार आहे...\n९ वर्षामध्ये ‘अशाप्रकारे’ बदलला तापसी पन्नूचा लुक, पहा...\n…म्हणून ‘डान्सर’ सपना चौधरीने केला होता आत्महत्येचा ‘प्रयत्न’...\nVideo : वयाच्या 43 व्या वर्षीही सुष्मिता सेनचा...\nजेव्हा नीता अंबानी यांनी कट केला होता धीरूभाई...\n#Video :अ‍ॅमी जॅक्सनच्या बेबी बंपला झाले 23 आठवडे\nसुनील शेट्टीलाही येईल राग, मुलगी अथियाचा BOLD फोटो...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beed/one-and-half-lakh-burglaries-throughout-day/", "date_download": "2020-09-27T19:26:14Z", "digest": "sha1:6S6GLGHCQSS2P5IIXW72ZDQIIS3YIHWM", "length": 28455, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भर दिवसा दीड लाखाची घरफोडी - Marathi News | One and a half lakh burglaries throughout the day | Latest beed News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष��ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव ��्यूज़\nभर दिवसा दीड लाखाची घरफोडी\nतालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला.\nभर दिवसा दीड लाखाची घरफोडी\nअंबाजोगाई : तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.\nसेलूअंबा येथील शेतकरी दयानंद रामकिसन संगापुडे हे बुधवारी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुपारी १ ते ६ वाजताच्या कालावधीत कधीतरी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट उचकून आतील ४५ हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी, गंठन, कानफुले, झुंबर आदी १ लाख रुपये किमितीचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी संगापुडे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना कुलूप तुटल्याचे दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी दयानंद संगापुडे यांच्या फियार्दीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे करत आहेत.\nCoronaVirus : बीड जिल्ह्यात संचारबंदी शिथिलतेसाठी 'ऑड-इव्हन' फॉर्म्युला; सोमवारपासून होणार लागू\nCoronaVirus: धारूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर\nCoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी\nCoronaVirus : लॉकडाऊनमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था; अंबाजोगाईत युवकांचा स्तुत्य उपक्रम\nCoronaVirus : नशिब बीडकरांच्या सोबत; सर्व ६० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह\nCoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस\nविद्यार्थ्यांच्या मदतीला धावणार \"लालपरी\"\nपाणी पुरवठा कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन, पाणी पुरवठा बंद\nकांद्याची रांगोळी काढून आंदोलन\nधरण \"ओव्हरफ्लो\" झाल्याने परळीकर आनंदले\nजेवणाचे पैसे मागितल्याने हाणामारी, तक्रार करणाऱ्यावर पोलीस ठाण्यातच केला जीवघेणा हल्ला\nमाजलगाव धरणाचे ११ दरवाजे एक मीटरने उघडले\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\n‘महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील ग्राहकांशी सौजन्याने वागावे’\nधोकादायक इमारती स्ट्रक्चरल ऑडिटविना\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=29&bkid=698", "date_download": "2020-09-27T20:21:40Z", "digest": "sha1:Z6PSNWW3SGUASGHWDFEN7UX4UFS665M6", "length": 2233, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : पण ब्रम्हचर्य राहिले\nName of Author : चंद्रकांत महामिने\nफुगलेल्या शहरातला अरुंद रस्ता, अरुंद रस्त्यावरील लांब, रुंद वाहतूक अन्‌ तिच्यातून सुसाट पळणाऱ्या वाहन सुंदऱ्यांना भर रस्त्यात डोळा मारणारा सिग्नलचा खांब खरं तर रस्त्यावरच्या वीज कंपनीच्या किंवा टेलिफोनच्या खांबाकडे कुत्रे वगळता इतर कुणाचे लक्ष जात नाही. पण या वाहतूक नियंत्रक खांबाच्या डोळा मारण्याच्या कृतीकडे रस्त्यावरच्या प्रत्येकाचे लक्ष असते. त्याने हरित नेत्र पल्लवी करावी यास्तव अवघ्या वाहनसुंदऱ्या उतावीळ झालेल्या असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/raise-sugarcane-farmers-fund/", "date_download": "2020-09-27T20:49:18Z", "digest": "sha1:JX5FOYT2DANYHC66QYM52Y72QMNSWLSH", "length": 9056, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऊस उत्पादक शेतकरी निधी उभारा", "raw_content": "\nऊस उत्पादक शेतकरी निधी उभारा\nआमदार रोहित पवार यांची केंद्रसकारकडे मागणी : “इस्मा’च्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपला\nबारामती- उसाची एफाआरपी आणि साखर कारखाने शेतकऱ्यांना जो भाव देऊ शकतात यातील फरक भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने “ऊस उत्पादक शेतकरी निधी’ या नावाने एक निधी उभारावा, अशी मागणी “इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’चे (इस्मा) मावळते अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केली.\nदिल्ली येथे “इस्मा’च्या झालेल्या 85 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी ‘सीएसीपी’चे अध्यक्ष प्रो. विजय पॉल शर्मा, ‘इस्मा’चे महासंचालक अभिनाश वर्मा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे प्रकाश नाईकनवरे तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह “इस्मा’चे सदस्य उपस्थित होते. “इस्मा’च्या नियमावलीनुसार रोहित पवार यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यामुळे “हरीनगर शुगर मिल्स’चे अध्यक्��� विवेक पिट्टे यांची अध्यक्षपदी तर नीरज शिरगावकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष रोहित पावर यांनी साखर उद्योगापुढील समस्या, सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने याचा आढावा घेतला. साखर उद्योग वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून जात असताना केंद्र सरकारकडून काही ठोस उपाययोजनांची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nरोहित पवार म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत साखर निर्यात, बफर स्टॉक, एसएमपी, इथेनॉल स्कीम, ऊसउत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी 10 टक्‍क्‍कायंपर्यंत मिळालेले सॉफ्ट लोन असे एकूण 13 हजार कोटी रुपयांची मदत सरकारच्या मदतीने साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली. ही मोठी उपलब्धी असून यामध्ये सरकारकडे वारंवार केलेला पाठपुरावा आणि माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेले सहकार्य मोलाचे असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. साखर उद्योग अडचणीतून जात असतानाही केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलल्याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांचे अभिनंदन केले.\nऑइल कंपन्यांचा पाच वर्षांचा आग्रह चुकीचा\nइथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखान्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या पर्यावरणविषयक परवानग्यांमध्येही पारदर्शकता आणण्याची गरज आहे. इथेनॉल उत्पादन हे ऊस उत्पादनावर आधारित असते. त्यामुळे इथेनॉल पुरवठ्याबाबत ऑइल कंपन्यांशी एक वर्षाचा करार कारखाने करु शकतात, पण त्यासाठी ऑइल कंपन्यांनी पाच वर्षांचा करार करण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. दरम्यान, भविष्यात कच्च्या तेलाच्या भावात घट झाल्यास इथेनॉलचा दरातही घट होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे इथेनॉलचा दर निश्‍चित करण्यासाठीचा फॉर्म्युला पारदर्शक पद्धतीने बनवावा, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkari-naukri.youth4work.com/mr/government-jobs/full_time_jobs-in-delhi-for-research", "date_download": "2020-09-27T21:13:28Z", "digest": "sha1:RW5K44EZFFY3Y5ZHV5QBUOZRFTQDLZMC", "length": 8959, "nlines": 172, "source_domain": "www.sarkari-naukri.youth4work.com", "title": "research सरकारी नोकर्या delhi | | युवक 4 कार्य", "raw_content": "\nशासकीय नोकरी भर्ती बद्दल | करिअर in Delhi for Research\nएक स्थिर करियर तयार करण्यासाठी, सरकारी नोकर्या नेहमी आकर्षक संधी म्हणून मानण्यात आली आहेत. पीएसयूमध्ये प्रत्येक सक्रिय नोकरीच्या रकमेसाठी हजारो उमेदवार एकाच पदासाठी स्पर्धा करतात हे लक्षात घेता \"भारतीय उमेदवारांची सरकारची स्वप्न\" ही एक व्यापक संघर्षाची अपेक्षा नाही.\nयोग्य मार्गाचे अनुसरण करण्यास आपल्याला मदत करण्याचा उद्देशाने, यूथ -4वर्क आपल्याला प्रतिष्ठित सरकारी कंपन्या आणि पीएसयूमधील सर्व उपलब्ध रोजगाराच्या संधीबद्दल माहिती देतो. तसेच, आपण कौशल्य शोधू शकता जे बहुतेक सरकारी संस्था नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पूर्व-आवश्यक निकषात शोध घेतात.\nनोकरीच्या संधी - संपूर्ण 10927 नोकरीच्या संधींपैकी for RESEARCH Professionals in delhi पोस्ट केलेल्या एकूण 0 (0%) नोकर्या आहेत. full time jobs in delhi for RESEARCH साठी उघडकीस असलेल्या या 0 company पहा आणि त्यांचे पालन करा.\nजॉब सिक्टर्स स्पर्धा करण्याबद्दल- युवक4 कार्यक्षेत्रात नोंदणी केलेल्या एकूण 5024608 सदस्यांपैकी, 1362 (0.03%) members दिल्लीमध्ये RESEARCH skills in delhi आहेत. Register पुढे जाण्यासाठी आपल्या तरुण-परिवारा प्रोफाइलची निर्मिती करा, लक्ष द्या आणि आपल्या कौशल्यांसाठी ज्ञात व्हा\nत्यांच्या कुशलतेप्रमाणे 1362 प्रत्येक नोकरीसाठी संभाव्य नोकरी शोधक आहेत सर्वोत्तम नोकर्या मिळविण्यासाठी जलद खाली लागू करा\nजॉब वि जॉब सिचर्स - research साठी delhi मध्ये पूर्ण वेळ नोकरी साठी विश्लेषण\nविश्लेषणात असे आढळून आले आहे की प्रत्येक सरासरी RESEARCH नोकरीसाठी 1362 संभाव्य नोकरी शोधणाऱ्यांची संख्या in DELHI आहे.\nहे स्पष्ट आहे की सर्व युवकांमध्ये उपलब्ध असलेल्या research पुरवठ्यासाठी in DELHI पुरवठ्याची गुणवत्ता यामध्ये असमतोल आहे, उदा. DELHI मध्ये RESEARCH नोकरी साठी वर्तमान चालू संधी.\n1362 (0.03%) च्या तुलनेत एकूण 10927 नोकरीच्या संधींपैकी 0 (0%) RESEARCH रोजगार हे त्या प्रतिभा असलेल्या एकूण 5024608 पैकी आहेत\nजॉब वि जॉब साधक - विश्लेषण\nresearch साठी जॉब साधकांची सरासरी संख्या उपलब्ध सरासरी रोजगारापेक्षा जास्त संख्या आहे म्हणून आपल्याकडे एक कठीण स्पर्धा आहे.\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nresearch मध्ये research साठी नोकरीसाठी घेतलेल्या कंपन्या\nया कंपन्यांचे अनुसरण करा, अद्ययावत रहा आणि अॅलर्ट मिळवा सर्व कंपन्यांचे शोधा येथे\nआपले प्रोफाइल शोकेस कंपन्या नोंदणी मुक्त ने आकर्षित करतात. सर्व जॉब सिचर्स (फ्रेशर्स) आणि फ्रीलाॅन्शर त्यांच्या स्वत: च्या प्रतिभासाठी स्थानबद्ध होतात आणि येथे थेट भरती करू शकतात.\nResearch शासनाच्या सॅलरी ट्रेंड काय आहे\nResearch शासकीय योजनांसाठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\nResearch शासकीय संस्थांसाठी काय कौशल्य आणि कौशल्ये पसंत केल्या जातात नोकरी in Delhi\nशासकीय नोकर्या in Delhi: सर्वोत्तम सरकारी संस्था आणि पीएसयू Research प्रोफेशनलसाठी काम करण्यासाठी\nसरकारसाठी थेट राखीव असलेले टॉप टेनेंटिव्ह लोक कोण आहेत\nमोफत जॉब अलर्ट मिळवा\nकृपया ईमेल प्रविष्ट करा\nनियोक्ते आपल्याला शोधू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kathapournima.blogspot.com/", "date_download": "2020-09-27T20:36:31Z", "digest": "sha1:D42JCGMNMWXXGPOOVYTV7BJFHKU52N54", "length": 42188, "nlines": 92, "source_domain": "kathapournima.blogspot.com", "title": "कथापौर्णिमा", "raw_content": "\nललित, कथा आणि हलकंफुलकं लेखन...\nआन्द्रे अगासीला पहिल्यांदा टीव्हीवर टेनिस खेळताना पाहिलं तेव्हा ’ईईई’ हा उद्गार आपोआप निघाला होता… माझ्या एकटीकडूनच नाही, तर जगभरातल्या टेनिसप्रेमींकडून कसेतरीच लांब वाढलेले त्याचे ’ब्लॉन्ड’ केस, दाढीचे वाढलेले खुंट, कानात डूल, कपाळावरचा हेअरबॅन्ड… त्याचा एकंदर ’लुक’ अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा होता. जॉन मॅक्रेन्रो, इव्हान लेन्डल या तेव्हाच्या ’जंटलमन’ खेळाडूंच्या तुलनेने अगासीचं हे विसंगत रूप म्हणजे एखाद्या सेन्सेशनल स्कॅन्डलसारखं होतं. पण त्यातून तो काहीतरी सांगू पाहत होता. व्यावसायिक टेनिसपटू असूनही टेनिसबद्दल त्याला कमालीचा तिरस्कार वाटायचा. हाच तिरस्कार त्याच्या राहणीमानातून तो परावर्तित करत होता. आन्द्रे अगासीचं आयुष्य अशा टोकाच्या विरोधाभासांनी भरलेलं आहे. त्याचंच शब्दरूप म्हणजे त्याचं आत्मकथन- Open: An Autobiography\nआन्द्रेने टेनिसपटू व्हावं हा त्याच्या वडिलांचा अट्टहास होता. आन्द्रेला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ होता. त्यांच्यापैकी कोणीही टेनिसपटू झाले असते, तर आन्द्रेवर हे ’संकट’ आलं नसतं. पण वरचे तिघेही टेनिसमध्ये चुणूक दाखवू शकले नाहीत, त्यामुळे वडिलांचं स्वप्न आणि इच्छा पूर्ण करायची जबाबदा���ी या बिचा-यावर आली. आन्द्रेला नंबर वनचा टेनिसपटू करायचं या भावनेने त्याचे वडील झपाटलेले होते. या त्यांच्या इच्छेसाठी त्यांनी शक्य ते सगळं केलं. घरामागे टेनिसकोर्ट बांधलं, आन्द्रेला बॉल सर्व्ह करणारं मशीन बांधलं, त्याला शक्य त्या सगळ्या टूर्नामेन्ट्समध्ये खेळवलं आणि परवडत नसतानाही त्याला टेनिस ऍकॅडमीत घातलं. कळायला लागल्यापासून आन्द्रे फक्त टेनिसबॉल टोलवत होता. शाळेतल्या कुठल्याच विषयात त्याला गती नव्हती, त्यामुळे वडिलांना विरोध करणार कशाच्या जोरावर तो हतबल होता. त्याच्या नशीबातच टेनिसच होतं.\nया नशीबाचा त्याने शक्य तितका, शक्य तेव्हा, शक्य तिथे रागराग केला. त्याचा पेहराव, त्याचं वागणं, त्याच्या सवयी, त्याचं जीवनमान, त्याचा टेनिसकोर्टवरचा वावर… सगळ्यात एक धुम्मस होती. त्याची मानसिकता सतत दोलायमान असायची. जेव्हाजेव्हा तो जिद्दीने पेटून उठला, तेव्हातेव्हा त्याने नेत्रदीपक यश कमावलं. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत त्याने पहिलं स्थान पटकावलं, चारही ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदं त्याने मिळवली, तो देशाकडूनही खेळला, अनेक विक्रम त्याने स्वत:च्या नावावर अगदी ठरवून जमा केले, त्यासाठी त्याने अथक कष्टही घेतले. हे यश त्याला फार संघर्षानंतर मिळालं, पण त्यातलं फोलपणही त्याला उमगलं. मग, लंबकाचा हाच लोलक विरुद्ध दिशेने गेला. दिवसचे दिवस तो बंद पडला, पहिल्या स्थानावरून तो थेट १४१व्या स्थानावर फेकला गेला, लिंबूटिंबू खेळाडूंकडून त्याने पराभव स्वीकारले, दारू त्याने नेहेमीच जवळ ठेवली होती, पण वाहवत जाऊन तो अंमली पदार्थांच्याही आहारी काही काळ गेला. शिखरावरून गडगडत तो खोल दरीत पडला. प्रत्येकाच्याच जीवनात चढ-उतार येतात, पण आन्द्रे आगासीच्या जीवनातले हे चढ-उतार स्तिमित करतील असे आहेत.\nआन्द्रे अगासी माध्यमांचा लाडका होता यात नवल नाही. त्याच्याकडे चिकार उपद्रवमूल्य होतं, ते तो स्वत:ही जाणून होता, त्यामुळे तो सतत प्रकाशझोतात राहिला. स्पर्धा जिंकत असताना तर त्याच्याबद्दल लिहिलं जात होतंच, पण त्याच्या हरण्याचीही बातमी व्हायची. त्यातून, त्याचं वैयक्तिक आयुष्यदेखील ’बातमी’लायक होतं. त्याच्यापेक्षा २८ वर्षांनी मोठ्या असलेल्या गायिका बार्बरा स्ट्रीसॅन्डबरोबर त्याचं काही काळ अफेअर होतं. पुढे मॉडेल आणि अभिनेत्री ब्रुक शील्ड्जशी त्याने लग्��� केलं आणि दोनच वर्षांनी ते मोडलंही. या दोन्हींमुळे ऑन-कोर्टपेक्षा ऑफ-कोर्ट प्रसिद्धी त्याला जास्त मिळाली.\n’ओपन’मध्ये अगासी उघडपणे त्याच्या सगळ्याच प्रवासाबद्दल बोलला आहे. यशाबद्दलच नव्हे, तर अपयशाबद्दल, त्याच्या चुकांबद्दलही तो अगदी प्रांजळपणे बोलला आहे. त्याने त्याच्या अनेक स्पर्धकांबद्दल लिहिलेलं आहे. पीट सॅम्प्रासने कायमच त्याच्या तोंडाशी आलेला विजयी घास हिरावून घेतला. पीटबद्दलचा रागही त्याने मोकळेपणाने शब्दबद्ध केला आहे, तेव्हा तो थोडा स्वार्थीही वाटतो. पण, त्यामुळे त्याचं माणूसपण अधोरेखित होतं.\nटेनिसमधलं प्रावीण्य, जिंकण्याचं कौशल्य, पैसा, मानमरातब…सगळं असूनही आन्द्रेला प्रश्न पडायचे- का खेळायचं कोणासाठी पैसे मिळवायचे आयुष्याला दिशा नव्हती, त्यामुळे तो कुठेही रमत नव्हता. मग दोन गोष्टी घडल्या. वंचित, शोषित लहान मुलांना सर्वोत्तम शिक्षण देणारी एक शाळा सुरू करायची असं त्याने ठरवलं. तो स्वत: फक्त ’आठवी पास’ आहे याचा सल त्याला कायमच वाटायचा. ज्या मुलांना शिक्षण मिळू शकत नाही, अशांसाठी जगातल्या सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेने तो रोमांचित झाला. आता त्याच्या टेनिसला, त्यातून मिळणा-या पैशांना एक किनारा मिळाला. पुढे त्याच्या आयुष्यात आली स्टेफी ग्राफ टेनिसच्या या साम्राज्ञीची भुरळ कोणाला पडली नव्हती टेनिसच्या या साम्राज्ञीची भुरळ कोणाला पडली नव्हती त्यालाही पडली. नवलाची गोष्ट अशी, की तीही याच्यावर भाळली त्यालाही पडली. नवलाची गोष्ट अशी, की तीही याच्यावर भाळली जे स्थैर्य त्याला ब्रुकबरोबर कधीही मिळालं नाही ते त्याला ’स्टेफनी’च्या रूपात मिळालं. या दोन गोष्टींमुळे त्याचं टेनिस, त्याची क्रमवारी परत एकदा सुधारली. परत एकदा लंबकाचा लोलक दुस-या दिशेने फिरला.\nनिवृत्ती. कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातला अतिशय अवघड निर्णय. खेळाडू ’निवृत्त’ होत असला, तरी वयाने तो तरूण असतो. पुढच्या आयुष्यात काय करायचं आहे, याचं उत्तर ज्याला सापडतं, तो खेळाडू समाधानाने निवृत्त होऊ शकतो. शाळेमुळे आन्द्रेला जगण्यासाठी एक ध्येय मिळालं होतं. स्टेफनीशी लग्न केल्यानंतर पाठोपाठ झालेल्या दोन मुलांमुळेही त्याच्या सुखाचा प्याला काठोकाठ भरला होता. आन्द्रे अगासी स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त झाला. व्यावसायिक टेनिस क्षेत्रात वीस वर्ष एक वादळ कमी-जास्त प्रमाणात घोंघावत होतं, ते त्याच्या निवृत्तीनंतर शमलं.\nआन्द्रे अगासीने त्याच्या कारकिर्दीत आठ ग्रॅन्ड स्लॅम टायटल्स जिंकली. रॉजर फेडररच्या वीस, राफेल नदालच्या एकोणीस टायटल्सपुढे ही आठ अगदीच किरकोळ वाटतात. पण २००९ साली प्रकाशित झालेलं त्याचं हे आत्मकथन मात्र आजही कालबाह्य वाटत नाही. खेळाडू सतत स्वत:ला प्रश्न विचारत असतो, सतत स्वत:ला जोखत असतो. अगासीने स्वत:चे अनुभव लिहिलेले असले, तरी ते सार्वत्रिक आहेत. खेळ सुरू असताना त्याच्या मनात जी खळबळ चालायची, तीच घालमेल, तेच दडपण, तीच भीती प्रत्येक खेळाडू कमी-जास्त प्रमाणात अनुभवत असणार. अगासीचे शब्द एका अर्थी प्रातिनिधिक आहेत. त्याचे शब्द अतिशय प्रभावीही आहेत. ३६ वर्षांचा त्याचा जीवनपट खरोखर विस्मयकारक आहे. अपयशाच्या खोल गर्तेत गेल्यावरही तो तिथे रुतला नाही; उलट सावरला, ’मार्गाला लागला’. त्याच्या विजेतेपदांपेक्षा त्याचा हा ’टर्न अराउंड’ अधिक मौल्यवान आहे.\n२०२० मध्ये अगासी काय करत आहे, याचा सहज शोध घेतला, तर तो आजही टेनिसचे प्रदर्शनीय सामने खेळतो आहे. त्याच्या शाळा छानपैकी चालू आहेत आणि त्यांचा विस्तारही वाढतोय. टेनिसचा आणि स्वत:च्या वलयाचा वापर करून तो शाळांसाठी आजही पैसे उभे करत आहे. छान वाटतं हे पाहून. आन्द्रे अगासी शब्दाला जागला, जागत आहे. एक खेळाडू म्हणून तो आदर्श नव्हता, पण एक माणूस म्हणून तो त्याच्या चुकांमधून शिकला, त्या ओलांडून तो पुढे गेला आणि मग मोठा झाला. An ’open’ inspiration indeed\nआपण मदत मागायला घाबरतो का\nहा प्रश्न तसा वैश्विक आहे, प्रत्येकाला कमी-जास्त प्रमाणात लागू आहे, पण आज मी हा प्रश्न मुख्यत्वे बायकांना विचारत आहे, त्यातही संसारी बायकांना. म्हणजेच, एका अर्थाने, मी हा प्रश्न मलाच विचारत आहे.\nलॉकडाऊनच्या काळात धुणं, भांडी, केर, फरशी, चहाची भांडी, कॉफीची भांडी, स्वयंपाक, चमचमीत खाणं, कपड्यांच्या घड्या, बाथरूम घासणं, डस्टिंग, फॅन पुसणं, गच्ची/ गॅलरी धुणं, धान्य साठवणं, याद्या करणं, भाजी-फळं आणणं… यातली किती कामं आपण स्वत: केली आणि किती कामं करण्यासाठी आपण घरातल्या इतर सदस्यांची मोकळेपणाने मदत घेतली (मुख्य रोख नवरा आणि मुलं यांच्यावर आहे.)\nपैसे देऊन मदतनीस ठेवणं आपल्याला सहज सोपं वाटतं. पण तीच कामं घरच्यांकडून घेताना आपण घाबरतो का संकोच करतो का सगळेच ��ण स्वावलंबी झाले तर, आपलं घरातलं स्थान डळमळीत होईल असं वाटतं का\n१) भांडी घास असं नव-याला कसं सांगू तो किती मोठ्या हुद्द्यावर काम करतो. तो केवढे पैसे कमावतो.\n२) नव-याला घरकाम सांगितलं तर सासू काय म्हणेल तिच्याशी या दिवसात कोण वाद घालणार\n३) पिंटूला आणि मिनीला तर घरात कुठे काय असतं हेही माहित नाही. त्यांना कसं काम सांगणार किती लहान आहेत ती.\nही वाक्य ओळखीची वाटतात ना वाटतीलच कारण आपण ती मनात म्हणतच असतो. आणि या प्रत्येक वाक्यानंतरचं एक वाक्य कॉमन असतं- “प्रत्येक काम मलाच करावं लागतं. मला कोणाचीच मदत होत नाही”. या बायकांना मला विचारायचं आहे- का नाही करत कोणी मदत तुम्ही कधी मदत मागून पाहिली आहे का\nखरं सांगा, साधारणपणे बारा वर्ष पूर्ण असलेली प्रत्येक व्यक्ती आपापलं ताट-वाटी-भांडं-चमचा-कप स्वत: धुवू शकत नाही का आपापल्या अंथरुणाची घडी घालू शकत नाही का आपापल्या अंथरुणाची घडी घालू शकत नाही का एका खोलीचा केर काढू शकत नाही का एका खोलीचा केर काढू शकत नाही का कपड्यांच्या घड्या घालू शकत नाही का कपड्यांच्या घड्या घालू शकत नाही का त्यांनी तसं केलं तर आपल्यालाच मदत होणार नाही का त्यांनी तसं केलं तर आपल्यालाच मदत होणार नाही का मग आपण मदत का मागत नाही\n“माझ्यासारखं कोणाला जमत नाही”, हेही एक नेहेमीचं कारण अहो, लगेच कसं जमेल अहो, लगेच कसं जमेल थोडा वेळ द्या, नीट शिकवा. येईल की. पण नाही थोडा वेळ द्या, नीट शिकवा. येईल की. पण नाही आपल्याला धीर तर नसतोच आणि समोरच्यावर विश्वासही नसतो. शिवाय, आपण काणाडोळा करायला शिकत नाही. नाही घासली लगेच भांडी, नाही काढला एक दिवस केर, काय होईल आपल्याला धीर तर नसतोच आणि समोरच्यावर विश्वासही नसतो. शिवाय, आपण काणाडोळा करायला शिकत नाही. नाही घासली लगेच भांडी, नाही काढला एक दिवस केर, काय होईल पण इथेही आपला जीव गुंतलेला असतो\nखरं सांगू का, इतकं मायक्रो मॅनेजमेन्ट कोणीच करू नये. पण बायका करतात, आणि म्हणूनच घरचे वैतागतात. ’तुला काहीच पसंत पडत नाही’, हे त्यांच्याकडून आलेलं वाक्य अगदीच दुर्लक्ष करण्याजोगं नसतं. हां, काही बायका कौतुकाने, लटक्या रागानेही ही अशी वाक्य म्हणतात, त्यांना मदत नकोच असते. पण बहुतांश बायका अशा असतात, की ज्यांना खरंच घरच्यांना मदत मागायला संकोच वाटतो, भीती वाटते, गैरसमज होईल असंही वाटतं. त्यांचं चूक नसेलही, प्रत्येक घरात���ी पद्धत निराळी. पण मला काय वाटतं, ती आपलीच माणसं आहेत, पाषाणहृदयी राक्षस वगैरे नाहीयेत. सगळी कामं एकटीवर पडल्याने आपण दमतो हे त्यांनाही समजतं की. त्यामुळे आपण नीट मदत मागितली, तर ते नक्की करतील. पण ’मी करते तसंच झालं पाहिजे, याच वेळेला व्हायला हवं’सारखे अट्टहास केलेत, तर मात्र अवघड आहे, तुमचं\nघरकामासाठी मदत मागणं म्हणजे कमीपणा नसतो, ते तुमच्या कर्तृत्वावरचं प्रश्नचिन्हही नसतं. पण मदत मागताना काही गोष्टींकडे दुर्लक्षही करता यायला हवं. काय महत्त्वाचं आहे, काय नाही याचं ’लार्जर पिक्चर’ बघता यायला हवं. आपण इतक्या तारेवरच्या कसरती निभावतो, ही छोटीशी कसरत नक्कीच निभावू शकू. आढेवेढे न घेता मदत करा, आणि हक्काने मदत घ्याही. शेवटी काय, तर ’एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’\nलिरिक्सवाला गाना- पंढरी सोडून चला...\nआपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेसरशी धावून जाणा-या विठ्ठलावरती अनेक अभंग, गाणी, ओव्या रचलेल्या आहेत. यातलं एक गाणं त्यातल्या एका आगळ्यावेगळ्या मागणीमुळे लक्षवेधक ठरतं. आशाबाईंच्या आवाजात हे गाणं आहे-\nपंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला ’.\nही मागणी चक्क रखुमाई करतेय. ती म्हणतेय, हे पंढरपूर, म्हणजे आपलं गाव, आपलं घर, ते सोडून जाऊया, तेही अगदी लगेचच... ’झडकरी’... किती गोड शब्द आहे त्वरित, ताबडतोब, सत्वर पंढरपूर सोडून जायची घाई रखुमाईला का झाली असावी\nरखुमाई नाराज आहे. पंढरपुराला विठ्ठलाने आपलं स्थान मानलं, जिथे त्याने कायमचा वास केला, जिथे त्याच्या ’कर कटेवरि घेऊनिया’ रूपाने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पण तिथे आता रखुमाईचं मन मात्र रमत नाहीये. ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव, जनाबाई या थोर संतांमुळे आणि विठ्ठलाचा असंख्य भक्तांमुळे विठ्ठलाच्या या गावाला, या घराला घरपण आलं. इथूनच त्याने त्याच्या भक्तांचे त्रास पाहिले, ते दूर केले, त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उद्धारही केला. पण या घराला आता घरपण राहिलेलं नाही असं रखुमाई म्हणते. ती म्हणतेय की आता इथे विठ्ठलाला भेटायला भक्त येत नाहीत, आता येतात ते फक्त सौदेबाज. विठ्ठलाचे खरे भक्त त्याच्याकडे कसलीही याचना करत नाहीत का त्याच्याकडून काही अपेक्षा करत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या माऊलीचा आशीर्वाद हवा असतो. पण आता काळ बदलला. आता तसे भाबडे भक्त राहिले नाहीत. आता पंढरपुरात व्यापारी ये���ात. आता विठ्ठलाच्या आशीर्वादाचा मोबदला ठरवला जातो, मागितला जातो आणि दिलाही जातो. आपल्या घराचं बदललेलं हे रूप रखुमाईला सहन होत नाहीये. ’हे असं आहे का आपलं घर’, रखुमाई विठ्ठलालाच विचारतेय. ती उद्वेगाने विचारतेय, ’यासाठी का आपण इथे राहिलो’, रखुमाई विठ्ठलालाच विचारतेय. ती उद्वेगाने विचारतेय, ’यासाठी का आपण इथे राहिलो\nकळस झळके वरि तुकयाचा\nयाच मंदिरी आलो आपण\nभक्त थोर ते गेले निघुनी\nगेला महिमा तव नामाचा\nरहायचे मग इथे कशाला\nखरं तर देव आणि भक्त यांच्यामध्ये किती साधी सरळ देवाणघेवाण असते... देवही भाबडा असतो आणि भक्तही. भक्तांना त्यांच्या आराध्याशी बोलायची मनमुक्त मुभा तेवढी हवी असते. देवालाही दुसरं काय हवं असतं श्रद्धेने आपल्या दर्शनासाठी येणा-या भक्तांचं दु:ख जाणून घ्यावं, त्यांच्या वेदनेवर हळूवार फुंकर मारावी, त्यांना आपल्या नामाचा लाभ घेऊ द्यावा, बस्स श्रद्धेने आपल्या दर्शनासाठी येणा-या भक्तांचं दु:ख जाणून घ्यावं, त्यांच्या वेदनेवर हळूवार फुंकर मारावी, त्यांना आपल्या नामाचा लाभ घेऊ द्यावा, बस्स या हृदयीचे ते हृदयी असा हा मूक संवाद व्हावा. आनंदीआनंद व्हावा.\n हा पणच तर अडसर ठरतो. देव कोणाचा असावा, देव कसा असावा, त्याला कोणी भेटावे, त्याला केव्हा भेटावे हे कोणीतरी भलतेच ठरवतात. देव आणि भक्त यांच्यामध्ये भिंत बांधली जाते. तो एक मूक, आत कोंडला जातो; हे अनेक मूक, हतबल होतात. देव भक्तांना दुरावतो.\nभाविक भोंदू पूजक म्हणती\nकेवळ अमुचा देव उरला\nएकीकडे देवाची ही अवस्था, तर दुसरीकडे भक्तांची. मधल्यामध्ये या दोघांच्याही वतीने स्वत:च्या फायद्याचं ठरवणारे भोंदू पूजक रखुमाईला मुळीच मान्य नाहीत. रखुमाई या ’देवी’ला कायमच एक स्वतंत्र स्थान आहे, तिला तिचं मत आहे आणि ती ते वेळोवेळी नोंदवतेदेखील. वेगवेगळ्या कथांमधून, अभंगांमधून रखुमाईच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला झालेली आहे. लक्ष्मीसारखी ती विष्णूची केवळ अर्धांगिनी नाही आणि पार्वतीसारखी शंकराच्या भक्तांबाबत अलिप्तही नाही. विठ्ठल जितका त्याच्या भक्तांच्या बाबतीत हळवा आहे तितकीच रखुमाईही आहे. प्रत्येक भक्ताच्या हाकेला विठोबा धावून जाताना दिसत असला, तरी भक्ताची गरज रखुमाईही ओळखून आहे. ती विठोबाला रोखत नाही, टोकत नाही, मूक पाठिंबा देते. क्वचित ती स्वत:देखील भक्तांच्या हाकेला ’ओ’ देते. ह���ं, भक्तांच्या मागण्या अवाजवी वाढलेल्या मात्र तिला आवडत नाहीत. एका सामान्य बायकोसारखी ती देव असलेल्या तिच्या नव-यावर अधूनमधून रागावते, रुसते आणि चक्क त्याला जाबही मागते. आणि विठोबाही सामान्य नव-यासारखा अनेकदा रखुमाईकडे दुर्लक्ष करतो, पण त्यालाही तिचा रुसवा काढावा लागतो. विठोबा-रखुमाई हे एकमेकांना अतिशय पूरक असलेलं आदर्श जोडपं आहे, पण त्याच बरोबर एक स्वतंत्र स्त्री म्हणून रखुमाईचं व्यक्तिमत्त्व अतिशय रोचक आहे.\nत्यामुळेच, या गाण्यात रखुमाई आधी विनंती करते, त्या विनंतीमागचं कारण सांगते आणि अखेर विठ्ठलाला निर्वाणीचा इशाराही देते,\nयायचे तर लवकर बोला\nना तर द्या हो निरोप मजला\nरखुमाईचं म्हणणं स्पष्ट आहे- देवाच्या नावाचा जो बाजार मांडला गेला आहे, तो पूर्ण चुकीचा आहे, अन्यायकारक आहे आणि आपल्या कर्मालाही तो साजेसा नाही. तो थांबायला हवा आणि तो थांबणार नसेल, तर आपण आपलं हे स्थानच सोडून जाऊ. आणि देवा, तुम्हाला तेही अवघड जाणार असेल, तर किमान मला तरी जाऊद्या. मी डोळ्यावर पट्टी बांधून हा अनागोंदी कारभार बघू शकत नाही\nनिवृत्तीनाथ रावजी पाटील , म्हणजेच सुप्रसिद्ध गीतकार, जनकवी पी. सावळाराम यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि आशाबाईंनी त्याला स्वरसाज चढवला आहे. पी. सावळाराम यांना रखुमाईची नस अचूक सापडली आहे असं मला वाटतं. सहसा विविध साक्षात्कारांच्या साहाय्याने केवळ विठ्ठलाची महती लिहिण्याचा मोह कोणाही गीतकाराला होईल, पण सावळारामांना भक्तीचा बाजार मांडणा-या समाजकंटकांवर ताशेरे ओढावेसे वाटले आणि त्यासाठी त्यांनी मोठ्या खुबीनं रखुमाईच्या रोखठोक स्वभावाचे गुणविशेष वापरले आहेत. गीतकार म्हणून ते किती श्रेष्ठ आहेत हे या गाण्यातून दिसून येतं.\nरखुमाई खरंच विठ्ठलाला सोडून जाऊ शकते, ती पोकळ धमक्या देत नाही. ती प्रत्यक्ष देवाचीही कानउघाडणी करू शकते. सहसा समाजमान्य झालेल्या प्रथा आणि रिवाजांविरुद्ध बोलणा-या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर रोष स्वीकारावा लागतो. रखुमाईचंही तसंच आहे. भक्तजनांचं रखुमाईपेक्षा विठ्ठलावर जास्त प्रेम आहे, कारण तो बिचारा भोळा, तर ही कडक. पण अर्धांगिनी अशीच असायला हवी, नाही का एकनिष्ठ, तरीही निर्भीड आदर्श स्त्री, पत्नी म्हणून अनेक देव्यांची आणि स्त्रियांची नावं घेतली जातात, त्यात प्रमुख स्थान रखुमाईचं असायला हवं. तिला भक्ताच्या दु:खाची जाणीव आहे, त्याच्यावर होणा-या अन्यायाने ती तळमळते, त्याला वाचा फोडते.. व्यक्तीपूजक, स्वार्थी समाजात सहसा आपल्यासमोर आरसा दाखवणारं कोणी भेटत नाही. चुकीला चूक म्हणणारी रखुमाई हा विठ्ठलाचा आरसा आहे. ती नसेल तर विठ्ठल अपूर्ण आहे.\n’लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना आपली मुळं सहज विसरली जाऊ शकतात. अशावेळी आपल्या सत्वाची नव्याने ओळख करवून देण्यासाठी आपल्यावर खरं प्रेम करणा-या माणसाची गरज असते. जे पती-पत्नी हे पारदर्शक नातं जपतात तेच ख-या अर्थाने एकमेकांचे सहचर होऊ शकतात. आज पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईची दोन वेगवेगळी मंदिरं आहेत. लौकिकार्थाने ते वेगळे आहेत. पण तरीही विठ्ठलाला शोभा रखुमाईमुळेच आहे, हेही तितकंच खरं. ती विठ्ठलाच्या ’वामांगी’ उभी असली, तरी तिच्यामुळेच विठ्ठलाची ’दिसे दिव्य शोभा’ यात कोणाचंच दुमत नसावं\nन्यु झीलंड प्रवास वर्णन (6)\nन्यू झीलंड प्रवास वर्णन (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/8-year-boy-killed-after-being-accident-twowheeler-and-dumper-rahuri-taluka-325833", "date_download": "2020-09-27T19:15:18Z", "digest": "sha1:PFIRLO2WKOARQ3ML6JYMWQF7TINM4XRY", "length": 13436, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "बाप-लेक दुचाकीवर घरी जात असताना डंपरची धडक; आठ वर्षाचा चिमुकला ठार | eSakal", "raw_content": "\nबाप-लेक दुचाकीवर घरी जात असताना डंपरची धडक; आठ वर्षाचा चिमुकला ठार\nकणगर येथे शनिवारी (ता. 25) सकाळी साडेअकरा वाजता मुरुम वाहतुकीच्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली.\nराहुरी (अहमदनगर) : कणगर येथे शनिवारी (ता. 25) सकाळी साडेअकरा वाजता मुरुम वाहतुकीच्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात, दुचाकीवर वडिलांच्या मागे बसलेला आठ वर्षांचा मुलगा डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. तर दुचाकी चालक जखमी झाले.\nकार्तिक बबन उऱ्हे (वय 8, रा. कणगर) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर बबन उऱ्हे (वय 32, रा. कणगर) असे जखमीचे नाव आहे. कणगर गावातून वडाचे लवन रस्त्यावर घरी जाण्यासाठी बबन उऱ्हे दुचाकीवरून चालले होते. त्यांचा आठ वर्षाचा मुलगा कार्तिक दुचाकीवर मागे बसला होता. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मुरूम वाहतुकीच्या बिगर नंबरच्या डंपरने दुचाकीला जोराचा धक्का दिला. कच्चा रस्ता असल्याने पावसाने चिखल झाला होता. त्यात, डंपरचा धक्का बसल्याने दुचाकी घसरली. मुलगा रस्त्यावर पडला.\nडंपरचे चाक अंगावरून गेल्याने जागीच ठार झाला. दुचाकी चालक बबन उऱ्हे रस्त्याच्या बाजूला पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने राहुरी फॅक्‍टरी येथे रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना लोणी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nJEE Advance 2020 : भौतिकशास्‍त्र, रसायनशास्त्राच्या ‌प्रश्‍नांनी फोडला घाम; नव्वद टक्‍के विद्यार्थ्यांची उपस्‍थिती\nनाशिक : राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी रविवारी (ता. २७) जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षा देशभरात पार पडली. ऑनलाइन स्‍...\nलातुरात पर्यायी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, कोरोनाच्या काळात स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष\nलातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावा, शारीरिक अंतराचे पालन करा, स्वच्छता ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, असे संदेश दिले जात आहेत. असे...\nवाकडकरांचा सुटीचा दिवस गेला विजेविना; सकाळपासून वीजपुरवठा खंडित\nपिंपरी : वाकड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्याकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महावितरणने सकाळपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत महावितरणे...\nदहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला शेतात\nआडुळ (जि.औरंगाबाद) : घरात कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल दहा दिवसानंतर गावातील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली...\nमराठा आरक्षण : खडकवासला मतदारसंघात सर्वपक्षीय निषेध\nधायरी : मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे खडकवासला मतदारसंघातर्फे निषेध मोर्चा रविवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता वडगाव पुलाखाली (वीर...\nविद्यार्थ्यांची चिंता मिटली, एमएचटी-सीईटी परीक्षेला जाण्यासाठी आता विशेष एसटी बसेसची व्यवस्था\nगडचिरोली : जिल्ह्यातील 884 उमेदवारांना एमएचटी-सीईटी 2020 साठी परीक्षा केंद्र नागपूर जिल्ह्यात देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी प्रशासनाकडून विशेष बसची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/statement-tehsildar-nevase-reservation-muslim-community-342081", "date_download": "2020-09-27T20:44:33Z", "digest": "sha1:U2MAZWPS5FNZEI67RFLC7BPQRR233QGV", "length": 16054, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुस्लीम समाजाला लवकरात लवकर घटनात्मक अधिकार असलेले आरक्षण द्या | eSakal", "raw_content": "\nमुस्लीम समाजाला लवकरात लवकर घटनात्मक अधिकार असलेले आरक्षण द्या\nराज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लीम समाजाला लवकरात लवकर घटनात्मक अधिकार असलेले आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नेवासे येथील मुस्लीम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.\nनेवासे (अहमदनगर) : राज्यातील मुस्लिम समुदायातील शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लीम समाजाला लवकरात लवकर घटनात्मक अधिकार असलेले आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नेवासे येथील मुस्लीम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.\nनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nजेष्ठ नागरिक रहेमान पिंजारी, असिफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार रुपेश सुराणा यांची भेट घेऊन त्यांना दिवेदन दिले. निवेदनात शासकीय नोकऱ्यांमध्ये सर्व सामाजिक जातीधर्माचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. देशात व राज्यात मुस्लीम समाजाच्या असलेल्या परिस्थितीने अनेक समित्या नेमण्यात आलेली आहेत.\nप्रत्येक समित्यांनीने वेळोवेळी मुस्लिम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये मुस्लीम समाजाची अवस्था अत्यंत बिकट असून दलित्तर समाजापेक्षा ही खालच्या दर्जाचे असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झालेली परंतू सदरचे अहवाल हे फक्त कागदोपत्री राहिले असून शासन दरबारी मात्र आनास्था दिसून येत आहे.\nमहाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये मुस्लीम समाजाला आरक्षण जाहीर केलेले आहे. नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या परीक्ष���चा विचार करता यामध्ये मुस्लीम समाजाची टक्केवारी अतिशय कमी म्हणजे एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी घटनात्मक अधिकार असलेले मुस्लीम समाजाला शैक्षणिक व रोजगारामध्ये १० टक्के आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे, राज्यातील मुस्लीम सामुदायातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशिक्षण व संशोधन बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर सुरू करण्यात यावे.\nजिल्हा पातळीवर मुस्लीम विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा मिळण्यासाठी हॉस्टेलची उभारणी करण्यात यावी, शालेय अभ्यासक्रमात सामाजिक विविधता निर्माण होईल,असे पाठ्यक्रम तयार करण्यात यावे. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरती तसेच अनुदान देण्यात यावेत अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यावेळी आयुब जहागीरदार, शफीक जेटली, जावेद ईनामदार, मुक्तार शेख, शोएब पठाण उपस्थित होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुलाकडून जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून\nगांधीनगर ( कोल्हापूर ) : जेवणातील भाजी चांगली झाली नाही. या किरकोळ कारणावरून करवीर तालुक्यातील इंद्रजित कॉलनी येथे जन्मदात्या बापाचा मुलाने...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...\nवाकडकरांचा सुटीचा दिवस गेला विजेविना; सकाळपासून वीजपुरवठा खंडित\nपिंपरी : वाकड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहण्याकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महावितरणने सकाळपासून वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत महावितरणे...\nमी आउटडेटेड नेत्यांबद्दल बोलत नसतो, आमदार लंकेंचा कोणत्या विरोधकावर निशाणा\nनिघोज : माझ्या दृष्टीने पारनेर-नगर मतदार संघात विकासकामे महत्वांची आहेत. तालुक्यातील अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यांत अर्थ नाही, असा...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यता\nईशान्य भारतावरील हवेच्या दाबात वाढ झाली आहे. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १००८ हेप्टापास्कल इतकी वाढ झाली आहे. पंजाब, हरियानावरील हवेच्या दाबात...\nगडाख म्हणाले, राठोडांच्याच सहकार्याने मंत्रिपद मिळालं, सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली\nनगर ः शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या जाण्याने नगर शहराची हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्‍य आहे. त्यांनी केलेल्या अजोड कामाचा आदर्श...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/prime-minister-gricultural-insurance-scheme-konkan-not-getting-good-response-327683", "date_download": "2020-09-27T20:19:39Z", "digest": "sha1:7I6AXHV6ZTV364X5V4FMUKSKEHUNCZWA", "length": 15841, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत उद्यापर्यंत ; मात्र कोकणात कृषी विमा योजनेला प्रतिसाद नाही.. का वाचा..... | eSakal", "raw_content": "\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत उद्यापर्यंत ; मात्र कोकणात कृषी विमा योजनेला प्रतिसाद नाही.. का वाचा.....\n५०७ जणांनीच उतरवला पीक विमा : आणेवारी कमी असल्याने शेतकऱ्यांची पाठ..\nरत्नागिरी : भात, नागली पिकांसाठी खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत संपण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच जिल्ह्यात अवघ्या ५०७ शेतकऱ्यांनी विम्याला पसंती दिली. आणेवारी कमी असल्यामुळे विम्याचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकरी याकडे पाठ फिरवतात; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभांश देण्यात आला होता. त्यामुळे यंदा शेतकरी अधिक वळतील, हा अंदाज फोल ठरला आहे.\nयंदा शासनाने विमा योजना निकषात बदल करून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही रत्नागिरीत शेतकऱ्यांना विमा उतरवण्यासाठी अडचण आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांना विमा उतरवण्यात अडचण येत असेल तर त्यांना कृषी सहायक यांनी मदत करावी, अशी सूचना दिली आहे. कोकणात कृषी विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नाही.\nहेही वाचा- तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा -\nजिल्ह्याची आणेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्यामुळे विम्याचा लाभ मिळत नाही; मात्र गतवर्षी ऐन हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने सरसकट शेतकऱ्यांना विमा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुमारे १०४८ शेतकऱ्यांना २० लाख रुपयांचा लाभांश मिळाला होता. हे लक्षात घेऊन यंदा पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत ५०७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २३९, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या २६८ आहे. विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत\nहेही वाचा- कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी -\nकोरोनामुळे शेतकऱ्यांना विमा उतरवण्यात अडचणी येणार नाहीत, याची काळजी कृषी विभाग घेत आहे. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या आहेत.\n-व्ही. एम. हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.\nहेही वाचा-धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले -\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत\nरत्नागिरी : नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र...\nरत्नागिरीकरांनो मास्क वापरा अन्यथा होणार कारवाई\nरत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत....\nपरराज्यातील मच्छीमारांचा गणपतीपुळे येथील मासळीवर डल्ला\nरत्नागिरी - चक्रीवादळामुळे कर्नाटक, गुजरात, मुंबईसह विविध भागातील मच्छीमारी नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला होता. वादळ सरल्यामुळे परतीच्या...\nआता होणार कोकणातील नैसर्गिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन\nरत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटनासाठी लाखो लोक दरवर्षी भेट देतात. कोरोना महामारीनंतरच्या काळात पर्यटन उद्योगाचा व्याप वाढणार आहे. त्याकरिता व पर्यटन...\nरत्नागिरीकरांना दिलासा ; बाधितांच्या तुलनेत तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त\nरत्नागिरी - सात दिवसानंतर जिल्ह्यात चोविस तासात कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार झाला आहे. 116 बाध���त सापडल्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सात हजाराच्या...\nसाखरीनाटे बंदरातून तारली, बांगडा गायब ; शिंगाळा झाला कमी\nराजापूर (रत्नागिरी) : निर्यातीतून वर्षभरामध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणारा तारली मासा तालुक्‍यातील साखरीनाटे बंदरासह रत्नागिरी बंदर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-12-%E0%A4%B9%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-27T19:48:17Z", "digest": "sha1:MSPIGCQLWHXVSROMH62ZMS7PWCBXIJ43", "length": 11898, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवर्सचे शक्तीशाली इंजिन दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढी��ा ब्रेक\nभुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवर्सचे शक्तीशाली इंजिन दाखल\nदोन इंजिनाची पॉवर एकाच इंजिनात : 15 टक्के उर्जेची होणार बचत : मालगाडीचा वेग वाढणार\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ (गणेश वाघ) : भुसावळ रेल्वे विभागात दोन रेल्वे इंजिनाची क्षमता एकाच इंजिनात असलेले शक्तीशाली 12 हजार हॉर्स पॉवरचे रेल्वे इंजिन मंगळवारी दाखल झाले आहे. या इंजिनामुळे रेल्वे मालगाडीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. लोडेड गाड्यांना यापूर्वी दोन इंजिनाची गरज भासत असलीतरी आता या एकाच इंजिनामुळे काम भागणार असून तब्बल 15 टक्के उर्जेचीही बचत होणार आहे. दरम्यान, बदलत्या काळाचा वेध घेत रेल्वेतही आमुलाग्र बदल होत असल्याचे हे द्योतक आहे.\nडीआरएम यांनी केले परीक्षण\nभुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवरचे शक्तीशाली इलेक्ट्रिक इंजन डब्ल्यूजी- 12 दाखल झाल्यानंतर मंगळवारी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी इंजिनाचे निरीक्षण केले. भुसावळ रेल्वे यार्डात आयोजित छोटेखानी कार्यक्रमा रेल्वेचे वरीष्ठ मंडळ विद्युत अभियंता (टीआरओ) पी.के.भंज, सहाय्यक मंडळ विद्युत अभियंता (टीआरओ) सुदीप रावत व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, हे शक्तीशालि इंजीन भारतीय रेल्वेच्या मधेपुरा प्लँटमध्ये मेसर्स अलस्टॉम द्वारा निर्मित करण्यात आले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात देशभरात सर्वत्र मालगाड्यांद्वारे विविध वस्तूंची वाहतूक करण्यात आली मात्र लोडेड गाड्या असल्याने माल वाहतुकीस काहीसा विलंबदेखील झाल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमीवर नव्याने दाखल झालेल्या इंजिनामुळे कोळशाची वाहतूक करणार्‍या मालगाड्यांच्या वेगात मोठी वाढ होणार आहे शिवाय दोन इंजिनाचे काम हे एकच शक्तीशाली इंजिन करणार आहे. थ्री फेज पद्धत्तीवर हे इंजिन आधारीत आहे शिवाय चालकांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी या इंजिनात वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) लावण्यात आली आहे शिवाय इंजिन कॅबमध्ये होणार्‍या संभाषणासाठी रेकॉर्डींगसाठी व्हाईस रेकॉर्डींग सिस्टीमही लावण्यात आले आहे.\n15 टक्के उर्जेची बचत\nया इंजिनाचे वैशिष्ट्य सांगावयाचे झाल्यास इंजिन सुरू करण्यासाठी खर्च होणारी वीज इंजिनाला ब्रेक लावल्यानंतर पुन्हा विजेचे उत्पादन करून पुन्हा लाईनमध्ये सप्लाय पाठवत असल्याने तब्बल विजेच्या खर्चात 15 टक्के बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. थ्री फेजमुळे या इंजिनाला अधिक मेंटेनन्सची आवश्यक नसून अधिक वेळ ती लाईनीवर चालण्यासाठी सक्षम ठरणार आहे. दरम्यान, आगामी आठवडेभरात तब्बल शंभर लोको पायलट यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.\nखोटेनगरात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या\nही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ\nभुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/you-can-change-your-electricity-distribution-componey-modi-sarkar-new-scheme-mhka-403178.html", "date_download": "2020-09-27T19:38:05Z", "digest": "sha1:Q5ZC6HIZDU2O4ZC54JIEPDKCOX3UCXSS", "length": 19659, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MSEB, Electricity, light bill : सारखे लाइट जातायत का? मोदी सरकार देणार वीजकंपनी बदलण्याचा पर्याय, you can change your electricity distribution componey modi sarkar new scheme mhka | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n���ी काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nसारखे लाइट जातायत का मोदी सरकार देणार वीजकंपनी बदलण्याचा पर्याय\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nसारखे लाइट जातायत का मोदी सरकार देणार वीजकंपनी बदलण्याचा पर्याय\nमोदी सरकारने आता ग्राहकांना एक मोठी सुविधा दिली आहे. तुमची वीज कंपनी जर तुम्हाला चांगली सेवा देत नसेल तर ती कंपनी तुम्ही बदलू शकता.\nदिल्ली, 28 ऑगस्ट : मोदी सरकारने आता ग्राहकांना एक मोठी सुविधा दिली आहे. तुमची वीज कंपनी जर तुम्हाला चांगली सेवा देत नसेल तर ती कंपनी तुम्ही बदलू शकता. सध्या फोन कंपनीबद्दल अशी सोय आहे.\nएकाच भागात वीज वितरण करणाऱ्या जास्त कंपन्या असाव्यात, असं सरकारने म्हटलं आहे. त्यामुळेच 3 महिन्यात खाजगी कंपन्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nवीज वितरण क्षेत्रात जर खाजगी कंपन्या आल्या तर वीजपुरवठ्याचा दर्जा वाढेल. या वीजबिलाची वसुली आणि वीजजोडणी हे दोन्ही त्या खाजगी कंपन्यांचीच जबाबदारी असेल.\nवीजखरेदीचे अधिकार सरकार स्वत:कडेच ठेवणार आहे. वितरणाचे अधिकारही सरकारकडेच असतील. फक्त वीजपुरवठ्याचे अधिकार खाजगी कंपनीला दिले जातील. याचं कमिशन सरकारी कंपनीकडेच असेल.या सुधारणा करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिसिटी अॅक्टमध्ये बदल करणार आहे. कारण त्यासाठी फ्रँचाइजी मॉडेल राबवलं जाणार आहे.\nSBI ATM चे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा\nमोबाइल फोनची सेवा चांगली मिळत नसेल तर आपण मोबाइलचं नेटवर्क बदलतो. तसंच वीज कंपनीची सेवा आवडली नाही तर ती कंपनीच बदलण्याचा अधिकार आपल्याला मिळू शकतो.\nबऱ्याच वेळा वीजबिल, लोडशेडिंग याबद्दलच्या तक्रारी असतात. भरमसाठ वीजबिलाची तक्रार असेल तरी बिलाची रक्कम भरल्याशिवाय गत्यंतर नसतं. अशा वेळी वीजपुरवठ्याची कंपनी बदलायचा पर्याय असेल तर ग्राहकांचं नुकसानही होणार नाही.\nसरकारने यासाठी काही अटीही ���ातल्या आहेत. जर एखादी सरकारी वीजवितरण कंपनी हे मॉडेल राबवत नसेल तर या कंपनीला कर्जपुरवठा केला जाणार नाही.\nVIDEO: खासदार अमोल कोल्हेंनी सुरेश धस यांची उडवली खिल्ली\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/wall-of-a-building-collapsed-on-a-house-in-mehkar-of-buldana-district-3-dead-and-3-injured-in-the-incidence/articleshow/71213404.cms", "date_download": "2020-09-27T19:59:54Z", "digest": "sha1:2EAAA3BD2OX3V3FFS3QM4HJ7P2EO4DT3", "length": 11777, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबुलडाणा: भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ३ ठार\nमेहकर शहरातील इमामवाडा परिसरात मुसळधार पावसामुळे इमारतीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच तिघे ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक ६ वर्षीय मुलगा आणि एका गरोद��� स्त्रीचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पहाटे घडली.\nबुलडाणा: मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात मुसळधार पावसामुळे इमारतीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच तिघे ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक ६ वर्षीय मुलगा आणि एका गरोदर स्त्रीचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पहाटे घडली.\nइमामवाडा चौकात असलेल्या शेख जाफर शेख बाबा यांची जुनी इमारत असून रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे ही भिंत शेजारी असलेल्या एका घरावर कोसळली. या घरातील शेख आसिफ शेख अश्रफ कुरेशी, शाइस्ताबी शेख आसिफ कुरेशी आणि फैजान या तिघांचा मृत्यू झाला. तर शेख तय्यब शेफ अश्रफ कुरेशी, ताहेर शेख दशरथ कुरेशी आणि शेख जुनेद शेख आसिफ हे तिघे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले. हे तिघे जखमी आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले ...\n कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्...\n​बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदा...\nशहीद पित्याच्या शौर्याला मुलींचा सलाम\nकडकनाथ कोंबड्यांचे आमिष दाखवले, शेतकऱ्यांना १७ लाखांना ...\nसततच्या रडण्याला कंटाळून आईने दाबला चिमुकलीचा गळा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nआयपीएलRR vs KXIP: मयांक आणि राहुलची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानच्या गोलंदाजीची धुलाई\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nगुन्हेगारीभररस्त्यात पत्रकाराला मारहाण; छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/many-corporators-are-between-40-to-50-age/articleshow/57335584.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-27T19:47:39Z", "digest": "sha1:QJVFGTHYFGTSKHQJZNK3HKCXSTTUHCJC", "length": 13918, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतरुण, कल्पक चेहऱ्यांच्या तुलनेत यंदाही ठाणे महानगरपालिकेमध्ये अनुभवी आणि बुजूर्ग नगरसेवकांनाच पसंती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक ४०-५० या वयोगटातील आहेत. याचबरोबर तरुण नगरसेवक आणि मध्यमवयीन नगरसेवकांची फळीसुद्धा तयार झाल्याने अनुभव आणि कल्पकता यांचा अनोखा संगम यंदा साधला गेला आहे.\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nतरुण, कल्पक चेहऱ्यांच्या तुलनेत यंदाही ठाणे महानगरपालिकेमध्ये अनुभवी आणि बुजूर्ग नगरसेवकांनाच पसंती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगर���ेवक ४०-५० या वयोगटातील आहेत. याचबरोबर तरुण नगरसेवक आणि मध्यमवयीन नगरसेवकांची फळीसुद्धा तयार झाल्याने अनुभव आणि कल्पकता यांचा अनोखा संगम यंदा साधला गेला आहे.\nतरुण उमेदवारांना निवडणुकीमध्ये पसंती मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यंदाही तरुण उमेदवारांची संख्या मर्यादितच आहे. २५ वर्षांखालील उमेदवारांची संख्या अवघी चार असून एकूण चौदा उमेदवार तिशीतील आहेत. आरती गायकवाड, प्रियांका पाटील, सिद्धार्थ ओवळेकर या तरुण नगरसेवकांना लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांचीही निवड मर्यादित असून देवराम भोईर आणि अशोक राऊळ या दोनच नगरसेवकांचे वय साठीच्यापलीकडे आहे. चाळीशी ते पन्नाशीच्या दरम्यानच्या नगरसेवकांना यंदा सर्वाधिक पसंती मिळाली असून पूजा करसुळे, प्रतिभा मढवी, सुनेश जोशी, नरेश म्हस्के, एकनाथ भोईर या नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. पन्नाशी पार केलेलेही २० नगरसेवक आहेत. ३१-४० वयोगटातील सक्रिय मंडळींनाही लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून या वयोगटातील ३१ नगरसेवकांची निवड झाली आहे.\n२१ वर्षांची तरुण नगरसेविका\nशिवसेनेच्या प्रियांका पाटील हिने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी निवडून येत सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान संपादन केला आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण होऊन शिक्षण सुरू असतानाच तिने वयाच्या २१व्या वर्षीच राजकारणात उडी घेत नगरसेविका होण्याचा मान संपादन केला आहे. धडाडी आणि चिकित्सक वृत्तीमुळे कामाची अपेक्षा तिच्याकडून केली जात आहे.\nनगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांचे वय नाही तर त्यांचे काम महत्त्वाचे आहे. काम हे कर्त्यव्य समजून कोणत्याही वयोगटातील नगरसेवकांनी आपले १००% योगदान दिले पाहिजे. तरच सामान्यांची निवड सार्थकी लागेल.\n- सुदीप नगरकर, लेखक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nJitendra Awhad: एकनाथ शिंदे पुन्हा लढताना दिसतील; आव्हा...\nBhiwandi Building Collapse: भिवंडीत ५३ तासांनंतरही बचाव...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nठाण्यातील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून केली...\nकल्या��-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nकोट्यधीशांची पालिका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-09-27T21:05:13Z", "digest": "sha1:PT6SWDZCLCKJQAWZNEIOMUEWHCF7ILYG", "length": 4351, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोर्तुगाल क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/mahabaleshwar-best-tourist-spot-and-paradise-maharashtra/", "date_download": "2020-09-27T19:20:59Z", "digest": "sha1:IYJZ4UERAC3KE3UIIA3FMWYI7YNAALZ4", "length": 30366, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाबळेश्वर- महाराष्ट्राचे नंदनवन - Marathi News | mahabaleshwar best tourist spot and paradise of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १ सप्टेंबर २०२०\n\"जब जीडीपी डुबा, तब रसोडे में कौन था मोदी जी थे; काँग्रेसचा कोकिलाबेन स्टाईल हल्ला\n\"आमची मंदीरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ; तुम्ही मंदीराला हात तर लावून दाखवा\"\nआपण याकडे लक्ष घालावं, फायनान्स कंपन्यांच्या तगाद्याविरुद्ध गृहमंत्र्यांना विनंती\nमुंबईत भरधाव कारने ८ जणांना चिरडलं; ४ जण मृत्यू तर चौघे जखमी, मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश\nविदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई परीक्षेची काळजी करू नका\nअभिनेत्री काजोलने लेकीसाठी घेतला मोठा निर्णय, सिंगापूरमध्ये होणार शिफ्ट \nरिया चक्रवर्तीने का केले सुशांतची बहीण प्रियंकाला टार्गेट, गणेशने केला धक्कादायक खुलासा\nअखेर रिया चक्रवर्तीने CBI समोर महेश भट यांच्यासोबतच्या नात्याबद्दल तोडली चुप्पी\n'रिया चक्रवर्तीला फसवलं जातंय,' रियाचं समर्थन करणं स्वराच्या आलं अंगाशी\nब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे\nसुप्रिया सुळे आणि अजित पवार याचं रक्षाबंधन\nसुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला\nअजित दादा पवारना मुख्यमंत्रीपदावर बघण्याची इच्छा\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nनाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल\n इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात\nकोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आह��� गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा\nडोक्याला टक्कल पडण्याच्या समस्येनं हैराण आहात 'या' घरगुती उपयांनी मिळवा लांब केस\n भारतानं आखला कोरोना लसीचा 'ग्लोबल प्लॅन'; पाक वगळता इतर देशांना होणार फायदा\nअमरावती - महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, पाच जिल्ह्यातील चारशे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा\nचारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती\nत्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी\n\"आमची मंदीरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ; तुम्ही मंदीराला हात तर लावून दाखवा\"\nयवतमाळ - वणी तालुक्यातील मेंढोली येथील गरदोर मातेचा प्रकृती अस्वस्थ झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना\nनवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, अनेक दिग्गजांनी घेतले अखेरचे दर्शन\n पूर ओसरलेल्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nCoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी\n\"राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी चेतावणी दिली होती\", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा\nनवी दिल्ली - कोरोना संकटामुळे २ वर्षापर्यंत EMI न भरण्याची सूट देऊ शकतो, केंद्र आणि RBI ची सुप्रीम कोर्टात माहिती\nEMIवरील स्थगिती दोन वर्षांसाठी वाढण्याची शक्यता, न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र\nनाशिक - शहरात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून महापालिकेच्या कृत्रिम कुंडात विसर्जन सुरू\nअकोला - अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, 12 नवे पॉझिटिव्ह.\nपश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत\nकोणत्याही वादात न पडता काम कसं करावं हे राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांनी प्रणव मुखर्जींकडून शिकावं- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा\nअमरावती - महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, पाच जिल्ह्यातील चारशे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा\nचारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती\nत्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी\n\"आमची मंदीरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ; तुम्ही मंदीराला हात तर लावून दाखवा\"\nयवतमाळ - वणी तालुक्यातील मेंढोली येथील गरदोर मातेचा प्रकृती अस्वस्थ झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना\nनवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांंच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, अनेक दिग्गजांनी घेतले अखेरचे दर्शन\n पूर ओसरलेल्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nCoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी\n\"राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी चेतावणी दिली होती\", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा\nनवी दिल्ली - कोरोना संकटामुळे २ वर्षापर्यंत EMI न भरण्याची सूट देऊ शकतो, केंद्र आणि RBI ची सुप्रीम कोर्टात माहिती\nEMIवरील स्थगिती दोन वर्षांसाठी वाढण्याची शक्यता, न्यायालयात सरकारचे प्रतिज्ञापत्र\nनाशिक - शहरात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून महापालिकेच्या कृत्रिम कुंडात विसर्जन सुरू\nअकोला - अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, 12 नवे पॉझिटिव्ह.\nपश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत\nकोणत्याही वादात न पडता काम कसं करावं हे राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांनी प्रणव मुखर्जींकडून शिकावं- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा\nAll post in लाइव न्यूज़\n‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.\n‘महाराष्ट्रातील काश्मीर’ असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील हे एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम असून ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून ते ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर हे निसर्गरम्य ठिकाण आहे.\nमहाबळेश्वर या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘महान सामर्थ्यवान ईश्वर’ असून खरोचरच हे ठिकाण दिव्य असून त्याला दैवी देणगी लाभली आहे. पर्यटकांना येथे मोहकता, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिकता याचा अनोखा संगम पाहायला मिळाते. मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोल अशा तीन खेडेगावांनी महाबळेश्वर शहर निर्माण झाले आहे. मुंबईपासून साधारणत: २८५ कि.मी अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाणी पठार आणि खोल द-यांनी वेढले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात त��� हा परिसर जलमय होतो. पण त्याचबरोबर त्याचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. मुंबईपासून जवळची थंड हवेची ठिकाण म्हणजे लोणावळा -खंडाळा तसेच माथेरानप्रमाणे या ठिकाणावरील पॉईंट पर्यटकांना नेहमीच आकर्षक करतात. ऐतिहासिक वारस्याबरोबरच येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गावित्री या पाच न उगम पावत असल्याने क्षेत्र महाबळेश्वर म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.\nपर्यटकांच्या आकर्षणाची खास ठिकाणे म्हणजे पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, वेण्णा लेक, केइंटटस पॉ, एलीफंट पॉइंट, विल्सन पॉइंट, प्रतापगड, लीग्नमाला धबधबा. तसेच येथील अनेक स्मारके थेट ब्रिटीशकाळात घेऊन जातात. महाबळेश्वरपासून सुमारे १९ कि.मी अंतरावर असलेले पाचगणी हे पाच टेकड्यांच्या कुशीतील ठिकाण पर्यटकांना आपल्याकडे अक्षरश: खेचते.\nनिसर्गाच्या कुशीत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसच्या माध्यमातून राहण्याचीही उत्तम सोय असल्याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच घनदाट जंगलामध्ये वसलेले महिंद्रा शेरवूड रिसॉर्टही नैसर्गिक सौंदर्याची अनुभती देणारे आहे.\nमहाबळेश्वरमधील हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य असल्याने, या भागात मोठ्याप्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर रासबेरी, जांभळाचा मध ही प्रसिद्ध आहे. पर्यटकांना कोणत्याही हंगामात आपल्याकडे आकर्षीत करणारे हे एक उत्तम ठिकाणी आहे. येथे जाण्यासाठी बस, रेल्वे वा विमान सेवेचाही उपयोग करता येईल.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान\nझेपत नसेल तर खुर्ची खाली करा; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या सुट्टीवर; सहकुटुंब जाणार महाबळेश्वर दौऱ्यावर\nमहाराष्ट्र गारठला; मुंंबई@११.४ तर महाबळेश्वरात हिमकणांची चादर\nजन्मभूमीच्या ओढीपोटी ‘सिडनी ते वाई’ ; दुचाकीवरून २२ हजार किलोमीटरचा प्रवास\nमाकडाने पळविली एक लाख रुपयांची पर्स\nपर्यटकांची वाहने महाबळेश्वरकडे : पर्यटन हंगामाच्या सुरुवातीस वाहतुकीची कोंडी \nआरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ\ncoronavirus: ई-पास रद्द; आंतरजिल्हा प्रवास खुला, खासगी बससेवा सुरू; म���ंबई मेट्रो, लोकल, रेस्टॉरंट मात्र बंदच\nपाचवीचा वर्ग जोडणार प्राथमिक शाळेला, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका\n\"छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती\" संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर अजून झालाच नाही, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\n...तर आमची वाहने बँका, फायनान्स कंपन्यांकडे जमा करू; वाहतुक संघटनांचा इशारा\n'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारासह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडावीत, अशी मागणी होतेय. ती योग्य वाटते का\n नाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nनाही, ते धोक्याचं ठरू शकतं\nकोरोना महामारीच्या अस्ताला सुरुवात \nराम मंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा\nआजारी पत्नीला पती बोललो, तुला एकटीला सोडणार नाही, मीदेखील येणार अन् खरोखरंच...\n इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात\nIndia China FaceOff: ...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले\nरियाने सुशांतचे घर सोडण्याचं नवं कारण आलं समोर, वकिलांचा सुशांतच्या बहिणीवर आरोप\nप्रवाशांनी कृपया लक्ष द्या आणखी 100 ट्रेन धावण्याची शक्यता, लवकरच मिळू शकतो दिलासा\nSEE PICS : फिल्मी आहे राम कपूरची लव्हस्टोरी, अशी आहे लाईफस्टाईल\nस्टायलिश लूकमध्ये दीपिका कक्करने शेअर केले फोटो, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा\nसाडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, पाहा एक से बढकर एक फोटो\nPranab Mukherjee: प्रणव मुखर्जींची ती सवय, जी बनली होती त्यांची ओळख\nOMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा\nचारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती\nत्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी\nप्रणव मुखर्जी यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन\nमुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले; नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण\nनाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/sangharasaacai-anaubhauutai-daenaaraa-kaavayasangaraha/", "date_download": "2020-09-27T20:56:06Z", "digest": "sha1:FMIICN4XJL25GEY73D6NDMLSKEKE7AMP", "length": 28433, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "संघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह - Marathi News | sangharasaacai-anaubhauutai-daenaaraa-kaavayasangaraha | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमध���ल पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्���े चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nसंघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह\nसिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले.\nसंघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह\nसिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले.\nयेथील कवी मधुकर जाधव यांच्या ‘फ्रंटलाइन लढा’ या कवितासंग्राहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपिठवर मुंबई विद्यापिठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. श्याम गरूड, समीक्षक देवेंद्र उबाळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर पाठक, कवी मधुकर जाधव आदी उपस्थित होते.\nआजवरच्या सर्वच चळवळीत महिलांना गृहीत धरले असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले असल्याने पुरूषी मानसिकतेने महिलांना गर्दीतील एक चेहरा एवढेच स्थान दिल्याचे डॉ. श्यामल गरूड यांनी सांगितले. ‘फ्रंटलाइन लढा’ हा काव्यसंग्रह महिलांच्या वेदनेचा हुंकार असून, सर्वच स्तरावरील महिलांच्या दु:खाची दखल एका पुरूष कविने अतिशय संवेदनशीलपने मांडली असल्याचे ते म्हणाले. या संग्रहातील कविता जातीपातीच्या चौकटी भेदून धर्मनिरपेक्ष पातळीवर स्थिरावल्याचे समीक्षक देवेद्र उबाळे यांनी सांगितले.\nसामाजिक भान असलेल्या कविता तळागाळातील अपेक्षितांचे दु:ख चहाट्यावर आणून परिपक्व झाल्याची भावना किशोर पाठक यांनी व्यक्त केली. यावेळी कवि मधुकर जाधव, त्यांच्या पत्नी आशा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.\nअभोण्यात ५० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nकु-हेगावने अनाथ मुलांसाठी पुढे केला एक हात मदतीचा \nशब- ए -बारातला घरातच नमाज करण्याचे आवाहन\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था\nसोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा\nज्येष्ठांच्या दातृत्वाची सुखद अनुभूती\nखळगाठ जमिनीतुन घेतले नऊ लाखाचे उत्पन्न\nदिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ\nआशासेविकांची विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक\nयेवल्यातील १५ जण कोरोनामुक्त\nआॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई\nसिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nरिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच\nव्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेस खरेच ‘प्रायव्हेट’ असतात का\nक्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली\nशेतकरी का संतापले आहेत राजू शेट्टींनी दिलं उत्तर...\n...ये तो बहोत नाइन्साफी है, सरकार \nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रित��श देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/04/postponed-gram-panchayat-elections-in-the-state-from-july-to-december/", "date_download": "2020-09-27T20:46:05Z", "digest": "sha1:X7NAZW6LR5TVHAT4A2FYOPMCN6TK3KZK", "length": 8094, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यातील जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / ग्रामपंचायत निवडणूक, महाराष्ट्र सरकार, राज्‍य निवडणूक आयोग / June 4, 2020 June 4, 2020\nमुंबई : राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगाकडे नुकतीच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान राज्यात घेण्यात येणाऱ्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.\nयाबाबत माहिती देताना मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील 12 हजार 668 ग्रामपंचायतींची जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबीं करता मोठा वेळ लागतो. या निवडणुका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्ष��त घेऊन पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील 6 महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत विनंती राज्य शासनातर्फे राज्य निवडणुक आयोगास केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.\nदरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत कळविले आहे की, 17मार्च 2020 रोजीच्या निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. 5 वर्षांची मुदत ज्या ग्रामपंचायतींची संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच वेळोवेळी राज्य निवडणूक आयोग परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याबाबत व निवडणूका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/he/84/", "date_download": "2020-09-27T21:10:30Z", "digest": "sha1:A5XCXZ52EOXBXTE2OSSDNXFWVKE7CF24", "length": 25478, "nlines": 941, "source_domain": "www.50languages.com", "title": "भूतकाळ ४@bhūtakāḷa 4 - मराठी / हिब्रू", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारण���\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » हिब्रू भूतकाळ ४\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nमी पूर्ण कादंबरी वाचली. ‫ק---- א- כ- ה----.‬\nमी पूर्ण कादंबरी वाचली.\nमी समजलो. / समजले.\nमी पूर्ण पाठ समजलो. / समजले. ‫ה---- א- כ- ה----.‬\nमी पूर्ण पाठ समजलो. / समजले.\nमी उत्तर दिले. ‫א-- ע----.‬\nमी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‫ע---- ע- כ- ה-----.‬\nमी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.\nमला ते माहित आहे – मला ते माहित होते. ‫א-- י--- / ת – א-- י----.‬\nमला ते माहित आहे – मला ते माहित होते.\nमी ते लिहितो / लिहिते – मी ते लिहिले. ‫א-- כ--- / ת – א-- כ----.‬\nमी ते लिहितो / लिहिते – मी ते लिहिले.\nमी ते ऐकतो / ऐकते – मी ते ऐकले.\nमी ते मिळवणार. – मी ते मिळवले.\nमी ते आणणार. – मी ते आणले.\nमी ते खरेदी करणार – मी ते खरेदी केले. ‫א-- ק--- – א-- ק----.‬\nमी ते खरेदी करणार – मी ते खरेदी केले.\nमी ते अपेक्षितो. / अपेक्षिते. – मी ते अपेक्षिले होते. ‫א-- מ--- ל-- – צ----- ל--.‬\nमी ते अपेक्षितो. / अपेक्षिते. – मी ते अपेक्षिले होते.\nमी स्पष्ट करुन सांगतो. / सांगते. – मी स्पष्ट करुन सांगितले. ‫א-- מ---- / ה א- ז- – ה----- א- ז-.‬\nमी स्पष्ट करुन सांगतो. / सांगते. – मी स्पष्ट करुन सांगितले.\nमला ते माहित आहे – मला ते माहित होते.\n« 83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १ ��\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + हिब्रू (1-100)\nनकारात्मक शब्द मूळ भाषेत अनुवादित केले जात नाहीत.\nवाचताना, बहुभाषिक अवचेतनाद्वारे त्यांच्या मूळ भाषेमध्ये भाषांतर करतात. हे आपोआपच घडते; म्हणजेच वाचक त्याच्या अनावधानाने हे करतो. असे म्हणता येईल की, मेंदू हा समांतर पद्धतीने अनुवादकाचे काम करतो. पण तो प्रत्येक गोष्ट भाषांतरित करीत नाही. एका संशोधनाच्या मते, मेंदूमध्ये अंगीभूत गालक असतो. हे गालक काय भाषांतरीत व्हावे हे ठरवितो. असे दिसून येते की, गालक काही विशिष्ट शब्दांकडे दुर्लक्ष करतो. नकारात्मक शब्द मूळ भाषेत अनुवादित करीत नाही. संशोधकांनी त्यांच्या प्रयोगासाठी मूळ चायनीज भाषिकांना निवडले. सर्व चाचणी देणार्‍यांनी इंग्रजी ही दुसरी भाषा समजून वापरली. चाचणी देणार्‍यांना वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांना मापन द्यावयाचे होते. या शब्दांना विविध भावनिक सामग्री होती. त्या शब्दांमध्ये होकारार्थी, नकारार्थी, आणि तटस्थ असे तीन प्रकार होते.\nचाचणी देणारे शब्द वाचत असताना त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. म्हणजेच, संशोधकांनी मेंदूच्या विद्युत कार्याचे मोजमाप केले. असे करताना त्यांनी पाहिले असेल की मेंदू कसे कार्य करतो. काही संकेत शब्दांच्या भाषणादरम्यान उत्पन्न झाले. ते दर्शवितात की मेंदू कार्यशील आहे. परंतु, चाचणी देणार्‍यांनी नकारात्मक शब्दाबाबत कोणतेही क्रिया दर्शविली नाही. फक्त सकारात्मक आणि तटस्थ शब्दांचे भाषांतर झाले. संशोधकांना याचे कारण माहिती नाही. सिद्धांतानुसार मेंदूने सर्व शब्द एकसारखे भाषांतरित करावयास हवे. हे कदाचित गालकाच्या द्रुतगतीने प्रत्येक शब्द परीक्षण करण्यामुळे असेल. द्वितीय भाषेत वाचत असताना देखील हे तपासले गेले होते. शब्द नकारात्मक असल्यास, स्मृती अवरोधित होते. दुसर्‍या शब्दात, तो मुळ भाषेत शब्दांचा विचार करू शकत नाही. या शब्दाप्रती लोक अतिशय संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देतील. कदाचित मेंदूला भावनिक धक्क्यापासून त्यांचे संरक्षण करावयाचे असेल.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-27T20:10:53Z", "digest": "sha1:65QCC5RBBETJTXSK4DQVL45GV4XMS6YT", "length": 8794, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "...म्हणून अमित शहा झाले अॅडमिट; एम्सचे पत्र जाहीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\n…म्हणून अमित शहा झाले अॅडमिट; एम्सचे पत्र जाहीर\nin ठळक बातम्या, main news, राजकीय, राष्ट्रीय\nनवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आरोग्य विषयक समस्या उद्भवत आहेत. २ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर १४ ऑगस्टला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान काल रात्री त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले, त्यामुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान एम्सने पत्र जाहीर केले असून अमित शहांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण दिले आहे.\nदोन दिवसानंतर संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक तपासणीसाठी अमित शहा एम्समध्ये दाखल झाले आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे एम्सने सांगितले आहे.\nमंदिरे उघडा; मनसेचे आंदोलन\nकोरोना रिकव्हरीत महाराष्ट्र अव्वल\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nकोरोना रिकव्हरीत महाराष्ट्र अव्वल\nमुख्यमंत्री पदाचा मास्क दूर करून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना उत्तर देईल: उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/furkan-sheikh-asha-worker-searching-people-close-contact-with-covid-19-patients-zws-70-2135251/", "date_download": "2020-09-27T20:17:27Z", "digest": "sha1:CIYD5BBVV4JMKLIYNW6HP7CRELONPE7U", "length": 15496, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Furkan Sheikh ASHA worker searching people close contact with covid 19 patients zws 70 | पाच करोनारुग्णांच्या किराडपुरा भागात फुरकान नावाची ‘आशा’! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपाच करोनारुग्णांच्या किराडपुरा भागात फुरकान नावाची ‘आशा’\nपाच करोनारुग्णांच्या किराडपुरा भागात फुरकान नावाची ‘आशा’\nकरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीची साखळी शोधण्यासाठी उपयोग\nकरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीची साखळी शोधण्यासाठी उपयोग\nकिराडपुरा भागात करोनाचे पाच रुग्ण. याच भागात फुरकान शेख आशा कार्यकर्ती म्हणून काम करतात. चांगल्या आणि वाईट यांची समज ठेवणारी व्यक्ती, असा या शब्दाचा अर्थ. ही समज फुरकान बाजीमध्ये जरा अधिकच. सारा मोहल्लाच त्यांना बाजी म्हणतो. गेली १७ वर्षे त्या या भागात ‘आशा कार्यकर्त्यां’ म्हणून त्या ��ाम करतात. त्या म्हणाल्या,‘ अजूनही लोकांना वाटतं आम्ही विचारतो ती माहिती ‘एनआरसी किंवा एनपीआर’ घेतात. असाही समज आहे की, करोना रुग्ण शोधून दिला, की आम्हाला दोनशे रुपये मिळतात. म्हणून एकाच मोहल्ल्यातील व्यक्तींच्या चाचणी अधिक केल्या जात आहेत, असाही समज आहे. तो समज तोडत फुरकान शेख सतत काम करताहेत. त्यांनाही जीवाची भीती आहे. पण अजूनही लोक ऐकत नाहीत. अर्धा मोहल्ला रस्त्यावर असतो. हातावरचे पोट असणारे आणि दाटवाटीची वस्ती असल्याने या मोहल्ल्यात काम करणे अवघड असल्याचे त्या सांगतात.\nपुण्याहून आलेल्या आरेफ कॉलनीतील तरुणाला करोनाची बाधा झाली. त्याच्या आजोबाला पुढे लागण झाली. ते मुलीच्या घरी जेवायला गेले होते. ती लागण पुढे गेली. जलाल कॉलनीपर्यंत तो धागा कसा पुढे सरकत जातो याची इत्थंभूत माहिती प्रशासनाला फुरकान बाजी कडून कळाली. अन्यथा संसर्ग नक्की कोणापासून कोणाला झाला आहे, हे कळलेचे नसते. त्यामुळे करोनाच्या लढाईत आशा कार्यकर्ती अधिक महत्त्वाची ठरते आहे. त्या सांगत होत्या, ‘एकाला करोनाची लागण झाली. त्यांच्याबरोबर नमाज अदा करणारे चौघे जण होते. त्या चौघांनी करोना चाचणी करून घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता. त्या रोज त्यांना भेटत. नसेलही तो रोग. पण शक्यता तर आहे, हे समजावून सांगावे लागते. घरातील इतरांचे आयुष्य कशाला पणाला लावता, असे म्हटल्यावर ते तयार झाले. त्यामधील तिघांची चाचणी नकारात्मक आली.’ करोनाविरोधाच्या लढय़ात किराडपुरा, जलाल कॉलनी अशा भागात आरोग्य यंत्रणेलाही फुरकान बाजी महत्त्वाच्या वाटतात. माहिती घेताना उर्दू भाषेतून बोलणारा असेल तर अधिक सोपे होते. या भागात होणारी गर्दी आणि रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी भेट दिली. पण त्या वेळी फुरकान बाजी आवर्जून गेल्या. त्या असणे म्हणजे करोनाबाधितांची संपर्क साखळी कळण्याचा मार्ग, असे आता प्रशासनालाही वाटू लागले आहे. या अनुषंगाने बोलताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीता पाडाळकर म्हणाल्या,‘ अल्पसंख्याक मोहल्ल्यामध्ये विश्वास कमावून काम करणाऱ्या मंडळींकडून करोनाबाधित रुग्णांचा वावर, संपर्क आलेल्या व्यक्ती याची साखळी करण्यास मोठी मदत होत आहे. आशा कार्यकर्तीचे काम त्यामुळेच खूप अधिक उपयोगी ठरत ��हे.’ साथ रोगाच्या अशा वातावरणात फुरकान ‘आशा’ ठरत आहे.\nफुरकान शेख यांच्या घरात एक मुलगा आणि पती असा परिवार. त्या घरी येतात तेव्हा भीती वाटते घरातील सदस्यांना. आता फुरकान यांनी स्वत:ची झोपण्याची खोली वेगळी केली आहे. दररोज बाहेरून आल्यावर अंघोळ करतात. स्वयंपाकही घरातील इतर सदस्यच करतात. सहसा नेहमीच्या वस्तूंना आपला हात कमी लागेल याची काळजी घेतात. नाकाला रुमाल बांधून मोहल्ल्यातील व्यक्तींना आरोग्याचे महत्त्व सांगणारी व्यक्ती लढा देणारी ठरू लागली आहे. आदेश निघतात सरकारी पण अंमलबजावणीमध्ये आणणारी कार्यकर्ती खरीच ‘आशा’ आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 Coronavirus : मराठवाडय़ात करोनाचे ४२ रुग्ण, सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये\n2 औरंगाबादेत सायंकाळनंतर पुन्हा कडक संचारबंदी\n3 भाजी आणि धान्य बाजारात निम्म्यांनाच रोजगार\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/03/235/", "date_download": "2020-09-27T20:05:13Z", "digest": "sha1:U4VNMYDLG55TP5BD5Z2RQIRIZHSC5Y5F", "length": 23835, "nlines": 273, "source_domain": "www.sudharak.in", "title": "कुठे नेऊन ठेवला विवेक तुमचा? – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n��ुठे नेऊन ठेवला विवेक तुमचा\nआजच्या अनिश्चिततेच्या सामाजिक, आर्थिक परिस्थिती सामान्य माणसाला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे त्याच्यात दैववादीपणा वाढत चालला आहे. आपले कोण परके कोण याबाबत संभ्रम वाढत चालला आहे. त्या भीतीतून सामान्य माणूस स्वतःभोवती वेगवेगळी कुंपणे तयार करायला लागला आहे. मग ती धार्मिक, जातिय, प्रादेशिक, भाषिक, आर्थिक कोणती का असेना. भीतीमुळे जे जुने, ओळखीचे आहे तेच धरून बसण्याची भावना व कृती नैसर्गिकच असते.\nहे सांगायचे कारण की, नेमकी हीच अवस्था पुरोगामी, सामाजिक, विवेकी चळवळीतील लोकांची झालेली दिसत आहे. तोही अस्वस्थ होत आहे. ज्या कुंपणांमुळे माणूस माणसापासून दूर होत चालला आहे ती कुंपणे तितक्याच वेगाने तोडण्याचा प्रयत्न करत आहे. खरे तर त्याने लोकांतील असुरक्षिततेची, संभ्रमाची भावना कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतःभोवतीची कुंपणेही तोडण्याची गरज आहे व परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करण्याची गरज आहे.\nकेवळ प्रतिगामी लोकांवर टीका करणे, निषेध मोर्चे काढणे, असे त्यांच्या गाडीचा वेग नियंत्रित करण्याचे उपाय केले जात आहेत. त्यामुळे पुरोगामी गाडीच्या इंजिनाला इंधन पुरवणे, गती देणे यासाठी त्यांना उसंतच मिळेनाशी झाली आहे किंवा त्याबाबत मर्यादा जाणवत आहेत. आपले प्राधान्य कायम आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवून मार्गक्रमण करण्याकडे पाहीजे. दुसरा पुढे जाईल म्हणून त्याच्या पायात पाय घालत बसले तर आपला प्रवास त्याच्या पायाशीच थांबतो. तुमची उर्जा तुमची क्षमता वाढवण्यावर केंद्रित करायला हवी. तुमची एक पुरोगामी, विवेकी, समाजाभिमूख विचारधारा आहे. तो तुमचा मार्ग आहे. त्यावरून ठामपणे चालत राहणे हा खरा उपाय आहे.\nआपणही ज्या समाजसुधारकांचा वारसा सांगतो ते फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, कर्वे, आमटे यांनी आपल्यामागे किती लोक येतात, राहतात याची कधी चिंता केली होती ते आपली क्षमता व निष्ठा वाढवत होते. प्रवाहाविरूद्ध पोहण्याची भूमिका आपण जाणीवपूर्वक घेतलेली आहे. त्यामुळे प्रवाहाने होण्याऱ्या विरोधाबद्दल सतत तक्रार करून काहीही साधणार नाही आणि असे बदल व्यक्तिगत पातळीवरच होत असतात त्यामुळे संवादही व्यक्तिगतच हवा. आपण लोकांना वेगवेगळ्या कप्प्यात न टाकता त्याचा व्यक्ती म्हणून विचार करायला हवा. किमान आपला चष्मातरी नितळ हवा.\nबाबासाहेबांनी मनुसृती जाळली. का आपल्याला दर वर्षी स्मृतीदिन साजरा करता यावा म्हणून, की मनुवाद्यांना टोमणे मारायला आपल्याला कारण मिळावे म्हणून. माझ्यामते त्यांनी मनुस्मृति जाळली याचा अर्थ त्यांच्यापूरता तो विषय संपला. त्यांची आपल्याकडूनही तशीच अपेक्षा असणार. ते काही २१ वेळा पृथ्वी मनुस्मृती विरहीत करीन असे म्हणाले नाहीत. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा त्यातील १/३ हिंदू देव, परंपरा नाकारणाऱ्या आहेत. चार पिढ्यांनतरही त्या का वाचाव्या लागतात आपल्याला दर वर्षी स्मृतीदिन साजरा करता यावा म्हणून, की मनुवाद्यांना टोमणे मारायला आपल्याला कारण मिळावे म्हणून. माझ्यामते त्यांनी मनुस्मृति जाळली याचा अर्थ त्यांच्यापूरता तो विषय संपला. त्यांची आपल्याकडूनही तशीच अपेक्षा असणार. ते काही २१ वेळा पृथ्वी मनुस्मृती विरहीत करीन असे म्हणाले नाहीत. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा त्यातील १/३ हिंदू देव, परंपरा नाकारणाऱ्या आहेत. चार पिढ्यांनतरही त्या का वाचाव्या लागतात ज्यांचा गीता, मनुस्मृती यांना विरोध आहे तेच याविषयीचा जास्त अभ्यास करतात दिसत आहेत. गीता राष्ट्रीय ग्रंथ करणार म्हटल्यावर सगळे गीता उघडून त्यातील चुका शोधत बसले आहेत. आज ९० वर्षानंतरही आपल्या हातात, मनात, डोक्यात मनुस्मृती, गीता असेल तर आंबेडकरांची कृती वायाच गेली असे म्हणावे लागेल.\nसंविधान राष्ट्रीय ग्रंथ असावा असे जर तुमचे म्हणणे असेल तर त्याचा प्रचार करणे हे खरे काम आहे. तुमची स्वतःची पुस्तके, अभ्यासक्रम, कार्यक्रम असा काही नाही का समाजशास्त्र, मानसशास्त्र, आर्थिक हितसंबध यांचा अभ्यासकरून तो लोकांना समजेल अशा शब्दात सांगितला पाहिजे. जे केवळ पोटाला देतात म्हणून, त्यांची ‘जय’ म्हणाणारे, कोट्यावधी लोक आज या देशात आहेत. मग ते कोणत्याही देवा-धर्माची ‘जय’ म्हणणारे असोत किंवा राजकारण्यांची ‘जय’ म्हणणारे असोत, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे समाजशास्त्र, मानसशास्त्र, आर्थिक हितसंबध यांचा अभ्यासकरून तो लोकांना समजेल अशा शब्दात सांगितला पाहिजे. जे केवळ पोटाला देतात म्हणून, त्यांची ‘जय’ म्हणाणारे, कोट्यावधी लोक आज या देशात आहेत. मग ते कोणत्याही देवा-धर्माची ‘जय’ म्हणणारे असोत किंवा राजकारण्यांची ‘जय’ म्हणणारे असोत, त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे त्यांच्याबद्दल राज्यघटनेची काय भूमिका आहे त्यांच्याबद्दल राज्यघटनेची काय भूमिका आहे आणि ती तुम्हाला मान्य आहे का आणि ती तुम्हाला मान्य आहे का संविधानातील सर्व गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का संविधानातील सर्व गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का त्या संदर्भात स्वतःची चिकित्सा तुम्ही केलीत का त्या संदर्भात स्वतःची चिकित्सा तुम्ही केलीत का अजूनही लोकांचे तुमच्याबद्दल काही प्रश्न, शंका आहेत ते त्यांना विचारायला हवेत, त्यांची उत्तरे द्यायला हवीत. माहीत नसतील तर शोधायला हवीत.\nतुम्ही घटना मानता, त्या घटनेने सर्व नागरिकांना धर्मपालनाचे व धर्म प्रचाराचे स्वातंत्र दिले आहे. त्याच प्रमाणे तुमचा जो काही विवेकी, मानवता, समता, बंधुता मानणारा सार्वजनिक सत्य धर्म असेल त्याचे तुम्ही पालन करा. त्याचा प्रचार करा. त्याचे स्वातंत्र घटनेने तुम्हालाही दिलेले आहे. मग दुसऱ्यांना विरोध करण्यात तुमची शक्ती का वाया घालवता समाज बदलावा असे वाटत असेल तर तुमच्या धर्माची मुल्ये, तत्वे तुमच्या जीवनात ठळकपणे दिसायला हवीत. केवळ तुम्ही म्हणता म्हणून, त्यांचा धर्म वाईट, तुमचा धर्म चांगला, हे लोक कसे मान्य करतील.\n“जाती अंत झालाच पाहिजे” अशा घोषणा आपण देतो, तेव्हा आधी आपण ती सोडली पाहीजे. जाती-अंताच्या प्रक्रियेतही सवर्णांनीच पुढारीपण करावे अशी अपेक्षा का आहे सगळ्यांनाच नास्तिक होणे शक्य नाही हे मान्य, पण मग किमान सरकारी नोंदीत तरी आपण निधर्मी आहोत हो नोंदवले पाहिजे. सरकारला जर आकड्यांची भाषा कळत असेल तर त्यांच्या दफ्तरी निधर्मी लोकांचा आकडा वाढताना दिसायला हवा. जर तुमचा तुमच्या देवावर खरंच विश्वास असेल, तर स्वर्गाच्या दारात जात-धर्माचे सरकारी प्रमाणपत्र मागणार नाहीत, या बाबत तरी तुम्हाला नक्कीच खात्री असायला हवी. धर्म ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे, हे पुरोगामी, विवेकी आस्तिकानेच दाखवून द्यायला हवे.\nपुरोगामी लेखक, विचारवंतही, ‘दुसरे कोणीतरी परिस्थितीस जबाबदार आहेत’ अशी विधाने करताना दिसत आहेत. एखादी टेस्टट्युब बेबी अवतार घेऊन भारत जात-धर्ममुक्त करेल अशी आशा करत आहेत. कोणीही समाज बदलासाठी एक सामान्य माणूस म्हणून वाचकाने काय-काय करणे शक्य आहे, हेही स्पष्टपणे सांगत नाही. राजकारणी हे समाजातील वाऱ्याप्रमाणे दिशा बदलणारे असतात. त्यांच्याकडून दिशा���र्शनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे. राजकारण्यांवर टीका करून वाचकांची फक्त करमणूक होते व लेखकाचे कौतुक. यात आपलीही काही भूमिका आहे असे कोणालाच वाटताना दिसत नाही. वाचकाला द्यायच्या कडू गोळीला गोड मुलामा म्हणून राजकारण्यांवरील टीका ठीक आहे पण त्याचे प्रमाण तेवढेच हवे.\nमी कडू गोळी तशीच दिली. गोड मुलामा न देता, हे खंरतर आधीच सांगायला हवे होते. पण गोड गोळ्या देणारे तुम्हाला बरेच भेटतील. तुम्ही त्या खालही आणि हा कडवटपणा विसरूनही जाल.\nAuthor मिलिंद सोनटक्केPosted on मार्च, 2015 सप्टेंबर, 2020 Categories जात-धर्म, विवेक विचार\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: कलाकृती आणि समाज\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Mangesh-Satamkar.html", "date_download": "2020-09-27T19:04:24Z", "digest": "sha1:2O4RTDVOMU5B22MX5HIZP7NIE7MT4SQ7", "length": 8427, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "शाळा बाह्यमुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार - मंगेश सातमकर - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI शाळा बाह्यमुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार - मंगेश सातमकर\nशाळा बाह्यमुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार - मंगेश सातमकर\nमुंबई | प्रतिनिधी - राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून काही शाळांना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शाळेत शिकणारे व या शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी म्हटले आहे.\nकेंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार एकही मुलं शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. परंतु, दुसरीकडे राज्य सरकारचे शिक्षण विभाग सरसकट काही शाळांना अनधिकृत ठरवत आहे. शासनाच्या निर्णयामुळे शाळांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होवू शकतो. मुलांच्या भविष्याचा विचार करता, अनधिकृत शाळां अधिकृत करण्यासंदर्भात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास शासनाने मुदत द्यायला हवी. यासाठी कायदेशीर बाबींचा पुनर्विचार व शिक्षण विभागाशी समन्वय साधणार असल्याचे सातमकर म्हणाले. तसेच खाजगी शाळांच्या तुलनेत मागे पडलेल्या पालिका शाळांना पुढे आणणार असून शाळांचा घसरलेला दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या अत्याचाराच्या घटना लक्षात, घेता पालिका शाळांमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे व कायदेशीर ज्ञानाचे धडे देण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शिक्षकांच्या सहायय्याने ३५ शाळा सुरू करणार आहे. या शाळांमध्ये खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या शिफारशीने मुलांना शालेय प्रवेश देण्यासाठी १०% कोटा राखीव ठेवणार आहे. त्यामुळे पालक पालिकेच्या शाळेत मुलांना प्राधान्य दिले जाईल. मुलांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा सातमकर यांनी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करताना राज्यभाषा मराठी भाषेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.\nचौथ्यांदा शिक्षण समिती अध्यक्षपदी -\nपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी चौथ्यांदा अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारली. १९९४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००२ ते २०१२ पर्यंत ते नगरसेवक होते. यानंतर २०१७ मध्ये ते शीव प्रभाग क्र. १७५ मधून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. सातमकर २००४-०५ मध्ये शिक्षण समिती अध्यक्ष होत��. त्यानंतर २००६-०७ आणि २००७-०८ असे सलग दोन वेळा त्यांनी अध्यक्षपद भुषवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F", "date_download": "2020-09-27T20:51:12Z", "digest": "sha1:UQMQMZBDX4MGGGZLNUSMS3E55QT4IT3R", "length": 9108, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑर्कुट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑर्कुट किंवा ऑर्कट (रोमन लिपी: Orkut) हे गूगल समूहाचे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाची रचना मुख्यत्वे करून नवीन मित्र बनविणे तसेच जुन्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी केली आहे. ऑर्कुट बुयुक्कोकटेन नावाच्या गूगल कर्माचा-याने ऑर्कुट ची रचना केली आहे. ताच्याच नावावरून ऑर्कुट हे नाव संकेतस्थळाला दिले होते.\nऑर्कुट संकेतस्थळ सदस्यपृष्ठ मराठीत\nऑर्कुट प्रामुख्याने भारत आणि ब्राझील या दोन देशांत लोकप्रिय होते. ऑर्कुटचा वापर जगभरात दहा कोटीहून अधिक लोक करत होते , २०१४ साली गुगल या बहुराष्ट्रीय कंपनी ने ऑर्कुट बंद करण्याची घोषणा केली व डेटा अर्काइव्ह करून बंद केले.\n३ इतर विवध विषय\nऑर्कुट उपयोगकर्ते आपल्या प्रोफाईलवर युट्युब किंवा गुगल विडीओ वरून चित्रफित जोडू शकतात आणि त्यावर टिपणीसाठी नियंत्रीत किंवा अनियन्त्रीत आधीकर उपयोगकर्ते समूहाला देऊ शकतात. तेथे G-talk (गुगलद्वारा एक त्वरित संदेश्कर्ता) जोडण्याची सोय आहे ज्याने गप्पा मारणे किंवा फाईल पाठवणे शक्य होते. सध्या G-talk ओर्कुटमध्ये जोडलेले आहे ज्याने उपयोगकर्ता थेट त्याचा ओर्कुट पानावरून गप्पा मारू शकतो.\nओर्कुटमध्ये नवीन विशेष म्हणजे विषय बदलणे. उपयोगकर्ता भव्य वाचीकेतुन रंगबेरंगी विषय पडद्यासाठी निवडू शकतो. सध्या विषय फक्त भारत, ब्राझील आणि पाकिस्तानमध्ये उपलब्ध आहेत. फेसबूक ची संकल्पना भारतात आधी रुजन्या आधी बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी ऑर्कूट हे सोशल नेटवर्क वापराचे. नंतर फेसबूक ने ऑर्कूट ची जागा घेण्यास सुरुवात केली. भारतात जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्कूट ने बऱ्याच भारतीय थीम्स पण आणल्या.\nइतर विवध विषयसंपादन करा\nसदस्य त्यांच्या इच्छेनुसार मित्रांना जोडण्यासाठी संघ तयार करू शकतात. तसेच प्रत्येक सदस्य त्यांच्या मित्रसूचीतील मित्रांना 'विश्वासू शांत आणि सेक्सी' या निर्देशांवर एक ते तीन (संकेतांवर आधारित) मुल्यान्कीत करू शकतो आणि हे शेक्देवारीत एकत्रीत केले जाते. फेसबुक्च्या विपरीत ओर्कुटमध्ये कोणीही कोणाचेही प्रोफाईल भेट देऊ शकतो जर भेटदेणारा तुमच्या उपेक्षीत सूचित (आताचा बदललेले विशेष जे तुम्हाला तुमचे प्रोफाईल सर्व संघांना किंवा एखाद्या उपयोगकर्त्याला निवडण्याची संधी देते) नसेल. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सदस्य आपल्या निवडीनुसार अनुकुलीत बदल करून आपले प्रोफाईल आपल्या मित्रांना किंवा इतर (जे मित्र सूचित नाहीत) यांना काय दाखवायचे याची निवड करू शकतो आणि एक विशेष म्हणजे कोणीही सदस्य कोणत्याही इतर सदस्याला आपल्या 'क्रश सूचित' जोडू शकतो आणि त्या दोघानाही ते फक्त दोघांनी एकमेकांना त्यांच्या 'क्रश सूचित' जोद्ल्यावरच दाखवले जाते.\nऑर्कुट मुखपृष्ठ (इंग्लिश मजकूर)\nऑर्कुट चे वाद (मराठी मजकूर)\nऑर्कुट चे वाद (मराठी मजकूर)[मृत दुवा]\nLast edited on २४ ऑक्टोबर २०१८, at २२:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१८ रोजी २२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/shah-rukh-khan/6", "date_download": "2020-09-27T21:14:42Z", "digest": "sha1:R5A4FF57KLJG3THTHBFB4VJ44XKCD2PI", "length": 5710, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफरहान अख्तरने 'डॉ़न ३'वर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतली विश्रांती\nपाहा : सुहानात झालेला बदल\nशाहरुखने मारली अबरामला कीक\nआईच्या पत्राने दीपिकाचे डोळे पाणावले\n'पद्मावती' वाद : आमिर, शाहरुखचा दीपिकाला पाठिंबा\n'डॉन ३' मध्ये प्रियांका चोप्रा ऐवजी दीपिका\nइफ्फी: शाहरुख, श्रीदेवी, शाहीद कपूरची हजेरी\nइफ्फीच्या कार्यक्रमात शाहरुख, श्रीदेवी, शाहिद कपूर\nगोवा: ४८ व्या इफ्फी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात\n...आणि शाहरूखनं ममता बँनर्जींचे ��ाय धरले\nशाहरुख खानचं बांधकाम वादाच्या भोवऱ्यात\nशाहरूखचा मुलगा आर्यन खानचा नवा लूक\nसलमान आणि ऐश्वर्याचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार\nअसशील तू मोठा स्टार... जयंत पाटलांनी शाहरुखला झापलं\nशाहरुखने अभिनेत्रींबाबत घेतली ही महत्त्वाची भूमिका\nआलिया-दीपिका लवकरच बिजसेनस पार्टनर होणार\n'पद्मावती'तल्या गाण्याची सक्सेस पार्टी\nकिंग खानच्या नव्या चित्रपटाबद्दल ऐकले का\nशाहरूखच्या पुढच्या चित्रपटात दिसली असती दीपिका...\nदीपिकाला बघताच कतरिना पार्टीतून सटकली\nअलिबागहून शाहरुखच्या बर्थडे पार्टीहून दीपिका, आलिया परतले\nशाहरुखचा ५२वा वाढदिवस; चाहत्यांची बंगल्याबाहेर गर्दी\nशाहरुख खान बर्थ डे स्पेशल\nशाहरूखच्या मुलीचे बॉलिवूड पदार्पण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-09-27T21:29:24Z", "digest": "sha1:GB2GW6AQ4XNC7UJOAV5ED5RSOQS2DRPV", "length": 6222, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिमित्रिस सल्पीगीदीस - विकिपीडिया", "raw_content": "\n१८ ऑगस्ट, १९८१ (1981-08-18) (वय: ३९)\n१.७२ मी (५ फु ७+१⁄२ इं)\nपी ए ओ के\nपी ए ओ के एफ.सी. १०३ (५०)\n→ लारिसा एफ.सी. (loan) ७ (०)\nपनाथिनैकोस एफ सी १२१ (४६)\nपी ए ओ के एफ.सी. ७१ (१६)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २०१२-५-१६.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १७:१०, ८ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोप���ीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/loksabha-news/mumbai-thane-dominated-by-a-shiv-sena-bjp-or-congress-456638/", "date_download": "2020-09-27T19:13:55Z", "digest": "sha1:ZWVCWPHCQY5URT7ZANDZHO3G747QQTLM", "length": 13732, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबई, ठाण्यात काँग्रेस की युतीचे वर्चस्व? | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुंबई, ठाण्यात काँग्रेस की युतीचे वर्चस्व\nमुंबई, ठाण्यात काँग्रेस की युतीचे वर्चस्व\nतिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात गुरुवारी मतदान होणाऱ्या १९ मतदारासंघांवर वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीत चढाओढ आहे.\nतिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात गुरुवारी मतदान होणाऱ्या १९ मतदारासंघांवर वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीत चढाओढ आहे. गेल्या निवडणुकीत १९ पैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे १० तर भाजप-शिवसेना युतीचे आठ खासदार निवडून आले होते. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पालघरमधून निवडून आला होता. २००४ आणि २००९च्या निवडणुकांमध्ये मुंबईतील लढविलेल्या पाचही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. १९९९ मध्ये युतीचे पाच खासदार मुंबईतून निवडून आले होते. १९९८ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. १९९६च्या निवडणुकीत सहाही जागा युतीने जिंकल्या होत्या. मुंबईकर एकाच पक्षाच्या बाजूने सामूहिक कल देतात, असे गेल्या पाच निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. यामुळेच यंदा मुंबईकरांचा कल कोणत्या दिशेने असेल याबाबत उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असल्यास मुंबईत युतीचे खासदार जास्त निवडून येतील, असा युतीच्या नेत्यांना विश्वास आहे, तर मुंबईवरील काँग्रेसचे वर्चस्व कायम राहील यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ठाम आहेत.\nखान्देशमधील सहापैकी सध्या चार जागा भाजपकडे आहेत. हे संख्याबळ कायम राहावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत का��ग्रेसचा कधीही पराभव झालेला नाही. यंदा मात्र काँग्रेसचे माणिकराव गावित यांना भाजपच्या हीना गावित यांनी कडवे आव्हान दिले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यासमोर विरोधकांनी आव्हान उभे केले आहे. खान्देशमध्ये चित्र बदलण्याची शक्यता नाही. उलट झालाच तर युतीचा फायदाच होऊ शकतो.\nठाणे जिल्ह्यातील चार जागांपैकी तीन जागा जिंकण्यावर युतीने भर दिला आहे. भिवंडीत मुस्लिम आणि कुणबी मतांचे ध्रुवीकरण करीत जागा कायम राखण्याचा काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांचा प्रयत्न आहे. ठाण्याची जागा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत एकवाक्यता दिसली नाही. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यासमोर भाजपचे अ‍ॅड. चिंतामण वनगा यांनी कडवे आव्हान उभे केले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते जाधव यांना साथ देत नाहीत, असे चित्र आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस का सोडली राहुल गांधींनी सांगितलं ‘हे’ खरं कारण\nभाजपात ज्योतिरादित्य शिंदे यांना काय मिळणार\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल\n“देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते”\nशाब्दिक ‘वॉर’ : भाजपाध्यक्ष नड्डा म्हणाले, प्रिय डॉ. सिंग-काँग्रेस… सुधरा अजूनही वेळ गेलेली नाही\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्��ेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 रामदास आठवले यांच्याकडे शिवसेनेचे दुर्लक्ष\n2 अखेर शिंदे ठाण्यात परतले..\n3 महायुतीला ३५ हून अधिक जागा-मुंडे\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/18/unfortunate-that-people-of-state-are-paying-for-the-discord-says-bjps-vasundhara-raje-on-rajasthan-political-crisis/", "date_download": "2020-09-27T19:41:53Z", "digest": "sha1:JAG3TQQ4JXLWBDJM4EGBUO2GMCYB3XQ3", "length": 5835, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत जनतेला मोजावी लागणे हे दुर्भाग्य – वसुंधरा राजे - Majha Paper", "raw_content": "\nराजस्थानमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत जनतेला मोजावी लागणे हे दुर्भाग्य – वसुंधरा राजे\nदेश, मुख्य / By आकाश उभे / काँग्रेस, भाजप, राजस्थान, वसुंधरा राजे / July 18, 2020 July 18, 2020\nराजस्थानमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत संघर्षावर आता राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वादामुळे राज्यातील नागरिकांना किंमत चुकवावी लागणे हे दुर्भाग्य असल्याचे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. काँग्रेसने भाजपवर आमदारांची खरेदी करत असल्याचा आरोप केला होता. यावर राजे म्हणाल्या की, काँग्रेस आपल्या घरातील लढाईमध्ये भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाला दोष देत आहे.\nवसुंधरा राजे यांनी ट्विट करत म्हटले की, हे दुर्भाग्यपूर्ण आहे की काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचे नुकसान आज राजस्थानमधील लोकांना होत आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा राज्यात कोरोनामुळे 500 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत व जवळपास 28 हजार कोरोना रुग्ण आहेत.\nराजे पुढे म्हणाल्या की, टोळ शेतकऱ्यांच्या पिकांवर वारंवार हल्ला करत आहेत. अशा स्थितीमध्ये जेव्हा आपल्या महिलांविरोधात गुन्हे वाढले आहेत. अशा स्थितीमध्ये जेव्हा वीजेची समस्या मोठा आहे. अशा काळात काँग्रेस, भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारसाठी केवळ आणि केवळ जनेतेची हित सर्वकाही असले पाहिजे. कधीतरी जनतेबाबत विचार करा.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयु���्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/05/", "date_download": "2020-09-27T19:03:02Z", "digest": "sha1:RWZJM2PYWSUEZ7IGVMFJNDL3XSF4HV4G", "length": 43111, "nlines": 133, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: May 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nचितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट\nया शनिवारी 'चितचोर' पाहिला. या चित्रपटाविषयी बरेच ऐकून होतो, शेवटी परवा तो पहायचा योग आला. बहुत काय लिहिणे, एवढेच म्हणतो की या चित्रपटाची जेवढी स्तुती करण्यात आली होती ती कमीच ठरावी असा हा चित्रपट आहे\n'चितचोर' ही कथा आहे गीता ह्या एका लहानशा गावात राहणा-या तरूणीची. गीता 'अल्लड' या शब्दाचे मुर्तिमंत उदाहरण आहे. नुकत्याच मॅट्रिकची परीक्षा दिलेल्या गीताचा बहुतांश वेळ शेजारचा राजू नि त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यात जातो. गीताचे वडील गावात हेडमास्टर आहेत आणि तिची आई वरून थोडी कटकटी दिसत असली तरी आतून खूपच प्रेमळ आहे. गीता हे या दाम्पत्याचे शेंडेफळ, तेव्हा तिला अगदी श्रीमंत मुलगा मिळावा आणि तिचे जन्माचे भले व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अचानक त्यांची ही इच्छा फळाला येण्याची चिन्हे दिसतात, गीताच्या मोठ्या बहिणीचे - मीराचे एक पत्र घरी येते. त्यात तिने तिच्याच नात्यातल्या 'सुनील'विषयी लिहिलेले असते. सुनील नुकताच परदेशातून परतलेला आणि लठ्ठ पगार घेणारा एक इंजिनियर असतो. मजेची गोष्ट म्हणजे एका कामावर देखरेख करण्यासाठी तो काही दिवसात हेडमास्तरांच्याच गावी येणार असतो. पुढे काय होते नाही, ते मी सांगणार नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे\nचितचोर मला आवडण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यातली अहिंसा. चितचोर मला ख-या अर्थाने एक अहिंसात्मक चित्रपट वाटला. शारिरीक तर सोडा, भावनिक किंवा मानसिक हिंसेपासूनही तो संपूर्णपणे अलिप्त आहे. एक उदाहरण - सुनील हे पात्र नकारात्मक दाखवून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याची नामी संधी दिग्दर्शकाकडे होती, पण त्याने तो मोह टाळला आहे. विनोद चांगला आहे, पण सुनील वाईट नाही; तोही तितकाच चांगला आहे. मी तर म्हणेन, विनोद नव्हे तर सुनीलच या चित्रपटाचा खरा नायक आहे. साध्या मनाच्या साध्या लोकांचे चित्रण असे चितचोरचे स्वरूप आहे. चित्रपटात काहीही अवास्तव नाही, त्यातल्या संवादांना चुरचुरीत फोडणी नाही की त्यात विनाकारण घुसडलेले विनोदी प्रसंग किंवा गाणी नाहीत. मोठे कलाकार आपल्या भुमिकांमधे अगदी आतपर्यंत शिरले की चित्रपटाचे कसे सोने होते याचे चितचोर उत्तम उदाहरण आहे. दीना पाठक नि ए के हंगल तर अभिनयाचे वटवृक्ष, त्यांच्याबाबत काय बोलावे अमोल पालेकर आणि विजयेंद्र घाटगे दोघेही उत्तम. पण खरी कमाल केली आहे झरीना वहाबने. गीताचे काम केलेली ही मुलगी मुस्लिम आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मी फक्त तोंडात बोट घालायचेच बाकी ठेवले होते. चिंचा पाडणारी गीता आणि ‘मी फक्त सुनीलशीच लग्न करणार‘ असे आईला बाणेदारपणे सांगणारी गीता ह्या दोन्ही एकच आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण असा अभिनय झरिनाने इथे केला आहे.\nकथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत ह्या सगळ्या आघाड्यांवर चितचोर उत्कृष्ट असला तरी मला तो भावला त्याच्या अस्सल भारतीयपणामुळे. एक भारतीय चित्रपट कसा असावा याचा चितचोर आदर्श वस्तुपाठ आहे. मोठ्या शहरांत राहणा-या किंवा परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बनवले जाणारे आजचे चित्रपट पाहिल्यावर तर चितचोर विशेष आवडावा यात नवल ते काय चितचोर पाहिल्यावरही तो एका ठराविक चित्रपटासारखा वाटत नाही हे चितचोरचे मोठे यश आहे. गीता नि विनोद ही पात्रे नव्हेत तर ते आजही कुठेतरी एकत्र असावेत असे वाटण्याइतका चितचोर खराखुरा, या मातीतला बनला झाला आहे.\nइथे चित्रपटाच्या संगीताचा विशेष उल्लेख इथे केला नाही तर त्यासारखे पाप दुसरे असणार नाही. चित्रपटातली गीते नि संगीत रविंद्र जैन यांचे आहे. डोळ्यांनी अंध असलेला हा कलाकार एवढी सुंदर गीते लिहितो काय नि त्यांना त्याहून सुंदर चाली देतो काय, सारेच अद्भुत आहे. अर्थात या गीतांना सुमधुर बनवण्याचे श्रेय येसुदास नि हेमलता या गायकांकडे जाते, ते त्यांना द्यायलाच हवे.\nचितचोर पहायचा आहे असे फारसे कु��ी असेल असे मला वाटत नाही, पण तरीही हा सुंदर चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर लवकरात लवकर तो पहा एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे\nमी आकुर्डीतल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजात शिकत असताना घडलेली ही घटना आहे. डी वाय पाटील कॉलेजातला तो काळ आठवला की मला आजही मोठा अचंबा वाटतो, त्या दिवसांत अभ्यास सोडून मी बाकी सगळे काही केले. आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या त्या काळात आपण असे का वागलो असू ह्या प्रश्नाचे उत्तर मला बराच विचार करूनही आजपर्यंत सापडलेले नाही. कॉलेजच्या त्या दिवसांवर लेख लिहायचा झाला तर तो 'अलिफ लैला' मालिकेच्या कुठल्याही भागापेक्षा जास्त रोमांचक होईल यात काय शंका तूर्तास, अभियांत्रिकीची पहिल्या वर्षाची पहिली सहामाही सोडली तर नंतरच्या कुठल्याही सहामाहीत मी सगळ्या विषयांत पास झालो नाही आणि चार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मी साडेपाच वर्षे घेतली एवढीच रंजक माहिती वाचकांना देऊन मूळ विषयाकडे वळतो.\nही घटना आहे शिवाजीनगर ते आकुर्डी लोकल प्रवासातली. पुर्वी पिंपरीला असलेले आमचे अभियांत्रिकी कॉलेज नंतर आकुर्डीला हलवले गेले आणि आम्हाला बस सोडून लोकलचा सहारा घ्यावा लागला. नेमके आठवत नाही, पण मी कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षाला असेन. नेहमीप्रमाणेच कॉलेजला उशिरा येऊन मी दुपारीच घरी परत चाललो होतो. लोकल्सना तेव्हा बरीच गर्दी असे. त्यातच पुण्याला जाणारी ही दुपारची लोकल दोन तासांनी असल्याने ब-यापैकी भरलेली असे. बसायला जागा नव्हतीच, तेव्हा आसनांशेजारी दाटीत उभे राहण्यापेक्षा बरे म्हणून मी उजव्या बाजूच्या दारात उभा राहिलो. असे उभे राहिल्यामुळे हवा लागे आणि बाहेरची दृश्येही पाहता येत. मी दारातल्या लोखंडी दांड्याला टेकलो आणि टंगळमंगळ करीत बाहेर पहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गाडीने चिंचवड स्टेशन मागे टेकले आणि ती पिंपरी स्टेशनात शिरली. काही लोक उतरले, बरेच लोक चढले. गाडी आता कुठल्याही क्षणी निघेल अशी स्थिती असताना अचानक मला समोरून एक माणूस येताना दिसला. तो जोरात पळत होता आणि त्याचे कारण सोपे होते, त्याला ही गाडी पकडायची होती. अशा वेळी पादचारी पुलाचा वापर कोण कशाला करेल त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना त्याचा हात सोडावा तर तो गाडीच्या चाकांखाली सापडणार आणि धरून ठेवावा तर तो गाडीसोबत फरफटणार हे नक्की. पण का कोण जाणे, मी त्याचा हात सोडण्याचा निर्णय घेतला. मी तसे करताच आपले हिरोसाहेब खाली आदळले आणि धडपडत, ठेचकाळत रुळांशेजारच्या खडीवर पडले. चित्त जरासे स्थिर होताच मी लगेच मागे वळून पाहिले आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडला; आपले हिरोसाहेब अगदी धडधाकट होते, दुरूनतरी त्यांचे सगळे अवयव जागच्याजागी व्यवस्थित दिसत होते. मी आजूबाजूला पाहिले, एवढे रामायण घडले तरी कुणाला त्याचे विशेष वाटले नसावे. एकदोघांनी माझ्याकडे पाहून आपली भुवई उंचावली इतकेच. मी मात्र जाम हादरलो होतो, इतका की आपण शिवाजीनगरला कधी पोचलो आणि तिथे उतरून आपल्या बसथांब्यापर्यंत कसे गेलो हे मला कळलेच नाही\nआजही ती घटना आठवली की ह्दयाची धडधड थोडी वाढते आणि एक थंड शिरशिरी शरीरातून जाते. आपण केलेली ती हिरोगिरी त्या माणसाला आणि आपल्यालाही बरीच महागात पडली असती हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत रहातो. आपण (अजाणतेपणे का होईना) कुणाच्या तरी मृत्युला कारणीभूत ठरलो असतो हा विचार कितीही म्हटले तरी भयंकरच, नाही का\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न\nएवढ्या मोठमोठ्या जाहिराती दाखवायला ह्या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे\n म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात\nरक्षा कवच आणि इंग्लिश गुरू *पैसे देऊन* विकत घेणारे लोक ह्या जगात आहेत\nस्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन\nपिळगावकर साहेबांना कधी कळणार\nइतरांना सतत उपदेश करणारे बालाजी तांबे स्वतःच स्वत:चे आयुर्वेदिक उपचार\nवापरून बारीक का होत नाहीत\nआपण हिरो म्हणून कधीच यशस्वी होणार नाही हे अभिषेक बच्चनला कधी समजणार\nस्कार्फ लावण्यात एवढा वेळ घालवणा-या दुचाकीस्वार मुली थेट हेल्मेटच का\nदरसाली 'यावर्षी पाऊस सरासरीइतकाच होण्याचा अंदाज' आणि 'उत्पादनात घट\nझाल्याने हापूस आंब्याचे भाव चढे राहण्याची शक्यता' या बातम्या छापल्या\nनाहीत तर वृत्तपत्रांचा परवाना रद्द करतात का\nआपले आर आर आबा नेहमी 'वाळूतस्करांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही','दहशतवादाचा धैर्याने सामना केला जाईल', 'काळाबाजारवाल्यांची गय केली\nजाणार नाही' अशी भविष्यकाळातली वाक्येच का टाकतात\nशिकवताना ते गैरहजर होते का\nलग्न जमवायच्या संकेतस्थळांवर मराठी मुली आपल्या जोडीदाराकडून 'फ्ल्युएंट\nइंग्लिश' बोलता येण्याची अपेक्षा ठेवतात हे एकवेळ समजू शकतो, पण ती\nअपेक्���ा तरी अचूक इंग्लिशमधे व्यक्त करायला नको का\nअण्णा हजारे आपल्या 'मराठी' हिंदीत रोज वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत,\nत्या रोज ऐकत असल्यामुळेच केंद्राने झटपट त्यांच्या सगळ्या अटी मान्य\nकेल्या ही अफवा खरी का\nपुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही\nवर्षांनी 'आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू' असं\nएखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का\nआयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा\nकरता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही\n\"मिस्टर नटेल, आत्या खाली येतेच आहे, तोपर्यंत मात्र तुम्हाला मलाच झेलावं लागणार आहे.\" पंधरा वर्षांची ती चुणचुणीत पोरगी बोलली. समोर असलेल्या पुतणीचं कौतुक करतानाच येणा-या आत्याचाही मान राखला जाईल असं काहीतरी बोलण्याचा फ्रॅम्टन नटेल यांनी प्रयत्न केला. खरंतर या खेड्यात येऊन अनोळखी लोकांना दिलेल्या औपचारिक भेटींमुळे आपल्या नसांच्या दुखण्याला आराम पडेल या गृहीतकाबाबत त्यांना अजूनही शंका वाटत होती.\n\"मला ओळखीच्या प्रत्येकाच्या नावाने एक पत्र मी तुला देते.\" त्यांची बहीण म्हटली होती. \"नाहीतर तू तिथे स्वतःला एकटं कोंडून घेशील आणि कुणाशी बोलणार नाहीस. आणि तुझ्या नसा आत्ता आहेत त्यापेक्षा आणखी बिघडतील.\"\n\"तुम्हाला इथले खूप लोक माहितीयेत\" शांततेत बराच मोठा अवधी गेला आहे असं वाटल्यावर शेवटी मुलीनं विचारलं.\n\"क्वचित कुणीतरी.\" फ्रॅम्टन म्हणाले. \"माझी बहीण चार वर्षांपुर्वी इथे रहायला होती, त्यामुळे तिने ओळखीसाठी मला काही पत्रे दिली आहेत.\"\n\"म्हणजे माझ्या आत्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर\n\"त्यांचं नाव आणि पत्ता सोडून.\"\n\"तिच्या आयुष्यातली ती भयानक घटना तीन वर्षांपुर्वी घडली. तुमची बहीण तेव्हा इथे नसणार.\" मुलगी म्हणाली.\n\" फ्रॅम्टनांनी तिला विचारलं. का कोण जाणे त्यांच्या सपक आयुष्यात भयानक घटनांना फारसं स्थान नव्हतं.\n\"तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्षातल्या या वेळीही आम्ही ती खिडकी उघडी का ठेवतो.\" हिरवळीवर उघडणा-या एका फ्रेंच पद्धतीच्या खिडकीकडे बोट दाखवत ती म्हणाली. \"आज बरोबर तीन वर्षांपुर्वी ह्याच खिडकीतून माझ्या आत्याचे यजमान आणि तिचे दोन लहान भाऊ शिकारीसाठी गेले. मूर पार करत असताना त्यांना एका दलदलीनं गिळलं. त्यांची शरीरं शेवटपर्यंत मिळाली नाहीत.\"\nइथे तिचा आवाज किंचीत कंपन पावला. \"बिचा-या आत्याला अजूनही वाटतं की कधीतरी ते - आणि त्यांच्याबरोबर असणारा आमचा तपकिरी स्पॅनियल - याच खिडकीतून परत येतील. त्यामुळेच ती खिडकी संध्याकाळपासून अगदी दिवेलागणीपर्यंत उघडी असते. ती मला नेहमी सांगते ते कसे या खिडकीतून गेले ते - म्हणजे तिच्या यजमानांनी आपल्या हाताभोवती मेणकापडाचा कोट कसा गुंडाळला होता वगेरे वगेरे. तुम्हाला माहितीये, आजच्यासारख्या एखाद्या उदास संध्याकाळी मला खरंच असं वाटतं की ते लोक परत येतील - त्या खिडकीतूनच.\" असं म्हणताना तिनं खांदे उडवले. अर्थातच, तिच्या आत्याचं खोलीत आगमन होताच मिस्टर फ्रॅम्टनांचा अगदी हायसं वाटावं यात नवल ते काय आत्या आली ती उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागतच. \"ही खिडकी उघडी ठेवल्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना आत्या आली ती उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागतच. \"ही खिडकी उघडी ठेवल्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना माझे यजमान नि माझे भाऊ शिकारीवरून इतक्यात येतीलच आणि ते नेहमी असेच आत येतात.\"\n\"हिवाळ्यात बदकांची शिकार\" या विषयावर त्या पुढे मग बोलतच राहिल्या. मिस्टर फ्रॅम्टन यांनी थोड्या कमी भितीदायक विषयाकडे संभाषण वळवण्याचा एक प्रयत्न केला. पण त्यांना स्पष्ट दिसत होतं की यजमान बाईंचं लक्ष त्यांच्याकडे जवळपास नव्हतंच, त्या वारंवार त्यांच्यामागे असलेल्या त्या उघड्या खिडकीकडे पहात होत्या.\n\"डॉक्टरांनी मला मानसिक उत्तेजना आणि शारिरीक कसरतींपासून कटाक्षाने दूर रहायला सांगितलं आहे\" अनोळखी माणसांनाही तुमच्या बारीकसारीक गोष्टींमधे रस असतो असा गैरसमज झाल्यासारखे फ्रॅम्टन म्हणाले.\n\" मिसेस सॅपलटन म्हटल्या. त्यानंतर त्या अचानक उत्तेजित झाल्या पण मिस्टर फ्रॅम्टनांचं वाक्य ऐकून नव्हे \"हां. आले शेवटी. बरोबर चहाच्या वेळेला.\" त्या म्हटल्या.\nफ्रॅम्टन किंचित थरथरले आणि पुतणीकडे सहानुभुतीच्या दृष्टीने पाहू लागले. ती उघड्या खिडकीकडे डोळ्यात प्रचंड भितीचे भाव आणून पहात होती. फ्रॅम्टनांनी आपली मान वळवली आणि त्याच दिशेनं पाहिलं.\nसंध्याकाळच्या अंधुक प्रकाशात तीन आकृत्या एका थकलेल्या स्पॅनियलसोबत किंचितही आवाज न करता हिरवळीवर चालत येत होत्या. त्या सगळ्यांकडे बंदुका होत्या आणि एकाच्या खांद्यावर एक पांढरा कोट.\nमि���्टर फ्रॅम्टनांनी आपली चालायची काठी उचलली, दिवाणखान्याचे दार आणि खडीचा रस्ता हा बाहेर जायचा मार्ग आहे ह्याची अंधुकशी नोंद त्यांच्या मनाने केली होतीच.\n\" पांढ-या कोटाचा मालक असलेला तो गृहस्थ खिडकीतून आत येत म्ह्टला. \"आम्ही येताना घाईघाईने बाहेर पडले ते गृहस्थ कोण होते\n\"तुम्ही आल्यावर काहीच कारण न देता जे बाहेर पडले ते मिस्टर नटेल होते,\" मिसेस सॅपलटन म्हटल्या. \"त्यांना बघून एखाद्याला वाटावं त्यांना भूत दिसलं.\"\n\"मला वाटतं त्यामागचं कारण आहे आपला स्पॅनियल,\" पुतणी म्हटली. \"कुत्र्यांविषयी आपल्याला वाटणा-या भितीविषयी त्यांनी मला सांगितलं होतं. एकदा गंगेच्या किना-यावर कुत्र्यांनी त्यांचा स्मशानापर्यंत पाठलाग केला आणि त्यांना ती रात्र एका नुकत्याच खणलेल्या खड्ड्यात काढावी लागली. ते तिथे होते आणि वर ती कुत्री तोंडात फेस आणून रात्रभर त्यांच्या खड्ड्याभोवती घुटमळत होती. असं घडलं तर कुणालाही भिती वाटणारच.\"\nधडाकेबाजपणा ही तिची खासियत होती.\nमॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट\nकाल संध्याकाळी मॅक्डोनाल्डस् ला भेट देऊन आलो. www.FreeCharge.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही तुमच्या भ्रमणध्वनी खात्यात पैसे ओतलेत की तुम्हाला (आणणावळ १० रू जास्त घेऊन) तेवढ्याच किमतीची कूपन्स घरपोच केली जातात. या संकेतस्थळावरून आलेली मॅक्डोनाल्डस् ची काही कूपन्स घरात पडून होती, ती वापरायचा आज शेवटचा दिवस आहे हे काल समजल्यावर मॅक्डोनाल्डस् मधे जावेच लागले. तिकडून परत आल्यानंतर फक्त एवढेच म्हणतो, 'आय एम नॉट लविन इट\nमॅक्डोनाल्डस् मधल्या खाण्यावर माझा एकच आक्षेप आहे - ते खाणे खाण्यासारखे लागत नाही. तिथले चिकन नगेटस्, फिश-ओ-फिलेट आणि पनीर पफ हे पदार्थ खाल्ल्यावर ते अनुक्रमे धर्माकोल, वास न येणारे रबरी तुकडे आणि कागदाचा लगदा या घटक वस्तुंपासून बनलेले असतात असे माझे तरी पक्के मत झाले आहे. नाही म्हणजे, सगळ्यांच्या चवी सारख्याच; हा प्रकार तरी काय आहे हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखे�� लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत इतकेच काय, ट्रे मधे असलेले वेज पनीर पफ खाताना आपण ट्रेमधले दोन पेपर नॅपकिन्सही फस्त केल्याचे त्यांची शोधाशोध सुरू झाल्यावरच मला समजले. मूळ अमेरिकन असलेल्या ह्या कंपनीने हे पदार्थ अमेरिकेन लोकांना समोर ठेवून बनवल्याने ते असे सपक आणि बेचव लागत असावेत असा माझा तरी अंदाज आहे. हो, पण, आम्ही घेतलेल्यांपैकी फ्रेंच फ्राईज नि कोकाकोला हे पदार्थ मात्र मला आवडले. मॅक्डोनाल्डस् वाले हे पदार्थ कुणा दुस-याकडून बनवून घेतात काय\nपरिस्थिती अशी असली तरी हॉटेलातली सगळी मंडळी मात्र हे पदार्थ चवीने खाताना दिसली. बहुतेक सगळी मंडळी तरूण होती. मला त्यांचे वाईट वाटले. मैत्रिणीवर किंवा मित्रावर छाप मारण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते नाही हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे) ए़कूणच तुमचे पोट तृप्त झाले नाही तरी तुमचे डोळे मात्र तृप्त होतील याची बरोबर काळजी मॅक्डोनाल्डस् वाल्यांनी घेतलेली दिसते. कॉलेजकुमारांचे सोडा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले माझे काही सहकारीही मॅक्डोनाल्डस् मधले हे खाणे नियमितपणे खातात असे मी ऐकतो. हे बेचव आणि सपक खाणे जे लोक पैसे देऊन मिटक्या मारत खातात, त्यांना मी सलाम करतो\nतात्पर्य : हे बर्गर, नगेटस् वगेरे एक दिवस खायला ठीक आहे, पण शेवटी, 'गड्या आपला (वडा)पाव बरा\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nचितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न\nमॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/second-hand-mobiles/", "date_download": "2020-09-27T19:36:13Z", "digest": "sha1:X6AMNWC3SKVOEYE5JCGVXI5R3U7MJJGA", "length": 16676, "nlines": 141, "source_domain": "pratikmukane.com", "title": "सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी… – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nसेकंड हँड फोन म्हटलं की त्यामध्ये काही ना काही गडबड असतेच, असं नाही. पण नसतेच असंही नाही. सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमधील एखादा छोटासा प्रॉब्लेमदेखील महागात पडू शकतो. मोबाइलमध्ये दडलेले छुपे दोष जर मोबाइल खरेदी केल्यानंतर तुमच्या लक्षात आले, तर फोन घेतल्याचा पश्चात्ताप तुम्हाला होऊ शकतो. कोणत्याही कागदपत्रांशिवाय मोबाइल फोनची मालकी सहज हस्तांतरित करता येत असली, तरी सेकंड हँड हँडसेट खरेदी करताना खबरदारी ही घेतलीच पाहिजे. त्याकरिता या काही टिप्स…\nतुमचा फोन चोरीचा नाही ना\nअनेकदा आपल्याला हवे असलेल्या फोनचे सेकंड हँड मॉडेल एखाद्या दुकानात दिसते आणि ते मॉडेल घेण्याची आपली इच्छा होते. परंतु तो फोन चोरीचा आहे का, हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जर तो एखाद्याचा हरवलेला किंवा चोरीचा फोन असेल, तर त्याची तक्रार नोंदविली असण्याची शक्यता आहे. ‘आयएमईआय’ नंबरच्या आधारावर जर पोलिसांनी त्या फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि तो फोन तुमच्याकडे सापडला तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. त्यामुळे सेकंड हँड फोन कोणत्याही दुकानातून आणि कितीही किमतीला घेतला, तरी त्याची पावती घेण्यास विसरू नका.\nफोन दिसायला कितीही चांगला असला तरी तो खरेदी करण्याआधी त्या फोनबाबत तुमच्याकडे पुरेशी माहिती असेल याची काळजी घ्या. फोनला वायफाय व ३ जी सपोर्ट करतो का फोन टचस्क्रीन असेल तर त्याची स्क्रीन रेझिस्टिव्ह आहे की कॅपेसिटिव्ह, हे तपासून बघा. रिसर्च करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन रिव्ह्यू साइटची मदत घेऊ शकता.\nफोटोंवर विश्‍वास ठेवू नका\nदिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ही म्हण प्रसिद्ध आहे. अशीच काहीशी बाब फोनच्या बाबतीतदेखील आहे. ऑनलाइन साइटवर नवीन व सेकंड हँड फोन विक्रीसाठी असतात. पण सेकंड हँड फोन फोटोंमध्ये जसे दिसतात तसे ते प्रत्यक्षात असतीलच असं नाही. त्यामुळे सेकंड हँड फोन ऑनलाइन खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा.\nहँडसेटला स्क्रॅचेस, भेगा किंवा डाग आहेत आणि तरी सुद्धा जर तुम्हाला तो फोन खरेदी करायचा असेल, तर फोनसाठी आकारली जाणारी किंमत जास्त नाही ना, हे तपासून पाहा. जर किंमत जास्त वाटत असेल तर किंमत कमी करून मागा.\nसेकंड हँड क्वार्टी फोन विकत घेताय… मग सर्व बटनं चालताहेत की नाही हे तपासून घ्या. बटनांवरील अक्षरे पुसली गेलेली नाहीत, नेव्हिगेशन की योग्य पद्धतीत काम करीत आहे की नाही, हे तपासून घ्या. कीपॅड कसा चालतोय, हे तपासण्यासाठी काही वाक्ये टाईप करून बघा.\nटचस्क्रीन फोन ऑपरेट करीत असताना फोनची स्क्रीन सारखी अडकते का, हे पडताळून बघा. स्क्रीन रेसिस्टिव्ह आहे की कॅपेसिटिव्ह हे तपासून घ्या. जर टच ऑपरेट करताना अडकत असेल तर फोन घेण्याचे टाळावे.\nजर तुम्ही स्लायडर फोन विकत घेणार असाल तर फोनचा स्लायडर ऑपरेट करून बघा. स्लायडर बंद करताना किंवा उघडताना काही अडथळा नाही, स्लायडर लूज पडलेला नाही याची खात्री करून घ्या.\nजर तुम्ही कॅमेरा फोन घेणार असाल तर कॅमेरा वापरून बघा. कॅमेर्‍याला फ्लॅश असेल तर फ्लॅश पडतोय की नाही ते तपासा. फोटो काढल्यावर त्या फोटोंवर स्पॉट येत नाहीत ना, याची खात्री करून घ्या.\nफोनचा वापर जास्त होत असेल किंवा प्रमाणापेक्षा अधिक बॅटरी चार्ज झाली असेल तर बॅटरीची पॉवर लवकर कमी होण्याची शक्यता असते. तसेच जास्त चार्ज झाल्यामुळे बॅटरी फुगतेदेखील. त्यामुळे बॅटरी शक्यतो नवीन टाकून घ्यावी.\nफोन अतिशय व्यवस्थित वाटत असला, इतर सर्व फंक्शन सुरळीत सुरू असली तरी फोनचे स्पीकर आणि हेडफोन सॉकेटमध्ये काही गडबड नाही ना, हे पडताळून पाहा. हेडफोन लावून व हेडफोनशिवाय फोनवर संपर्क साधून बघा. असे केल्यास हेडफोन आणि स्पीकर्समध्ये काही अडथळा असेल तर तुमच्या त्वरीत लक्षात येईल.\nतुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम सुरळीत सुरू आहे की नाही, हे तपासून घ्या. फोन ऑपरेट करताना हँग होत नाही किंवा अँप्लिकेशन स्लो चालत नाही, हे तपासून घ्या. जर फोन खरेदी केला तर फोन फॉरमॅट करून घ्या. जर तुम्ही स्मार्टफोन घेणार असाल आणि फोनमधील सॉफ्टवेअर अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या, तसेच फॅक्टरी सेटिंग रिसेट करा.\nब्लू टूथ, वायफाय, थ्रीजी आदी कनेक्टिव्हिटी ऑप्शन तुम्ही खरेदी करणार असलेल्या फोनमध्ये असतील, तर ते व्यवस्थित सुरू आहेत की नाही, ब्लू टूथ कनेक्ट होत आहे की नाही, हे पडताळून पाहा.\nफोन वॉरंटीमध्ये असेल तर फोनचे बिल अथवा वॉरंटी कार्ड किंवा डॉक्युमेंटची मागणी करा. म्हणजे जरी फोनला काही झालेच, तर तुम्ही तो कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून दुरुस्त करून घेऊ शकता.\nफोनचा मूळ मालक कोण आहे ते जाणून घ्या. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून फोन खरेदी करीत असाल तर त्यांनी तो फोन कुठून घेतला, हे विचारा. त्यानंतर फोन ज्या दुकानातून घेतला त्याची पावती मागून घ्या. पावती दिल्यास आणि फोन व्यवस्थित असल्यास खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. पण पावती नसेल तर शक्यतो फोन खरेदी करणे टाळावे.\n-फोनसोबत हेडफोन, चार्जर, यूएसबी कॉर्ड आदी गोष्टी मागून घ्या.\n-फोनची बॉडी ओरिजनल आहे की डुप्लिकेट बॉडी बसवली आहे, ते तपासून घ्या.\n-जर फोन वॉरंटीमध्ये असेल तर ‘आयएमईआय’ क्रमांक तपासून बघा. ‘आयएमईआय’ क्रमांक फोनमधील बॅटरीच्या खाली दिलेला असतो.\n– फोनचा चार्जर ओरिजनल आहे की त्याजागी दुसरा चार्जर देण्यात येत आहे, हे तपासून घ्या.\n– फोनमध्ये सिम कार्ड व मेमरी कार्ड टाकून पाच-सहा वेळा बंद-चालू करून बघा.\n– वॉरंटी एक्स्पायर झाली असली तरी वॉरंटी सील बघून घ्या. म्हणजे या आधी फोन गॅलरीमध्ये किंवा इतर ठिकाणाहून बनविला आहे की नाही, हे लक्षात येइल\n– फोनचे स्क्रू व्यवस्थित तपासून घ्या. जर स्क्रूवरील पेंट निघाला असेल किंवा स्क्रू वेगळे वाटत असतील, तर समझा की फोन या अगोदर उघडलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/service-charges-in-hotels-1394378/", "date_download": "2020-09-27T20:01:38Z", "digest": "sha1:ABNEQQM6LKNMSNKL4F5W6IZRCC4X7JJW", "length": 14935, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Service charges in hotels | सेवा शुल्क आकारणाऱ्या हॉटेलांवर बहिष्कार ! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nसेवा शुल्क आकारणाऱ्या हॉटेलांवर बहिष्कार \nसेवा शुल्क आकारणाऱ्या हॉटेलांवर बहिष्कार \nऑनलाइन सर्वेक्षणात सेवा शुल्क आकारणीस ९३ टक्के ग्राहकांचा विरोध\nऑनलाइन सर्वेक्षणात सेवा शुल्क आकारणीस ९३ टक्के ग्राहकांचा विरोध\nकेंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सेवा शुल्क आकरणीसंबंधितच्या परिपत्रका�� संदिग्धता असल्याकारणाने सेवा शुल्काबाबत ग्राहकांचे मत जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने केलेल्या सर्वेक्षणात ९३ टक्के ग्राहकांनी सेवा शुल्क भरण्यासाठी विरोध दर्शविला असून कायद्याचे अधिष्ठान नसलेल्या सेवा शुल्क आकारणी करणाऱ्या हॉटेलांवर बहिष्कार टाकला जाईल, असे ७१ टक्के ग्राहकांचे म्हणणे आहे.\nउपहारगृहांमध्ये तीन टक्क्य़ांपासून १२ टक्क्य़ांपर्यंत सेवा शुल्क आकारणी केली जात आहे. मात्र सेवा शुल्काला कायद्याचे अधिष्ठान नसताना बेकायदेशीरपणे हॉटेल मालक ही आकारणी थेट बिलात नमूद करीत ग्राहकांची फसवणूक करीत असल्याच्या विरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहकांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते.\nआठवडाभर सुरू असलेल्या या सर्वेक्षणात मुंबई, पुणे, ठाणे, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद,कोलकाता या शहरांतील दोन हजारांहून अधिक ग्राहक सहभागी झाले होते. यातील ९० टक्के ग्राहकांना सेवा शुल्क आकारले जाते याबद्दल माहिती होती तर ३४ टक्के म्हणजे ७८६ ग्राहकांना बिलाबरोबर सेवा शुल्काची आकारणी केली जाते याबद्दल माहीत नव्हते.\nग्राहक मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार सेवा शुल्क ऐच्छिक असते आणि हॉटेलची सेवा आवडली नसल्यास ग्राहक सेवा शुल्क रद्द करून घेऊ शकतो हा नियम ४० टक्के ग्राहकांना माहिती नव्हता. सेवा शुल्काच्या आकरणीवरून ग्राहकांची लूट केली जात आहे आणि ती थांबविण्यासाठी सरकारी पातळीवर कठोर नियमावली आखण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.\nसेवा शुल्क सर्वेक्षणाचा अहवाल पुढील आठवडय़ात केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारने यासंबंधी तातडीने निर्णय घ्यावा आणि ग्राहकांची फसवणूक थांबवावी अशी आमची मागणी आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार ग्राहकांनी सेवा शुल्क आकरणाऱ्या हॉटेलांचा विरोध केला आहे. त्यामुळे प्रामुख्याने हॉटेल मालकांनी याची दखल घ्यावी आणि सेवा शुल्क आकारणी बंद करावी. सेवा शुल्क ऐच्छिक असेल तर ती रक्कम हॉटेल मालक ठरवू शकत नाही किंवा परस्पर बिलात नमूद करू शकत नाही. तर प्रत्येक वेळी हॉटेल मालकांकडून सेवा शुल्क रद्द करण्यासाठी वाद करणे लज्जास्पद वाटते असे मत ४० टक्के ग्राहकांनी नोंदवले.\n– शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत\nफक्त तीन टक्के ग्राहकांना सेवा शुल्काचा परतावा या सर्व���क्षणानुसार ८६ टक्के ग्राहकांनी इच्छा नसतानाही सेवा शुल्क दिले असून फक्त तीन टक्के ग्राहकांच्या मागणीवरून हॉटेल मालकांनी परतावा दिला आहे. यात ११ टक्के ग्राहकांनी मागणी केल्यानंतरही हॉटेल मालकाकडून सेवा शुल्काची रक्कम मिळाली नाही.\nसेवा शुल्काच्या विरोधात ५० टक्के ग्राहकांचे कायद्याचे पाऊल हॉटेल मालकाने सेवा शुल्क देण्यास विरोध केल्यास त्यांच्या विरोधात तक्रार केली जाईल आणि परतावा घेतला जाईल असे १६ टक्क्य़ांहून अधिक ग्राहकांचे मत आहे. तर सेवा शुल्क न देता फक्त खाद्यपदार्थाचे पैसे देऊ असे मत १५ टक्के ग्राहकांनी नोंदविले आहे. तर ५० टक्क्य़ांहून अधिक ग्राहक कायद्याची मदत घेत हॉटेल मालकाविरोधात तक्रार करतील आणि परतावा, नुकसान भरपाई मागतील असे सर्वेक्षणात देण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 कर्करोग उपचार केंद्रांना ४५ कोटींचा निधी\n2 अर्थसंकल्प जाणून घ्या सहजपणे\n3 ‘चलनतापा’ने गुंतवणुकीचे समीकरण बिघडले का\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Krishi-Kanya-Shraddha-Deshpande-planted-trees-at-Songaon.html", "date_download": "2020-09-27T20:36:07Z", "digest": "sha1:DHUJWPMQWC2BZDHZJFEOXUMXPRXCIL45", "length": 8003, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कृषी कन्या कु.श्रद्धा देशपांडे हिने केले सोनगाव येथे वृक्षारोपण", "raw_content": "\nकृषी कन्या कु.श्रद्धा देशपांडे हिने केले सोनगाव येथे वृक्षारोपण\nस्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे बी.एस्सी हॉर्टिकल्चर चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेली कृषी कन्या कु.श्रद्धा रविंद्र देशपांडे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत (आरएचडब्ल्युई) सोनगांव, ता. फलटण येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.\nश्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.आमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु.श्रध्दा रविंद्र देशपांडे हिने सोनगांव ता. फलटण येथील मारूती मंदिर या परिसरात पारिजातक, कण्हेर, गुलमोहर यासह फुलझाडांचे वृक्षारोपण करुन ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक पोपट बुरुंगले, उपसरपंच जानार्दन जाधव, तसेच अरविंद देशपांडे, जगन्नाथ नाळे यांच्यासह सोनगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडच��� कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Strong-recovery-in-the-financial-sector-has-a-positive-effect-on-the-stock-market.html", "date_download": "2020-09-27T19:14:41Z", "digest": "sha1:TAFECVAOXAF2YH6CGLK7SYPWPKBPHGTF", "length": 12905, "nlines": 75, "source_domain": "www.sthairya.com", "title": "वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम", "raw_content": "\nवित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम\nस्थैर्य, मुंबई, १७ : वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणा झाल्याने भारतीय बाजार आज सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने ०.६१% किंवा ६८.७० अंकांची वाढ घेतली व तो ११,२४७.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.४६% किंवा १७३.४४ अंकांनी वाढला व तो ३८,०५०.७८ अंकांवर स्थिरावला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एनटीपीसी (७.४७%), आयशर मोटर्स (४.७९%), झी एंटरटेनमेंट (४.७१%), हिंडाल्को (४.४६%) आणि बजाज ऑट (४.३३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे एसबीआय (१.५५%), भारती एअरटेल (१.४७%), बीपीसीएल (१.२८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.९३%) आणि टाटा मोटर्स (०.७२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप ०.४१% नी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप ०.८४% नी वधारला.\nब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड : कंपनीच्या शेअर्समध्ये २.०७% ची वृद्धी झाली आणि त्यांनी ३,८७९.९५ रुपयांवर व्यापार केला. तत्पूर्वी कंपनीने प्रति शेअर ८३ रु��यांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली.\nसन टीव्ही नेटवर्क लिमिटेड : कंपनीच्या स्टॉकमध्ये ०.०६% ची वृद्धी झाली व ग्लोबल रिसर्च फर्म सीएलएसएने स्टॉकवर खरेदी कायम ठेवल्यानंतर त्यांनी ४२४.४० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न सकारात्मक झाले. त्यानंतर सबक्रिप्शन रिव्हेन्यूमध्ये १८% ची वाढ दिसून आली.\nएनटीपीसी लिमिटेड : कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ७.४७% ची वृद्धी झाली आणि कंपनीची जूनमधील कमाई शेअर मार्केटच्या अंदाजापेक्षा जास्त झाली. परिणामी शेअर्सनी ९५.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या नफ्यात ६% ची घट झाली तर ऑपरेशन्समधील महसुलात २.५७% ची घसरण झाली.\nग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड : कंपनीने नफ्यात दुप्पट वृद्धीची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १.४८% ची वाढ झाली व त्या ४८२.७५ रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५४.०४ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा एकत्रित महसूल २,३४४.७८ कोटी रुपये झाला.\nरिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : आरआयएलच्या शेअर्समध्ये ०.९३% ची घसरण नोंदवली गेली व त्यांनी २,०९४.०५ रुपयांवर व्यापार केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या वसूलीसाठी (तत्काळ अॅग्रीमेंट) च्या मागणीसंबंधी याचिका रद्द केली.\nभारतीय रुपया : सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आजच्या व्यापारी सत्रात फ्लॅट स्थितीत ७४.८८ रुपयांवर बंद झाला.\nसोने : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आजच्या सत्रात पिवळ्या धातूचा व्यापार सकारात्मक स्थितीत बंद झाला. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी गोल्ड फ्यूचर्स १० ग्राम सोन्यासाठी ०.१२% च्या वृद्धीसह ५२,२९० रुपयांवर बंद झाला.\nजागतिक बाजार : युरोपीय आणि आशियाई बाजारात कोव्हिड-१९ चे रुग्ण आणि भू-राजकीय मुद्द्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे संमिश्र ट्रेंड दिसून आला. नॅसडॅकमध्ये ०.२१%, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.३०%ची घसरण दिसून आली. तर निक्केई २२५ मध्ये ०.८३% ची घट दिसून आली. दुसरीकडे एफटीएसई १०० च्या शेअर्समध्ये ०.५७% आणि हँगसेंगमध्ये ०.६५% ची वृद्धी झाली.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग��रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2020/07/blog-post_21.html", "date_download": "2020-09-27T18:49:09Z", "digest": "sha1:T5JJJEL5SUZI7JWOIW6M6GK4MCT476IM", "length": 17844, "nlines": 100, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात जुलै व ऑगस्टमध्ये धान्यवाटप करण्यात येणार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nकेशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात जुलै व ऑगस्टमध्ये धान्यवाटप करण्यात येणार सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै ०४, २०२०\nआणखी दोन महिने केशरी शिधापत्रिका धारकांना दे���ील सवलतीच्या दरात धान्य\nमे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख नागरिकांना या योजनेचा फायदा होत आहे.\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून अंमलात आली त्यामध्ये महाराष्ट्राला ७ कोटी इतका इष्टांक होता. म्हणजेच त्यावेळेचे एकूण ८ कोटी ७७ लाख लाभार्थीपैकी १.७७ कोटी लाभार्थी अपात्र ठरले.शहरी भागात एकूण ५९ हजार ते १ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना तर ग्रामीण भागात ४४ हजार ते १ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले ए.पी.एल केशरी कार्डधारक लाभार्थी वंचित राहिले.त्यामुळे तत्कालीन आघाडी शासनाने मे,२०१४ ते ऑक्टोबर,२०१४ पर्यंत स्वखर्चाने त्या केशरी कार्डधारकांना जवळ जवळ १८० कोटी दर महिना म्हणजेच एकूण ११०० कोटी खर्च करून ६ महिने सवलतीचे धान्य दिले. परंतु ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यावेळेच्या युती शासनाने सदरची योजना बंद केली.\nनोव्हेंबर २०१४ पासून शिधावाटप दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी एपीएल कार्डधारक नागरिकांना अन्नधान्य देण्यात येत नव्हते. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाऊनमध्ये राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्र शासनाकडून २१ रुपये किलो दराने गहू व २२ रुपये किलो दराने तांदूळ घेऊन १२ रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व ८ रुपये किलोने तीन किलो गहू प्रति व्यक्ति देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मे आणि जून महिन्यामध्ये या धान्याचे वाटप करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झालेले असले तरी सुद्धा अजून जनजीवन पूर्वपदावर आलेले नसल्यामुळे सर्वसामान्य केशरी कार्ड धारक नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य पुरविण्याची आवश्यकता असल्याने या योजनेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे व��रस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/21/news-21036/", "date_download": "2020-09-27T19:54:42Z", "digest": "sha1:MCJQODYV6N2XWLJPV4HJXIW3J2HMJCFL", "length": 9683, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक\nनैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक\nराहुरी ;- पहाटे नैसर्गिकविधीसाठी जात असलेल्या महिलेस एका इसमाने पाठीमागे येवून हात पकडून मी तुझ्या सोबत येवू असे म्हणत लजा उत्पन्न होईल\nअसे कृत्य केल्याने पोलिसात विनयभंग केल्याचा गुन्हा ३६ वर्षिय महिलेने दाखल करताच पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे.\nराहुरी तालुक्यातील केंदळ भागात ३६ वर्षिय विवाहित महिला ही दि. १९ जून रोजी पहाटच्या दरम्यान नैसर्गिक विधीसाठी जात असतांना\nयेथिल विनायक श्रीधर सावंत याने पाठिमागे येवून संबंधित महिलेचा हात धरला व मी तुझ्या सोबत येवू का असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.\nया बाबतचा जाब विचारण्यासाठी पिडीत महिलेचे पति गेले असता त्यांनाही विनायक सावंत याने शिविगाळ करत धमकी दिली आहे. राहरी पोलिसात गुन्हा दाखल केला ��हे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/21/news-4589-2/", "date_download": "2020-09-27T20:49:43Z", "digest": "sha1:JO3VVKFK72MGHB4LKXMPZ2ZCOTQV22MN", "length": 11123, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पोलिसात तक्रार दिली म्हणून पती-पत्नीस मारहाण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार हो���े\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/पोलिसात तक्रार दिली म्हणून पती-पत्नीस मारहाण\nपोलिसात तक्रार दिली म्हणून पती-पत्नीस मारहाण\nसंगमनेर : शेतजमिनीच्या कारणावरून पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. म्हणून त्याचा राग अनावर झाल्यामुळे बारा जणांनी एकत्र येत पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे.\nयाप्रकरणी घारगाव पोलिसांनी एकूण बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. येथील घटना याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अकलापूर गावाअंतर्गत असलेल्या शेळकेवाडीनजीक गारेवाडी या ठिकाणी गणपत पाराजी गारे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत.\nगुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भाऊसाहेब भागा गारे, संतोष भागा गारे, उल्हास दगडू गारे, प्रभाकर दगडू गारे, ज्ञानदेव महादू गारे, तानाजी किसन गारे, सखूबाई भागा गारे, कविता भाऊसाहेब गारे, सोनाली ज्ञानदेव गारे,\nमंदा तानाजी गारे, अनिता उल्हास गारे, सुरेखा प्रभाकर गारे या सर्वांनी एकत्र येत ‘तू आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली’ म्हणून या बारा जणांनी पती-पत्नीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे.\nयाप्रकरणी गणपत गारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील बारा जणांविरुद्ध गु. र. नं. २२२/२०१९ भा. दं. वि. कलम ३२३, ३४१, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहेत.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/01/news-111201949/", "date_download": "2020-09-27T19:32:03Z", "digest": "sha1:GBVAQ3IN4RLVKW2OWH2KC6XXI5FGBLLH", "length": 14905, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं\nतुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं\nराब.. राब.. राबून शेतात सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले, पण मान्सून हंगाम संपून गेल्यानंतरही पडत ���सलेल्या जोरदार पावसाने कांद्याचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे. आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मांडल्या.\nसेंद्री लाल कांद्याचे आगार म्हणून पठार भागावरील पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, सारोळे पठार, माळेगाव पठार, सावरगाव घुले, महालवाडी, जवळे बाळेश्वर, वरूडी पठार ढोरवाडी, डोळासणे, धादवडवाडी, नांदूर खंदरमाळ, बावपठार, मोरेवाडी आदी गावे ओळखली जात आहे. या भागातील सर्वसामान्य शेती ही पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकरी सेंद्री लाल कांद्याची पेरणी करीत असतो, तर काही शेतकरी लागवड करीत असतात.\nयाचबरोबर भूईमूग, वटाणा ही सुद्धा खरिपाची पिके घेतली जात असतात, पण गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पडलेला दुष्काळ, शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहे. आता जगायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. तरीही अशा कठीण परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हार मानली नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात सेंद्री लाल कांद्याचे पैसे होतील, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची पेर केली तर काही शेतकऱ्यांनी लागवड केली. त्या अगोदर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेणखत, कोंबडी खत शेतांमध्ये टाकले होते. सुरुवातीला कांद्याचे पीक चांगले जोमात उतरले होते.\nजास्त पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. तीही शेतकऱ्यांनी केली होती. आता लाल कांद्याला चांगले बाजारभाव असल्याने यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही अतिशय गोड होणार होती, असे वाटत होते. त्यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे हिरावून नेला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचल्याने कांदाही सडून गेला आहे. तरीही अशा पावसात शेतकऱ्यांनी हार न मानता सेंद्री कांदा शेतातून काढला आहे, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जास्त पाण्यामुळे कांदा सडून गेला आहे.\nपोखरी बाळेश्वर गावांतर्गत असलेल्या तळेवाडी भागातील सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजून गेला असून, काही ठिकाणी शेतांमधून पाणी वाहत आहे. सोन्यासारख्या कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे. अनेकांना अश्रूही अनावर झाले होते. साहेब राब… राब शेतात राबून सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले होते.\nबाजारभावही चांगले असल्याने यावर्षीची दिवाळी गोड होवून दोन पैसेही मिळतील, अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, परतीच्या पावसाने आमची पूर्णपणे वाट लावली आहे. आता तुम्हीच सांगा, आम्ही शेतकऱ्यांनी जगावं की मरावं, अशी दयनिय अवस्था आमची झाली आहे. कारण आता आम्ही पूर्णपणे कर्जबाजारी झालो आहोत, असे असताना देखील शेतकऱ्यांचे मात्र कोणालाच काही देणे घेणे नाही, अशा व्यथाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत .\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल ���ैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/01/mla-rohit-pawar-said-without-fearing-corona/", "date_download": "2020-09-27T19:46:24Z", "digest": "sha1:VCYQUSZTD6FWXZC5NFWGNSEDG74NWWNE", "length": 10853, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आमदार रोहित पवार म्हणाले कोरोनाला न घाबरता... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आमदार रोहित पवार म्हणाले कोरोनाला न घाबरता…\nआमदार रोहित पवार म्हणाले कोरोनाला न घाबरता…\nअहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आयुर्वेद कॉलेज येथे कोरोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा कोरोना रुग्णांना देण्याचे काम केले.\nसकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास समाजात अनेक लोक पुढे येऊन मदत करत असतात. कोरोनाच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे रुग्णही मोठ्या प्रमाणात निघत आहेत.\nघाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोना आजारावर आपण सर्वांनी मात करायची इाीक. आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे.\nया कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करुन समाजामध्ये एक दिशादर्शक काम ठरेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.\nआयुर्वेद कॉलेज येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आमदार पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप,\nमाजी नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट बॅकेचे संचालक अमित मुथा, कमलेश भंडारी, अर्बनचे संचालक शैलेश मुनोत, धनेश कोठारी, रोशन चोरडिया, राजेंद्र फाळके, अभिजित खोसे, योगेश गलांडे आदी उपस्थित होते.\nआमदार जगताप म्हणाले, सकारात्मक दृष्टीकोनातून व सामाजिक बांधिलकीतून काम करणे गरजेचे आहे. आजचा युवक यासाठी पुढे येत आहे.\nत्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहचत आहे. आयुर्वेद कॉलेजमध्ये ३० बेडचे गुरू आनंद कोविड सेंटर सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी बडी साजन येथे लवकरच १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करणार आहे, असे ते म्हणाले.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8", "date_download": "2020-09-27T21:20:33Z", "digest": "sha1:ZZHXICGQIGEUXBFGM56DV4IW6JRPMDJK", "length": 3648, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लॅक्रॉस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलॅक्रॉस हा चेंडू आणि काठीने खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. हा खेळ उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी पहिल्यांदा खेळत असल्याची नोंद आहे. या खेळात रबराचा छोटा चेंडू वापरला जातो. काठीच्या एका टोकाला छोटी जाळी लावलेली असते. खेळाडू चे���डू ठेवून मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकास नेण्याचा प्रयत्न करतात. प्रतिस्पर्धी खेळाडू आपल्या हातातील काठीने हा चेंडू हिरावून घ्यायला बघतात.\nया खेळाला ओजिब्वे भाषेत बागाटावे (लढाईचा छोटा भाऊ) असे नाव आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2020/09/12/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T20:45:07Z", "digest": "sha1:62BNUD4KIZDWUAEMDY2LO5SLFZWJIYCI", "length": 7742, "nlines": 82, "source_domain": "thedailykatta.com", "title": "रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – Never Broken", "raw_content": "\nजागतिक क्रिकेटमधील तगड्या खेळाडुंचा भरणा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आजपर्यंत विजेतेपद पटकावता आले नाही. २००९,२०११ आणि २०१६ मध्ये बेंगलोर संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा बेंगलोर संघ आपल्या पहिले वहिले विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल हे नक्की.२०१४ मध्ये युएईमध्ये झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांत बेंगलोरला फक्त २ सामने जिंकता आले होते.यावेळेस संपुर्ण स्पर्धा युएई मध्ये खेळविण्यात येणार आहे त्यामुळे बेंगलोरचा संघ कामगिरी उंचावण्यास उत्सुक असेल.\nबेंगलोरने लिलावात अॅरॉन फिंच, इसरु उदाना, ख्रिस मॉरिस, देवदत्त पडिकल आणि जोशुआ फिलिप्सला संघात सामावुन घेत फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपली ताकद वाढवली आहे.त्यामुळे कर्णधार विराट कोहली व ए बी डीव्हिलियर्सवर अवलंबुन असलेल्या बेंगलोरने फिंचला संघात घेत विराट व ए बी डीव्हिलियर्स वरचा भार काहीसा कमी केला आहे.तरी देखिल बेंगलोरचा संघात मधल्या फळीत खेळणाऱ्या चांगल्या भारतीय फलंदाजाची कमतरता दिसते त्यामुळे त्यांना शिवम दुबे व गुरकिरत सिंग मानवर अवलंबुन राहावे लागेल.\nबेंगलोरच्या संघाच्या फलंदाजीची जिम्मेदारी कर्णधार विराट कोहली, ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंच, देवदत्त पडिकल, पार्थिव पटेल व मोईन अली वर असेल तर गोलंदाजीची धुरा वॉशिंग्टन सुंदर, इसरु उदाना,डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, नवदिप सैनी, यजुवेंद्र चहलवर असेल.तसेच युएईमधील मैदाने मोठे असल्याने फिरकी गोलंदाज महत्त्वाची भुमिका निभावतील.पण चार परदेशी खेळाडु निवडणे कर्णधार कोहलीसाठी थोडे अवघड राहिल.चार पैकी ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंचचे स्थान निश्चित आहे त्यासोबतच गोलंदाजीसाठी मोईन अली, ख्रिस मॉरिस, इसरु उदाना,डेल स्टेन हे पर्यांय उपलब्ध आहेत यापैकी दोन खेळाडुंची अंतिम ११ मध्ये वर्णी लागु शकते.\nसर्वोत्तम ११ – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल/ पार्थिव पटेल, ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंच, मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरिस, नवदिप सैनी, यजुवेंद्र चहल, उमेश यादव\nरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- विराट कोहली (कर्णधार),ए बी डीव्हिलियर्स, अॅरॉन फिंच,यजुवेंद्र चहल,शिवम दुबे,उमेश यादव,वॉशिंग्टन सुंदर,नवदिप सैनी,मोहम्मद सिराज,मोईन अली,पार्थिव पटेल,पवन नेगी,गुरकिरत सिंग मान,देवदत्त पडिकल,इसरु उदाना,डेल स्टेन,ख्रिस मॉरिस,पवन देशपांडे,जोशुआ फिलिप्स,शाहबाज अहमद\nसर्वोत्तम कामगिरी – २००९, २०११ आणि २०१६ (उपविजेतेपद)\nयजमान इंग्लंड मालिका खिशात घालणार की ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-Marathwada-University-Independent-University.html", "date_download": "2020-09-27T20:10:35Z", "digest": "sha1:225ZCE53AVLDJ3VSIRQMOZK43CVOBZAU", "length": 13121, "nlines": 70, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ ? - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / ताज्या बातम्या / उस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ \nउस्मानाबादलाही आता स्वतंत्र विद्यापीठ \nउपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी समिती गठीत होणार\nमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबादला कार्यरत आहे, मात्र आता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का यासाठी एक अभ्यासगट म्हणून सात सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.\nआज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.\nस्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मीतीसाठी समितीचे गठन, माजी कुलगूरु आर.एन. माळी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन महिन्यामध्ये अहवाल देण्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांनी गूरुवारी (दि.20) रोजी झालेल्या बैठकीत आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मीतीच्या वाटचालीस आता खऱ्या अर्थाने सूरुवात झाली आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे बुधवारी (दि.19) रोजी केली. त्याअगोदर पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांची ख. ओमराजे आणि आमदार घाडगे-पाटील यांनी भेट घेतली होती.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदयजी सामंत यांना बैठक लावण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार श्री. सामंत यांनी गूरुवारीच या विषयावर सबंधित विभागाच्या प्रमुखासह जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपसचिव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, विभागीय सहसंचालक यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणुन खासदार ओमराजे आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन घेण्यात आली.\nया बैठकीमध्ये विद्यापीठाच्या निर्मीतीसाठी आवश्यक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी एका समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने त्या भागातील सर्व घटकाची मते जाणुन घेऊन त्याचा अहवाल द्यायचा आहे. या समितीने पालक,विद्यार्थी सबंधित सर्वच घटक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याची तीव्रता लक्षात येणार असल्याचे बाब समोर आली आहे.\nया समितीमध्ये माजी कुलगूरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, मा���ी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्या सौ. डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उस्मानाबादच्या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्वाची गरज पुर्ण होण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. या भौगोलिक दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. गठीत केलेल्या समितीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या अडचणी काय आहेत, या सर्व शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून तीन महिन्यांत आपला अहवाल शासनांकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.\nखरंच खुप खुप अभिनंदनीय बाब आहे\nआम्ही याचीच वाट पाहत होतो.या समितीतील सर्व अधिकारी, मंत्री....यांचा आभारी आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/grapes-export-started-20-thousand-tonne-grapes-export-in-three-days/", "date_download": "2020-09-27T20:17:13Z", "digest": "sha1:A5NV6CCYWQCZ5DVUQHCQKDNK5DPFOEPN", "length": 10964, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "द्राक्षांची निर्यात झाली सुरू; तीन दिवसात २० हजार टन द्राक्षांची निर्यात", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nद्राक्षांची निर्यात झाली सुरू; तीन दिवसात २० हजार टन द्राक्षांची निर्यात\nअनेक दिवासांपासून अडचणीत सापडलेल्या द्राक्ष उत्पादकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कोरोना व्हायरसमुळे द्राक्षांची निर्यात थांबविण्यात आली होती, मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस निर्यात सुरू झाली आहे. निर्यात पुन्हा सुरू होऊन साधारण तीन दिवस झाले असून आतापर्यंत २० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चालू वर्षी निर्यातीसाठी सुमारे ३८ हजार द्राक्ष बांगांची नोंदणी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात सुरू केली होती. राज्यातून २१ मार्चपर्यंत ५ हजार ६०० द्राक्ष कंटेनरद्वारे जवनळपास ७८ हजार टन द्राक्ष नेदरलँड, युके, जर्मनीला पाठविण्यात आले होते. मात्र शासनाने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू केल्याने निर्यात थांबविण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक बाजारात ही दर कमी मिळत होता. लॉकडाऊनच्या स्थितीमुळे खरेददार बाहेर पडत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. कृषी विभाग, अपेडा, निर्यातदार संस्था आणि एनआरसी ग्रेप यांच्यामार्फत संबंधित विभागाच्या समन्वयाने निर्यात सुरू झाली आहे.\nत्यामुळे १ एप्रिलपर्यंत युरोपला ७९ हजार ५०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर ३० मार्च रोजी द्राक्षाचे ३८ कंटेनर युरोपला पाठविण्यात आले. तर ३१ मार्चला १९ तर एप्रिलला ११ असे एकूण ६८ कंटनेर द्राक्ष निर्यात झाली आहे. राज्यातून सर्वाधिक निर्यात सांगली आणि नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यासह सोलापूर, लातूर, याभागात���न निर्यात झाली असून पण नाशिक सांगलीच्या तुलनेने कमी आहे. दरम्यान स्थानिक बाजारपेठेत उत्पादक ते ग्राहक अशी गटांमार्फत विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे परवानेही मिळवून देण्यासाठी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये फळे व भाजीपाला त्याचबरोबर खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल यांचाही समावेश केला आहे. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले कंटनेर चालू ठेवण्याचे आदेश दिले. मुंबईतील जेएनपीटी बंदर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादका शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा मिळाला आहे.\n अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान ; पण भरपाईसाठी सरकारकडे पैसा नाही\nपुणे-मुंबईतील आठवडी बाजाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक ; शेतकरी समुहामुळे यशस्वी झाला बाजार\nगिरणा नदीमुळे मिळालं १२७ गावांना पाणी; बहरला एक लाख एकरातील परिसर\nकृषी कायद्याविरोधात सात राज्यातील शेतकरी ररत्यावर\nराज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता\nकिसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवणं झालं सोपं; एसबीआयने आणली नवी सुविधा\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/be-careful-until-the-corona-crisis-is-averted-without-being-ignorant/", "date_download": "2020-09-27T20:49:52Z", "digest": "sha1:T7NDCG4CRUV364R6XIF66RXTNBNJ6DYH", "length": 8221, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'गाफील न राहता कोरोनाचे संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध रहा'", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘गाफील न राहता कोरोनाचे संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध रहा’\nमुंबई : कोविड संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या.\nते म्हणाले की, गेल्या आठवड्यात मुंबईतील वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील आपण कुठेही गाफील न राहता संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच त्यांना वेळीच अलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी.\nपीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतर बंद करण्याचे केंद्रांने सांगितले आहे. मात्र, आपण पंतप्रधानांना हा पुरवठा पुढील काळात देखील सुरु ठेवावा अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधील मृत्युदर आता 3.62 टक्के इतका कमी झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 27 दिवसांवर गेला आहे. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवस झाला आहे. दर 10 लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील असून कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.\nउद्धव ठाकरे हे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी काही हरकत नाही – पवार\nमोदी पहिल्यांदा हिंदू आहेत, त्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत; महंतांनी ओवेसींना झापलं\nराम मंदिर भूमिपूजन : मुस्लिम कुटुंब 501 दिवे पेटवून देणार हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007/by-subject/14/16559", "date_download": "2020-09-27T18:55:44Z", "digest": "sha1:7ZJS3ZRBCUSG45JCTFZDIF6EQM7CV3EJ", "length": 3293, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुमार विश्वास यांना पडलेले स्वप्न | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी /चालू घडामोडी विषयवार यादी /शब्दखुणा /कुमार विश्वास यांना पडलेले स्वप्न\nकुमार विश्वास यांना पडलेले स्वप्न\nकुमार विश्वास यांना पडलेले स्वप्न लेखनाचा धागा नितीनचंद्र 4 Jan 14 2017 - 8:04pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/business/subhash-chandras-share-zee-entertainment-down-one-cent/", "date_download": "2020-09-27T19:08:31Z", "digest": "sha1:KRZAK2OE3KBDQNEVXHKISZSDMGV524GT", "length": 33127, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "झी एंटरटेनमेंटमधील सुभाष चंद्रांचा हिस्सा एक टक्क्याच्याही खाली! - Marathi News | Subhash Chandra's share of Zee Entertainment down one per cent! | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "रविवार २७ सप्टेंबर २०२०\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nशेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात\nप्रवासाची सोय नसताना दिव्यांगांना कामावर उपस्थित राहण्याची अपेक्षा कशी करता\nआयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही\nएनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\nहनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी\nपूनम पांडे व सॅम बॉम्बे पुन्हा ‘साथ साथ’; ‘बिग बॉस’साठी केले होते भांडणाचे नाटक\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून अमेरिकेची भरपाई ब्रिटन करणार; WHO ला द्यावा लागेल अब्जावधींचा निधी\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nचंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर\nKKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\nअकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nगांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी\nआज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nचंद्रभागा नदीत बुडून तीन चिमुकल्यासह एका महिलेचा दुर्देवी अंत; दोन महिला गंभीर\nKKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\nअकोला : कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nगांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसते - मोदी\nआज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nदेशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल- मोदी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक गुप्त नव्हती, सामनाच्या मुलाखतीसाठी आम्ही भेटलो : संजय राऊत\nसांगली : कोरोनाबाधित दोन कैद्यांचे कोविड सेंटरमधून पलायन\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nमुलीचा वाढदिवस केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने वार\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये यंदा नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही.\nहिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.\nAll post in लाइव न्यूज़\nझी एंटरटेनमेंटमधील सुभाष चंद्रांचा हिस्सा एक टक्क्याच्याही खाली\nधनकोंचा नि��्णय : गहाण असलेल्या समभागांची लवकरच विक्री\nझी एंटरटेनमेंटमधील सुभाष चंद्रांचा हिस्सा एक टक्क्याच्याही खाली\nनवी दिल्ली : झी समुहातील प्रमुख कंपनी असलेल्या झी एंटरटेनमेंट कंपनीचे प्रवर्तक सुभाष चंद्रा यांच्याकडे या कंपनीच्या समभागांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा राहणार आहे. यामुळे या कंपनीच्या एकूण निर्णयप्रक्रियेमधील त्यांचा सहभाग कमी होणार असला तरी त्यांचे पुत्र हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अजून पाच वर्षे राहणार आहेत.\nसुभाष चंद्रा यांच्याकडे सध्या या कंपनीचे २२.३९ टक्के समभाग आहेत. त्यापैकी २१.४८ टक्के समभाग त्यांनी तारण म्हणून ठेवलेले आहेत. तारण ठेवलेल्या समभागांपैकी १०.७१ टक्के समभाग एस्क्रो खात्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. उर्वरित समभाग हे व्हीटीबी बॅँकेकडे आहेत. सुभाष चंद्रा यांच्याकडील समभागांची खरेदी ही मीडियामधील विविध घटकांनी एकत्र येऊन बनविलेल्या संघटनेमार्फत केली जाण्याची शक्यता आहे. सोनी आणि रुपर्ट मरडॉक यांच्या न्यूज कॉर्पाेरेशनचा त्यामध्ये समावेश असल्याचे समजते. या दोन्ही संस्थांकडे सध्या या कंपनीचे ६१८७ कोटी रुपयांचे समभाग आहेत. चंद्रा यांच्या कंपनीचे प्रवर्तक वैयक्तिक पातळीवर संभाव्य गुंतवणूकदार तसेच कर्जदारांशी सातत्याने चर्चा करीत आहेत. सप्टेंबरमध्ये एस्सेल ग्रूपने झी एंटरटेनमेंट एण्टरप्रायजेस लिमिटेड (झील) या कंपनीच्या समभागांपैकी पहिल्या टप्प्याचे हस्तांतरण ओपनहायमर डेव्हलपिंग मार्केट फंडला केल्याचे जाहीर केले. जुलैमध्ये एस्सेल फंडाने झीलमधील प्रवर्तकांच्या समभागांपैकी ११ टक्के या फंडाला देण्याची घोषणा केली होती.\nएस्सेल ग्रुपला असलेली देणी चुकविण्यासाठी आपल्या मालमत्तेची विक्री करून योग्य ती रोखता मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने योग्य पावले पडत असल्याचे यामधून स्पष्ट झाले. आपल्याकडील मीडियाशिवायची मालमत्ता विकून त्या पैशांमधून देणी पूर्णपणे फेडण्याचा प्रयत्न असल्याचे या समुहाने स्पष्ट केले होते. आॅक्टोबर महिन्यामध्ये व्हीटीबीने जाहीर केले की, कर्जाच्या अटींप्रमाणे व कर्जदाराच्या सहमतीने १०.७१ टक्के समभाग हे विक्री करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे सुभाषचंद्र यांची कंपनीतील हिस्सेदारी कमी होण्याचे संकेत मिळाले होते.\nकंपनी��्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये पुनीत गोएंका यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबरअखेर गोएंका यांची मुदत संपत असून त्यानंतर पुढील पाच वर्षे ते या पदावर राहतील. पुनीत हे सुभाष चंद्रा यांचे पुत्र आहेत. त्या माध्यमातून चंद्रा यांची कंपनीवर काही प्रमाणात पकड कायम राहू शकेल.\nशेअर बाजार नव्या निर्देशांक उच्चांकावर\nमुंबई : बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत जोरदार खरेदी झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा नव्या उच्चांकासह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२१.५५ अंकांनी वाढून ४०,४६९.७८ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४८.८५ अंकांनी वाढून ११,९६६.०५ अंकांवर बंद झाला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncoronavirus : लॉकडाऊनदरम्यान गृहनिर्माण सोसायट्यांसाठी मुंबई उपनगर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली नियमावली\nCoronavirus: कोरोनाच्या टेस्टची सुविधा उपनगरातही सुरू करा; काँग्रेसने केली मागणी\n प्रभादेवीच्या महिलेसह एका तरुणास कोरोनाची लागण\nमत्स्य खाद्याचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा, मासळीचे टेम्पो अडवू नका\nCoronavirus in Mumbai: कस्तुरबा हॉस्पिटलचा नवा रेकॉर्ड; कोरोना चाचण्यांचा आकडा पाहून हात जोडाल\nCoronavirus : ६४० दशलक्ष डॉलरचा उद्योगांना फटका; असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीजचे पत्र\nआरएफएलच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक\nGold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर\nवकिलांच्या फीसाठी पत्नीचे सर्व दागिने विकले, ऐवजच उरला नाही; अनिल अंबानींची न्यायालयाला माहिती\nकोरोनाकाळातही जगातील मोठ्या संस्थेने कायम ठेवली भारताची रेटिंग, अर्थव्यवस्थेबाबत दिली खूशखबर\nरिलायन्स जिओला मोठा धक्का; चुरशीच्या स्पर्धेत एअरटेलची बाजी\nचिनी कंपनी भारतात 1 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या तयारीत; मोदी सरकार देणार का मंजुरी\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्�� (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nजागतिक नदी दिवस; नाते नदीसोबतचे...\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\n युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\nचेक पेमेंटची पद्धत बदलणार, नव्या वर्षात नवा नियम लागू होणार...\nCoronaVirus News : कोरोनामुळे जगभरात 20 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nवाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा चार हजारावर\nचार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी\nकोरोनाग्रस्ताने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी\nकोविड रुग्णालयातील डॉ़ डांगे यांचा आणखी एक प्रताप, खुर्चीवर बसून पसरविले टेबलावर पाय\nIPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट\n\"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल\"\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिला प्रतिक्रिया, म्हणाले....\nCoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दा��ा\nCoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या\n‘मीडिया ट्रायल’ला वैतागली रकुल प्रीत सिंह, मदतीसाठी पुन्हा हायकोर्टात धाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/urvashi-rautela/videos/", "date_download": "2020-09-27T20:02:51Z", "digest": "sha1:PEDDGNJWHJEV6AGJ55KA2ALNZ3RHXULI", "length": 23452, "nlines": 371, "source_domain": "www.lokmat.com", "title": "उर्वशी रौतेला व्हिडिओ | Latest urvashi rautela Popular & Viral Videos | Video Gallery of urvashi rautela at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\n२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली.\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअम���ताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/whats-app-privacy-end-to-end-encription-may-be-banned-mhka-387163.html", "date_download": "2020-09-27T20:25:14Z", "digest": "sha1:DIOCYHLZH5VTNGKMXA4RBJHAQAKBSRVB", "length": 19944, "nlines": 192, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "whats app, end to end encription, apple व्हॉट्स अ‍ॅपचं वैशिष्ट्य असलेलं हे फिचर होऊ शकतं बंद | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nव्हॉट्स अ‍ॅपचं वैशिष्ट्य असलेलं हे फिचर होऊ शकतं बंद\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nव्हॉट्स अ‍ॅपचं वैशिष्ट्य असलेलं हे फिचर होऊ शकतं बंद\nव्हॉट्स अ‍ॅपवरचे मेसेज हा फक्त पाठवणारा आणि ते ज्याला पाठवले आहेत तोच वाचू शकतो. या दोन व्यक्तींशिवाय तिसरी व्यक्ती हे मेसेज वाचू शकत नाही. पण याच फिचरवर आता बंदी येऊ शकते.\nमुंबई, 1 जुलै : व्हॉट्स अ‍ॅपवरचं संभाषण रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप वापरणं अनेकांना सुरक्षित वाटतं. व्हॉट्स अ‍ॅपवरची साठी वापरलं जाणारं 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' तंत्रज्ञान त्यामुळेच लोकप्रिय आहे.\nपण जे 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' ही व्हॉट्सअ‍ॅपची ओळख आहे तेच फिचर आता बंद होण्याची शक्यता आहे. एका अमेरिकन मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी अधिकारी या एन्क्रिप्शन बॅनवर चर्चा करत आहेत. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या बैठकीतही यावर विचार करण्यात आला आहे.\nव्हॉट्स अ‍ॅपवरचे मेसेज हा फक्त पाठवणारा आणि ते ज्याला पाठवले आहेत तोच वाचू शकतो. या दोन व्यक्तींशिवाय तिसरी व्यक्ती हे मेसेज वाचू शकत नाही. कंपनीच्या बरोबरच कोणतीही कायदेशीर यंत्रणाही ते वाचू शकत नाही. व्हॉट्स अ‍ॅपप्रमाणेच अ‍ॅपलचे मेसेजही 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.\nठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल\nसध्य��� व्हॉट्सअ‍ॅपच्या या फिचरवर ट्रम्प सरकार कोणताही निर्णय घेऊ शकलेलं नाही. यावर बंदी आणायची झाली तर त्यात बरेच बदल करावे लागतील.\nअ‍ॅपलने केली होती मनाई\nयाआधी एका घटनेत, सॅन बर्नाडिनो नावाच्या एका शूटरचा फोन अनलॉक करायला अ‍ॅपलने मनाई केली होती. त्यानंतर एफबीआयने 10 लाख डॉलर देऊन हा फोन अनलॉक केला. त्यानंतर अ‍ॅपलने ही त्रुटीही शोधून काढली आणि फोन अनलॉक होणार नाही, अशी व्यवस्था केली.\nकाँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन\nव्हॉट्सअ‍ॅपचं 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' हे फिचर काढलं तर भारतीय युझर्सच्या प्रायव्हसी वर ही गदा येणार आहे. हे फिचर काढलं तर व्हॉट्सअ‍ॅपची ओळखच राहणार नाही, असं या कंपनीनेही म्हटलं आहे.\nSPECIAL REPORT : मुंबईची तुंबई झालीच नाही, ऐका महापौर काय म्हणताहेत...\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/em/87/", "date_download": "2020-09-27T20:14:28Z", "digest": "sha1:TYNA7JI2HRHXVJA5IOYOJWEPDTB3TMVV", "length": 25241, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १@kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 1 - मराठी / इंग्रजी US", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी US क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआम्हांला झाडांना पाणी घालावे लागले.\nआम्हांला घर साफ करावे लागले.\nआम्हांला बशा धुवाव्या लागल्या.\nतुला बील भरावे लागले का Di- y-- h--- t- p-- t-- b---\nतुला बील भरावे लागले का\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का Di- y-- h--- t- p-- a- e------- f--\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का\nतुला दंड भरावा लागला का Di- y-- h--- t- p-- a f---\nतुला दंड भरावा लागला का\nकोणाला निरोप घ्यावा लागला Wh- h-- t- s-- g------\nकोणाला निरोप घ्यावा लागला\nकोणाला लवकर घरी जावे लागले Wh- h-- t- g- h--- e----\nकोणाला लवकर घरी जावे लागले\nकोणाला रेल्वेने जावे लागले Wh- h-- t- t--- t-- t----\nकोणाला रेल्वेने जावे लागले\nआम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते.\nआम्हांला काही प्यायचे नव्हते.\nआम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता.\nमला केवळ फोन करायचा होता.\nमला केवळ टॅक्सी बोलवायची होती.\nखरे तर मला घरी जायचे होते.\nमला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.\n« 86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी US (1-100)\nमोठी अक्षरे, मोठ्या भावना\nजाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात.\nमजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/social-distance", "date_download": "2020-09-27T20:41:27Z", "digest": "sha1:EWCUUTPBEJ2DSUFIBPIZL7ECJGN3QIFL", "length": 5870, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Social Distance", "raw_content": "\nअकोलेत मास्क व भौतिक अंतर न पाळणार्‍यांवर धडक कारवाई\nजामखेड : स्टेट बँकेबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nसोशल डिस्टन्सिंगमुळे फुटबॉल संघाचा पराभव\nनाशकात सामाजिक अंतर न पाळणे व विनामास्क फिरणे आता पडणार महागात\nसोशल डिस्टन्सिंग पाळून प्रत्येक मंदिरापुढे घंटानाद करा : आ. विखे\nसोशल डिस्टन्सिंग पाळत मेनरोडवरील स्टॉल धारकांना परवानगी द्यावी\nकरोना काळात गडकिल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी\nतळोदा : रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा\nसाकुरीत सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा\nसोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा..\nपहूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत ; सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा\nनगरमधील बड्या नेत्याकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा\nजामखेड शहरात सोशल डिस्टन्सिंगची ‘ऐशी-तैशी\nशिर्डीत ईदनिमित्तच्या बैठकीत पोलिसांकडूनच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nसुरगाणा येथे सामाजिक अंतर राखून पार पडला अनोखा विवाह सोहळा\nसामाजिक अंतराचे पालन होईल याची काळजी घ्या; छगन भुजबळ यांची लासलगाव येथे भेट\nपेठ : सोशल डिस्टन्सींगचा ���ंग प्रकरणात सोनोग्राफी सेंन्टरला नोटीस\nसोशल डिस्टन्सिंग, मास्क नको असल्यास गुमान दंड भरा\nनाशिकरोड : सोशल डिस्टन्सिंग राखत चिकन-मटण दुकानात गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-25-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T20:08:51Z", "digest": "sha1:HVY3GU2DGNJISQCCVYUFUG55NPG5GZNI", "length": 13071, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यातील 25 महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांचा गौरव | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यातील 25 महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांचा गौरव\nमहसूल दिनानिमित्ताने नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा ऑनलाईन कार्यक्रम\nजळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने आज नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते जिल्ह्यातील गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील 25 अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचा समावेश असून त्यांचाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.\nनाशिक विभागातील 3 हजार अधिकारी उपस्थित\nकोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी नागपूर येथून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मालेगाव येथून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सर्वश्री सुरज मांढरे, संजय यादव, अभिजीत राऊत, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे यांचेसह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे.\nअधिकार्‍यांसह 25 कर्मचार्‍यांचा सत्कार\nउपजिल्हाधिकारी तुकाराम हुलबळे (जळगाव), उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबाले (फैजपूर), तहसीलदार अमोल मोरे चाळीसगाव, नायब तहसीलदार रविंद्र मोरे, जळगाव, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, जळगाव, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड धरणगाव, लघुलेखक, हरिष कोळी अमळनेर, अव्वल कारकुन मिलिंब बुवाव, जळगाव, अव्वल कारकुन योगेश पाटील, जळगाव, अव्वल कारकुन एच.यू.सय्यद, चोपडा, मंडळ अधिकारी जनार्दन दत्तात्रय बंगाळे, यावल, मंडळ अधिकारी योगीता पाटील, भुसावळ, लिपिक टंकलेखक चंद्रकांत कुंभार, जळगाव, लिपिक टंकलेखक, जगदीश ढमाळे, जळगाव, तलाठी निशिकांत पाटील, पारोळा, तलाठी राहूल पवार, भडगाव, वाहन चालक रविंद्र भिका पाटील, पाचोरा, वाहन चालक संदीप पाटील, जळगाव, शिपाई बबीता बिर्‍हाडे , जळगाव, शिपाई योगेश अडकमोल, जळगाव, शिपाई शेख उस्मान शेख चांद, मुक्ताईनगर, शिपाई समाधान पाटील, बोदवड, कोतलवाल संतोष जगन्नाथ कोळी, , कोतवाल ज्ञानेश्‍वर पवार, जळगाव यांचा ऑनलाईन सत्कार करण्यात आला.\nमुक्ताईनगरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध\nज्येष्ठांना पेन्शनसह अत्यावश्यक सेवा पुरवा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र-राज्य सरकारला आदेश\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nज्येष्ठांना पेन्शनसह अत्यावश्यक सेवा पुरवा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र-राज्य सरकारला आदेश\nयूपीएससीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राचा अभिषेक सराफ देशात आठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87/8", "date_download": "2020-09-27T20:53:53Z", "digest": "sha1:VYEW2YLRNPODM6P6Y6FP5726MED2RQJU", "length": 4672, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई ग्रंथसंग्रहालय पुरस्कार जाहीर\nमनाच्या श्लोकांचे कॉर्पोरेट कीर्तन\nसंधी मिळताच ट्रेन सोडली\nरंगणार ‘जागतिक रंगकर्मी दिन’\nलंडनच्या रंगभूमीवर आता रंगणार ‘नांदी’\nमोदींच्या उपस्थितीत शनिवारी प्रचार प्रारंभ\nठाणे वर्षा मॅरेथॉन 'कोरडी'\n‘शाळांमधून खोट्या इतिहासाचे शिक्षण’\nएका वादळाचा संस्मरणीय वाढदिवस\nदीडशे वर्षानंतर दुसरा नरेंद्र जन्मला\nसावरकरांचे विचारच देशाला तारतील\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/3", "date_download": "2020-09-27T21:24:43Z", "digest": "sha1:UK6WUGMYQY357US37PPSFXT3DHTKJAYQ", "length": 5074, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'कबीर सिंह'च्या यशानंतर शाहिदचा भाव वधारला\n'कबीर सिंह'ने २५ दिवसांत कमावले ३५० कोटी\nKabir Singh success bash: 'कबीर सिंह'ने पार केला २०० कोटींचा टप्पा\nपरत रिमेकमध्ये दिसणार शाहिद कपूर \n'कबीर सिंग' व्हायरल होतोय\n'कबीर सिंह' विरोधात मुंबईतील डॉक्टरची तक्रार\n'कबीर सिंह'वरून सोना मोहपात्राने सुनावले खडे बोल\n'कबीर सिंह'चा पहिल्या दिवशी २० कोटींचा गल्ला\nशाहिद कपूर म्हणतो... मी परफेक्ट नाही\nपंकज कपूर... प्रयोगशील अभिनेता\nशाहरुखने केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन\nबॉलिवूडच्या तंबूला दक्षिणेचा टेकू\nशाहिद कपूरला पुन्हा करीनाची आठवण...\n...म्हणून शाहिद मागतोय कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून कपडे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/heavy-rains-cause-houses-collapse-demand-damages/", "date_download": "2020-09-27T20:00:16Z", "digest": "sha1:J772ESKGNF7OOVUZ27BZLWHTCB3RZNY5", "length": 29229, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी - Marathi News | Heavy rains cause houses to collapse, demand damages | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढ��्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन��� वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nअतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी\nश्रमजीवींचे निवेदन : ग्रामीण भागात मोठे नुकसान\nअतिवृष्टीमुळे घरांची पडझड, नुकसानभरपाईची मागणी\nठळक मुद्देलोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत.\nशेणीत : इगतपुरी तालुक्यातील असंख्य गावांमध्ये गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना भाकड यांना निवेदन दिले.\nनिवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या चार महिन्यांत अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतपिकांबरोबरच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. अनेक कुटुंबांना पावसाच्या पाण्यातच घरात राहावे लागले तर काही लोक बेघर झाले. या घरांच्या पडझडीबाबत नुकसानग्रस्त रहिवाशांनी स्थानिक तलाठीमार्फत पंचनामा करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडील कार्यालयात जमा केले आहे. त्यात घोटी बुद्रुक २, शिरसाठे गाव ७, मोडाळे गाव १२, पांगुळगाव १, परदेश वाडी ३, खेड १, कुरनगवाडी १, गोंदे दुमाला ३, मुरंबी २०, कुशेगाव २, आधारवड ४, धारगाव ३, धामणगाव १२,नांदगाव सदो ३, बोरली २, पाडळी १०, मालुंजे ९, मोगरे ४, मांजरगाव १०, वालवीर ४२, कांचनगाव १५, काळुस्ते ४८ यासह अडसरे, शिरसाठे, मोडले, खेड, बेलगाव कुºहे, शेणीत, खडकेद, टाकेद अन्य गावांतील २९६ नुकसान बाधित लोकांचे अर्ज तहसील कार्यालयात दाखल आहेत. मात्र, त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. लोकांना नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने अजूनही काही लोक पडक्याच घरात राहत आहेत. नुकसानग्रस्त लोकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, संजय ठोंबरे, शांताराम भगत यांनी केली आहे.\nवाशिम: आधीच ‘लॉक डाऊन’ त्यात अवकाळीचा फटका\nकृषी , कृषिपूरक उद्योगांशी संबंधित वाहतूक सुरू राहणार ; दादा भुसे\nकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना पसंती ; मुळे एटीएम, बँकांमध्येही शुकशुकाट\nनाशिक महापालिकेचे होम कोरंटाईन स्टीकर्स\nनाशिकमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १५१ जणांवर गुन्हे\nपाचेगावात तब्बल दीड इंच पाऊस; गहू, हरभरा, कांदा पिकांचे नुकसान\nखळगाठ जमिनीतुन घेतले नऊ लाखाचे उत्पन्न\nदिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ\nआशासेविकांची विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक\nयेवल्यातील १५ जण कोरोनामुक्त\nआॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई\nसिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती स��पडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/43147", "date_download": "2020-09-27T18:57:59Z", "digest": "sha1:JN3A36SRRLGPSZPERSZAV6GEQ653FDVA", "length": 3706, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतूट नाते..... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अतूट नाते.....\nत���झे माझे अतूट असे नाते\nकधीही न तुटणारे .....\nलख्ख लख्ख उजळवणारे ....\nकधीही न संपणारे -\nयेत रहावे असे वाटणारे....\nयेत रहावे असे वाटणारे.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/07/Osmanabad-police-crime-news_9.html", "date_download": "2020-09-27T20:18:12Z", "digest": "sha1:4NF4KSQ37SKEPIV4N5NUCTXKL3LG2AEL", "length": 9560, "nlines": 56, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: भिमराव गुराप्पा आरळे व अन्य 6 व्यक्ती सर्व रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांचा गावकरी- गणेश मनोहर दुधभाते व अन्य 7 व्यक्ती यांच्यात शेतातील वाटेच्या कारणावरुन दि. 06.07.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे धनगरवाडी येथे वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच भिमराव आरळे यांच्या गटातील व्यक्तींनी गणेश दुधभाते यांच्या घराच्या दरवाजावर दगड मारुन नुकसान केले तर गणेश दुधभाते यांच्या गटातील व्यक्तींनी भिमराव आरळे यांच्या घरा समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा व चारचाकी वाहनाच्या काचेवर दगड मारुन नुकसान केले.\nअशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. नळदुर्ग येथे दि. 07.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nबेंबळी: किरण राजाराम लोमटे, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे दि. 23.06.2020 रोजी 08.30 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी मौजे गौडगाव, ता. उस्मानाबाद येथील भोसले कुटूंबातील- मयुर भोसले, अशोक, शाम, शुभम, अशोक, बालाजी, तानाजी, जगन, नानासाहेब, सोन्या या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून किरण लोमटे यांच्या शेतात जाउन “आमच्या शेतगड्याला कामाला बोलवायचे नाही वा त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही.” असे बजावून किरण लोमटे यांच्या हातावर व पायावर विळ्याने, काठीने मारहाण करुन जखमी केले. किरण लोमटे यांना वाचवण्यास आलेल्या ��्यांच्या कुटूंबीयांसही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किरण लोमटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.\nपरंडा: तौफीक ईस्माईल शेख, रा. मंगळवार पेठ, परंडा यांनी त्यांच्या कबुतरास टाकलेले धान्य शेजारील- खाँजा बापु शहाबर्फीवाले यांच्या शेळ्यांच्या पिल्लांनी खाल्याचे कारणावरुन दि. 05.07.2020 रोजी 09.30 वा. सु. मंगळवार पेठ येथे तौफीक शेख याने खाँजा शहाबर्फीवाले यांना छाती- पोटावर सुऱ्याने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या खाँजा शहाबर्फीवाले यांच्या फिर्यादीवरुन तौफीक शेख याच्याविरुध्द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/10/", "date_download": "2020-09-27T21:08:39Z", "digest": "sha1:7FH4S6CGOCFY2Z3UUNNMID3HPHHXYEIC", "length": 17882, "nlines": 70, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: October 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nखडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.\nहा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.\nश्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निवडणुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लाव��ारे ठरले.\nश्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अजित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील\nबाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.\nअसो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच\nस्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर\nकुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी च���्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते\nस्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्रीमंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय\nस्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रस���द्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का\nआता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नावडता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nस्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/03/2025.html", "date_download": "2020-09-27T19:37:31Z", "digest": "sha1:AE2WLD5LFUMQRKAWQBYMFN4BAM6XWKNO", "length": 5860, "nlines": 87, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nभारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय\nभारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्‍चित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी आज एका अभियानाचे उद्‌घाटन केले. जागतिक पातळीवर 2030 पर्यंत क्षयरोगमुक्तीचे ध्येय ठरले असताना त्याच्या पाच वर्षे आधीच भारतापुरते हे उद्दिष्ट साधण्याचा निश्‍चय सरकारने केला असल्याचे मोदी या वेळी म्हणाले.\nपंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीमध्ये क्षयरोग परिषदेचे उद्‌घाटन केले आणि याच कार्यक्रमामध्ये नव्या अभियानाची घोषणा केली. या अ���ियानाअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्तीसाठी युद्धपातळीवर काम केले जाणार आहे.\nहि परिषद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केली असून, यामध्ये जागतिक पातळीवरील नेत्यांनी आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला आहे. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघातर्फे क्षयरोगमुक्तीसाठी उच्चस्तरीय बैठक होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर आजची परिषद महत्त्वाची मानली जाते.\n17 लाख : 2016 मध्ये झालेले मृत्यू\n10 लाख : एका वर्षातील रुग्ण\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/osmanabad-crime-news.html", "date_download": "2020-09-27T20:24:41Z", "digest": "sha1:7D47G3FY7YYVMRAL5CXMQ64BJAW3RUSC", "length": 8632, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी, जुगार विरोधी कारवाई - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी, जुगार विरोधी कारवाई\nउस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी, जुगार विरोधी कारवाई\nकळंब: योगेश माळवदे, रा. कल्पनानगर, मळंब व दादा कसबे, रा. धानोरा (शे.) हे दोघे दि. 15.09.2020 रोजी कळंब येथील सहारा मसाला दुकानाच्या शेजारी कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 3,440/-रु. बाळगले असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळले.\nपरंडा: सोयल बाडेवाले, रा. समतानगर, परंडा हा दि. 15.09.2020 रोजी निळा झेंडा चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 360/-रु. बाळगला असतांना पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळला.\nउमरगा: अविनाश राठोड, रा. उमरगा हा दि. 16.09.2020 रोजी उमरगा येथील डीग्गी रस्त्यालगत असलेल्या एका गाळ्यासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 960/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.\nयावरुन नमूद 4 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.\nअवैध मद्य विरोधी कारवाई\nढोकी: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 15.09.2020 रोजी पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी छापे मारले. यात पळसप चौरस्ता येथील सुर्या हॉटेलमागे सुनिल किशनचंद मलहोत्रा, रा. लातुर हा 180 मि.ली. विदेशी दारुच्या 4 बाटल्या (किं.अं. 560/-रु.) बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत पळसप शिवारातीलच गारवा ढाबा येथे माणिक अर्जुन देवकते, रा. तेर, ता. उस्मानाबाद हा 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,040/-रु.) बाळगला असतांना आढळला.\nउमरगा: संतोष लक्ष्मण जोगदंड, रा. तुरोरी, ता. उमरगा हा दि. 16.09.2020 रोजी गावातील झोपडपट्टी येथे प्लास्टीकच्या दोन घागरींमध्ये 30 लि. गावठी दारु (किं.अं. 2,000/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.\nयावर पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद 3 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. ढोकी व उमरगा येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/05/1445/", "date_download": "2020-09-27T18:50:24Z", "digest": "sha1:YNKOSF52B7TETQSHXX6MVBYR2GPYXTGR", "length": 33624, "nlines": 276, "source_domain": "www.sudharak.in", "title": "धर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism) – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nधर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism)\nRadical Humanism (मूलगामी मानवतावाद) या नावाने सुमारे साठ वर्षे अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानाचे मुखपत्र ‘The Radical Humanist’ या नावाने श्री. व्ही. एम. तारकुंडे यांच्या संपादकत्वाखाली दिल्लीहून प्रसिद्ध होत असते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसाराकरिता त्याचे प्रकाशन होत असते. विवेकवाद (rationalism) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर आधारलेल्या आणि स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याकरिता Radical Humanist Association ही संस्था प्रयत्न करीत असते.\nया संस्थेचे स्मरण आज होण्याचे कारण तिच्या मुखपत्राच्या फेब्रुवारी ९५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख. लेखाचे शीर्षक आहे ‘Religion and the Radical Humanist Movement’, आणि त्यात धर्माविषयी या चळवळीची पूर्वापार चालत आलेली भूमिका शिथिल करण्याचा प्रस्ताव व्यक्त झाला आहे. हा विचार चुकीच्यादिशेने चालला आहे असे आम्हाला वाटते, आणि म्हणून त्यासंबंधी दोन शब्द लिहिण्याचा\nलेखात संपादक आरभीच स्पष्ट करतात की मूलगामी मानवतावादी तत्त्वज्ञान आणि व्यवहार जडवादी (materialist) असल्यामुळे ते निरीश्वरवादी अथवा अज्ञेयवादी असून मूलगामी मानवतावाद्यांना धर्म नसतो. परंतु असे जरी असले तरी व्यवहारात त्यांना धर्म मानणार्याम लोकांशी सहकार्य करणे आवश्यकच नव्हे तर इष्टही वाटते. ईश्वरावरील श्रद्धेचा मुद्दा सोडला तर आस्तिक लोकांपैकी अनेकांना मू. मा. ची (मूलगामी मानवतावादाची) स्वातंत्र्य, विवेकवाद आणि स्वायत्त नीती (self-sustained morality) ही मूल्ये मान्य असतात, एवढेच नव्हे तर ते स्वतः एका धर्माचे अनुयायी असले तरी अन्य धर्मीयांचा ते द्वेष करीत नाहीत, आणि त्यांना स्वधर्मीयांपेक्षा वेगळी वागणूक देत नाहीत. शिवाय आपले धार्मिक विश्वास आणि आचार यांची वेळोवेळी विवेकाच्या (reason) कसोटीवर परीक्षा करावी असेही ते म्हणतात. अशा व्यक्तींना धार्मिक मानवतावादी (religious humanists) असे नाव देता येईल असे श्री. तारकुंडे म्हणतात.\nयाप्रमाणे विवेकवाद सोडला तर मू. मा.ची सर्व मूल्ये धार्मिक मानवतावाद्यांना मान्य असल्यामुळे त्यांना मू. मा. मंडळा��ध्ये प्रवेश द्यावा अशी शिफारस श्री. तारकुंडे करतात. या शिफारशीवर घेतल्या जाऊ शकणाच्या काही संभाव्य आक्षेपांचा विचार त्यांनी केला आहे. उदा. धार्मिक मनुष्यांची नीती स्वायत असू शकेल काय असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्याला उत्तर देतात. ‘स्वायत्त नीती’ (self-sustained morality) याचा अर्थ जी सामाजिक रूढी किंवा धार्मिक दंडक यांच्यावर आधारलेली नाही अशी नीती. आता धार्मिक मनुष्याची नीती धर्माधिष्ठित असणार, ती स्वायत्त कशी असू शकेल या प्रश्नाला श्री. तारकुंड्यांचे उत्तर असे आहे की बर्यायच धार्मिकांची नीती त्यांच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीवर आधारलेली असते, आणि ते आपली सदसद्विवेकबुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे ईश्वराचा आवाज आहे असे मानतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यापैकी अनेक लोक सदसद्विवेकबुद्धीने उचित म्हणून सांगितलेला आचार रास्त किंवा न्याय्य (fair) नाही हे लक्षात आल्यावर तो बदलतात. श्री. तारकुंडे यांनी विचारात घेतलेला आणखी एक संभाव्य आक्षेप म्हणजे ज्याची धर्मावर श्रद्धा आहे असा मनुष्य खया अर्थाने विवेकी, विवेकनिष्ठ (rational) असू शकेल काय हा आहे. त्याला त्यांचे उत्तर असे आहे की फार थोडे लोक पूर्णपणे विवेकप्रामाण्य मानून त्याप्रमाणे चालणारे असतात. बाकीच्या लोकांच्या विचारांत बरयाच विसंगती आढळतात. म्हणजे ते एकाच वेळी धार्मिक आणि विवेकवादी दोन्ही असू शकतात. अशा लोकांचे एक उदाहरण म्हणून त्यांनी प्रा. मे. पुं. रेगे यांचे दिले आहे. आजचा सुधारक च्या जानेवारी ९५ च्या अंकातील त्यांच्या ‘मी आस्तिक का आहे या प्रश्नाला श्री. तारकुंड्यांचे उत्तर असे आहे की बर्यायच धार्मिकांची नीती त्यांच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीवर आधारलेली असते, आणि ते आपली सदसद्विवेकबुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे ईश्वराचा आवाज आहे असे मानतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यापैकी अनेक लोक सदसद्विवेकबुद्धीने उचित म्हणून सांगितलेला आचार रास्त किंवा न्याय्य (fair) नाही हे लक्षात आल्यावर तो बदलतात. श्री. तारकुंडे यांनी विचारात घेतलेला आणखी एक संभाव्य आक्षेप म्हणजे ज्याची धर्मावर श्रद्धा आहे असा मनुष्य खया अर्थाने विवेकी, विवेकनिष्ठ (rational) असू शकेल काय हा आहे. त्याला त्यांचे उत्तर असे आहे की फार थोडे लोक पूर्णपणे विवेकप्रामाण्य मानून त्याप्रमाणे चालणारे असतात. बाकीच्या लोकांच्या विचारांत बरयाच विसंगती आढळतात. म्हणजे ते एकाच वेळी धार्मिक आणि विवेकवादी दोन्ही असू शकतात. अशा लोकांचे एक उदाहरण म्हणून त्यांनी प्रा. मे. पुं. रेगे यांचे दिले आहे. आजचा सुधारक च्या जानेवारी ९५ च्या अंकातील त्यांच्या ‘मी आस्तिक का आहे’ ह्या लेखाचा संदर्भ उद्धृत करून ते म्हणतात की प्रा. रेगे मानवतावादी आहेत याबद्दल कोणी शंका घेऊ शकणार नाही.\nयाशिवाय श्री. तारकुंडे अशा धार्मिकांचा उल्लेख करतात की जे व्यक्तिरूप ईश्वर (personal God) मानीत नाहीत. त्यांचा ईश्वर अव्यक्ति रूप (impersonal) असतो. एवढेच नव्हे तर ते सर्व मानवांचा एकच ईश्वर आहे असे मानतात आणि धर्माधर्मातील भेद निराधार आहेत असे प्रतिपादतात.\nशेवटी श्री. तारकुंडे म्हणतात की मू. मा. मंडळाच्या घटनेमध्ये मंडळात फक्त अधार्मिकांनाच प्रवेश द्यावा असे कलम नाही. मू. मा.त व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि तिची प्रतिष्ठा यांना प्राधान्य असून स्वातंत्र्य, विवेकनिष्ठा आणि स्वायत्त नीती ही त्याची मूल्ये आहेत. मू. मा. ची तत्त्वे प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी ग्रथित केली, परंतु मू. मा. ही एक बंद, अपरिवर्तनीय व्यवस्था आहे असे कोणी कधी मानले नाही. ते तत्त्वज्ञान लवचीक आहेआणि त्यामध्ये सुधारणा संभवते.\nविवेकनिष्ठेची अट शिथिल करून धार्मिक मानवतावाद्यांना मू. मा. आंदोलनात प्रवेश द्यावा या प्रस्तावाचे श्री. तारकुंडे यांनी दिलेले युक्तिवाद वर संक्षेपाने दिले आहेत. त्यांपैकी एकही निर्णायक नाही आणि वरील प्रस्तावाचे समर्थन करण्यास ते असमर्थ आहेत असे आमचे मत आहे. आम्ही मू. मा. नाही, परंतु मू. मा. ची बहुतेक तत्त्वे आणि मूल्ये आम्हाला मान्य आहेत. सामाजिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रांत व्यक्ती हे मूलभूत तत्त्व आहे, त्याला स्वतंत्र मूल्य आणि प्रतिष्ठा आहे असे मू. मा. प्रमाणे आमचेही मत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा आणि विवेकाधिष्ठित नीती (हिलाच श्री. तारकुंडे स्वायत्त नीती म्हणतात असे आम्हाला वाटते) ही सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे आम्हालाही अभिप्रेत आहेत. त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाविषयी आम्हाला सहानुभूती आहे. विवेकवादाचा पुरस्कार करणार्या. अतिशय थोड्या तत्त्वज्ञानांपैकी ते एक आहे ही गोष्ट आम्हाला महत्त्वाची वाटते. म्हणून श्री. तारकुंडे यांनी सुचविलेल्या प्रस्तावासंबंधी आम्हाला असलेल्या ��ंका व्यक्त करणे अवश्य आहे असे आम्हाला वाटते.\nप्रथम ज्यांना श्री. तारकुंडे धार्मिक मानवतावादी म्हणतात त्यांच्याविषयी त्यांनी केलेल्या प्रतिपादनाकडे वळतो. ते म्हणतात की ईश्वरावरील श्रद्धा सोडली तर मू. मा. ची सर्व मूल्ये ते स्वीकारतात. परंतु या ठिकाणी मू. मा. आणि धार्मिक मानवतावादी यांच्या मानवतावादी मूल्यांच्या स्वीकारात एक मूलभूत भेद आहे. मू. मा. ची न्याय, समता, स्वातंत्र्य इ. मूल्ये जशी मू. मा. ना मान्य आहेत तशीच ती धार्मिक मानवतावाद्यांनाही मान्य असतील कदाचित. पण या मूल्यांचे समर्थन ते कसे करतात ती ईश्वराने आज्ञापिलेली आहेत म्हणून आपणती मानली पाहिजेत असे ते म्हणतील. आता ईश्वराच्या आज्ञा जाणून घेण्याचे दोनच उपाय आहेत असे म्हणतात. एक श्रुती किंवा धर्मग्रंथ आणि दुसरा अंतःकरण किंवा सदसद्विवेकबुद्धी. परंतु सर्वच धर्म मानवतावादी मूल्ये मानीत नाहीत, आणि मग कोणती धर्मप्रणीत मूल्ये आपण स्वीकारायची असा प्रश्न उपस्थित होतो. धर्मप्रणीत मूल्ये धर्मप्रणीत म्हणून स्वीकरणीय असे असेल तर सर्वच धर्माची सर्वच मूल्ये आपल्यावर सारखीचबंधनकारक होतील, आणि हे अशक्य आहे, कारण विविध धर्मांनी आज्ञापिलेली मूल्ये अनेकदा भिन्नच नव्हे तर परस्पर विरुद्धही असतात. म्हणून त्यापैकी काहींची निवड आपल्याला करावी लागणार आणि ही निवड करण्याचे एकमेव धर्मप्रणीत साधन म्हणजे अंतःकरण किंवा सदसद्विवेकबुद्धी. परंतु दोन व्यक्तींच्या सदसद्विवेकबुद्धींचे निर्णय अनेकदा परस्परविरुद्ध असतात, आणि त्यांची शहानिशा करण्याचे साधन उपलब्ध नाही. धर्मप्रणीत आज्ञांची किंवा अंतःकरणाच्या आदेशांची शहानिशा विवेकाच्या (reason) साह्याने करता येईल असे कोणी म्हणेल. परंतु तसे करणे विवेकाचा अधिकार धर्मपुस्तके आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्याहून श्रेष्ठ आहे असे मानणे होईल, आणि एकदा तसे मानल्यानंतर धर्म आणि सदसद्विवेकबुद्धी यांचे अधिकार खंडित होतील. या सर्व कारणांमुळे धार्मिक मानवतावादी मू.मा. चीच मूल्ये स्वीकारतो असे जरी बाह्यतः दिसले तरी वस्तुतः ते खरे नसते. मू. मा. विवेकप्रणीत मूल्ये स्वीकारतो, आणि त्यामुळे दोन विवेकनिष्ठ मनुष्यांत अंतिम मूल्यांसंबंधी मतभेद होत नाही. मू. मा. ला अभिप्रेत असलेली मूल्ये क्वचित योगायोगाने धर्मप्रणीतही असतील, पण हा अपघात असेल, आणि त्यावर आप��्याला विसंबता येणार नाही.\nश्री. तारकुंडे काही धार्मिक मानवतावाद्यांविषयी असेही म्हणतात की आपले सिद्धांत आणि व्यवहार यांची विवेकाच्या कसोटीवर परीक्षा व्हावी याला त्यांची तयारी असते. परंतु अशी परीक्षा नव्याने करण्याची गरज राहिलेली नाही. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता गेली कित्येक हजार वर्षे शेकडो तत्त्वज्ञांनी अनेक युक्तिवाद वापरले आहेत. पण त्यांपैकी एकही युक्तिवाद निर्णायक नाही हे अधिकारी लोकांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे ईश्वर, परलोक इत्यादींविषयी स्वीकारण्याची विवेकवादी भूमिका फक्त अज्ञेयवादी शिल्लक राहते. मू.मा. ची भूमिका अशीच आहे, आणि ती सोडणे म्हणजे मू. मा. चा त्याग करण्यासारखे आहे.\nस्वायत्त नीतीचा मुद्दा घेऊन विचार केला तरी तोच निष्कर्ष आपल्या हाती लागतो. स्वायत्त नीती म्हणजे जी प्रस्थापित सामाजिक व्यवहार किंवा धर्मप्रणीत आचार यांवर आधारलेली नाही अशी नीती. अशी नीती फक्त विवेकावरच अधिष्ठित असू शकते. म्हणून स्वायत्त नीतीचा आग्रह धरायचा झाला तर विवेकवादाचा आधार सुटता कामा नये. परंतु वर पाहिल्याप्रमाणे ईश्वर, धर्म किंवा सदसद्विवेकबुद्धी यांपैकी कशाचाच विवेकवादाच्या कसोटीपुढे निभाव लागत नाही. त्यामुळे त्यांची कास धरणारा कोणीही विवेकनिष्ठ आहे असे म्हणता येत नाही.\nश्री. तारकुंडे यांनी आपल्या प्रस्तावाच्या बाजूने आणखी एक विचार मांडला आहे. ते म्हणतात की मू. मा. आंदोलनात तरुण सदस्य फारसे नाहीत. याचे कारण समाजातील बहुतेक प्रौढ लोक धार्मिक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलांवर पहिले संस्कार धर्माचेच होतात. त्यांपैकी काही उत्तरायुष्यात विचाराने निरीश्वरवादी होतात. जर आपण मू. मा. आंदोलनात प्रवेशाच्या अटी शिथिल करून धार्मिक तरुणांस प्रवेश दिला तर कालांतराने ते विवेकवादी होण्याचा संभव बराच असेल असे म्हणताना धर्म मानणाच्यातरुणांना प्रवेश द्यायचा तो त्यांना उमेदवार म्हणून, probationer म्हणून द्यायचा किंवा कसे हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. परंतु या अटीवर कोणी मू. मा. मंडळात प्रवेश घेण्यास तयार होईल हे शंकास्पद आहे.\nया बाबतीत आम्हाला एवढेच म्हणावयाचे आहे की अन्य मानवतावादाहून मू. मा. चे वैशिष्ट्य तो विवेकनिष्ठ (rationalist) आहे हेच आहे. तसे पाहिले तर लोकशाही समाजातील बहुतेक लोक मानवतावादी मूल���ये मानणारेच असतात. परंतु त्यांच्यापैकी फारच थोडे खर्याी अर्थाने विवेकनिष्ठ असतात. ही गोष्ट शोचनीय आहे हे, खरे; परंतु विवेकवाद आचरणे म्हणजे तारेवरचे चालणे आहे, आणि ते करू शकणारे लोक केव्हाही अपवादात्मकच असणार, त्यांची संख्या वाढविण्याचा सोपा उपाय नाही, आणि धार्मिक लोकांना मू. मा. मंडळात प्रवेश देणे हा तर तो खचितच नाही. उलट तो आत्मघातकी ठरू शकतो.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: आगरकर विशेषांक – सुधारणांचा शोचनीय व्युत्क्रम\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-pune-expressway-accident-2-injured-latest-updates-mhas-461494.html", "date_download": "2020-09-27T20:52:48Z", "digest": "sha1:JV5CVI26VGK7RL2NL2CFFD6SLG3TIS22", "length": 18058, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनर ट्रक उलटला, 2 जण गंभीर जखमी, Mumbai-Pune Expressway accident 2 injured latest updates mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनर ट्रक उलटला, 2 जण गंभीर जखमी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनर ट्रक उलटला, 2 जण गंभीर जखमी\nट्रकमधील चालक तसेच क्लिनर हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.\nअनिस शेख, मावळ, 29 जून : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वीस फूट महामार्गाखाली येऊन पलटला. ट्रकमधील चालक तसेच क्लिनर हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 94 किलोमीटर किवळे एक्झिट जवळ 8 वाजण्याच्या सुमारास झाला.\nअपघातातील दोन्ही जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक महामार्गावरून खाली कोसळल्याने कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी झाली नाही. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर एक्स्प्रेसवेवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.\nहेही वाचा - टेम्पोतील अज्ञात ��हिलेच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, गळा चिरून केला खून\nएक्सप्रेसवेवर आज दिवसभरातील हा तिसरा अपघात असून तिन्ही अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. भरधाव वेगावर चालकाला नियंत्रण न मिळवता आल्याने हे अपघात झाले आहेत.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3157/", "date_download": "2020-09-27T19:55:36Z", "digest": "sha1:Y7JTG2GW5W73RUJAGAHJDNPHFKYBNXQ4", "length": 3610, "nlines": 107, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मन", "raw_content": "\nकधी कळलंय का कोणाला\nकधी अगदी सूक्ष्म तर कधी अथांग\nमन आहे तरी कसे\nहळुवार फुलासारखे की त्या फुलावर\nमन आहे तरी कसे\nउनाड सैरभैर वाऱ्यासारखे की त्याला थोपवणाऱ्या\nया मनाचे रंगच वेगळे\nतर कधी स्वतःवरच हसत\nकधी कधी ते आपलेही राहत नाही\nअगदी हळवे होते कोणासाठी\nकाय बरे मनाच्याही मनात………… त्या कोणासाठी\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहसते हसते कट जाये ���स्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nया मनाचे रंगच वेगळे\nतर कधी स्वतःवरच हसत\nकधी कधी ते आपलेही राहत नाही\nअगदी हळवे होते कोणासाठी\nकाय बरे मनाच्याही मनात………… त्या कोणासाठी\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%B3_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6", "date_download": "2020-09-27T20:13:24Z", "digest": "sha1:HQ2IDQ274GHQONY7P6DQHHOZ5DHI2D5V", "length": 8314, "nlines": 140, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा\n(विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद या पानावरून पुनर्निर्देशित)\n१.१ मुख्य बुद्धिबळ मास्टर - इ.स. १८८६ च्या आधी\n१.२ अविवादित बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद इ.स. १८८६-१९९३\n१.३ फिडे विश्व अजिंक्यपद इ.स. १९९३-२००६\n१.४ क्लासिकल विश्व अजिंक्यपद इ.स. १९९३-२००६\n१.५ अविवादित बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद इ.स. २००६ - वर्तमान\nमुख्य बुद्धिबळ मास्टर - इ.स. १८८६ च्या आधीसंपादन करा\nलुइस रामिरेझ दे लुसेना ~१४९०\nरूय लोपेझ दे सेगुरा ~१५६०\nand लेओनार्दो दा कुत्रि ~१५७५\nलेगल डी केर्मेउर ~१७३०–१७४७\nफ्रँकॉईस-आंद्रे डॅनिकन फिलिडोर ~१७४७–१७९५\nलुइस चार्ल्स माहे दे ला बुर्दोनाईस ~१८२०–१८४०\nअविवादित बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद इ.स. १८८६-१९९३संपादन करा\nजोस राउल कपब्लंक १९२१–१९२७\nफिडे विश्व अजिंक्यपद इ.स. १९९३-२००६संपादन करा\nक्लासिकल विश्व अजिंक्यपद इ.स. १९९३-२००६संपादन करा\nअविवादित बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद इ.स. २००६ - वर्तमानसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%82_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T21:25:39Z", "digest": "sha1:7J2RG2BU6NAF7GCGIJDQEQJSG5TJJBT5", "length": 7815, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबिन फां पेर्सी - विकिपीडिया", "raw_content": "\n१.८६ मी (६ फूट १ इंच) [२]\nआर्सेनल एफ.सी. १९४ (९६)\nनेदरलँड्स (१७) १४ (८)\nनेदरलँड्स (१९) ११ (३)\nनेदरलँड्स (२१) ६ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: ०२:०६, ३१ मे २०१२ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:१९, ९ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n'रॉबिन वॅन पर्सि (डच: Robin van Persie) (ऑगस्ट ६, १९८३ - हयात) हा डच फुटबॉल खेळाडू आहे. तो मँन्चेसटर युनायटेड तसेच डच राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आघाडीच्या फळीत खेळतो. तो 20१२ पासून {मँन्चेसटर युनायटेडमध्ये आल्याचे घोशीत करण्यात आले.\nफुटबॉलिस्टिक.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८३ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lawskills.in/CourseName/79/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T20:38:38Z", "digest": "sha1:5SMYEYGM5J33Y2JAB53LT33Y3KYM66X2", "length": 27425, "nlines": 461, "source_domain": "www.lawskills.in", "title": "LawSkills", "raw_content": "\nहवामान बदल हे सत्य आहे आणि ती जागतिक घडामो़ड आहे. विकसित देश दीर्घकाळापासून पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांच्या विरुद्ध टोकाला होते, आता विकसित अर्थव्यवस्थाही झपाट्याने पर्यावरणावरील परिणामाकडे दुर्लक्ष करत विकसित अर्थव्यवस्थांच्या बरोबर उभे राहत आहेत. मात्र, शाश्वत जीवनाच्या प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवून, कायदे आणि ठराव करून हवामान बदलाचे परिणाम बंद किंवा कमी करण्यासाठी सातत्याने ���्रयत्नदेखील होत आहेत. जगभरातील सरकारे, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटना या संशोधक आणि वकिलांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा हे सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र व्हावे यासाठी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात.\nहा अभ्यासक्रम तुम्हाला आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे तसेच कायदेशीर परिभाषा, मूलभूत तत्त्वे आणि योग्य कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या व विकास आणि वैश्विक स्तरावर सामना कराव्या लागणाऱ्या पर्यावरणीय आव्हाने यांचा आराखाडा तयार करणाऱ्या संस्था यांच्यासह एक पार्श्वभूमी प्रदान करते. या अभ्यासक्रमात मनुष्यामुळे झालेली हानी कमी करण्यासाठी केलेले ठराव आणि अधिवेशने, परिस्थितीक मंडलाचे संरक्षण करते आणि त्यासाठी प्रारूप विकसित करते, या सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आली आहे. संशोधक, वकील, सल्लागार यांना हा या विषयावर स्वतःचे ज्ञान विकसित करण्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर वाटेल.\nहा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:\nआंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे आणि त्याची तत्त्वे यांच्यासाठी असलेली साधने समजून घेणे\nयूएनईपीची भूमिका आणि कामकाज यांचे वर्णन करणे\nपर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलेले निरनिराळे ठराव, करार आणि अधिवेशने यांचे महत्त्व सांगणे\nशाश्वत जीवनासाठी उपाय सुचवणे आणि त्यांचा प्रसार करणे\nमोड्यूल 1 – आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायद्यांचा परिचय\nमोड्यूल 2 – जल आणि वायू प्रदूषणावरील आंतरराष्ट्रीय कायदे\nमोड्यूल 3 – फुले आणि वनस्पती यांच्यावरील आंतरराष्ट्रीय कायद्यांचे शासन\nमोड्यूल 4 – पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल यांच्यावरील आंतरराष्ट्रीय कायदे\nमोड्यूल 5 – पारंपरिक ज्ञान\nआंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक कायद्यांचा परिचय करून घेण्यात रस असलेले इतर इतर भागीदार\nअभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.\nएन्व्हायरो लीगल डिफेन्स फर्म (ईएलडीएफ) ही भारतातील पर्यावरणासंबंधीच्या कायद्यांची पहिली फर्म आहे, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही रचनांमध्ये वापरता येईल अशा पर्यावरण आणि विकास कायद्यांवर संशोधन प्रदान करण्यासाठी, प्रशिक्षणाचे मोड्यूल व��कसित करण्यासाठी आणि तरुण वकिलांनी पर्यावरण आणि विकास या क्षेत्रांची निवड करावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, २ ऑक्टोबर १९९९ रोजी या फर्मची स्थापना झाली. ईएलडीएफच्या विद्वान वकिलांच्या टीममध्ये ईशा कृष्णन, पर्यावरण, वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्र यांच्यावरील तज्ज्ञ; उपमा भट्टाचार्जी, पाणी आणि पाणलोट व्यवस्थापन, आणि हवा व ध्वनी प्रदूषणशी संबधित कायदे यांच्या तज्ज्ञ; कीथ वर्गीस, महासागर, बंदरे, हवा आणि ध्वनी प्रदूषण यामधील तज्ज्ञ; ईशान चतुर्वेदी, आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदे, अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल आणि जैविक विविधता यामध्ये हे तज्ज्ञ आहेत; कृष्णा श्रीनिवासन, विकेंद्रीत शासन आणि आदिवासी जमातींचे तज्ज्ञ; आणि श्यामा कुरियाकोस, यांचे अभ्यासाचे विषय आहेत जंगले, जैविक विविधता, विकेंद्रीकरण आणि स्वंय शासन, महासागर, वन्यजीव आणि पारंपरिक ज्ञान.\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न\nकामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण\nभारतात पर्यायी तंटा निवारण व्यवस्था\nआपल्या मालमत्तेची नोंदणी कशी करावी\nभारत में वैकल्पिक विवाद का समाधान तंत्र\nअपनी सम्पति का पंजीकरण कैसे करें\nभारत में गोद लेने के कानून\nउपभोक्ता संरक्षण कानून के तहत अभ्यास और ...\nग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सराव आणि प...\nआपराधिक प्रदिपादन: सुनवाई तथा प्रक्रिया\nफौजदारी विनवणी : खटला आणि कामकाज\nपर्यावरणीय विधि का कानूनी परिचय\nमहिला कर्मचारियों के लिए मातृत्व कानूनी ...\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्वाचे लाभ\nभारत में सरोगेसी कानून\nपर्यावरणीय कायदा फाउंडेशन कोर्स\nइच्छापत्र का निर्माण, मूलतत्त्व तथा चुनौ...\nतुमचा पुरावा कसा सादर करावा\nसाक्ष्य अधिनियम: एक अंतः विषय दृष्टिकोण\nप्रोफ़ेशनल नेटवर्किंग कोर्स: “एक प्रो” ज...\nसूचना का अधिकार (आरटीआई) आवेदन पत्र दर्ज...\nमृत्यूपत्र : मूलभूत गोष्टी, आव्हाने आणि ...\nअनुबंध कानून - सावधानी, चेतावनी, तर्क-वि...\nखेल कानून में करियर और वकालत\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न (Audio Course...\nजीडीपीआर और भारतीय कंपनियों पर इसका प्रभ...\nव्यावसायिक नेटवर्किंग कोर्सः एक प्रो ऑनल...\nजीडीपीआर आणि त्याचा भारतीय कंपन्यांवरील ...\nमाहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची रीत आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/successful-treatment-of-190-heart-patients-at-sion-hospital-zws-70-2162242/", "date_download": "2020-09-27T19:50:51Z", "digest": "sha1:TU3JBNSCKJK3AZZUBPXKUJBEQPCY4PUR", "length": 13383, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Successful treatment of 190 heart patients at Sion Hospital zws 70 | शीव रुग्णालयात १९० हृदयविकार रुग्णांवर यशस्वी उपचार | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nशीव रुग्णालयात १९० हृदयविकार रुग्णांवर यशस्वी उपचार\nशीव रुग्णालयात १९० हृदयविकार रुग्णांवर यशस्वी उपचार\n२५ ज्येष्ठ रुग्णांवर अँजिओप्लास्टी\n२५ ज्येष्ठ रुग्णांवर अँजिओप्लास्टी\nमुंबई : उपनगरातील रुग्णांचा मोठा भार उचलणाऱ्या शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागात जवळपास १९० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात ६० हून अधिक रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या १९० रुग्णांमध्ये साठ वर्षांंवरील २५ रुग्ण असून उपचारानंतर आता या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे व यातील बहुतेकांना घरी सोडण्यात आले आहे.\nपालिकेच्या शीव, नायर व केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी करोना रुग्णांवर जिवाची बाजी लावून उपचार करत आहेत. या तिन्ही रुग्णालयातील शेकडो डॉक्टर व परिचारिकांना विलगीकरणात राहावे लागले आहे. एकटय़ा शीव रुग्णालयात शंभरहून अधिक डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांवर विलगीकरणाची वेळ आल्याचे येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. तरीही खासगी रुग्णालये नाकारत असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णांवर शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.\nशीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात एकूण २८ खाटा आहेत तर अतिदक्षता विभागात १४ खाटा आहेत. करोनाच्या काळातही बाह्य़रुग्ण विभागात रोज २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत असून एरवीच्या तुलनेत हे प्रमाण नक्कीच कमी आहे. गेल्या दोन महिन्यात आमच्या विभागात १९० रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच पेसमेकर बसविण्यापासून विविध हृदयोपचार करण्यात आल्याचे विभागातील प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. येणारा प्रत्येक रुग्ण हा संशयित करोना रुग्ण म्हणूनच पाहिला जातो. महत्त्वाचे म्हणजे हृदयविकाराच्या सर्व प्रक्रिया आम्ही करोनाचा पोशाख घालूनच करतो, असेही डॉ. महाजन म्हणाले. हृदयविकार शस्त्रक्रिया करताना अ‍ॅनेस्थेशियाच्या डॉ. शकुंतला, आमचे विभागप्रमुख डॉ. नाथानी, डॉ. नवीन, डॉ. मिलिंद फडके, डॉ. अभय तिडके तसेच हृदयशल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयंत खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. करोनाच्या काळातही २५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली.\nशीव रुग्णालयातील हृदयविकार विभागात गेली अनेक वर्षे गुंतागुंतीच्या व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. करोनाच्या काळातही येथील सर्व डॉक्टर हृदयविकाराच्या शेकडो रुग्णांवर उपचार करत असून खाजगी रुग्णालयात उपचार नाकारले जात असले तरी शीव रुग्णालयात तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री बाळगा, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश डॉ. भारमल यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 वरळीत तिसरे अतिसंक्रमित क्षेत्र\n2 उधारीवर जगणेही आता मुश्कील\n3 मुंबईत आणखी ९९८ जणांना संसर्ग\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/11/2590/", "date_download": "2020-09-27T18:42:26Z", "digest": "sha1:EOV26VBGHDAKRYUL3O5TU373JXK2GLSU", "length": 12956, "nlines": 262, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सुखाचा दर्जा केवळ मानीव (?) – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nसुखाचा दर्जा केवळ मानीव (\n‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे. पण कोणत्याहि प्रकारचे संगीत कधीहि ऐकायचे नाही असा नियम करणाराला कदाचित् गांधीदेखील महामूर्ख म्हणतील. स्पर्शसुखाचा आळ येऊ नये म्हणून अंगाला बोचणारे कपडे घालण्याची चाल युरोपांतील धर्मबाजांत होतीच. ब्रह्मचर्याला तर नीतिबाजांनी भयंकर मोठा सद्गुण बनवला आहे. एकंदरीत कोणत्या सुखाचे बाबतींत आत्मसंयमन हा सद्गुण समजायचा आणि कोणत्या नाही, आणि ते का, हे नीतिबाजींत तरी कोठे सांगितले आहे की काय, याची मला बरीच शंका आहे. वास्तविक पाहिले तर कोणत्याहि प्रकारचा अतिरेक झाला तरी त्याने नुकसानच होणार . . . . प्रमाणशीर रीतीने कोणत्याहि प्रकारचा उपभोग घेण्यास हरकत काय शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे. पण कोणत्याहि प्रकारचे संगीत कधीहि ऐकायचे नाही असा नियम करणाराला कदाचित् गांधीदेखील महामूर्ख म्हणतील. स्पर्शसुखाचा आळ येऊ नये म्हणून अंगाला बोचणारे कपडे घालण्याची चाल युरोपांतील धर्मबाजांत होतीच. ब्रह्मचर्याला तर नीतिबाजांनी भयंकर ��ोठा सद्गुण बनवला आहे. एकंदरीत कोणत्या सुखाचे बाबतींत आत्मसंयमन हा सद्गुण समजायचा आणि कोणत्या नाही, आणि ते का, हे नीतिबाजींत तरी कोठे सांगितले आहे की काय, याची मला बरीच शंका आहे. वास्तविक पाहिले तर कोणत्याहि प्रकारचा अतिरेक झाला तरी त्याने नुकसानच होणार . . . . प्रमाणशीर रीतीने कोणत्याहि प्रकारचा उपभोग घेण्यास हरकत काय आणि उच्चनीच दर्जा केवळ मानीवच नाही का आणि उच्चनीच दर्जा केवळ मानीवच नाही का …. आणि अतिरेक कोठे होतो हे ज्याचे त्यानेच ठरवावें.’\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: मालकी हक्क आणि गुलामगिरी\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/chaturmas-1742102/", "date_download": "2020-09-27T19:59:30Z", "digest": "sha1:5ZADOPM7PGR5SGQY6WXLGIDQJ5JKTLMX", "length": 34239, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chaturmas | उत्सव विशेष : सात्त्विकतेचा चातुर्मास | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nउत्सव विशेष : सात्त्विकतेचा चातुर्मास\nउत्सव विशेष : सात्त्विकतेचा चातुर्मास\nचातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशी���ेखील निगडीत आहे.\nआषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असणारा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून मानला जातो.\nचातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे. ऋतुचक्राशी निगडित असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत.\nआषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असणारा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून मानला जातो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदी धार्मिक कार्यासाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र समजला जातो. मराठी संस्कृतीमधील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. चातुर्मास कालावधीत ठिकठिकाणी धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काळानुरूप चातुर्मास पाळण्याचे संदर्भ बदलले असले तरी आजही प्रत्येक जण श्रद्धावान माणूस जमेल तसे चातुर्मासाचे पालन करतो. त्यामुळे बदलत्या काळातही चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे.\nअंगाची काहिली करणाऱ्या वैशाख वणव्यानंतर (उन्हाळा) सर्वाना पावसाळ्याचे वेध लागतात. पहिल्या पावसानंतर सुटणारा मृद्गंध मनाला आणि शरीराला सुखावून टाकतो. रखरखीत झालेली धरणी पुन्हा हिरवीगार होणार असल्याची ती चाहूल असते. वाट पाहायला लावणारा हा पाऊस ज्येष्ठ महिन्यात सुरू होतो. आषाढ महिन्यातील त्याचे रौद्र रूप धडकी भरविणारे असते. पुढे श्रावणात पावसाचा जोर कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ रंगतो. आणि या श्रावण महिन्यापासूनच पुढे भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक महिन्यापर्यंत आपल्या संस्कृतीत सण, उत्सव यांची रेलचेल असते. एकंदरीत श्रावण ते कार्तिक हे चार महिने आपल्याकडे एक उत्सव असतो आणि हाच उत्सव आपण ‘चातुर्मास’ म्हणून साजरा करतो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदींसाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र आणि महत्त्वाचा समजला जातो.\nभारतीय ऋतुचक्राशी निगडित व्रते, उत्सव :\nआषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी’ एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात ते कार्तिक शुद्ध एकादशीस झोपेतून जागे होतात. त्यामुळे या एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांत सूर्य कर्क राशीत असतो. भगवान श्रीविष्णूच्या ���पासनेसाठी चातुर्मासाचा कालावधी सर्वश्रेष्ठ मानला जातो. चातुर्मासाच्या काळात काही नेम करावा, असे आपल्याकडे सांगण्यात आले आहे. केवळ पूजा, पारायण, व्रत किंवा धार्मिक कृतींपुरताच नेम मर्यादित नसून तो भोजनासाठीही सांगण्यात आला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत जी काही व्रत-वैकल्ये सांगितली आहेत किंवा आपले सर्व सण-उत्सव हे भारतीय ऋतुचक्राशी निगडित आहेत. याची सांगड आपले दिनचर्या, आहार-विहार यांच्याशी आपल्या पूर्वसुरींनी घालून ठेवली आहे. त्याचा संबंध आरोग्याशीही आहे हे विशेष. अमुक एक करा, तमुक एक करू नका असे कोणाला सांगितले की पहिली प्रतिक्रिया का, कशाला अशीच असते. पण त्याला जर धार्मिकतेची जोड दिली, धर्माचा संबंध जोडला तर भीतीमुळे म्हणा किंवा जाऊ दे, अमुक एक केल्याने आपले नुकसान तर होणार नाही ना, मग करू या, अशा भावनेतून आपण जे नियम सांगितले आहेत, ते करायला तयार होतो. ऋषी-मुनींनी त्या त्या ऋतुमानात आपण कसे वागायचे याची सांगड सण-उत्सव आणि आपल्या आरोग्याशी घातली.\nपावसाळ्याच्या कालावधीत आपली पचनशक्ती मंद झालेली असल्याने या काळात पचण्यास हलका आणि कमी आहार घ्यावा असे सांगितले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदही ते मान्य करतो. त्यामुळेच चातुर्मासाच्या कालावधीत पर्णभोजन (पानावर जेवणे), अयाचित (न मागता मिळेल ते जेवणे), एकवाढी (सर्व पदार्थ ताटात एकदाच वाढून घेणे), मिश्र भोजन (सर्व पदार्थ ताटात एकदाच वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे), एकभुक्त (फक्त एकदाच जेवणे) असा ‘नेम’ करण्यास सांगितले आणि त्याला व्रताची जोड दिली. हा ‘नेम’ म्हणजे आपल्या निरोगी शरीरासाठी उपयुक्त आणि गरजेचा आहे. चातुर्मासाच्या काळात तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणाही व्रत म्हणून करावी, असे सांगितले आहे. तुळस ही कफ, वातशामक, जंतुनाशक आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारी सर्दी, खोकला, ताप आदी आजारांवर तुळस हे रामबाण औषध आहे. श्रावण महिन्यातील मंगळागौर हा खास महिलांसाठी असणारा सण. मंगळागौरी देवीची पूजा झाल्यानंतर रात्र विविध खेळ खेळून जागविली जाते. या खेळात फुगडय़ा, झिम्मा, पिंगा आणि अन्य काही खेळ असतात. शारीरिक आरोग्यासाठी हे सर्व खेळ पूरकच आहेत. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी ‘पत्री’ म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने लागतात. या पत्रींमध्ये पिंपळ, बेल, शमी, दुर्वा, ��ोत्रा, तुळस, माका, बोर, आघाडा, रुई/मंदार, अर्जुन, मरवा, केवडा, आगस्ती, कण्हेर, मधुमालती, डोरली, डाळिंब, जाई यांचा समावेश असतो. या सर्व औषधी असून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या पूजेच्या निमित्ताने का होईना या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होईल, असा उद्देश या मागे होता.\nचातुर्मासाची सांगड दैनंदिन आहार-विहाराशी :\nज्येष्ठ पंचांगकर्ते विद्याधरशास्त्री करंदीकर यांनी सांगितले, एकूणच आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी चातुर्मासातील सर्व व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांची सांगड दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी घातली आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या कालावधीला चातुर्मास म्हणून ओळखले जाते. त्यातही चातुर्मासातील श्रावण महिन्यातच सर्वात जास्त व्रते आहेत असे दिसून येईल. श्रावण हे नाव श्रवण नक्षत्रावरून पडले असून श्रवण नक्षत्राची देवता भगवान विष्णू आहे. भगवान विष्णू यांना सृष्टीचा पालनकर्ता समजले जाते. त्यामुळे कोणत्याही देवाची पूजा केली तरी पूजेच्या शेवटी विष्णवे नमो, विष्णवे नमा: असे म्हणून विष्णूचे स्मरण केले जाते. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट विष्णूपासून निर्माण झाली ती परत विष्णूपाशीच पोहोचविणे हा यामागचा उद्देश आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचा मध्य. या काळात आपल्या पोटातील अग्नी मंद झालेला असल्याने व्रत-वैकल्य, उपास याच्या माध्यमातून आपले आरोग्य सांभाळणे हा या चातुर्मासाचा मुख्य उद्देश आहे. शरीराचा महत्त्वाचा अवयव आपले पोट. ‘पोट ठीक तर सर्व ठीक’ असे म्हणतात. त्यामुळे या दिवसात कमीतकमी आणि पचायला हलके असे खायचे असते. यालाच ‘नक्त’ व्रत असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर ‘महालय’ पक्ष येतो. त्याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असेही म्हणतात. महा म्हणजे मोठा आणि आलय म्हणजे उत्सव अशी त्याची फोड करून सांगता येईल. आपल्या कुटुंबातील दिवंगत झालेल्यांची आठवण करणे म्हणजे हा पंधरवडा आहे. पुढे अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव येतो. वासंतिक आणि शारदीय अशी दोन नवरात्रे आपण साजरी करतो. दोन्हीचे वैशिष्टय़ म्हणजे वासंतिक नवरात्र गुढीपाडव्यापासून (चैत्र) आणि शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात येते. म्हणजे एक नवरात्र वर्षांच्या सुरुवातीला तर एक मध्यावर येते. अश्विन म���िना म्हणजे पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते. पावसाळ्यात मंद झालेल्या अग्नीला पुन्हा प्रज्वलित करण्याचा हा काळ असतो. कमकुवत झालेले शरीर बलवान करायचे असते. त्याची सुरुवात म्हणून या दिवसात एक धान्य फराळ, जे धान्य खाल ते भाजून खा, शक्तीचा संचय करा, असे सांगितले आहे.\nपांडवांची शस्त्रे शमीच्या झाडावर\nनवरात्रोत्सव संपला की विजयादशमी अर्थात दसरा सण येतो. या दिवशी ‘अपराजिता’ नावाच्या देवीचे आणि शस्त्रांचे पूजन केले जाते. येथे एक संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे. पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या वृक्षावर ठेवली होती. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडावरून शस्त्रे खाली काढली. ‘शमी गर्भात अग्नी’ असे वचन आहे. ऐरणीतील अग्नी जेव्हा प्रज्वलित करतात तेव्हा शमीच्या वृक्षाचीच लाकडे लागतात. जिथे अग्नी आहे तिथे लोखंड गंजत नाही. त्यामुळेच पांडवांनी आपली शस्त्रं शमीच्या वृक्षावर/ढोलीत ठेवली आणि वेळ आल्यावर त्याचा योग्य वापर केला. अश्विन महिन्यात आणि शरद ऋतूत येणाऱ्या या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. आरोग्यप्राप्तीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागून नंतर आटवलेले दूध प्यायचे असते. अश्विनी नक्षत्राची देवता देवांचे वैद्य अश्विनीकुमार ही आहे. या काळात थंडीला सुरुवात झालेली असल्याने कफविकार वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवलेले आटीव गरम दूध पिऊन आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. चातुर्मासातील अश्विन/कार्तिक महिन्यात येणारा दिवाळी सण समृद्धीचे प्रतीक आणि आनंदाचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात येणाऱ्या कार्तिकी एकादशीनंतर चातुर्मासाची सांगता होते, अशी माहितीही करंदीकर यांनी दिली.\nसध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहार-विहार याबाबतीत सर्व गोष्टी पाळता आल्या नाहीत तरीही जेवढे म्हणून शक्य असेल तेवढय़ा गोष्टी पाळल्या तर आपलेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आणि ताण-तणाव वाढले आहेत. यातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आधुनिक विज्ञानानेही ताण-तणावापासून मुक्त होण्यासाठी ‘मेडिटेशन’ अर्थात ध्यान-धारणा करायला सांगितली आहे. चातुर्��ासाच्या या काळात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण, ठरावीक वेळेत शांत डोळे मिटून एका जागी मनात कोणतेही विचार न आणता बसून राहणे आपण करू शकतो. त्यासाठी आजच्या काळात जीवनाचा अविभाज्य भाग झालेले भ्रमणध्वनी, संगणक, दूरचित्रवाणी यापासून दूर राहण्याचा नेम आपल्याला करता येईल. दिवसभरातून ठरावीक वेळेतच मी भ्रमणध्वनी वापरेन, असे मनाशी ठरवू शकतो. ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, महाभारत, दासबोध, अभंगगाथा यासारख्या धार्मिक ग्रंथांचे किंवा आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाची पुस्तके या काळात आपण वाचण्याचे व्रत करू शकतो. नाहीतरी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या जमान्यात आपल्या प्रत्येकाचे वाचन कमीच झालेले आहे. चातुर्मासाच्या निमित्ताने का होईना तेवढीच आपल्याकडून काही चांगली पुस्तके वाचली जातील. ‘इडियट बॉक्स’ अर्थात दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका मी पाहणार नाही, कुटुंबीयांना वेळ देईन, त्यांच्याशी संवाद साधेन, गप्पा-गोष्टी करेन असेही ठरविता येऊ शकते. आपल्या घराजवळील वृद्धाश्रम, रुग्णालय, अनाथाश्रम येथे काही वेळ देऊन सामाजिक भानही जपता येऊ शकेल. चातुर्मासाला धार्मिकतेबरोबरच सामाजिक भान जपण्याची जोड देता आली तर आपल्या स्वत:साठीही हा चातुर्मास वेगळा आणि आनंददायी ठरेल.\nम्हणून कांदा, लसूण वर्ज्य\nचातुर्मासाच्या या काळात पावसाळा असल्याने एकूणच आपली पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळे या काळात कमी, हलका आणि पचायला सहज सोपा असा आहार घेणे सांगितले गेले आहे. कांदा, लसूण चातुर्मासात वज्र्य आहेत. मुळातच कांदा आणि लसूण हे पचायला जड आहेत. पचनशक्ती मंद झाल्याने तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणेही आरोग्यासाठीही चांगले नाही. त्यामुळेच प्रू्वजांनी या चार महिन्यांत कांदा, लसूण खाऊ नका असे सांगितले आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली. आषाढ महिन्यातील पहिली नवमी ‘कांदे नवमी’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी कांद्याची भजी करून खाल्ली जातात, कांद्याचा विपुल प्रमाणात वापर केला जातो. नंतर कांदा खाऊ नये त्यासाठी आधी ही सोय सांगितली आहे. मांस-मटण, मासे हेही पचायला जड असतात. त्यामुळे त्याचेही सेवन करू नये असे सांगितले गेले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम���यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 छोटे मन से कोई बडा नहीं होता..\n3 संघर्ष करनाही पडेगा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/08/blog-post_2048.html", "date_download": "2020-09-27T18:50:23Z", "digest": "sha1:DDC5KTTETT27HYLNSULVI6FTIFWMVIUN", "length": 16292, "nlines": 112, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: शोभिवंत मासे", "raw_content": "\nशोभिवंत माशांच्या टाक्यांचे सध्या सर्वत्र मोठे आकर्षण आहे. मोठमोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटबरोबरच अनेक घराघरांमध्येही अशा टाक्या हमखास आढळतात. आपल्याकडच्या टाकीत रंगीबेरंगी, आकर्षक आणि अत्यंत दुर्मिळ मासे असावेत, असा अनेकांचा अट्टाहास असतो. त्यासाठी हजारो रूपये खर्च करण्याचीही अनेकांची तयारी असते. केवळ एकच गोल्डफिश असणाऱ्या मोहक बाऊल पासून वीस-तीस विविध प्रकारचे मासे सामावणाऱ्या चार-सहा फुटी काचेच्या पेटीपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात. मोठ्या हॉटेलात तर प्रचंड मोठ्या टाक्या असतात.\nअशा या टाक्यांमध्ये सोडण्यासाठीचे शोभिवंत मासे चक्क परदेशातूनही आणले जातात. मात्र त्यांची निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातही आता प्राथमिक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे (ता. कुडाळ) येथील संशोधन केंद्रात शोभिवंत मासेनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. असे प्रकल्प जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी परसदारातही उभारता येण्यासारखे आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न मिळविण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.\nमुळदे येथे बंदिस्त शेडमध्ये प्लास्टिक लायनिंगच्या तलावात शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प राबविण्यात येतो आहे. शोभिवंत मासे आकाराने छोटे असतात. त्यांचा पोहण्याचा वेगही कमी असतो. पाणकावळे, किंगफिशरसारखे पक्षी, बगळे, छोटे बेडूक, साप हे या माशांचे शत्रु असल्याने त्यांच्यापासून जपण्यासाठी बंदिस्त जागेतच हे मासे वाढविणे सोयीचे असते. पूर्वी एखाद्या इमारतीत वा पत्र्यांच्या शेडमध्ये काचेच्या, सिमेंट वा फायबर टाक्यांत या माशांचे प्रजनन घडवून आणून पिले वाढविली जात असत. मात्र त्यासाठीचा खर्च, पाण्याची अनुपलब्धता तसेच प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन काम करता येत नसल्याने अडचणीचे बनले होते.\nया पार्श्वभूमीवर आता नव्या पध्दतीत जेमतेम पाच गुंठे जमिनीत दहा तळ्यांचे एक युनिट उभारून शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प राबविणे सहज शक्य बनले आहे. साधारणत: दहा मीटर लांब, दोन मीटर रुंद आणि सव्वा मीटर खोल असे दहा तलाव तयार करायचे. त्यात जाड प्लास्टिकचे कापड पसरून पाणी भरायचे. एका तळ्यात २० ते २२ हजार लिटर पाणी राहते. त्यात ४ ते ५ हजार शोभिवंत माशांची पैदास करता येते. गुरामी, गोल्डफिश, ब्लॅक मोली, स्वोर्ड टेल, प्लॅटी, एंजल आदी जातीच्या माशांची पाच-पाच हजार पिले यात जगतात. रेट्रा, डॅनोसारख्या जातींची दहा-दहा हजार पिल्ले यात वाढविता येतात.\nया तलावांच्या सभोवती कुंपण करुन त्यावर शेडनेट लावावे लागते. या जाळीचा ७५ टक्के शेडिंग इफेक्ट असतो. अशा प्रकारच्या संरक्षणामुळे आतमध्ये पक्षी, बेडूक, साप येऊ शकत नाहीत आणि उन्हापासूनही माश्यांचे संरक्षण होते. या टाक्यांमध्ये पाण्याचा पुरेसा पुरवठा हवा. मत्स्यखाद्य दिवसातून दोन ते तीन वेळा द्यावे लागते.\nया प्रकल्पात पहिल्याच वर्षी शेड उभारणीसह विविध कामांसाठी मोठा खर्च येत असला, तरी नंतरच्या काळात फक्त मत्स्यखाद्य आणि पाण्यासाठीचा खर्च करावा लागतो. एका तळ्यात पाच हजार मासे सोडले असल्यास त्यातील ऐंशी टक्के तरी जगतात. ४ ते ५ रूपये दराने या चार हजार माशांच्या विक्रितून तीन महिन्यांतच १५ ते २० हजार म्हणजे एका युनिटमधून दीड ते दोन लाखांचे उत्पन्न सहज मिळते. शिवाय किमान जागेत हा प���रकल्प राबविता येतो.\nमुळदे येथे मत्स्य वैज्ञानिक डॉ. नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हा प्रकल्प सुरु आहे. येथे जरी लाकडी रिपा, दांडे, बांबे यांचा वापर करुन शेड उभारण्यात आला असला तरी खासगी पातळीवर हा प्रकल्प राबवायचा झाल्यास पोलादी सळ्या, पाईप यांचा वापर करून शेडची उभारणी केल्यास ती अधिक टिकावू ठरेल.\nया प्रकल्पातील पाणी अधूनमधून किमान चार-आठ दिवसांनी बदलावे लागते. वापरलेले पाणी वाया जात नाही. शेती-बागायतीसाठी ते पाणी उपयुक्त ठरते. शोभिवंत माशांसाठी कोकणला मुंबई, कोल्हापूर, पुणे, गोवा, बेळगाव, यासारख्या शहरात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.\nLabels: Fishery, मत्स्य व्यवसाय, शोभिवंत मासे\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nएका दिवसात शंभर वीज जोडणी\nशासकीय दूध खरेदी व विक्री दरात १ सप्टेंबरपासून वाढ\nकुक्कुट पक्षी पालनातून रोजगाराकडे वाटच���ल\nकोकणात हळद लागवडीला ‘आत्मा’ देणार गती\nसांगलीत मोबाईलवर पूर्व सूचना देणारी हवामान केंद्रे\n२०११ - वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर\nशेती क्षेत्रामध्ये स्वयंचलित यंत्रणाच वाढता वापर.\nधानोरा गावात अवतरली दूधगंगा\nयुवा अभियंत्याची दुग्ध भरारी\nभूमी अधिग्रहणाची सुरुवात व प्रक्रिया\nरोहयो अंतर्गत डाळींब बागेतून भरघोस उत्पन्न\nकृषी विज्ञान केंद्रामुळे झाली प्रगती\nठिबक सिंचनातून साधली उत्पादनाची किमया\nद्राक्षांच्या जिल्ह्यात मोसंबीचं पीक\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://manojbobade.blogspot.com/2011/08/blog-post_19.html", "date_download": "2020-09-27T19:20:35Z", "digest": "sha1:KHMV7ZFU2S5NSJUT5TJDIJTZQHVSI6CW", "length": 23791, "nlines": 136, "source_domain": "manojbobade.blogspot.com", "title": "शब्द सांगाती सर्वदा!!: कारण कळले की भीती उरत नाही....", "raw_content": "\nशब्दांच्या बळे रंजनासह, विवेकी आनंद देण्याचा-घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न...आपल्याला आवडेल या अपेक्षेसह\nशुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११\nकारण कळले की भीती उरत नाही....\n‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाचे अपरिमित् नुकसान होत असते, मग ते कोणत्याही प्रकारचे का असेना, ते होत असते हा प्रत्येक जीवाचा परखड असा अनुभव असतो. हे कोणतीही प्रामाणिक व्यक्ती नाकबूल करणार नाही. भीती ही कोणत्याही स्वरुपाची असू शकते. ‘अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वा झाल्यामुळे वाटणारी परीक्षेची भीती.’ अवांतर संपत्ती घरी बाळगल्यामुळे चोरांची वाटणारी काल्पनिक भीती.’ दोरीला साप समजल्यामुळे वाटणारे भ्रमात्मक भय.’ ‘अंधाराचे भय वाटणे.’ ‘ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवल्याने भुताचे भय वाटणे.’ इ. प्रकारचे भय माणसाला नुकसानदायकच ठरत असते. या भयाने होणारा विनाश आपल्याला प्रत्यक्ष् जाणवत नसला तरी अप्रत्यक्षपणे आपला प्रभाव गाजवीतच असतो. हृदयाच्या नसांना कमजोर करत कोणत्याही बाबींवरील उपचारासाठी राबणाऱ्या विचारांना लुळे करण्याचे सगळे श्रेय ही भीतीच घेऊन जात असते. म्हणूनच तिच्या परिणामाची कल्पना असणाऱ्यांनी तीविषयी तारतम्य बाळगलेले कधीही चांगले. भीती वाटणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ती वाटली असता तिचा आपल्यावरील अंमल दृढ होऊ देऊन तिच्या अधीन होणे हे बरे नव्हे ��ाणसाला जेव्हा भीती वाटत असते तेव्हा त्यानं तटस्थ राहण्याची तयारी ठेवली पाहिजे जेणेकरून वाटणाऱ्या भीतीच्या कारणांचा शोध लावण्याचे बळ त्याला प्राप्त होईल माणसाला जेव्हा भीती वाटत असते तेव्हा त्यानं तटस्थ राहण्याची तयारी ठेवली पाहिजे जेणेकरून वाटणाऱ्या भीतीच्या कारणांचा शोध लावण्याचे बळ त्याला प्राप्त होईल त्यानं जर त्या कारणांचा शोध न लावता त्याप्रती अनभिज्ञ राहिला तर ती त्याचा तर घात करेलच, तसेच तिच्याशी संबध येणाऱ्या अन्य मंडळीचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शक्यतोवर भीतीला न भीता तिच्या तळापर्यंत जाऊन छडा लावणे हेच शहाणपणाचे, असे मला वाटते.\nआपण जरा भूताच्याच भीती विषयी बघुया भारतात तसेच जगातही भूताची प्रचंड भीती बाडगणारे लोक राहतात. परंतु भूत म्हणजे भ्रम असल्याचे जगातील सर्वच तटस्थ शास्त्रज्ञांचे मत आहे. तरीही या भ्रमाची भीती बडगताना लोक दिसतातच. हा सर्व प्रभाव असतो आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांचा, सभोवतालील परिस्थितीचा, आणि मित्र मंडळीतील चर्चेचा, कारण प्रत्यक्ष शोध घेतल्यानंतर कळते की, शेकडा नव्याण्णवांनी भूत बघितेलेच नसते. आणि जो कुणी एखादा भूत बघणारा असतो तो ऐकाणारांची मने उत्तेजित होईस्तोवर त्या प्रसंगाला तिखट-मिठाच्या फोडणीने खमंग करत असतो. मग भूताला आपल्या लेखी काही किंमत नसणाराही असले किस्से ऐकून ते सत्य असल्याचे मानू लागतो. त्यालाही रात्री कुठे जाणण्याचा प्रसंग येतो. आणि भुते ही रात्रीच दिसतात ही मान्यताही असते. सोबत असते ती भिण्यास प्रवृत्त करणारी भयंकर अंधारी रात्र. तसेच मित्रांनी ते सांगितलेले किस्से अश्या वेळी आठवणं. या इत्यादी बाबींमुळे भूतांमध्ये तथ्य असल्याचे जाणवायला लागते. म्हणून प्रत्यक्ष भूत न बघाणरेही आहे म्हणणाऱ्यांची बाजू घेतांना दिसतात. कारण 'हिप्नोटीझम' या प्रकाराचा मनावर अंमल असतो. असो\nभीतीचे कारण कळले की भीती उरत नाही ही जाण देणारा मी अनुभवलेला एक प्रसंग सांगतो....तो आहे भूताविषयीचाच...एकदा वणीवरून राजूराला परतताना रात्र झालेली. आम्ही ‘ओमनी’ या गाडीतून सहा-सात जण असू, येत होतो. त्या वेळी रात्रीचे दोन वाजले होते. म्हणून मध्ये पडणाऱ्या भालर या गावी मुक्कामाच्या इराद्याने निघालो. भालर दोन-चार कि.मी. असेल, त्या आधी मी दोन-चारशे मीटर अंतरावरून एक भूत बघ���तलं. ती होती एका छोट्याशा पुलाजवळ पांढऱ्या साडीत हसत उभी असलेली एक ‘हडळ’, आपल्याकडे तिला बोलीत ‘लावडीन’ असे म्हणतात.\nभूताविषयीची श्रद्धा माझ्या मनातून केव्हाचीच हद्दपार झालेली असतानाही प्रथमतः ते बघून मी प्रचंड घाबरलो, पण लगेच भूत नसते ही समज जेव्हा जागली तेव्हा मी ठरवले, बघुया ही हडळ काय असते ती म्हणून मी सोबत असणाऱ्या कुणालाच त्याविषयी सांगितले नाही. मी एकटक तिच्याकडे बघत राहिलो. जस्-जसे आम्ही जवळ जाऊ लागलो तस-तसे त्या हडळीचे सत्य स्वरूप पुढे येत होते. ती पांढऱ्या साडीतील हडळ कणाकणाने एका पांढऱ्या सिमेंटच्या खांबात परिवर्तीत होत जात होती. माझा भ्रम फिटला होता. भूताचं अस्तित्व संपलं होतं. मला भीतीचे कारण कळले होते. मी निर्धास्त झालो होतो. तेव्हा मला दूरदर्शन वरील एका जाहिरातीचा संदेश कळला होता की, ‘डर के आगे जीत है म्हणून मी सोबत असणाऱ्या कुणालाच त्याविषयी सांगितले नाही. मी एकटक तिच्याकडे बघत राहिलो. जस्-जसे आम्ही जवळ जाऊ लागलो तस-तसे त्या हडळीचे सत्य स्वरूप पुढे येत होते. ती पांढऱ्या साडीतील हडळ कणाकणाने एका पांढऱ्या सिमेंटच्या खांबात परिवर्तीत होत जात होती. माझा भ्रम फिटला होता. भूताचं अस्तित्व संपलं होतं. मला भीतीचे कारण कळले होते. मी निर्धास्त झालो होतो. तेव्हा मला दूरदर्शन वरील एका जाहिरातीचा संदेश कळला होता की, ‘डर के आगे जीत है\nद्वारा पोस्ट केलेले मनोज बोबडे येथे ६:१९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहुण्यांचे 'पुस्तकं परीक्षण' (2)\nकारण कळले की भीती उरत नाही....\nमला साहित्याने व साहित्यातील शब्दाने कोणतीही गोष्ट स्वीकारताना विवेकाच्या कसोटीवर पारखून घेण्याची शिकवण दिली. हीच शिकवण मला जगण्याचा खराखुरा आनंद देत असते, म्हणूनच मला शब्दांशी उदंड प्रेम आहे. हे माझे सततचे सांगाती आहेत यासाठीच मी माझ्या या ‘ब्लॉग’ला नाव दिलेय...’शब्द सांगाती सर्वदा’ या ‘ब्लॉग’वर माझ्या कविता, लेख, ललित, कथा, व्यक्तिचित्रण, प्रवास, संदर्भविचार इ. प्रकारचे लिखाण असतील...आपल्याला ते आवडेल-नाही आवडेल, हे आपल्या प्रतिक्रियेतून कळणार आहे, तेव्हा ती द्यायला विसरू नका\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“ सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं ” सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे...\nरामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी...\nपाहुनिया फुल जणू पडे भूल जास्वंदी झाडाच्या कानाचे डुल हळदीचा सडा सूर्याच्या गावी दात फुलांचे मोगरा दावी चादर पानाची...\nलाडीक लाडीक बाळ हासती हर्षित आई मनी खास ती पाहून म्हणती राजा हा गोड सानुला माझा हा रम्य खेळणे हाती घेणे हलवून झुलवून फेकून देणे मस्...\nधर्म ...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्...\nकारण कळले की भीती उरत नाही....\n‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाच...\nगावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू\n‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते स...\nरडू नको गीडू नको बाई तू अशी अग् तुझ्या नाकावर बसली माशी रडशील तर ती चावेल तुला थांब तशीच अग् पकडू तिला माशी मारायला म...\nनव्या वळणाची समस्या प्रधान कादंबरी ‘एन्काऊंटर’ आवृत्ती-३\nनुकतेच चंद्रपूर येथे दि. ११ जुलै २०११ ला ‘आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन पार पडले.’ त्याच संमेलनात डॉ. प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्त...\nसांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”\nजागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झा...\n - शेतकरी संघटनांची अवस्था हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी सारखी झाली आहे. आपण जे करतो त्यानेच शेतीचा प्रश्न सुटणार आहे असे प्रत्येक संघटनांच्या सुभेदारांना व...\n - अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काम करत असताना, 'अंधश्रद्धा निर्मूलन करून आपल्याला समाजात काय करायचं आहे' असा प्रश्न आम्हांला वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं...\nअखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती\n- *'गुरू ' हवाय की ' सुलभक '...* *\" म्हाया कोणी गुरु नाही, अन् मले कोनी चेला नाही. \" - गाडगेबाबा* वरील वाक्य डेबुजी आपल्या किर्तनातून ल���कांना सांगत....\nलोडशेडींग (द्विशतशब्दकथा) - तिन्हीसांजेची वेळ. लेक अजून कामावरून यायचा होता. सून स्वयंपाक आटोपून टीव्हीवरच्या मालिका पाहत बसली होती. नातू मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होता. नात कानात बोंड...\nप्रबोधनकार | महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत\nमूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग - समाजमानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात 2010 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग...\nभारत देशा, जय बसवेशा \nMadness named love... - कुछ कम हीतआल्लुक हैं, मोहोब्बतका जुनून से.. दिवाने तो होतेहैं, बनायें नहींजातें.. सुदर्शन फकीर च्याया ओळी खूपखूप आठवल्या लैलामजनू बघताना. हाचित्रपट बघून ...\nIAS निधी चौधरी यांचे गांधीजींबद्दलचे 'ते' ट्विट उपरोधिक... - निधी चौधरी (IAS) IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी च...\nगझल गंधर्व सुधाकर कदम\nसंसार - सुलभा सुधाकर - कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्य...\nमाझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत\n'ज्ञानगंगेचा भगीरथ ' चित्रपटातील एक महत्वाचे दृश्य - राजदत्त दिग्दर्शित 'ज्ञानगंगेचा भगीरथ ' ह्या डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जीवनावरील चित्रपटामधील मी लिहिलेल्या संवादाची व्हिडिओ क्लीप व्हॉटस ...\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-marathi-article-4489", "date_download": "2020-09-27T19:29:06Z", "digest": "sha1:LOC57JJILUDO32QIX4QFX2GHZQM2WLEO", "length": 13793, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Economy-Stock Market Dr Vasant Patwardha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nअर्थनीती : शेअर बाजार\nबँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक या चार राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाचे वृत्त आहे. त्यांच्या भांडवलात केंद्र सरकारचा सध्या ५२ टक्के हिस्सा आहे. मार्च २०२१ पूर्वी ही प्रक्रिया पुरी व्हावी असा अंदाज आहे. बँकांच्या खासगीकरणाबरोबरच बीईएल, बीईएमएल, इंजिनिअर्स इंडिया अशासारख्या कं��न्यांच्या खासगीकरणाचे प्रयत्न होतील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचे करमहसुलाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सरकार आपला हिस्सा कमी करून चालू भावाने ही रक्कम उभी करेल. यातून सरकारी प्रकल्पांना भांडवल पुरवले जाईल.\nसध्या बारा सरकारी बँका देशात कार्यरत आहेत. याखेरीज सरकारचा ४७ टक्के हिस्सा असलेली आयडीबीआय बँकदेखील कार्यरत आहे. उरलेला ५१ टक्के हिस्सा आयुर्विमा महामंडळाचा आहे.\nकोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. ज्या चार बँकांचे खासगीकरण होईल, तिथेही आता नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत. खासगीकरणानंतर बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवाक्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. ठेवी मिळविणे व कर्ज देणे इथे ही स्पर्धा होईल. सध्या नवीन उद्योग सुरू होत नसल्यामुळे आणि असलेले उद्योगही आपली व्याप्ती वाढवण्यास असमर्थ असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा रथ सध्या अडखळतच चालेल. त्यामुळे २०२१ च्या अर्थसंकल्पाकडेच तज्ज्ञांचे डोळे लागून राहतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पुढील वर्षात बऱ्याच जबाबदाऱ्यांचे ओझे पडणार आहे.\nनिफ्टी बँक २२३७४ रुपयांच्या आसपास आहे. १८ ऑगस्ट रोजी काही शेअर्सचे भाव पुढीलप्रमाणे (रुपयात) होते -\nबजाज फिनसर्व्ह ६३७३, बजाज फायनान्स ३४४३, लार्सन टुब्रो १०१८, जिंदाल स्टील २२७, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक २४३०, दिलीप बिल्डकॉन ३९१, जेएसडब्ल्यू स्टील २७६, एपीएल अपोलो २२८२, जे कुमार इन्फ्रा १०४, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज १५०, स्टेट बँक ऑफ इंडिया १९६, फेडरल बँक ५५, बँक ऑफ बडोदा ४७, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ९५, किंउ गुणोत्तर ३.३६ पट, आरबीएल बँक १८४, डीएलएफ १५८, गुजराथ हेवी केमिकल्स १५६, पिरामल एंटरप्राइजेस १४४०, रेमंड २७८, जे के टायर ६२, बाळकृष्ण इंडस्ट्रीज १३३६, फिनिक्स मिल्स ६३९, बँक ऑफ महाराष्ट्र १२.५०, स्पाइस जेट ५१.\nवरीलपैकी बहुतेक शेअर्स सध्या गुंतवणुकीस योग्य वाटतात.\nएका आर्थिक वर्षात मोठ्या रकमांचे व्यवहार झालेले असल्यास ते दाखवणे अनिवार्य आहे, असे आधीचे वृत्त होते. पण प्राप्तिकर खात्याने त्याचा इन्कार केला आहे. तरीही या खात्याची नजर सर्व व्यवहारांवर असते, हे ध्यानात ठेवून करदात्यांनी प्रामाणिकपणे असे व्यवहार विवरणपत्रात जरूर दाखवावेत.\nवीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे हॉटेल बिल.\nआयुर्विम्याचा ५० हजार रुपय���ंपेक्षा अधिक रकमेचा हप्ता.\nआरोग्य विम्याचा २० हजार रुपयांहून अधिक रकमेचा वार्षिक हप्ता.\nएक लाख रुपयांपेक्षा जास्त भरलेले शिक्षण शुल्क.\nएक लाख व त्यापेक्षा जास्त रकमेच्या दिलेल्या देणग्या.\nबिझनेस क्लासमधून केलेला विमान प्रवास.\nहे सर्व तपशील, करखाते बाहेरून मिळवत असले तरी सुजाण नागरिक म्हणून आपणहोऊन ते देणे केव्हाही चांगले.\nदेशांतर्गत शेअरबाजार आपल्या सर्वोच्च पातळीपासून आता ९ टक्के दूर आहे. कोरोनाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही बाजार वास्तवापासून दूर नाही.\nमुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यांच्या आकडेवारीनुसार १ फेब्रुवारी २०२० ला बीसईचा निर्देशांक ३९,७३५ च्या पातळीवर होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑगस्ट रोजी, ‘पारदर्शी करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान’ या नावाच्या प्राप्तिकराच्या प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले. एकविसाव्या शतकातील या नव्या व्यवस्थेमुळे करप्रणाली सुटसुटीत होईल. प्राप्तिकर खात्याला अनावश्‍यक खटल्यांपासून मुक्तता मिळेल.\nसध्या सोन्याचे भाव दहा ग्रॅमसाठी ५२ ते ५३ हजाराच्या पातळीवर आहेत. चांदीचा एक किलोचा भाव ६५,७५० इतका आहे.\nअरबिंदो फार्मा, कॅडिला, ल्युपिन, डी व्ही प्लॅन हे चार औषधी क्षेत्रातील शेअर्स आपल्या गुंतवणुकीत जरूर हवेत. कारण यूएसएफडीएने (युनायटेड स्टेटस फेडरल ड्रग्ज असोसिएशन) गेल्या तीन महिन्यांत अनेक कंपन्यांच्या नव्या उत्पादनाला मान्यता दिली आहे. कोरोनामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक झाला आहे, त्यामुळे या औषध कंपन्यांचे महत्त्व वाढलेले आहे. विशेषतः ज्या कंपन्यांचा अमेरिकेत व्यवहार आहे किंवा उत्पादन होत आहे, त्यांना प्राधान्य द्यावे. याशिवाय टेक महिंद्र आणि एसबीआय कार्ड या कंपन्यांतही गुंतवणूक फायदेशीर ठरेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-27T21:19:08Z", "digest": "sha1:RJGUA3DVZO36IY5M4DOSYLL3OANOC4VJ", "length": 3750, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत (पोलिश: Województwo warmińsko-mazurskie) हा पोलंड देशाच्या ईशान्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या उत्तरेला रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्त स्थित आहे.\nवार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २४,१९२ चौ. किमी (९,३४१ चौ. मैल)\nघनता ५९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/raju-shettys-emotional-post-in-memory-of-vilasrao-deshmukh-said/", "date_download": "2020-09-27T19:20:56Z", "digest": "sha1:LN6HM7VKD3IGLU5INEBBACKUT6ESYOVZ", "length": 12398, "nlines": 201, "source_domain": "agrowonegram.com", "title": "विलासराव देशमुख यांच्या आठवणीत राजू शेट्टींची भावनिक पोस्ट, म्हणाले... - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome चालू घडामोडी विलासराव देशमुख यांच्या आठवणीत राजू शेट्टींची भावनिक पोस्ट, म्हणाले…\nविलासराव देशमुख यांच्या आठवणीत राजू शेट्टींची भावनिक पोस्ट, म्हणाले…\nई ग्राम टीम : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुन्हा जाग्या केल्या आहेत. २००७ साली राज्यात सुरू असणाऱ्या दुध आंदोलनाच्या वेळी विलासराव देशमुख अमेरिकेत असतानाही त्यांना राज्याची काळजी होती.\nआज माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यस्थिती आहे. यानिमित्ताने राजू शेट्टी यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणीत फेसबुक पोस्ट केली आहे.\nवाचा: सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाचा जोर ओसरला; पण...\nशेतकऱ्यांवर कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ@CMOMaharashtra\nराजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “२ जुलै २००७ रात्रीचे दोन वाजता माझा मोबाईल वाजला “राजू मी विलासराव बोलतोय सध्या मी अमेरीकेत आहे. उद्या आर आर यांच्याशी दुध दरासंदर्भात चर्चा करून आंदो��न मागे घ्या मी राज्यात आल्याबरोबर निर्णय घेतो आणि त्यांनी निर्णय घेतला सुध्दा…साहेब आज तुमची अनुपस्थिती जाणवते.”\nवाचा: कृषी विधेयके एका झटक्यात मंजूर करण्याची आवश्यकता नव्हती- शरद पवार\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराजू शेट्टी दूध आंदोलन\nPrevious articleशेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’, पशुपालकांना अनुदानावर गाई-म्हशी वाटप\nNext articleराज्यात पाऊस जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज\n‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन\nशेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनाची राजू शेट्टींकडून खरडपट्टी, म्हणाले…\nगाढवीणीच्या दुधाची किंमत ७ हजार रूपये लीटर; काय आहे या मागच कारण, वाचा…\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nमराठवाड्यात पावसाचा जोर कायम\nराज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण – आरोग्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-girna-dam-reserves-are-nine-percent-10484", "date_download": "2020-09-27T19:07:06Z", "digest": "sha1:ZASQDYVIFCU7C5MB6NI7V2FEYA4BVYWW", "length": 14644, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, In the Girna dam, the reserves are nine percent | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगिरणा धरणातील साठा नऊ टक्क्यांवरच\nगिरणा धरणातील साठा नऊ टक्क्यांवरच\nबुधवार, 18 जुलै 2018\nजळगाव : जिल्ह्यातील २१ हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी देणाऱ्या गिरणा धरणातील साठा नऊ टक्‍क्‍यांवरच अाहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.\nजळगाव : जिल्ह्यातील २१ हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी देणाऱ्या गिरणा धरणातील साठा नऊ टक्‍क्‍यांवरच अाहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.\nपावसाची स्थिती मागील वर्षापेक्षा बरी असल्याने गिरणा धरण यंदाही भरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सापुतारा, मालेगाव व नाशिकच्या पूर्व भागात फारसा पाऊस नाही. गिरणा नदीवर गिरणा धरणासह मागे चणकापूर, ठेंगोडा बंधारा, हरणबारी आदी प्रकल्पही असून, त्यामध्येही फारसा साठा नाही. हे प्रकल्प भरल्यानंतर गिरणामध्ये पाणी येईल. त्याचा लाभ चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल या तालुक्‍यांना होतो. इतर लहान नद्यांमध्येही या धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडता येते. परंतु, नदीलाच चांगला पाण्याचा प्रवाह आलेला नाही. रब्बी हंगामात व पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाचा मोठा आधार असल्याने शेतकऱ्यांमध्ये गिरणा धरण भरण्याची अपेक्षा आहे.\nसातपुडा पर्वतातील प्रकल्पांची स्थितीही अशीच आहे. धुळे व चोपडा या भागातील शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या अनेर धरणातही २० टक्केच साठा आहे. रावेरातील सुकी, अभोरा, मंगरूळ, गारबर्डी, प्रकल्पातही ४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी जलसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पातही फक्त २५ टक्के साठा आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.\nधरण मालेगाव malegaon ऊस पाऊस चाळीसगाव रब्बी हंगाम धुळे dhule\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...\nखानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशा��� गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....\nसांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...\nसोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...\nनुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...\nमराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी / नांदेड :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.xn-----zlf6jsakppbm8bgd4fvbygta4qnbjcd.com/2018/06/jac-intermediate-model-paper-11-12-2019.html", "date_download": "2020-09-27T19:51:36Z", "digest": "sha1:G634SE3FYWFESQ235PMFKJ7FCAXG2ULD", "length": 6396, "nlines": 63, "source_domain": "www.xn-----zlf6jsakppbm8bgd4fvbygta4qnbjcd.com", "title": "JAC Intermediate Model Paper जेएसी 11 व 12 वी नमुना पेपर 2019 | मॉडल प्रश्न पत्र 2021", "raw_content": "मॉडल प्रश्न पत्र 2021\nझारखंड बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा जेएसी आदर्श प्रश्नपत्र आणि नमुना पेपर, बिट पेपर, प्रश्नपत्रिका पेपर 2019, नंतर विद्यार्थी सार्वजनिक परीक्षा लिहायला जात आहेत. परीक्षणात अधिक चांगले करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गॉल्प पेपरचा अभ्यास करणे. हे आपल्याला समजून घेण्यास मदत करेल की आपण नेमके कोठे उभे आहात आणि आपल्याला आणखी काय तयार करावे लागेल. मौखिक चाचण्या नमुना पेपरचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते खऱ्या जुन्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे आहेत. ते तितकेच प्रश्न सोडवण्यासाठी सराव करतात. उमेदवार, सर्व विषयांचे प्रश्न पत्र योग्य पद्धतीने, सहसा फ्लाइंग रंगांसह परीक्षा उत्तीर्ण करते. जेएसी इंटरमिडिएट मॉडेल पेपर डाउनलोड 2019 केवळ आपल्याला मदत करतात, डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला उच्च गुणांची नोंद करण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो. जेएसी इंटरमिजिएट मॉडेल पेपर 2019 मॉक टेस्ट पेपर पूर्ण केल्यानंतर\nआरबीएसई 12 वीं मॉडल पेपर 2019 राज बोर्ड 12 वीं नमूना पेपर, पिछला पेपर, मॉक टेस्ट पेपर, प्रैक्टिकल परीक्षा एसए, एफए प्रश्न पत्र आर���ीएसई 10 वी...\nनेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग दुनिया में सबसे बड़ी ओपन स्कूलिंग सिस्टम है और एनआईओएस 10 वीं प्रैक्टिकल परीक्षा पेपर, आईपी प्रश्न पत्र, म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2020-09-27T19:06:14Z", "digest": "sha1:VRPVZTI3PT6KINBLSU7C2I5KZRIJCNYF", "length": 7324, "nlines": 281, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:792, rue:792\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: wuu:792年\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:792\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:792 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:792 ел\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 792\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:792\nसांगकाम्याने वाढविले: pnb:792, vi:792\nसांगकाम्याने वाढविले: os:792-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ७९२\nसांगकाम्याने वाढविले: fa:۷۹۲ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:792 m.\nई.स. ७९२ वरील दुवे\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T19:57:44Z", "digest": "sha1:J72XWSOWG2JBAZDZUFCWNO3CLXRPL3SN", "length": 8585, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यूएई सरकार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nपूरग्रस्त केरळला यूएईकडून ७०० कोटींची मदत\nमुंबई :पोलीसनामा ऑनलाईनकेरळ मध्ये पावसाने अक्षरश: हाह:कार माजवला.केरळमधील पूर हा गेल्या शतकातील सर्वात भीषण महापूर मानला जात आहे. पूर्ण देशातून केरळ साठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यानंतर आता परदेशातून देखील मदतीचा ओघ सुरू झाला…\nNCB च्या रडारवर करण जोहरची पार्टी, नशेत ‘टूल्लं’…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषवि���ार्‍या…\nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nCoronavirus : ‘कोरोना’शी लढणार्‍या अँटीबॉडीची…\nत्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतील ‘हे’ 6…\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलिसांनी घेतला शोध\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा मृत्यू \nपावसाळ्यात अशी टाळा सुका खोकला आणि कफची समस्या, करा ’हे’ 7 सोपे उपाय,…\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत सुरू करा गुंतवणूक, दरमहा होईल…\nकलाकारांना ड्रग्ज पुरवणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक\nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी अवलंबली डिजिटल पेमेंट प्रणाली\n चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू, 2 महिला गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/th/58/", "date_download": "2020-09-27T21:00:29Z", "digest": "sha1:6HP6LTW4K5V5OVV2DNN52MWSA4DNQA5Y", "length": 26017, "nlines": 941, "source_domain": "www.50languages.com", "title": "शरीराचे अवयव@śarīrācē avayava - मराठी / थाय", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » थाय शरीराचे अवयव\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nमी माणसाचे चित्र रेखाटत आहे. ผม / ด---- ว-----------\nमी माणसाचे चित्र रेखाटत आहे.\nसर्वात प्रथम डोके. เร---------------\nमाणसाने टोपी घातलेली आहे. ผู-----------\nमाणसाने टोपी घातलेली आहे.\nकोणी केस पाहू शकत नाही. มอ--------------\nकोणी केस पाहू शकत नाही.\nकोणी कान पण पाहू शकत नाही. มอ--------------\nकोणी कान पण पाहू शकत नाही.\nकोणी पाठ पण पाहू शकत नाही. มอ----------------\nकोणी पाठ पण पाहू शकत नाही.\nमी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.\nमाणूस नाचत आणि हसत आहे.\nमाणसाचे नाक लांब आहे. ผู------------------\nमाणसाचे नाक लांब आहे.\nत्याच्या हातात एक छडी आहे.\nत्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.\nहिवाळा आहे आणि खूप थंडी आहे. มั------------------------\nहिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.\nबाहू मजबूत आहेत. แข--------\nपाय पण मजबूत आहेत. ขา-------------\nपाय पण मजबूत आहेत.\nमाणूस बर्फाचा केलेला आहे. ผู--------------------\nमाणूस बर्फाचा केलेला आहे.\nत्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोटपण घातलेला नाही. เข-------------------------\nत्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोटपण घातलेला नाही.\nपण तो थंडीने गार��त नाही. แต-----------------\nपण तो थंडीने गारठत नाही.\nहा एक हिममानव आहे. เข--------------\nहा एक हिममानव आहे.\n« 57 - डॉक्टरकडे\n58 - शरीराचे अवयव\n59 - टपालघरात »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nआधुनिक भाषा ह्या भाषेत विद्वान असलेल्या लोकांद्वारे विश्लेषित केल्या जाऊ शकतात. असे करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. पण, हजारो वर्षांपूर्वी लोक कशाप्रकारे बोलत होते ह्या प्रश्नाचे उत्तर देणे हे खूपच कठीण आहे. असे असूनही, शास्त्रज्ञ वर्षांपासून ह्यावर संशोधन करण्यात व्यस्त आहेत. त्यांना शोधून काढायला आवडेल की आधी लोक कशा प्रकारे बोलायचे. असे करण्यासाठी, त्यांनी प्राचीन भाषेला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी आता एक उत्साही शोध लावला आहे. त्यांनी 2,000 पेक्षा जास्त भाषा विश्लेषित केल्या आहेत. विशेषतः त्यांनी भाषांच्या वाक्यांची संरचना विश्लेषित केल्या आहेत. त्यांच्या अभ्यासाचे परिणाम अतिशय मनोरंजक होते. कमीत कमी अर्ध्या भाषांना एस-ओ-व्ही वाक्य रचना होती. त्यांचे असे म्हणणे आहे की वाक्य हे विषय, आक्षेप आणि क्रियापद असे क्रमबद्ध आहेत.\n700 पेक्षा जास्त भाषा एस-ओ-व्ही या नमुन्याचे अनुसरण करतात. आणि सुमारे 160 भाषा व्ही-एस-ओ प्रणालीनुसार चालतात. केवळ 40 भाषा व्ही-एस-ओ नमुन्याचा वापर करतात. 120 भाषा एक मिश्रजात दर्शवितात. दुसरीकडे, ओ-व्ही-एस आणि ओ-एस-व्ही हे खूप कमी वापरात आहेत. बहुसंख्य विश्लेषण भाषा एस-ओ-व्ही चे तत्त्व वापरतात. पर्शियन, जपानीज आणि तुर्कीस ही काही उदाहरणे आहेत. सर्वाधिक भाषा असलेला देश एस-ओ-व्ही च्या नमुन्याचे अनुसरण करतात, तथापि. ही वाक्य रचना आता इंडो- युरोपच्या पारिवारिक भाषेहून वरचढ आहे. संशोधक असे मानतात की, एस-ओ-व्ही ही प्रतिमा अगोदर वापरली जायची. सर्व भाषा ह्या प्रणालीवर आधारित आहे. पण नंतर भाषा वेगळ्या दिशेत गेल्या. आम्हांला अद्यापही माहित नाही हे कसे घडले. तथापि, वाक्याच्या रचनेत बदल होण्यामागे काही तरी कारण होते. उत्क्रांतीमधील कारण की, फक्त ते ज्यांना सुवर्णसंधी भेटते त्यांना जास्त महत्त्व असते.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता ज���े आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/cricekt/", "date_download": "2020-09-27T21:16:31Z", "digest": "sha1:HYI7ZGKLMGAZC4KB6IKXOLURZLDOUIUH", "length": 3168, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "cricekt Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#IPL2020 : कोलकाताचा एकतर्फी विजय\n#ENGvPAK 1st Test : विजयाची संधी गमावली – अझर अली\n#INDvAUS : कोहलीचा संघ राहणार विलगीकरणात\n#INDvNZ : लाजिरवाण्या पराभवाने विराट कोहली खवळला\nअर्जुन तेंडुलकरवर 5 लाखांची बोली\n#RCBvSRH : बाद फेरीसाठी हैदराबाद प्रयत्नशील\n#IPL2019 : पराभवाच्या छायेतून बाहेर पडण्यास हैदराबाद उत्सूक\nक्रिकेट : टीसीएस, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा विजय\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maha-traders-to-observe-two-day-bandh-against-lbt-from-jul-15-146505/", "date_download": "2020-09-27T20:53:23Z", "digest": "sha1:KB64JHQT3C6TMMW6JIACH2EA33J4ZA34", "length": 11135, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्यापाऱ्यांचा १५-१६ जुलैला राज्यव्यापी बंद | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nव्यापाऱ्यांचा १५-१६ जुलैला राज्यव्यापी बंद\nव्यापाऱ्यांचा १५-१६ जुलैला राज्यव्यापी बंद\nकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) चार आठवडय़ांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊनही त्याची पूर्तता होत\nकेंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) चार आठवडय़ांमध्ये तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याने १५ आणि १६ जुलैला पुन्हा बंद पाळण्याचा निर्णय राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे.\nसरकारकडून आश्वासने देऊन व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे नेते मोहन गुरनानी यांनी सांगितले. मुंबईत अद्याप एलबीटीची आकारणी होत नसली तरी या बंदमध्ये मुंबईतील व्यापारीही सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nविधिमंडळाचे अधिवेशन १५ तारखेपासून सुरू होत असून, हा सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे शासनातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती अस्तित्वात असून, या समितीवर कोणी जायचे यावरून व्यापारी संघटनांमध्ये एकमत नाही. याचा दोष सरकारच्या माथी मारला जात असल्याचेही सांगण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपरदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये महाराष्ट्रातील दलित विद्यार्थी देशात अव्वल\nVidhan Parishad Election Result : मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटलांचा विजय\nउद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ५९ टक्के लोकं समाधानी, सर्व्हेक्षणातील निष्कर्ष\nमहाराष्ट्रात ‘इथे’ होतं राणीचं राज्य, नवी माहिती आली समोर\nवाघांमध्ये संघर्ष वाढणार, मादींसाठी नरांमध्ये ‘टशन’\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 गणेशोत्सव मंडळांच्या ‘कमाई’ला चाप\n2 मोनोरेल सुरळीत धावण्यासाठी १६ कोटी रूप��े खर्च करणार\n3 आरक्षणामुळे दलित चळवळीला मरगळ नामदेव ढसाळ यांची टीका\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/08/blog-post.html", "date_download": "2020-09-27T20:46:19Z", "digest": "sha1:COFHNYRUMZVY3NLTSWLQ4XNVZRHP5MH5", "length": 7668, "nlines": 108, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: जन्म", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nनाही कोणी का कुणाचा \nमग अर्थ काय बेंबीचा विश्वचक्री\nयेतें ऊर कां भरून \nका हें बांधकाम सुंदर \nमग कोठे रे इमारत \nजरी कुठे ऐसें धाम \nतरी मग रोकडा सवाल \nठेविशी त्यांत हरिचा लाल \nकवी - बा. सी. मर्ढेकर\nवर्गीकरणे : बा. सी. मर्ढेकर\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nया नभाने या भुईला दान द्यावे\nगाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या\nजन पळभर म्हणतील, हाय हाय\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुर��श भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/04/05/suddenly-rain-bothof-the-creatures-died/", "date_download": "2020-09-27T20:11:22Z", "digest": "sha1:5JDUBRNTPS3IFPML26QDEKQIKRW3I5GM", "length": 9679, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अवकाळी पावसाने दोघांचा घेतला जीव ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/अवकाळी पावसाने दोघांचा घेतला जीव \nअवकाळी पावसाने दोघांचा घेतला जीव \nश्रीगोंदे : श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येळपणे येथे गुरुवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बकुळाबाई तान्हाजी गिरे यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नगर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेडमध्ये अवकाळी पाऊस झाला.\nअवकाळी पावसाने जनावरांच्या छावण्यांतील शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान, कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी शंकर पाटोळे याचा वीज पडून मृत्यू झाला.\nश्रीगोंदे तालुक्याच्या पश्चिम भागातील येळपणे येथील पिसोरे बुद्रुकमधील बकुळाबाई तान्हाजी गिरे या शेळ्या चरण्यासाठी वीर मळ्यात गेल्या होत्या.\nपाच वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यामुळे बकुळाबाई झाडाच्या आडोशाला थांबल्या. पण त्याच क्षणी त्याच झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनी�� कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/02/news-21012/", "date_download": "2020-09-27T19:44:14Z", "digest": "sha1:5BNLIZ5SVVVNAGNVS4L67GJ7NTXINLWT", "length": 11088, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "काय चौकशी करायची ती करा ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/काय चौकशी करायची ती करा \nकाय चौकशी करायची ती करा \nइस्लामपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञा पत्रात माहिती लपवणाऱ्यांची चौकशी होत नाही. मात्र ज्या संस्थेचा संचालक वा सभासदही नाही अशा प्रकरणात माझे नाव गोवले जाते. काय चौकशी करायची ती करा, ‘लय बघितल्यात’ काळजी करायचे कारण नाही, असा इशारा महायुतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला. भाजपाचे सरकार दडपशाहीचे राजकारण करत असल्याचे ही त्यांनी सांगितले.\nते इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलत होते.. शरद पवार म्हणाले, सरकारला शेतक ऱ्यांची किंमत नाही. तरूणांची बेरोजगारांची संख्या, महागाई वाढतच चालली आहे. सरकार चालवताना शेतकरी हिताची काळजी घ्यावी लागते. युवकांच्या हातांना काम देण्यासाठी धोरण आखले पाहिजे.\nया पातळीवर या सरकारची कामगिरी पाहता सर्वत्र नैराश्य पहायला मिळते. ते म्हणाले, शिखर बँक प्रकरणी इतर पक्षातील संचालक असताना अजित पवार यांचेच नाव घेतले जाते. इतरांचे नाव घेतले जात नाही. बारामतीतील साखर कारखान्याचा सभासद असताना माझे नाव ही घेतले गेले. हा सारा प्रकार दडपशाही राजकारणाचा आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना किंमती ठरवण्याचा अधिकार नाही. सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु वाळवा तालुक्यात एकही आत्महत्या झाली नाही हे खऱ्या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. जयंतरावांच्या या प्रचाराच्या शुभारंभाचा विजयी संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवणार आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होत��\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/05/news0510201942/", "date_download": "2020-09-27T20:34:02Z", "digest": "sha1:SCUMIV43MZHFKTLL6HXBA6MIXSQZKWYZ", "length": 9741, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम\nआ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम\nराहुरी : आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम गेली काही दिवस करत होते.मात्र विखे कर्डिले समीकरण तोडण्याचे षडयंत्र आम्ही सामूहिकपणे हाणून पाडले.आमच्या दोन्ही कुट���ंबांमधील वैचारिकता कायम राहणार आहे, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.\nराहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत बोलतांना खा.विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला . ईडीच्या नावाखाली सहानूभूती मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले.\nपाटबंधारे खात्यात वीस हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यांना मोकळे सोडायचे का अशा शब्दात गैरसमज पसरवणाऱ्यांचे देखील खा. विखे यांनी कान उपटले. यावेळी आ कर्डिले यांनी देखील आपल्या अस्सल शैलीत भाषण केले .. म्हणाले, स्व.मुंढे यांच्यामुळे या मतदारसंघात काम करण्याची संधी मला मिळाली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, खा.विखे यांच्या माध्यमातुन जनतेच्या सुख दुखात सहभागी आहे असेही ते म्हणाले .\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/03/news-5987456/", "date_download": "2020-09-27T19:24:50Z", "digest": "sha1:Z7KQM4HGOWHQLJMY4S4EHSZN2L325NTY", "length": 13092, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कांद्याची सहा ह��ारांकडे झेप - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/कांद्याची सहा हजारांकडे झेप\nकांद्याची सहा हजारांकडे झेप\nअहमदनगर : राज्यभरात भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ सांगली, सातारा,नाशिकमध्ये आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे उत्पादनच झाले नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत.\nशनिवारी अहमदनगर येथील नेप्ती उपबाजार समितीत झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला ५ हजार ६०० रूपये एवढा विक्रमी दर मिळाला.\nसततच्या भीषण दुष्काळामुळे मेटाकटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने परत झोडपल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दैयनिय झाली आहे. दुष्काळाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागल्याने शेतातून कवडीचेही उत्पादन मिळाले नाही.\nत्यानंतर पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली तर काही भागात परत हुलकावणी दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी खरिपाची पिके देखील वाया गेली. त्यामुळे आधिक दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडली.पावसाने ताण दिल्याने अनेक भागातील लाल कांद्याचे उत्पादन झाले नाही.\nतर काही भागात जोरदार पावसाने सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या भागातील अनेक मोठमोठी प्रकल्प भरल्याने या भागातील नद्यांना महापूर आला होता. परिणामी या पुराने या परिसरातील जनजीवनच उद्ध्वस्त केले.\nआता मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात सुरू असलेल्या परतीच्या संततधार पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहीले आहे. त्यामुळे शेतातील कांद्याचे पीक पूर्णपणे सड��े आहे.पर्यायाने आता बाजारात अत्यंत अल्प प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे चांगलेच वाढलेले आहेत.\nदेशभर कांद्याचे भाव वाढतच आहेत कारण व्यापारी त्यांच्याकडे असलेल्या साठ्यातून कांदा विकत आहेत. नवीन पिकाची प्रतीक्षा आहे पण कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पावसाने तेथील पिकास त्याचा फटका बसला आहे. विविध प्रदेशानुसार देशभरात किंमती वाढल्या आहेत आणि आगामी काळात त्या आणखी वाढू शकतात. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. .\nमुख्यत: या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कर्नाटकमधील कांदे खराब झाले आहेत आणि त्यामुळे देशभरात पुरवठा कमी झाला आहे.\nकांद्याच्या कमतीत वाढ झाल्याने जरी शेतकऱ्यांना कमी अधिक फायदा होत असला तरी देखील संततधार पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबिन, बाजरी,तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/05/weightlifting-accounts-distributed-to-ahmednagar/", "date_download": "2020-09-27T20:47:52Z", "digest": "sha1:YUZ55WWOVCR27EYOI42TH3AFY6ZJJKZQ", "length": 10797, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगरच्या वाट्याला मिळाली वजनदार खाती ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/अहमदनगरच्या वाट्याला मिळाली वजनदार खाती \nअहमदनगरच्या वाट्याला मिळाली वजनदार खाती \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाविकास आघाडी सरकार मध्ये नगर जिल्ह्याच्या वाट्याला वजनदार खाती मिळाली आहेत.राज्य काँग्रेसचे मातब्बर नेते ना. बाळासाहेब थोरातांकडे महसूल खाते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांना जलसंधारण तर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ऊर्जा व नगरविकास ही खात्यांचा कारभार मिळाला आहे.\nना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खाते येणार मिळाले आहे, ना.थोरात यांनी यापूर्वीही महसूलमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासनावर पकड ठेवणारे हे खाते पुन्हा त्यांच्याकडे आले.\nना.शंकरराव गडाख यांनाही दुष्काळी स्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे जलसंधारण खाते मिळाले. विशेष म्हणजे ना.गडाख यांनी 2009 ते 2014 या काळात आमदार म्हणून नेवासा मतदारसंघात जलसंधारणाचा गडाख पॅटर्न यशस्वी करून दाखविला हो���ा. त्यांची आवड आणि अभ्यास असलेल्या विषयाचे तसेच शेतकर्‍यांच्या दृष्टीने जबाबदारीचे खाते मिळाल्याने त्यांचे समर्थक आनंदात आहेत.\nना.प्राजक्त तनपुरे यांनाही नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन ही खाती मिळाली आहेत, विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांनाही निर्णयाचे विशेष अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रीही पावरफुल ठरणार आहेत.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/21/ahmednagar-breaking-murder-in-jeur-shivar-ahmednagar-news/", "date_download": "2020-09-27T20:05:42Z", "digest": "sha1:UHXPBLQF42JC6BZEU2IKYJHOS7M2REWR", "length": 9676, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : जेऊर शिवारात खून ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याच��� खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : जेऊर शिवारात खून \nअहमदनगर ब्रेकिंग : जेऊर शिवारात खून \nअहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर औरंगाबाद रोडवरील जेउर येथील शेतकरी भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील जेउर गावच्या शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात काल एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला.\nयाबाबत पोसइ विनोद जधोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nसदर मृतदेह हा पुरुषाचा असून त्याचे वय 25 ते 30 वर्ष असावे. त्यास अज्ञात कारणावरून डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण करून\nत्यास जीवे मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह याठिकाणी आणून टाकला. असे नमूद केलेले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nशिंगणापुरात पहिल्यांदाच शनिअमावस्यानिमित्त झाले असे काही….\nअहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले \nआजच्या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम \nअल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा\nअहमदनगर ब्रेकिंग : पोहायला गेलेल्या भावा-बहिणीचा अंत\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँ��� खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/30/former-minister-ram-shinde-says-rohit-pawar-has-no-knowledge/", "date_download": "2020-09-27T20:40:39Z", "digest": "sha1:DFJ3ZQN7FQ7654IJHAOWUTKJ4BEXFZBF", "length": 12250, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/माजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही\nमाजीमंत्री राम शिंदे म्हणाले रोहित पवारांना नॉलेज नाही\nअहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आरोग्य विभागाशी संबंधित कामावरून टीका केली आहे. ‘आरोग्य क्षेत्रातील नॉलेज नसताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने कर्जत-जामखेडमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे,’ अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली आहे.\nकर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी राम शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आमदार पवार यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला.\nजामखेड तालुक्यातील एका आरोग्य अधिकाऱ्याच्या बदलीची पार्श्वभूमी यामागे आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ‘कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. अशावेळी काही नॉलेज नसलेल्या व्यक्ती राजकीय दृष्टीकोनातून आरोग्य विभागाच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. यामुळे आपण लोकांच्या जीवाशी खेळत आहोत, याचा विसरही त्यांना पडला आहे.\nसध्याच्या परिस्थितीत डॉक्टर व प्रशासन यांना काम करू द्यावे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान व अनुभव महत्त्वाचा असतो. तरीही काही जण यात हस्तक्षेप करीत आहेत, हे योग्य नाही. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोनाच्या चाचण्या होत नाहीत. त्या करून रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे, हा खरा करोना नियंत्रणात ठेवण्याचा पर्याय आहे.’ असेही शिंदे म्हणाले.\nकोरोना हा गंभीर आजार असून दोन-चार दिवस कोरोणाची रुग्णसंख्या तालुक्यात अत्यंत कमी झाल्याचे पहावयास मिळाले होते. मात्र हीच संख्या पुन्हा वाढताना दिसत असून यामागील षडयंत्र उघड होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढल्यास त्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर येणार असून सध्या गंभीर आजाराच्या रुग्णांना नगर सारख्या ठिकाणी बेड लवकर उपलब्ध होत नाहीत.\nत्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतते आहे. त्यामुळे या काळात कोरोना सारख्या गंभीर आजारा ला तेवढ्याच उत्तम नियोजनाने तोंड देणे आवश्यक असताना मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही असेच पहावयासच मिळत असून प्रशासनाने याकडे जबाबदारीनेे लक्ष द्यावे असे आवाहन प्राध्यापक शिंदे यांनी केले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/independence-day-2020-marathi-wishes-share-through-messages-whatsapp-status-to-celebrate-india-independence-day-162833.html", "date_download": "2020-09-27T20:51:55Z", "digest": "sha1:HNN4XEXPY7TPVNRSD23KPJ6UDYRPRC6K", "length": 31846, "nlines": 240, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Independence Day 2020 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा भारत स्वतंत्रता दिवस! | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 स���्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIndependence Day 2020 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा भारत स्वतंत्रता दिवस\nHappy 74th Independence Day Wishes in Marathi: भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांच्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले अशा शूरवीरांना वंदन करण्याचा हा ऐतिहासिक दिवस. सुवर्ण अक्षरांनी लिहावा अशा या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून पूर्णपणे स्वतंत्र झाला. यंदा स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली. भारतभूमिच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना, जवानांनाच्या बलिदानाला मानाचा मुजरा करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. यंदा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन आपण हा दिवस साजरा करू शकणार नाही. मात्र एकमेकांना मोबाईलवरुन संदेश पाठवू या दिवसाच्या शुभेच्छा (Wishes) नक्कीच पाठवू शकतो.\nअशा या महान दिनी आपल्या आप्तलगांना शुभेच्छा देण्यासाठी आणि स्वातंत्र्याची आग मनात कायम धगधगती ठेवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश:\nहेदेखील वाचा- Independence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून साजरा करा आजचा दिवस\nसोशल डिस्टंसिंगचे भान राखून प्रत्येकाने हा दिवस साजरा करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच घरात राहून शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून या दिवसाची आठवण कायम ठेवू शकतो. लेटेस्टलीच्या सर्व वाचकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nजगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, 'सामना' च्या अग्रलेखातून शिवसेनेचा पंत���्रधानांना टोला\nआसाम येथे गेल्या 24 तासात आणखी 1 हजार 317 कोरोनाबाधितांची नोंद; 16 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nस्वातंत्र्यदिनानिमित्त बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा रंगाची उधळण ; 15 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus Pandemic: कोरोना महामारीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत आणखी एक युद्ध लढत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nIndependence Day 2020: स्वातंत्र्य दिनी भारतीय सैन्याच्या जवानांचे जम्मू-काश्मीर मधील गुरेझ सेक्टर येथे ध्वजारोहण (Watch Video)\nIndependence Day 2020: स्वातंत्र्य दिनानिमित्त सलमान खान वर चढला देशभक्तीचा रंग; 'सारे जहाँ से अच्छा' गाणे गातानाचा व्हिडिओ भावोजी अतुल अग्निहोत्री ने केला शेअर\nHealthcare Facilities: महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागापर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पोहोचविण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपुणे: आपके राज्य में बिना परमिशन के आगये ध्वजारोहण साठी गेलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंचा अजित पवार यांना टोला (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घे���ाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex in Public Places लोकांंना इतका का आवडतो यासाठी कारण असलेल्या Agoraphilia Fetish बाबत सविस्तर माहिती घ्या\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B2", "date_download": "2020-09-27T21:26:03Z", "digest": "sha1:GMCMK4C3XWYDDEQONPYWTKI4M7WDIDTS", "length": 3988, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "येओचिवात्ल - विकिपीडिया", "raw_content": "\n\"कृपया लेखास संदर्भ देउन लेखाचा विस्तार करावा. प्रस्तावित हेतू साध्य झाल्यावर हा मजकूर काढून टाकावा.\"\nयेओचिवातल हा एक नावातल शब्द असून तो स्त्री लढवय्यांसाठी वापरला जातो. त्याचा शब्दश: स्पॅनिशमध्ये (mujer guerrera) भाषांतर केल्यास \"स्त्री योद्धी\" अथवा \"योद्धी\" असा होतो.\nअ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीक���त ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2020-09-27T21:32:09Z", "digest": "sha1:2ISMTG6VIVMPCFU527AQFOQT7KTUVKAL", "length": 4309, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६८४ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ६८४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-police-crime-news1_28.html", "date_download": "2020-09-27T20:24:20Z", "digest": "sha1:PMSRSEOAF3FYJBFBH2L4IQPKP54O3XZA", "length": 9525, "nlines": 59, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "क्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, 2 गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / क्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, 2 गुन्हे दाखल\nक्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, 2 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद : गुलाब हसन शेख, समिर बशीर मुलानी, विजय बापुराव ठोसर सर्व रा. खासापुरी क्र.2, ता. परंडा यांना जिल्हा परिषद शाळा, खासापूरी क्र.2 येथे प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. असे असतांनाही ते दि. 27.04.2020 रोजी मौजे खासापूरी क्र.2 येथे नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरले. तर, अल्ताफ गुलाब शेख रा. वाटवडा, ता. कळंब यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का असतांनाही ते दि. 28.04.2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आढळले अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या शिक्षक व ग्रामसेवक यांच्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.\n“गर्दी जमवून धान्य वाटप, गुन्हा दाखल.”\nउस्मानाबाद - हर्षवर्धन राउत रा. उस्मानाबाद यांनी दि. 27.04.2020 रोजी 14.40 वा. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लोकांची गर्दी निर्माण करुन अन्नधान्य वाटप केले. त्यांच्या या कृती मुळे कोरोना संसर्गजन्य आजाराच्या स��क्रमनास वाव होउ शकतो हे माहित असतांना देखील त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य करुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या पोहेकॉ- अविनाश पतंगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\n“लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 56 वाहने जप्त.”\nउस्मानाबाद लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 27.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 1, तुळजापूर- 15, कळंब- 14, परंडा- 11, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 56 वाहने ताब्यात घेतली आहेत.\n“लॉकडाउन- पानटपरी चालू ठेवली, गुन्हा दाखल.”\nउस्मानाबाद (श.): प्रभाकर बनसोडे रा. अजिंठा नगर, उस्मानाबाद हा दि. 28.04.2020 रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथे त्याच्या ताब्यातील पानटपरी उघडी ठेउन व्यवसाय करत असतांना उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-umashashi-bhalerao-marathi-article-2297", "date_download": "2020-09-27T20:14:48Z", "digest": "sha1:F3363BX6OADKG77YEE2XE7ZIKP4VJQNM", "length": 22153, "nlines": 147, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Umashashi Bhalerao Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nहिवाळा सुरू झाला आहे. संध्याकाळी थंडी वाढू लागली, की काहीतरी गरमागरम खाण्यापिण्याची इच्छा होते. अशावेळी काहीतरी तळकट खाण्यापेक्षा गरम सूप पिणे अधिक पौष्टिक व आरोग्यदायी असते. ‘सूप’ हा प्रकार परदेशी वाटत असला, तरी आपल्याकडेही असे गरमागरम देशी प्रकार आहेत. पेज, कळण व तऱ्हेतऱ्हेचे साराचे प्रकार आपल्याकडे प्रचलित आहेत. आपल्या स्वयंपाकघरात नेहमी आढळणाऱ्या जिन्नसांपासून हे सर्व बनवता येते. फक्त यांना जरा ‘सूप’ असे नाव दिले, की मुले नक्की आवडीने व आनंदाने पितात .\nजोंधळ्याची पेज (जोंधळ्याचे सूप)\nसाहित्य : ज्वारीचे (जोंधळ्याचे) पीठ २ मोठे चमचे, ४ कप पातळ ताक, मीठ, हिंगपूड, मिरपूड.\nकृती : पातळसर ताक घ्यावे. ४ कप ताकास दोन चमचे ज्वारीचे पीठ हातानेच नीट कालवावे व शिजत ठेवावे. सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाहीत. शिजल्यावर त्याच चवीनुसार मीठ, हिंगपूड व मिरपूड घालून गरम गरम पिण्यास द्यावे. झटपट बनवता येते.\n(अशा प्रकारे नाचणीचे पीठ ताकास लावून नाचणीची पेज बनवता येते. ती अधिक पौष्टिक असते.)\nकळण (हेल्दी क्‍लिअर सूप)\nआपल्याकडे मूग, चवळी, कुळीथ, चणे, वाटाणे यांचे कळण बनवतात. ज्या कडधान्याचे कळण बनवायचे असेल ते कडधान्य रात्री भिजत घालावे व सकाळी भरपूर पाणी घालून शिजवावे.\nसाहित्य : दोन वाट्या कोणतेही कडधान्य, अर्धी वाटी नारळाचे दूध, जिरेपूड, मीठ, थोडी साखर, अर्धी वाटी ताक.\nकृती : भरपूर पाणी घालून कडधान्य कुकरमध्ये शिजवल्यावर त्याचे फक्त वरचे पाणी घ्यावे. (कडधान्याची नंतर उसळ करावी). कडधान्याच्या पाण्यात नारळाचे दूध, चवीनुसार मीठ, साखर, जिरेपूड घालून उकळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी थोडे ताक घालावे. नारळाचे दूध घातले नाही, तरी हे कळण छान लागते. अतिशय पौष्टिक व प्रथिनयुक्त असा हा प्रकार आहे.\n(ज्या दिवशी कडधान्याची उसळ बनवायची असेल, त्या दिवशी कळण बनवणे सोईस्कर पडते.)\nमुगाच्या डाळीचे सूप (लेंटील सूप)\nसाहित्य : मुगाची डाळ १ वाटी, १ छोटा कांदा, १ बटाटा, ४-५ लसूण पाकळ्या, मीठ, मिरपूड.\nकृती : मुगाची डाळ स्वच्छ धुऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, बटाट्याच्या फोडी, ४-५ लसूण पाकळ्या व ४-५ कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजवल्यावर घोटून एकजीव करावे. गाळून घेण्याची वा मिक्‍सरमध्ये घालण्याची गरज नाही. मुगाची डाळ व बटाट्यामुळे दाटपणा असतो. सूप हवे त्याप्रमाणे पातळ वा दाट करून चवीनुसार मीठ, मिरपूड घालून उकळून घ्यावे. गरम सर्व्ह करावे.\nटॉमेटोचे सार (टोमॅटो सूप)\nसाहित्य : पाव किलो पिकलेले टॉमेटो, लाल बीटरूटचे दोन-तीन तुकडे, वाटीभर नारळाचे दूध, आल्याचा तुकडा, एखादी हिरवी मिरची, ४ चमचे साखर, जिरे पाव चमचा, २-३ लसूण पाकळ्या, मीठ.\nकृती : टॉमेटो चिरून शिजवून घ्यावेत. टॉमेटो शिजतानाच त्यात बीटरूटचे दोन-तीन तुकडे घालावेत म्हणजे रंग छान येईल. टॉमेटो शिजल्यावर गाळून घ्यावे. त्यात नारळाचे दूध घालावे. मिरची (ऐच्छिक), आले, लसूण, जिरे वाटून तो गोळा त्यात मिसळावा. मीठ, साखर घालून चांगले उकळून सर्व्ह करावे.\nआमसुलाचे सार (स्वीट अँड सोवर सूप)\nसाहित्य : पाच-सहा आमसुले, १ वाटी घट्ट नारळाचे दूध, साखर, एखादी हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, मीठ.\nकृती : सार करण्यापूर्वी अर्धा तास आमसुले गरम पाण्यात भिजवून ठेवावीत. भिजल्यावर चांगला रंग येतो व त्याचा अर्कही चांगला निघतो. त्याचे ५-६ कप आमसुलाचे पाणी बनवावे. गरज वाटल्यास गाळून घ्यावे. त्यात नारळाचे घट्ट दूध घालावे. एखादी मिरची व जिरे वाटून घालावे. तिखट नको असल्यास मिरची न घालता अर्धा चमचा जिरेपूड घालावी. आंबट-गोड जशी चव हवी असेल त्या प्रमाणात साखर घालावी (गूळही चालेल). चवीनुसार मीठ घालून सर्व उकळून घ्यावे. हे सूप पाचक आहे.\nचिंच-गुळाचे सार (स्वीट अँड सोवर सूप)\nसाहित्य : मोठ्या लिंबाएवढी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ, आंबटगोड जसे हवे असेल त्या प्रमाणात गूळ, मीठ, चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, एखादी लाल सुकी मिरची.\nकृती : चिंच कोळून ४-५ कप चिंचेचे पाणी करावे. त्यात चवीनुसार गूळ, मीठ घालावे. चमचाभर साजूक तुपात जिरे, हिंग, कढीपत्ता व सुक्‍या मिरच्यांचे तुकडे घालून फो���णी करून त्यावर घालावी. हे सार खूप उकळावे. सर्व्ह करताना कढीपत्ता व मिरच्यांचे तुकडे काढून टाकावेत. हे आंबट-गोड सार फार रुचकर लागते.\nलिंबाचे सार (लेमन कोरीअँडर सूप)\nसाहित्य : दोन मोठे चमचे लिंबाचा रस, आंबट-गोड जसे हवे असेल त्या प्रमाणात साखर, मीठ, चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, एखादी हिरवी मिरची, छोटा आल्याचा तुकडा वाटून अथवा त्याचा किस, कोथिंबीर, पाव चमचा धनेपूड, तुरीची डाळ शिजवलेली असल्यास त्याचे थोडे पाणी.\nकृती : लिंबाच्या रसात ४-५ कप पाणी घालावे. चवीनुसार साखर, मीठ घालावे. चमचाभर साजूक तुपात जिरे, हिंगपूड, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात आल्याचे वाटण वा कीस घालावा. हे सर्व लिंबाच्या सारात घालून छान उकळावे. पाव चमचा धनेपूड घालावी, असल्यास तुरीच्या डाळीचे पाणी घालावे अथवा चमचाभर शिजलेली तुरीची डाळ घोटून मिसळावी. सार छान उकळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी मिरचीचे तुकडे व कढीपत्ता काढून टाकावा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.\nकैरीचे सार (रॉ मॅंगो सूप)\nसाहित्य : साल काढून कैरीच्या फोडी अर्धी वाटी, अंदाजे गूळ १ वाटी, चवीनुसार मीठ, तिखट, पाव चमचा मेथीपूड (थेंबभर तेलात मेथ्या परतून पूड करून ठेवणे), २ चमचे चण्याचे पीठ (बेसन) चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंगपूड, कढीलिंब.\nकृती : चमचाभर साजूक तुपात पाव चमचा जिरे, हिंगपूड व पाव चमचा मेथीपूड घालावी, कढीलिंबाची ४-५ पाने घालावीत. त्यात कैरीच्या फोडी व ५-६ वाट्या पाणी घालून चांगले शिजवावे. फोडी शिजल्यावर घोटून एकजीव करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ घालावा. चण्याचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घालावे. सर्व नीट उकळावे. सार घट्ट वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे व उकळावे. कैरीच्या स्वादाचे हे सार मस्त लागते.\nपालकाचे सूप (ग्रीन व्हेज सूप)\nसाहित्य : एक जुडी पालक, अर्धी वाटी हिरवे मूग, १ कांदा, १ बटाटा, ४ लसूण पाकळ्या, दालचिनीचा छोटा तुकडा, चवीपुरती थोडी साखर, मीठ, मिरपूड.\nकृती : पालकाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. अर्धी वाटी मूग रात्रभर भिजवून ठेवून सकाळी सुपासाठी घ्यावे. पालक, मूग, बारीक चिरलेला कांदा, बटाट्याच्या लहान लहान फोडी, लसूण पाकळ्या, दालचिनीचा तुकडा सर्व एकत्र करून ४-५ कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर मिक्‍सरमध्ये एकजीव करून घ्यावे व गाळ���न घ्यावे. किंचित साखर, मीठ, मिरपूड घालून चांगले उकळून घ्यावे. मूग व बटाट्यामुळे सुपास दाटपणा येतो. सतत ढवळावे. हे हिरवेगार सूप सर्व्ह करताना प्रत्येकाच्या बाऊलमध्ये सुपावर थोडे क्रीम अथवा दूध घालावे.\nबटाट्याचे सूप (पोटॅटो सूप)\nसाहित्य : चार-पाच उकडलेले बटाटे, १ कांदा, पाव चमचा आले-लसूण पेस्ट, मीठ मिरपूड, चमचाभर साजूक तूप अथवा लोणी.\nकृती : चांगले मऊ उकडलेले ४-५ बटाटे, ४-५ कप पाण्यात चांगले कुस्करून एकजीव करावेत व गाळून घ्यावे. एक चमचा साजूक तूप अथवा लोण्यात बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. त्यात स्वादासाठी थोडे आले-लसूण पेस्ट घालावी. त्यावर बटाट्याचे पाणी घालून उकळावे. मीठ, मिरपूड घालावी. या सुपाला बटाट्याचाच दाटपणा असतो. गरम गरम सर्व्ह करताना त्यावर क्रीम अथवा थोडे चीज किसून घालावे.\nरसम्‌ (हॉट स्पायसी सूप)\nहे दाक्षिणात्य सार जेवणापूर्वी गरमागरम पिण्यास रुचकर लागते. अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्येही जेवणापूर्वी ‘सूप’ म्हणून ‘रसम’ देण्याची पद्धत पडली आहे. हे सार पाचक आहेत.\nसाहित्य : एक वाटी धने, एक मोठा चमचा मिरे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथीदाणा व ८-१० लाल सुक्‍या मिरच्या. हे सर्व जिन्नस वेगवेगळे थोड्या तेलावर परतून कोरडेच बारीक पूड करून बाटलीत भरून ठेवणे. रसम्‌ बनवताना गरजेप्रमाणे हा मसाला वापरावा.\n‘रसम’साठी साहित्य : तुरीची डाळ शिजल्यावर त्यावरचे पाणी चार कप (अथवा थोडी तुरीची डाळ भरपूर पाणी घालून शिजवून घोटून घेणे), एक मोठा चमचा चिंचेचा कोळ, २ चमचे रसम्‌ मसाला, फोडणीचे साहित्य, कढीलिंबाची पाने, मीठ, १ टोमॅटो (ऐच्छिक)\nकृती : चमचाभर तेल तापवून त्यात पाव चमचा मोहरी, हिंगपूड व हळद घालून फोडणी करावी. कढीलिंबाची ६-७ पाने घालावीत. नंतर चिंचेचा कोळ व थोडे पाणी घालून चांगले उकळावे. त्यात दोन चमचे रसम्‌ मसाला, तुरीच्या डाळीचे पाणी व चवीनुसार मीठ घालावे. एक टॉमेटो अगदी बारीक चिरून अथवा टॉमेटोचा रस घालावा. चांगले उकळून सर्व्ह करावे.\nसाहित्य ज्वारी मूग कडधान्य नारळ दूध साखर डाळ मिरची हळद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-2201", "date_download": "2020-09-27T20:10:55Z", "digest": "sha1:BVQZS6SE3CVXUUPPJFYSX4MHD4OU3JE4", "length": 14318, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nलहानपणी आजी आजोबांसोबत गावच्या जत्रेत फिरायला गेले, की काही वस्तूंची खरेदी ही दरवर्षी ठरलेली असायची. माझ्यासाठी त्यातली अति महत्त्वाची गोष्ट असायची ती म्हणजे ‘हनुमाना’चा मुखवटा. मातकट पिवळ्या रंगाचा, लाल भडक रंगाने ओठ रंगवलेल्या त्या मुखवट्याच कोण अप्रूप वगैरे असायचे. तो विकत घेतानाही, चेहऱ्यावर नीट बसतोय का मुकुटाची चमकी कमी तर नाहीये ना मुकुटाची चमकी कमी तर नाहीये ना अशी साग्रसंगीत पारख व्हायची, आणि मग तो चेहऱ्यावर चढवायला मिळायचा. पुढचे किमान काही दिवस चेहऱ्यावर तो मुखवटा घालून आणि हातात प्लास्टिकची गदा घेऊन अंगणातून माजघरात मी ‘जय हनुमान’ वगैरे म्हणत शिस्तीत फिरायचेही.\nमाझ्या स्वतःच्या चेहऱ्याचे, माझ्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे काही अस्तित्व आहे, हेच विसरून जायचे मी या दोन-चार दिवसात. चेहऱ्याच्या कातडीला चिकटून असणारा हा प्लास्टिकचा मुखवटा, चेहऱ्याच्या सोबतीने माझे मी पण, क्षणभर का असेना मला विसरायला लावायचा. काही दिवसांची झिंग असायची ही. मग हा खेळ आपसूक बाजूला पडायचा, मी दुसऱ्या खेळण्यांमध्ये रमायचे, आणि हा मुखवटा कुठेतरी अडगळीत पडायचा. मला लपवणारा, माझ्या खऱ्या अस्तित्वाला जगाच्या नजरेपासून वेगळे ठेवणारा मुखवटा दरवर्षी ना चुकता घरी येत राहिला. मात्र पुढे, स्वतःच खरे रूप इतरांपासून लपविण्यासाठी प्लॅस्टिकच्याच मुखवट्याचीच काही गरज नसते याची जाणीव झाली आणि जत्रेतील हा मुखवटा स्टॉलवर पाहण्यातच मजा वाटायला लागली.\nचेहऱ्याच्या कातडीला ओढून ताणून हसवून किंवा डोळ्यातून चार थेंब गाळून स्वतःला हव्या त्या मुखवट्यामध्ये बदलता येऊ शकते, हा शोधही लागला नंतर. मग कधी स्वतःच्या स्वार्थासाठी, कधी गरज म्हणून, पुढे नोकरी वगैरे करताना, व्यावसायिक निकड म्हणून हे मुखवटे आलटून पालटून स्वतःच्या सोईनुसार वापरायला सुरुवात झाली. स्वतःला या मुखवट्याआड लपवायला शिकले. इतरांसाठी वेगळी आणि स्वतःसाठी खास, अशी स्वतःची दोन वेगळी अस्तित्व स्वतःच्याही नकळत गोंजारायला शिकले. स्वतःच्या गरजा मुखवट्याआडून मांडायला शिकले, इतरांशी बोलताना चकचकीत हसू चेहऱ्यावर मिरवायला शिकले. गंमत म्हणून चेहऱ्यावर अडकवायच्या मुखवट्यातली ‘गंमत’च विसरून गेले. अगदी आजही स्वतःपेक्षा जास्त मी माझ्या मुखवट्याच्या प्रेमात आहे, त्याला जपण्यात गुंग आहे यातच सगळे आले.\nआपण आहे तसे किती जगतो हा माझ्यासाठी नेहमीच प्रश्न आहे. प्रश्नांना सरळसरळ भिडायची कोणती भीती असते. आपल्या मनाला हेही कळत नाही. पण स्वतःची नैसर्गिक अवस्था किंवा नैसर्गिक व्यक्तिमत्त्व स्वीकारणे फार अवघड करून ठेवले आहे आपण, असे मला तरी वाटत. तुमच्या असण्याचा कोणाला त्रास होत नसेल निदान तोपर्यंत तरी ‘आहे मी अशी‘ हे सांगताना कोणतीही लाज किंवा कमीपणा का वाटावा हा माझ्यासाठी नेहमीच प्रश्न आहे. प्रश्नांना सरळसरळ भिडायची कोणती भीती असते. आपल्या मनाला हेही कळत नाही. पण स्वतःची नैसर्गिक अवस्था किंवा नैसर्गिक व्यक्तिमत्त्व स्वीकारणे फार अवघड करून ठेवले आहे आपण, असे मला तरी वाटत. तुमच्या असण्याचा कोणाला त्रास होत नसेल निदान तोपर्यंत तरी ‘आहे मी अशी‘ हे सांगताना कोणतीही लाज किंवा कमीपणा का वाटावा कोणीतरी कुठेतरी मांडून ठेवलेल्या आदर्शवत वागण्याच्या कसोटीत अगदी कच्चे लिंबू असू आपण, पण हे किमान स्वतःशी कबूल करण्यात कमीपणा का वाटत असावा कोणीतरी कुठेतरी मांडून ठेवलेल्या आदर्शवत वागण्याच्या कसोटीत अगदी कच्चे लिंबू असू आपण, पण हे किमान स्वतःशी कबूल करण्यात कमीपणा का वाटत असावा पण तो वाटतो. स्वतःला आदर्श म्हणून प्रोजेक्‍ट करण्याच्या नादात, आपल्यातली सहनशीलता आणि आपला समजूतदारपणा या भांडवलावर माणसं जोडतो खरी आपण. पण ही माणसं आपल्याहीपेक्षा जास्त आपल्या मुखवटी आदर्शवादाच्या प्रेमात असतात हेच विसरून जातो.\nका गरज वाटत असेल आपल्याला हा मुखवट्यांची स्वतःची नकोशी बाजू लपविणे हा फक्त त्याचा एक आस्पेक्‍ट झाला. पण खरेतर माणसांच्या गर्दीमध्ये वावरताना या भावनिक मुखवट्यानी मिळणारी सहजता हा खरा मुद्दा आहे. अगदी सोशल मीडियाच्या आभासी जगातही आपल्याला स्वतःची खरी ओळख लपवावीशी वाटते, काही कारण नसताना. आपल्याला सतत लपायला आवडते आणि स्वतःशीच सुरू असणाऱ्या या लपाछुपीच्या खेळात आपणच कधी भोज्या होतो हे कळतही नाही.\nजगाचे जाऊ दे, पण आपल्याला स्वतःविषयीच अनेक तक्रारी असतात, स्वतःच्या असण्याविषयी आपण अनेकदा फारसे समाधानी नसतो. माझ्याबाबतीत तर हे अनेकदा होते. मला सतत बदल हवे असतात. मग ती आजूबाजूची माणसं असू देत, आयुष्यातली नाती किंवा अगदी मी स्वतः, मला अपडेटेड राहायची प्रचंड हौस असते. काळानुसार बदलायला हवे, सतत भावनिक राहून कसे चालेल, मला माणसं त्यांच्या मूड नुसार टिकवता आली पाहिजेत, मला सतत समोरच्याला समजून घेता आले पाहिजे, अशी रोज नवी लिस्ट मी स्वतःसाठी तयार करत राहते. मग ही यादी वाढत जाते आणि मी स्वतःसाठी नवे नवे मुखवटे तयार करत राहते. स्वतःला लपवीत राहते त्यांच्यामागे. या सगळ्यात बिनधास्त जगू, खळखळून हसू, स्वतःसाठी निवांत वेळ काढू या गोष्टी माझ्या खिजगणीतही नसतात. मुखवट्यांमध्ये रमताना आपण अनेकदा स्वतःचा खरा चेहरा विसरून जातो, हे भयाण आहे, पण तितकेच खरेही आहे. स्वतःला आहे तसे स्वतःपुरते तरी स्वीकारता यायला हवे खरेतर. किमान एवढे जमले तरी गोष्टी बऱ्यापैकी सोप्या होतील. निदान स्वतःपुरता तरी चेहऱ्यामागचा मुखवटा बाजूला करता यायला हवा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-raj-rang-prakash-pawar-marathi-article-2539", "date_download": "2020-09-27T20:25:25Z", "digest": "sha1:DJPWHV7LAOQAPZGYEUZTFX3JPTZ5EJ2I", "length": 27216, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Raj-Rang Prakash Pawar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकिमान उत्पन्न हमीचा बूस्टर डोस\nकिमान उत्पन्न हमीचा बूस्टर डोस\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nकिमान उत्पन्नाची हमी हा एक बूस्टर डोस आहे. बेरोजगार तरुण आणि गरिबांना हा बूस्टर डोस राजकीय पक्षांचे डॉक्‍टर देतात. त्यांना सल्ला अर्थतज्ज्ञांकडून पुरविला जातो. म्हणून किमान उत्पन्नाची हमी ही संकल्पना विद्याक्षेत्रीय वर्तुळात २०१६ मध्ये नव्याने आली. ॲनी लोरे (२०१८), लुईस हाग (२०१९), गाय स्टॅंडिंग आणि अरविंद सुब्रमण्यम यांनी विद्याक्षेत्रात ही संकल्पना लोकशाहीसाठी बूस्टर डोस म्हणून मांडली. अरविंद सुब्रमण्यम तर भारताचे आर्थिक सल्लागार होते. मनमोहन सिंग सरकार, नरेंद्र मोदी सरकार आणि राहुल गांधी यांनी या संकल्पनेवर आधारित राजकारण घडवले. या संकल्पनेशी संबंधित राजकारण तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये घडले. परंतु विसाव्या शतकाच्या सत्तरीच्य��� दशकात साधारण १९७९ च्या सुमारास भारतात किमान उत्पन्नाच्या हमीची चर्चा सुरू झाली. जागतिक पातळीवर ही चर्चा सोळा-सतराव्या शतकामध्ये झाली होती. थॉमस मूर, थॉमस पेन यांनी प्रत्येक व्यक्तीला निश्‍चित उत्पन्नाची हमी देणाऱ्या कल्याणकारी प्रणालीचे समर्थन केले होते. बिनशर्त कौटुंबिक भत्ता अशी योजना विसाव्या शतकामध्ये (१९४६ व १९७०) मांडली गेली. या योजनेचा एकच उद्देश नाही. ही योजना बहुउद्देशीय दिसते. किमान ती इंद्रधनुष्यासारखी दिसते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच ही योजना डावे, उजवे व मध्यममार्गी यांचे चित्तवेधन करते. तसेच इंद्रधनुष्याच्या बाहेरील कडेला तांबडा व आतील कडेला जांभळा रंग दिसतो. तशी या योजनेची बाहेरील बाजू गरिबाच्या कल्याणाची तर आतील बाजू राजकीय दिसते.\nकिमान उत्पन्न हमीचे इंद्रधनुष्य\nही योजना इंद्रधनुष्यासारखी चित्तवेधक आहे. कारण समाजवादी, मार्क्‍सवादी, उजवे, स्त्रीवादी अशा वेगवेगळ्या विचारप्रणालीचे लोक व संघटना या योजनेचा वेगवेगळा अर्थ मांडतात. स्त्रीवाद्यांच्यादृष्टीने ही योजना लिंगभाव समानतेची आहे, असे वाटते. तर स्वातंत्र्यवाद्यांना ही योजना खऱ्या स्वातंत्र्याचा आधार वाटते. न्यायवाद्यांना सामाजिक न्यायाचे म्हणजे वितरणात्मक न्यायतत्त्व वाटते. प्रशासन तज्ज्ञांना ही संकल्पना पारदर्शकता आणि प्रशासकीय कार्यक्षमतावाचक वाटते. समाजवादी, मार्क्‍सवाद्यांना व आंबेडकरवाद्यांना ही कल्पना सामाजिक सुरक्षावाचक वाटते. तर उजव्यांना ही योजना कल्याणकारी राज्यांच्या अंताची सुरुवात वाटते. प्रत्येक विचारप्रणाली या योजनेकडे आशाळभूत नजरेने पाहते. विशेष म्हणजे राजकीय पक्षांना ही योजना मतपेटी घडविण्यासाठी जादूची कांडी वाटते. यामुळे किमान उत्पन्नाच्या हमीचे प्रयोग सध्या भारतात सुरू आहेत. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (युनिव्हर्सल बेसिक इन्कम) ही संकल्पना किमान उत्पन्न वाचक आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, एका विशिष्ट रकमेचे दरडोई नियमितपणे विनाअट वाटप केले जाते (खरीप - रब्बी हंगाम). ही संकल्पना मूलभूत उत्पन्न, नागरिकांचे उत्पन्न (ब्रिटन), मूलभूत उत्पन्न हमी (अमेरिका व कॅनडा) अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. ॲनी लोरे यांनी लोकांना पैसे द्या या आशयाचे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील असमानतेचे निराकरण आणि क्रांतीची सोपी संकल्पना असे विवेचन केले. या बरोबरच लुईस हाग यांनी वैश्‍विक पायाभूत उत्पन्न अशी संकल्पना वापरली. एंडी स्टेम यांनी मूलभूत उत्पन्नाच्या नूतनीकरणाचा मजला उभारणे अशी संकल्पना वापरली (२०१९). ही विद्याक्षेत्रातील संकल्पना आणि राजकारण यांच्यामध्ये धूसर चर्चा घडत गेली. सुरुवातीला काँग्रेस पक्षाने गाय स्टॅंडिंग यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने रिपोर्ट तयार केला होता (२०१६-२०१७). मात्र राजकीय क्षेत्रात ही योजना फार पुढे गेली नाही. परंतु उद्योग-शेतीच्या अर्थव्यवस्थेमधील गडबडीमुळे या योजनेची चर्चा सुरू झाली. या योजनेचा थेट परिणाम निवडणुका, बेरोजगारी, विविध योजना, कल्याणकारी राज्यसंस्था यावर पडणार आहे. भारतात ९५० कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यावर एकूण बजेटपैकी पाच टक्के खर्च केला जातो. ९५० पैकी केवळ अकरा योजना मोठ्या आहेत. त्यावर पन्नास टक्के रक्कम खर्च केली जाते. ९३९ कल्याणकारी योजना छोट्या आहेत. त्यावर पन्नास टक्के रक्कम खर्च केली जाते. ही भारतीय कल्याणकारी राज्याची वस्तुस्थिती आहे. भारतीय कल्याणकारी राज्य लोकांचे सार्वजनिक कल्याण करत नाही. मजूर-शेतकरी अशा गरिबांना राज्यसंस्था समाधान देत नाही. तसेच राज्यसंस्थेला कल्याणकारी राज्य अतिबोजड वाटते. त्यांचे वर्णन अतिभाराचे कल्याणकारी राज्य असे केले जाते. त्यामुळे कल्याणकारी राज्याबद्दल राज्यकर्त्या वर्गाला आणि उद्योग-व्यवसायाला सर्वांत जास्त तिटकारा आहे. थोडक्‍यात कल्याणकारी राज्यसंस्थेपुढे हा पेचप्रसंग उभा राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर किमान उत्पन्न हमी ही संकल्पना कल्याणकारी राज्यसंस्थेच्या मुक्तीची संकल्पना म्हणून अबोलपणे स्वीकारली जात आहे. कल्याणकारी राज्यसंस्थेपासून आपली सुटका होईल अशी धारणा राज्यकर्ते, उद्योग-व्यवसाय क्षेत्राची दिसते. कारण विविध योजनांवरील खर्च कमी करून किंवा योजनांवरील खर्च वळवून ही नवीन संकल्पना राबवली जाणार आहे. शिवाय ही संकल्पना गरिबीचा निकष लावत नाही. त्यामुळे ही संकल्पना अतिव्याप्तीच्या क्षेत्राशी मिळतीजुळती आहे. तसेच सहजासहजी ती डाव्या विचारांकडून उजवीकडे वळवता येते, अशी लवचिकता या योजनेमध्ये आणली गेली.\nमध्य प्रदेशात पायलट प्रयोग राबविला गेला (२०१०-२०१६). ���ंदूरमधील आठ गावांमध्ये प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात एक निश्‍चित रक्कम थेट हस्तांतरित केली गेली. मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल भागात हा प्रयोग केला गेला. यासाठी सामाजिक-आर्थिक अशी अट नव्हती. पुरुष-महिला यांना पाचशे आणि मुलांना दीडशे रुपये त्यांच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरित केले गेले. या प्रयोगाचा फायदा म्हणजे त्यांचे उत्पन्न वाढले, असा सरकारचा दावा आहे. एकविसाव्या शतकामध्ये भारतात हा प्रयोग प्रथमच सुरू झाला. विद्या क्षेत्रातील चर्चा ॲनी लोरे (२०१८), लुईस हाग (२०१९), गाय स्टॅंडिंग, एंडी स्टेम यांनी केली. यानंतर राष्ट्रीय पातळीवर आणि राज्याराज्यांत किमान उत्पन्न हमी ही संकल्पना राजकीय चर्चाविश्‍वाचा भाग झाली. तेलंगणा आणि ओडिसा या दोन राज्यांमध्येदेखील शेतकऱ्यांच्या नावावर निश्‍चित रक्कम थेट हस्तांतरित केली गेली. भाजपेतर राज्यांनी राज्यपातळीवर हा प्रयोग केला. तेलंगणामध्ये शेतकरी मित्र (रयथू बंधू) योजना राबवली गेली. चंद्रशेखर राव यांनी धर्मराजू पाले-इंदिरानगर गावातून (हुजूराबाद, जि. करीमनगर) ही योजना सुरू केली (१० में २०१८). रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामासाठी प्रत्येकी चार हजारप्रमाणे आठ हजार रुपये देण्याची योजना सुरू केली. तेलंगणामध्ये या योजनेसाठी जवळपास ५७ लाख शेतकरी पात्र झाले. त्यामध्ये छोटे शेतकरी व सीमांत शेतकऱ्यांचे प्रमाण ९८ टक्के होते. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या. त्यामुळे ही योजना कल्याणकारी म्हणून तेथे लोकप्रिय झाली. ओडिसामध्ये कालिया योजना आखली गेली (२१ डिसेंबर २०१८). ही योजना रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करते. त्यामुळे त्यांच्या राज्यात शेतकरी वर्गात सरकारबद्दल समाधान दिसून आले. याउलट पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. हा फरक लक्षात घेऊन या योजनेचा संबंध राजकारणाशी जोडला गेला. हा शेतकरी वर्गाच्या उत्पन्नवाढीचा प्रयोग होता. परंतु, ही एक राजकारण घडविणारी रणनीतीही दिसते.\nराष्ट्रीय राजकारणातील नवा प्रयोग\nभाजप, काँग्रेस, प्रादेशिक पक्षांनी किमान उत्पन्न हमी या मुद्‌द्‌यावर राष्ट्रीय राजकारण ढवळले. म्हणजे जवळपास सत्तास्पर्धा सुरू केली. राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या शेतकरी मोर्चामध���ये किमान उत्पन्न हमीचा विचार मांडला (मिनिमम गॅरंटी इन्कम). त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाच्या आधी काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर गरिबांना किमान उत्पन्न हमी देईल अशी भूमिका घेतली. गरीब उपाशी झोपणार नाही अशी त्यांची गरीब केंद्री राजकारणाची घोषणा होती. भारतात तेंडुलकर समितीने २२ टक्के व रंगराजन समितीने २९.५ टक्के दारिद्य्र रेषा निश्‍चित केली. त्यानुसार जवळपास वीस कोटी लोकसंख्या गरीब आहे. या वीस कोटी लोकसंख्येशी काँग्रेस पक्षाने राजकीय संवाद सुरू केला. बेरोजगारी विमा देण्याची राजकीय भूमिका काँग्रेसने घेतली. एवढेच नव्हे, तर काँग्रेसने महात्मा गांधीजींच्या विचारांशी थेट नाळ जोडली. शिवाय समकालीन लाल फितीचा कारभार व नोकरशाही व्यवस्थेच्या कचाट्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग काढला गेला. ‘गरिबांची दफ्तरदिरंगाईपासून मुक्तता’ हा विचार मांडला. राजकारण घडविण्यात काँग्रेसपेक्षा जास्त हातखंडा भाजपचा आहे. त्यामुळे भाजपने या क्षेत्रात उडी मारली. लोकसभा निवडणुकीला तीन महिने राहिले असताना नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केली. यासाठी ७५ हजार कोटींची तरतूद सरकारने केली. पाच एकरापर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला दर वर्षी सहा हजार रुपये थेट दिले जाणार आहेत. सध्या तीन टप्प्यांमध्ये या योजनेची तत्काळ अंमलबजावणी सुरू होईल, अशी भूमिका घेतली गेली. अर्थातच तेलंगणा व ओडिसाच्या तुलनेत केंद्राची ही योजना व्यापक आहे, परंतु दुबळी आहे. कारण या दोन्ही राज्यांची वर्षाची रक्कम केंद्रापेक्षा जास्त आहे (ओडिसा - दहा हजार व तेलंगणा - आठ हजार). शिवाय दोन्ही राज्ये दोन टप्प्यात थेट पैसे देणार आहेत. तर केंद्राने कमी रक्कम देऊन तीन टप्पे केले आहेत. या दोन राज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी एक वर्ष ही सुरुवात केली (२०१८). तर केंद्राने निवडणुकीच्या आधी केवळ तीन महिने सुरुवात केली. अशीच अर्थनीती असंघटित क्षेत्रासंबंधी ठरवली. पंतप्रधान श्रमयोगी मानधन म्हणून ती जाहीर केली. शेतीच्या क्षेत्रामध्ये सध्या आर्थिक मंदी आहे. मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस दिला जातो. शेतीची अर्थव्यवस्था कमजोर झाली. याची ही जवळपास कबुली दिसते. अशा परिस्थितीमध्ये कमजोर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आकाशातून पैशाचा पाऊस पाडला जातो. या अर्थनीतीला मिल्टन फ्रीडमन यांनी हेलिकॉप्टर मनी अशी संज्ञा वापरली होती.\nया अर्थनीतीचा वापर अमेरिकेने अनेकदा केला. ही संकल्पना आणि किमान उत्पन्न हमी ही संकल्पना म्हणजे जुळी भावंडे आहेत. अशा या जुळ्या भावंडाचे खास लक्षण म्हणजे अर्थव्यवस्था कमजोर असते. यासाठी सरकारने बाहेरून दिलेला हा बूस्टर डोस ठरतो. थोडक्‍यात भारतात शेतीक्षेत्रातील समूह, राजकारणाच्या विरोधात गेला आहे. त्यांना चुचकारण्यासाठीचा हा प्रयोग दिसतो.\nबेरोजगार राजकीय पक्ष राजकारण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-web-originals-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-4198", "date_download": "2020-09-27T19:08:57Z", "digest": "sha1:CUDMCWLGA2OHVVBZHWI7IPN46BZN77CD", "length": 13633, "nlines": 110, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Web Originals Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nद बॉय हू हार्नेस्ड द विंड\nद बॉय हू हार्नेस्ड द विंड\nसोमवार, 15 जून 2020\nकोणी काही म्हणा, शेतकरी ही एक युनिव्हर्सल फिगर आहे. जिल्हे बदलतील, राज्य बदलतील, झालंच तर देशांच्या सीमा ओलांडल्या जातील, पण शेतकरी या माणसाची कोअर व्हॅल्यू सगळीकडं सारखीच असणार. मातीची ओढ, जमिनीविषयीचं अपार प्रेम आणि निसर्गाची कितीही अवकृपा झाली, तरी पुन्हा पुन्हा नव्यानं उभं राहण्याची जिद्द. 'लेट्स क्वीट' या उत्तराच्या जवळपासही न फिरकणारा हा माणूस... अन्नदाता राजकारण्यांपासून अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. सरकारी योजना, कागदोपत्री व्यवहार, कर्जाची उपलब्धता या उगाचच्या गोंधळात अडकलेला. सकारात्मक बातम्यांपेक्षा 'कर्जबळी, आत्महत्या, नैसर्गिक संकटं' यासारख्या शब्दांतून आपल्यासमोर उलगडणारा. कधी निर्सगामुळं वेठीस धरला जाणारा, तर कधी पडलेल्या बाजारभावामुळं राजकारण्यांपासून अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. सरकारी योजना, कागदोपत्री व्यवहार, कर्जाची उपलब्धता या उगाचच्या गोंधळात अडकलेला. सकारात्मक बातम्यांपेक्षा 'कर्जबळी, आत्महत्या, नैसर्गिक संकटं' यासारख्या शब्दांतून आपल्यासमोर उलगडणारा. कधी निर्सगामुळं वेठीस धरला जाणारा, तर कधी पडलेल्या बाजारभ���वामुळं पण या सगळ्या संकटांतूनही स्वतःचे मार्ग काढणाऱ्या, सोल्युशन शोधणाऱ्या याची ऐट वेगळीच. 'द बॉय हू हार्नेस्ड द विंड' हा नेटफ्लिक्स ओरिजिनलचा चित्रपट आफ्रिकेतल्या एका शेतकऱ्याचा संघर्ष आपल्यासमोर मांडतो खरा, पण ही गोष्ट आहे ती या शेतकऱ्याच्या १३ वर्षांच्या मुलाची, विल्यम कमकवंबा (William Kamkwamba)ची\nआफ्रिकेतलं एक छोटंसं खेडेगाव मलावी (Malawi). इथं राहणारं शेतकरी कमकवंबा कुटुंब. आई-वडील, मुलगी, चित्रपटाचा नायक विल्यम आणि एक छोटं बाळ. ओला नाहीतर कोरडा दुष्काळ या गावाच्या पाचवीला पुजलेला. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची, शिकवण्याची प्रचंड इच्छा मनाशी बाळगणारे ट्रायवेल आणि अग्नेस हे आई-बाबा. शेती हा उत्पन्नाचा एकमेव मार्ग आणि त्याबद्दल मनात कोणतीही तक्रार नसणारं, हे एक साधं सरळ कुटुंब. विल्यमला शाळेत जाण्याची भारी हौस. विज्ञानामध्ये विशेष गती दिवसातल्या फावल्या वेळात यंत्रांची जोडाजोडी करण्यात त्याचा वेळ जातो.\nएकीकडं दुष्काळाचा प्रश्न, तर दुसरीकडं डोंगरावरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला गावात शिरण्यापासून अटकाव करणाऱ्या झाडांना पैशांसाठी विकणारे गावकरी. साहजिकच ओला दुष्काळ गावासमोर उभा राहतो. घरात उपलध असणाऱ्या अन्नावर कशीबशी गुजराण करणारे गावकरी हा ओला दुष्काळ निभावून नेतात, पण पुढं संकट येतं ते कोरड्या दुष्काळाचं. घरात अन्न नाही, शेतीला पाणी देण्याची सोय नाही आणि नजर जाईल तिकडं फक्त भेगाळलेली कोरडी जमीन.\nविल्यमला शाळेत पाठवण्यासाठीही आता त्याच्या घरच्यांकडं पैसे उरले नाहीत. पण शिक्षणाची ओढ विल्यमला शांत बसू देत नाही. काहीतरी जुगाड करून किमान शाळेच्या लायब्ररीमध्ये बसून पुस्तकं वाचण्याची परवानगी विल्यमला मिळते.. आणि या संधीचं विल्यम सोनं करतो. पावसाच्या पाण्यावर मुख्यतः अवलंबून असणारी शेती, विल्यम पावसाविना, अगदी बारा महिने कशी फुलवतो हे या चित्रपटातच पाहायला हवं. 'द बॉय हू हार्नेस्ड द विंड' याच पुस्तकावर आधारित असणारी गोष्ट खऱ्याखुऱ्या विल्यमच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळं ती पाहताना आणि अनुभवताना आपणही या गोष्टीचा नकळत एक भाग होऊन जातो.\nआपल्याही आयुष्यात, कळत-नकळत कितीतरी संकटं येतात. आपल्याला हादरवून टाकणारी, प्रसंगी अगदी टोकाची परीक्षा पाहणार, पण तरीही अशा संकटांना सामोरं जाऊन, त्यावर आपल्या पर��नं मात करून बाहेर पडण्यात एक वेगळीच मजा असते. अनेकदा ही उत्तरं शोधताना आपण आपलेच अनेक कंफर्ट झोन बाजूला सारतो. संकटं तुमची परीक्षा पाहतात हे जरा फिलॉसॉफिकल असलं, तरी ती तुम्हाला क्रिएटिव्ह करतात हे मात्र नक्की. एखादी समस्या सोडवताना तुम्ही प्रत्येकवेळी काहीतरी नवीनच करावं हे गरजेचं नसतंच मुळी, गरजेचं असतं ते स्वतःच्या स्ट्रेंथवर काम करणं, त्यांचा उपयोग करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर कोणतीही शंका न घेणं.\nइतरांना शून्य ठरवण्याची वाट बघणाऱ्या किंवा त्यांच्याभोवती असणाऱ्या अडचणींना पाहून सहानुभूती द्यायला तयार असणाऱ्यांची मला नेहमीच भीती वाटते. पण कदाचित त्याहून जास्त कीव ती अडचणींचा बाऊ करून इतरांकडून सहानुभूती मिळवणाऱ्यांची वाटते. प्रश्नावर उत्तर शोधणं हे त्यापेक्षा अधिक सोप्पं आणि सहज आहे. घरात अन्न नाही, आयुष्यातला एकुलता एक विरंगुळा असलेली शाळा बंद झालीये, आपण काहीतरी करू शकतो, यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. ही अशी सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणारा विल्यम भावतो ते त्याचसाठी. प्रसंगी वाऱ्यालाही दिशा बदलायला भाग पाडेन ही धमक असणाऱ्या, तेरा वर्षांच्या या विल्यमची ही गोष्ट बघायला हवी ती याच आत्मविश्वासासाठी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/kyly-boldy/", "date_download": "2020-09-27T20:38:57Z", "digest": "sha1:VPRX2TD2LDOCRT35ER3FADE3KFVRPGR6", "length": 8855, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Kyly Boldy Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n‘वर्ल्ड कप’ जिंकणार्‍या कॅप्टननं घेतला ‘तलाक’, आईकडं राहणार…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियाला पाचवा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कॅप्टन मायकेल क्लार्कच्या वैयक्तिक आयुष्याला धक्का बसला आहे. लग्नाच्या 7 वर्षानंतर मायकेल क्लार्क आणि त्याची पत्नी काइली बोल्डी यांनी घटस्फोट घेतला आहे. क्लार्क आणि…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nपायल घोषनं केलेले आरोप खोटे असल्याचं ऋचा चड्डानं सांगितलं,…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह…\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…\nPune : कोंढव्यात पुर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा खून\nपाणी पिण्याचे ‘हे’ 9 नियम पाळा, होतील 6 खास…\nPM मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून चीनवर साधला…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nभाजप अध्यक्षांनी जाहीर केली नवीन टीम विनोद तावडेंसह पंकजा मुंडेंवर…\nबँक अकाऊंटमध्ये एक रूपया देखील नसताना तुम्ही काढू शकता पैसे,…\nपुण्याच्या NCL मधील मराठी शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना…\nसोनं 2000 रूपये स्वस्त झालं, चांदीमध्ये 9000 रूपयांची घसरण, एका…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला केली 4 बेडची मदत\nमेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू, अमेरिकेच्या 8 शहरांमध्ये देण्यात आला सतर्कतेचा इशारा\nगर्भनिरोधकाची कोणती पध्दत सर्वात चांगली, जाणून घेण्यासाठी स्वतःला विचारा हे 5 प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-right-to-divorce-in-an-end-of-emotional-relationship/", "date_download": "2020-09-27T20:56:17Z", "digest": "sha1:OULNFHHCKVJBLMLT57Z3DIDQZVHBMBZQ", "length": 8954, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१)", "raw_content": "\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१)\nपती-पत्नीच्या विवाहानंतर त्यांच्यात टोकाचे मतभेद झाले. एकाने घटस्फोटासाठी अर्ज दिला व दुसऱ्याने त्याला विरोध केला, तर ज्या कारणासाठी घटस्फोट मागितला ते कारण सिद्ध न झाल्याने अनेकदा घटस्फोटाचा अर्ज अमान्य केला जातो. कारण सिद्ध झाले नाही, मात्र भावनात्मक नाते संपुष्टात आले आहे, अनेक वर्षापासून पती-पत्नी विभक्त राहत आहेत, त्यांचे वैवाहिक सबंधही जर अनेक वर्षापासून संपुष्टात आले असतील, तर अशा वेळी राज्यघटनेतील परिशिष्ठ 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला घटस्फोट मंजुर करण्याचा अधिकार आहे. मात्र असा घटस्फोट मंजुर करताना संबंधीत पत्नीच्या भवितव्याचा विचार करुन तिला एक मुठी पोटगी दिली पाहिजे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nभावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-२)\n4 ऑक्‍टोबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजय किशन कौल व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने आर. श्रीनिवास विरुद्ध आर. शमेथा या अपीलामधे घटस्फोटाच्या खटल्यात हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सदर खटल्यातील श्रीनिवास-शमेथाचे 1993 साली लग्न झाले. त्याना 1995 साली एक मुलगाही झाला. 1997 सालापासुन त्यांच्यात मतभेद सुरु झाले. पतीने 1999 साली “पत्नी जास्तीत जास्त वेळ माहेरीच राहते, त्यामुळे तिच्याविरुद्ध क्रूरतेच्या’ कारणावरुन घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. कुटुंब न्यायालयाने श्रीनिवास क्रूरता सिद्ध करु शकला नाही, म्हणुन हा अर्ज फेटाळला. त्यावर त्याने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात अपील दाखल केले. तेथेही न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले म्हणून श्रीनिवासने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावेळी अपिलकर्त्याच्या वतीने सबंधीत पती-पत्नी हे 22 वर्षांपासून विभक्त राहत असून, त्यांचे वैवाहिक संबंध टिकणे अशक्‍य असून राज्यघटनेच्या परिशिष्ट 142 च्या अधिकारानुसार संबंधित पतीला घटस्फोट मंजूर करावा व पत्नीला आयुष्यभराची एकत्रित पोटगी देण्यास आपण तयार असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्यासाठी दुर्गाप्रसाद त्रिपाठी विरुद्ध निलु कोहली (2006)4 एससीसी 558, संघमित्रा घोष विरुद्ध काजल कुमार घोष (2007)2 एससीसी 220, समर घोष विरु��्ध जया घोष (2007)4 एससीसी 511 अशा विविध खटल्याचा आधार देण्यात आला. मात्र प्रतिवादीतर्फे परिशिष्ट 142 नुसारच्या अधिकारात हे अपील बसत नाही, तसेच न्यायालयासमोर जोपर्यंत दोघा नवरा-बायकोचा संमतीने घटस्फोट अर्ज येत नाही, तोपर्यंत घटस्फोट करता येणार नाही, असा युक्तीवाद करणेत आला. त्याला आधार म्हणुन प्रतिवादीतर्फे चेतना दास विरुद्ध कमला देवी (2001)4 एससीसी 250, विष्णु दत्त शर्मा विरुद्ध मंजु शर्मा (2009)6 एससीसी 379 अशा खटल्यांच्या आधारे अपील फेटाळण्याची मागणी केली.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/pimpari-chinchwad-boyfriend-kills-girlfriend-murder-over-pregnancy-dispute-256361.html", "date_download": "2020-09-27T20:07:08Z", "digest": "sha1:NXCZP4GP3CAVHARAUCLTUSDIQLRJHSW5", "length": 15545, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रांजणगावात 'लिव्ह इन' जोडप्यात वाद, प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या | Pimpari Chinchwad Boyfriend Kills Girlfriend Murder over Pregnancy Dispute", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nरांजणगावात ‘लिव्ह इन’ जोडप्यात वाद, प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या\nरांजणगावात 'लिव्ह इन' जोडप्यात वाद, प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या\nरांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात प्रेयसीच्या गरोदरपणावरुन वाद झाला\nरणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड\nपिंपरी चिंचवड : रांजणगावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. प्रेयसीच्या गरोदरपणावरुन सुरु असलेल्या वादातून प्रियकराने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. (Pimpari Chinchwad Boyfriend Kills Girlfriend Murder over Pregnancy Dispute)\nरांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगाव येथे संबंधित जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. किरण फुंदे असे आरोप��� प्रियकराचे नाव असून त्याने प्रेयसी सोनामनी सोरेन हिची हत्या केल्याचा आरोप आहे\nप्रेयसीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला स्वतः हजर झला. आपणच आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याची कबुली त्याने दिली. मला फाशी द्या, अशी मागणीही आरोपी प्रियकर किरण फुंदे याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये केली.\nकारेगावमध्ये किरण फुंदे आणि सोनामनी सोरेन हे दोघे एकत्र रहात होते. सोनामनी गर्भवती झाल्याने दोघांमध्ये वाद उद्भवला. गर्भ वाढवायचा नसल्याचे प्रियकर किरण याचे म्हणणे होते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.\nयाच वादातून किरणने राहत्या घरी सोनामनीचा गळा आवाळून हत्या केली आणि घराला बाहेरुन कुलूप लावून तो थेट रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. हत्या केल्याची कबुली देत आपण केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून फाशी द्या, असे लिहिलेला कागद त्याने पोलिसांकडे सुपूर्द केला.\nतू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे 'खयाली पुलाव', वादावादीतून तरुणाची…\nबेपत्ता झाल्याचा बनाव, नवी मुंबईचा विवाहित तरुण गर्लफ्रेंडसोबत इंदूरला सापडला\nसुरेश रैनाच्या काका-भावाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, तिघे आरोपी पंजाब पोलिसांच्या…\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून…\nअजितदादा, तुमचा धाक आठवड्यात एकदाच नको, रोज पुण्यात या, चंद्रकांत…\nमध्य प्रदेशातील शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या\nसाताऱ्यातील एकाच कुटुंबातल्या चौघांच्या हत्येचे गूढ उकलले\n\"आत्मचरित्राची पानं वाढली\", 'एमएसईबी' कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T21:35:00Z", "digest": "sha1:F53YELKPWKCCUGJS36S3QOLTLBXLI6KD", "length": 4294, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मार्सेलो व्हियेरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर (मे १२, इ.स. १९८८:रियो दि जानेरो, ब्राझील - ) हा ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. व्हियेरा रेआल माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.\nमार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर\nरियो दि जानेरो, ब्राझील\n१.७४ मी (५ फूट ९ इंच)[१]\n* क्लब पातळीवरील सामने व गोल. † खेळलेले सामने (गोल).\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-set-the-opening-view-of-a-pdf-in-acrobat-professional/", "date_download": "2020-09-27T20:09:35Z", "digest": "sha1:WC7CYNST2ZYR64KPJEZJL2R5YKOORZVC", "length": 10882, "nlines": 24, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "अ‍ॅक्रोबॅट प्रोफेशनलमध्ये पीडीएफचे उद्घाटन दृश्य कसे सेट करावे | tumomentogeek.com", "raw_content": "\nअ‍ॅक्रोबॅट प्रोफेशनलमध्ये पीडीएफचे उद्घाटन दृश्य कसे सेट करावे\nअ‍ॅडोब एक्रोबॅट 6 प्रोफेशनल आपल्याला पीडीएफ दस्तऐवजाचे उद्घाटन दृश्य निर्दिष्ट करण्यास सक्षम करते. उदाहरणार्थ, आपण निर्दिष्ट करू शकता की जेव्हा एखादा वापरकर्ता दस्तऐवज उघडेल तेव्हा, roक्रोबॅट किंवा रीडरने तिसरे पृष्ठ 50% च्या विस्तारावर प्रदर्शित करावे, विचित्र आणि अगदी क्रमांकित पृष्ठे मुद्रित पुस्तक स्वरूपात म्हणून एकमेकांच्या बाजूला प्रदर्शित केली जातील.\nअ‍ॅक्रोबॅटमध्ये उघडलेल्या पीडीएफ दस्तऐवजासह फाइल मेनूवरील दस्तऐवज गुणधर्म क्लिक करा. द दस्तऐवज गुणधर्म डायलॉग बॉक्स दिसेल.\nप्रारंभिक दृश्य टॅब निवडा. द आरंभिक दृश्य पर्याय दिसेल.\nसुरुवातीच्या दृश्यात प्रदर्शित होणारे पॅनेल निर्दिष्ट करण्यासाठी, दस्तऐवज पर्याय विभागात ड्रॉप-डाऊन सूची दर्शवा एक पर्याय निवडा. आपण कोणतेही पॅनेल किंवा कोणतेही एक प्रदर्शित करणे निवडू शकता बुकमार्क , पृष्ठे , किंवा थर पॅनेल\nउघडण्याच्या दृश्यात पृष्ठांचे लेआउट निर्दिष्ट करण्यासाठी पृष्ठ लेआउट ड्रॉप-डाउन सूचीमधून पर्याय निवडा. द एकल पृष्ठ पर्याय एकच पृष्ठ प्रदर्शित करतो तोंड देत आहे पर्याय मुद्रित पुस्तक स्वरूपात पृष्ठे आणि सतत पर्याय पृष्ठांवर सतत स्क्रोलिंग सक्षम करते.\nसुरुवातीच्या दृश्यात पृष्ठांचे विस्तार निर्दिष्ट करण्यासाठी, मॅग्निफिकेशन ड्रॉप-डाउन सूचीमधून एक पर्याय निवडा. द फिट पृष्ठ पर्याय दस्तऐवजाचे स्वरूप वाढविते जेणेकरून पृष्ठ (किंवा दोन चेहरे असलेली पृष्ठे) दस्तऐवज विंडो भरेल. द फिट रुंदी पर्याय डॉक्युमेंटला मोठे करते जेणेकरून पृष्ठाची रुंदी दस्तऐवज विंडो भरेल. द फिट दृश्यमान पर्याय दस्तऐवजाचे स्वरूप वाढविते जेणेकरून पृष्ठाच्या सामग्रीच्या रुंदीमध्ये पृष्ठाच्या सीमेच्या रिक्त जागांसह, दस्तऐवज विंडो भरते.\nउघडण्याच्या दृश्यात दस्तऐवजाचे विशिष्ट पृष्ठ प्रदर्शित करण्यासाठी ओपन टू टेक्स्ट बॉक्समध्ये पेज नंबर टाइप करा.\nविंडो ऑप्शन विभागातील चेक बॉक्स निवडून तुम्ही सलामीच्या दृश्यात दस्तऐवज विंडोचे वर्तन निर्दिष्ट करू शकता. द प्रारंभिक पृष्ठावर विंडोचे आकार बदला कागदजत्र विंडो आधीपासूनच अधिकतम केली नसल्यास केवळ प्रारंभ पृष्ठाच्या आकारात बसण्यासाठी चेक बॉक्स दस्तऐवज विंडोचे आकार बदलते. द स्क्रीनवरील मध्यभागी विंडो स्क्रीनवर डॉक्युमेंट विंडो मध्यभागी ठेवते. द पूर्ण स्क्रीन मोडमध्ये उघडा चेक बॉक्स पूर्ण स्क्रीन मोडमध्ये दस्तऐवज उघडतो. वर पर्याय दाखवा ड्रॉप-डाऊन सूची दस्तऐवज विंडोच्या शीर्षक पट्टीवर दस्तऐवज शीर्षक किंवा दस्तऐवज फाइल नाव प्रदर्शित करण्यास सक्षम करते.\nयूजर इंटरफेस ऑप्शन्स विभागात चेक बॉक्स निवडून तुम्ही स्टेटस बारवरील मेनू बार, टूल बार आणि विंडो नियंत्रणे लपवू शकता. टीपः मेनू बार, टूल बार आणि विंडो नियंत्रणे लपविण्यामुळे दस्तऐवजाच्या वापरकर्त्यासाठी बर्‍याच अ‍ॅक्रोबॅट किंवा रीडर वैशिष्ट्ये अनुपलब्ध होतील.\nडॉक्युमेंट प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी ओके क्लिक करा.\nकागदजत्र गुणधर्मातील बदल जतन करण्यासाठी फाईल मेनूवर सेव्ह क्लिक करा. आपण प्रारंभिक दृश्यात केलेले बदल पुढील वेळी दस्तऐवज उघडल्यानंतर लागू केले जातील.\nमाझ्या पीडीएफ दर्शकास \"इनिशियल व्ह्यू\" टॅब का नाही\nआपण कदाचित पीडीएफ रीडर वापरत आहात, आपल्याला अ‍ॅडोब एक्रोबेट प्रो वापरण्याची आवश्यकता आहे.\nमी पृष्ठाच्या विशिष्ट भागात ते देखील उघडू शकतो\nहोय जेव्हा आपण बुकमार्क तयार करता तेव्हा पृष्ठ जेथे पाहिजे ते दर्शवू इच्छित तेथे स्थित करा, त्यानंतर ते जतन करा.\nटिप्पण्या टूलबार उघडण्यासह पीडीएफ स्वयंचलितपणे उघडण्यासाठी मी अ‍ॅक्रोबॅट प्रोफेशनलमध्ये डीफॉल्ट ओपनिंग व्ह्यू सेटिंग्स कशी सेव्ह करू\nसर्व पीडीएफ दस्तऐवजांसाठी उघडण्याचे दृश्य सेट करा (अ‍ॅडोब एक्रोबॅट प्रो डीसी वापरुन):\nप्रथम: काही यादृच्छिक पीडीएफ उघडा आणि आपल्याला हे कसे पाहिजे हे दृश्य समायोजित करा.\nसेकंद: संपादित करा -> प्राधान्ये -> \"कागदजत्र\" क्लिक करा -> \"दस्तऐवज पुन्हा उघडताना अंतिम दृश्य सेटिंग्ज पुनर्संचयित करा\" साठी चेकबॉक्स निवडा; \"ओके\" क्लिक करा; पूर्ण झाले\nपीडीएफ डॉक्युमेंटमध्ये फाईल कशी संलग्न करावीएपीए शैलीमध्ये ऑनलाईन पीडीएफ कसे सांगावेपीडीएफ कसे सांगावेपीडीएफ फाईल कॉम्प्रेस कशी करावीपीडीएफला वर्ड डॉक्युमेंटमध्ये कसे रुपांतरित करावेनवीन फाईलमध्ये पीडीएफ सामग्रीची कॉपी आणि पेस्ट कशी करावीबॅकवर्ड सुसंगत पीडीएफ कसे तयार करावेपीडीएफ कसे डाउनलोड करावेवेगवान अ‍ॅडोब पीडीएफ फायली कशी लोड करावीपीडीएफ फाइल आकार कमी कसा करावापीडीएफ फाईल सेव्ह कशी करावीपीडीएफ भाषांतर कसे करावेपूर्ण स्क्रीन दृश्यात पीडीएफ दस्तऐवज कसे पहावेअ‍ॅडोब एक्रोबॅटमधील टूलबारसह कसे कार्य करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Bmc-Prabhag-samiti.html", "date_download": "2020-09-27T19:25:09Z", "digest": "sha1:HD34TGII46QXKURBJVE5UFS24N4LL6LC", "length": 7618, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "८ प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुक बिनविरोध - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI ८ प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुक बिनविरोध\n८ प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुक बिनविरोध\nमुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समित्यांची निवडणूक गुरुवारी संपन्न झाल्या. त्यात भाजपाने ५ समित्यांचे अध्यक्षपद मिळविले होते. आज संपन्न झालेल्या ८ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यात शिवसेनेला ४ आणि भाजपाला ४ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळाले. एकूण १७ पैकी १६ प्रभाग समित्यांच्या निवडणूका संपन्न झाल्या असून त्यापैकी भाजपाला ९ तर शिवसेनेनला ७ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे. भाजपाला मिळालेल्या प्रभाग समित्यांमध्ये एक प्रभाग समितीवर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांची निवड झाली आहे.\nआज झालेल्या निवडणुकीत ‘जी/उत्तर’ प्रभाग समित�� अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्‍या मरिअम्‍माल मुथुरामलिंगाम थेवर, ‘एच/पूर्व आणि एच/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे सदानंद परब, ‘के/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे सुनिल यादव, ‘के/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे योगीराज दाभाडकर, ‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना पुरस्‍कृत अपक्ष नगरसेवक किरण ज्‍योतीराम लांडगे, ‘एम/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे राजेश ओमप्रकाश फुलवारीया, ‘एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्‍या रुपाली सुरेश आवळे, ‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्‍या सारि‍का मंगेश पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ‘जी/उत्तर’ प्रभाग, ‘एच/पूर्व’ आणि ‘एच/पश्चिम प्रभाग, ‘के/पूर्व’ प्रभाग, ‘के/पश्चिम’प्रभाग या ४ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामकाज सांभाळले, तर ‘एल’ प्रभाग, ‘एम/पश्चिम’ प्रभाग, ‘एन’ प्रभाग, ‘एस’ आणि ‘टी’ या ४ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले. उर्वरित ‘एम/पूर्व’ प्रभाग समितीची निवडणूक शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर या उपस्थित राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_740.html", "date_download": "2020-09-27T18:55:33Z", "digest": "sha1:PTAMFZMOY5LZMZIRVHC2RF4OSFQARUIC", "length": 17045, "nlines": 130, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "आईच्या गोडजेवणाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ; ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी व परिवाराचे सामाजिक भान - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : आईच्या गोडजेवणाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ; ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी व परिवाराचे सामाजिक भान", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nआईच्या गोडजेवणाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ; ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रश��ंत जोशी व परिवाराचे सामाजिक भान\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-\nपरळी येथील गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा ज्येष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांच्या पत्नी सौ. इंदुबाई जोशी यांचे दि. २ एप्रिल रोजी निधन झाले होते. क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत्या. परंतु, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्ती प्रसंगी सामाजिक भान राखून आपल्या आईच्या जोड जेवणावर होणारा खर्च कोरोनाग्रस्तांसाठीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे.\nया परिवारावर कोसळलेल्या दुःखात ऋणनिर्देश व्यक्त करताना सामाजिक भान जपण्याचा आदर्श जोशी कुटुंबियांनी सर्वांसमोर ठेवला आहे. आज त्यांच्या आईचा चौदावा दिवस आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गंगापूजनाचा (गोड जेवणाचा/उत्तर कार्य) कार्यक्रमाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी (कोविड-१९) ला देण्याचा निर्णय जोशी कुटुंबीयांनी घेतला आहे.\nप्रशांत जोशी हे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेले अनेक वर्ष काम करतात. सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना सामाजिक जाणिवांचे भान त्यांनी जपले आहे. देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या विपरीत परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख बाजूला सारत व पारंपरिक गोष्टींना फाटा देत आपल्या आईच्या गोड जेवणावर होणारा खर्च त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_660.html", "date_download": "2020-09-27T20:01:24Z", "digest": "sha1:HG7DPIBBEVUOFAVRPJU3RAWW3HON2JW2", "length": 16062, "nlines": 133, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश.", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nभारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश.\nपाथरी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाब���द च्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत पाथरी येथील\nमहात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी . विद्यालयाचा एकूण निकाल 94.11% लागला आहे . यातून यशाची परंपरा कायम राखली आहे.\nदिलीप शेषेराव गालफाडे या विद्यार्थ्यांने 83.40%\nगुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे कु निकीता पंडित गालफाडे 79.201 % घेऊन द्वितीय क्रमांक घेतला आहे तृतीय कु. वैष्णवी उध्दवराव पितळे 68. 20 टक्के व करण विजय जाधव 68 . 20 टक्के गुण प्राप्त केले आहेत .\nयशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी संस्थेचे सचिव तथा नगर सेवक तारेख खान दुर्राणी व माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुर्राणी नगर परिषदचे गटनेते जुनेद खान दुर्राणी व शेख साजिद सर , प्राचार्य तथा मुख्याध्यापक गणेश पितळे , शिक्षक वृंद जी. डी. पोपळघट. , सौ. पदमवार , बनकर एस. जी. झाडे बी.एन. प्राध्यापक वराडे , मोरे , संदीप पोपळघट , शेख मलिक , शाकेर , शेख जी.के. , चिद्रावार आर .बी ., शेख ए.एन. , पठाण एन.एम. , पाटील आर.बी. ,\nवैद्य , अब्दुल हसीब नामदेव गवारे यांनी कौतुक केले आहे .\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलत�� म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_97.html", "date_download": "2020-09-27T20:23:34Z", "digest": "sha1:LIZ2I3UMZUBTVZZN7RT6FFDGQ27KUJBC", "length": 16732, "nlines": 133, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "मांडगे यांनी स्वीकारले आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याचे पालकत्व - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : मांडगे यांनी स्वीकारले आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याचे पालकत्व", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nमांडगे यांनी स्वीकारले आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याचे पालकत्व\nशहरातील सेवासदन येथील विद्यार्थी\nहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे\nहिंगोली शहरात गेल्या तीन वर्षापासून सतत परिश्रमातून उभारण्यात आलेल्या सेवासदन येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्याचे पालकत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी स्वीकारले आहे\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सोय व्हावी व त्यांनी समाजात पुढे यावे यासाठी तीन वर्षापासून शहरातील विवेकानंद नगर येथे सेवासदन ची उभारणी दिव्यांग शिक्षिका मीरा कदम य��ंनी केली आहे जिल्ह्यात झालेल्या आत्महत्या बघता हे पाऊल कदम यांनी उचलले आहे दरवर्षी या ठिकाणी 30 ते 40 आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत आजकालच्या महागायक युगात विद्यार्थ्यांना सांभाळणे त्यांचे पालन पोषण करणे ही तारेवरची कसरत असताना देखील धनराज कदम व दिव्यांग शिक्षिका मीरा कदम ह्या कसरत करीत आहेत शिवसेनेचे बीड नांदेड हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी एका विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून सेवासदन ला हातभार लावला आहे यांच्या या कार्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व या कार्यामुळे इतर समाजातील थोर व्यक्तींनी सेवासदन साठी हात पुढे करावेत असे बोलताना मांडगे यांनी व्यक्त केले आहे विद्यार्थ्यांच्या संगोपनासाठी मांडगे यांनी एकवीस हजार रुपयाची प्रथम मदत म्हणून सेवासदन ला सुपूर्त केली आहे यावेळी परमेश्वर मांडगे लिंबाजी पठाडे धनराज कदम मीरा कदम आदींची उपस्थिती होती\nतेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80/videos", "date_download": "2020-09-27T21:35:02Z", "digest": "sha1:MBAXPLY3KL7KJSAGVPGRQFGAWXPRRHNA", "length": 3722, "nlines": 64, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअर्शद वारसी म्हणतो डेढ इश्कियांच्या अपयशाला माधुरी, हुमा जबाबदार\nपोश्टर बॉइजमध्ये बॉबी देओल, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी\nप्रेक्षकांना 'मुन्नाभाई एमबीबीएस ३' आवडेल : अर्शद वारसी\n'जॉली एलएलबी २' च्या स्क्रीनिंगसाठी अक्षयकुमारसोबत अर्शद वारसी\nपाहाः पुरानी पिक्चरसोबत अर्शद वारसी\n'मुन्नाभाई ३' मध्ये अर्शद वारसी ऐवजी आमिर खान\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/harvesting-and-storage-techniques-of-summer-onion-crop/", "date_download": "2020-09-27T18:57:59Z", "digest": "sha1:UNKLSXWMY3PPJOLYRZ2WQRISSNHZCLNN", "length": 18876, "nlines": 108, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "उन्हाळी कांदा पिकाची काढणी व साठवणूक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nउन्हाळी कांदा पिकाची काढणी व साठवणूक\nभाजीपाला पिकांच्या उत्पादनात भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला पिकांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके इ. मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे मानवी आहारामध्ये भाजीपाला पिकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. भाजीपाला पिकांचे प्रती हेक्टर मिळणारे जास्त उत्पादन, काढणीसाठी लागणारा कमी कालावधी, दिवसेंदिवस देशांतर्गत व परदेशात वाढणारी मागणी इ. कारणामुळे भाजीपाला पिके शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.\nकांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, किडरोग व्यवस्थापन इ. बाबींना जसे अनन्यसाधारण महत्व आहे तसेच कांदा पिकाची योग्य परिपक्वतेला काढणी करणे व योग्यप्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्वाचे आहे.\nस्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी उन्हाळी कांद्याची साठवणूक करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे टप्या टप्याने कांदा विक्री करणे शक्य होऊन आर्थिक फायदा मिळू शकतो.\nखरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे योग्य पद्धतीने साठ्विल्यास जातीपरत्वे पाच महिने टिकतात. एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात. त्यामुळे योग्य जातींची निवड महत्वाची ठरते.\n२. खते आणि पाणी नियोजन:\nलागवडी आधी माती परीक्षण करणे महत्वाचे आहे. त्यानुसार मुख्य व सुक्ष्मअन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन करावे. खतांची मात्रा, प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर खूप परिणाम होतो. सर्व नत्रयुक्त खते लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात व कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवण क्षमता वाढते.\nगंधकासाठी अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते; परंतु अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात, तेव्हा गंधकासाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे हे साठवण चांगली होण्यासाठी आवश्‍यक आहे.\nपाणी देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. कांदा पिकाला पाणी कमी; परंतु नियमित लागते. कांदा पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन फायदेशीर ठरते. काढणीअगोदर जमिनीच्या प्रकारानुसार २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. त्यानंतर पात पिवळी पडून कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.\nकाढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल. अशाप्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशाप्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.\nबऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते, त्यामुळे कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.\nचांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.\nसाठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे. नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी.\nचाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.\nसिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते. चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.\n४. साठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी\nचाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. कांदा साठविण्याआधी एक दिवस अगोदर चाळीत बुरशीनाशकाची फवारणी करून निर्जंतुक करावी, तसेच कांदे टाकताना जास्त उंचावरून टाकू नये. पावसाळ्यात बाजूने कांदे ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.\nअशाप्रकारे कांदा पिकाची योग्यप्रकारे काढणी करून काळजीपूर्वक साठवणूक केल्यास कांदा जास्त दिवस टिकून जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यास मदत होईल.\n(कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)\nonion onion harvesting onion storage कांदा कांदा लागवड कांदा साठवणूक कांदाचाळ kandachawl ॲबसेसिक ॲसिड Abscisic acid\nकलिंगड शेती : काढणीनंतर कशी घ्याल पिकाची काळजी\nसिताफळ बागातील कीड व्यवस्थापन ; जाणून घ्या\nडाळिंब फळांची काढणी अन् प्रक्रिया युक्त पदार्थ व साठवणूक\nशास्त्रज्ञांना सापडला केळीवरील पनामाचा इलाज; केळी उत्पादकांची चिंता मिटणार\nआंबा अन् पपईवरील बुरशीवर कसा कराल उपाय\nजादा पावसामुळे राज्यातील फळपिके संकटात\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ngo-moves-supreme-court-challenging-the-bombay-hc-order-on-the-film-udta-punjab-1251622/", "date_download": "2020-09-27T19:10:03Z", "digest": "sha1:F6LSFDFZ6I5TMMAIISTOTTCYX7KN4H5R", "length": 10842, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात\n‘उडता पंजाब’वरून पंजाबमधील स्वयंसेवी संस्था सुप्रीम कोर्टात\nया याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.\nगेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला उडता पंजाब या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.\n‘उडता पंजाब’ या चित्रपटातील एक दृश्य वगळण्यासह सुधारित वैधानिक इशारा देण्याचे स्पष्ट करीत चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दाखवत चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्ड) तडाखा दिला होता. तसेच ४८ तासांमध्ये चित्रपटाला नवे प्रमाणपत्र उपलब्ध करण्याचे आदेशही न्यायालयाने मंडळाला दिले. चित्रपटाची प्रसिद्धी- वितरणावर निर्मात्यांनी कोटय़वधी रुपये खर्च केलेले आहेत, असे नमूद करीत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची मंडळाची मागणीही उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या सर्व पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 दिघ्यातील बेकायदा इमारतींच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती\n2 Facebook launches suicide prevention tools:आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकचे नवे टूल\n3 Polio virus Found: हैदराबादमध्ये मैलापाण्यात आढळला पोलिओचा विषाणू\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/arvind-kejriwal/11", "date_download": "2020-09-27T21:28:52Z", "digest": "sha1:DQHUBJAWOGUHAWPIAWG3UKUXLTM35MUB", "length": 6244, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट कर���.\nमुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलं १०४ बसचं उद्धाटन\nदिल्लीत १०० मोहल्ल्यात क्लिनिकचे उद्धाटन\nदिल्ली: ४ नोव्हेंबरपासून 'सम-विषम'पुन्हा सुरू\nदिव्यांगांना सम-विषम योजनेतून सूटः अरविंद केजरीवाल\nहरयाणाचा १२ वर्षाचा पत्रकार; घेतल्या १०० मुलाखती\nबेकायदा स्थलांतरामुळे दिल्लीत ८० टक्के गुन्हेः मनोज तिवारी\nखासगी सीएनजी वाहनांना सम-विषममधून सूट नाहीः अरविंद केजरीवाल\nआंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेला जाण्यास केजरीवालांना केंद्राची मनाई\nकेजरीवाल यांच्या डेन्मार्क दौऱ्याला मंजुरी नाही\nकाँग्रेस नेते प्रल्हाद सिंग यांचा आपमध्ये प्रवेश\nदिल्लीः द्वारका परिसरात डीडीए उभारणार ३०० कोटींचा प्रकल्प\n'दिल्ली मेट्रो ग्रे लाइन'चे उद्घाटन\nदिल्लीत सुरु होणार क्रीडा विद्यापीठ\nदिल्ली: प्लास्टिक बंदीबाबत अद्यापही संभ्रम\nकोणालाही दिल्लीत उपचार नाकारले नाहीतः केजरीवाल\nदिल्लीः द्वारका-नजाफगड दरम्यान ४ ऑक्टोबरपासून मेट्रो\nमनोज तिवारी यांची अरविंद केजरीवालांवर टीका\nदिल्लीमध्ये एक लाखांपर्यंतचे उपचार मोफतः अरविंद केजरीवाल\nदिल्ली विधानसभेसाठी आप तयार; डिसेंबरमध्ये बिगूल वाजण्याची शक्यता\nदिल्लीत २०० युनीटपर्यंत वीज मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nदिल्ली सरकार स्वस्त दरात कांदा विकणार: केजरीवाल\nसम-विषम: आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी करणार परिणामाचा अभ्यास\nदिल्लीः दिल्लीतील सम-विषम धोरणाविरोधात राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका दाखल\nदेशात दिल्लीतील या शाळा अव्वल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95_(%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9)", "date_download": "2020-09-27T19:34:06Z", "digest": "sha1:KKUCN4ZJJY7WDZD2NEW4BRI5IR2BFJ7Q", "length": 10671, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जंबुक (तारकासमूह) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजंबुक उत्तर खगोलार्धातील एक अंधुक तारकासमूह आहे. त्याला इंग्रजीमध्ये Vulpecula (व्हुल्पेक्युला) म्हणतात. तो एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ \"लहान कोल्हा\" आहे. सतराव्या शतकात पहिल्यांदा त्याची रचना करण्यात आली होती.\nजंबुक मधील ता��्यांची नावे\n२६८ चौ. अंश. (५५वा)\n३.००m पेक्षा तेजस्वी तारे\n१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे\n(३३.५४ ly, १०.२८ pc)\n+९०° आणि −५५° या अक्षांशामध्ये दिसतो.\nसप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.\n१.२ दूर अंतराळातील वस्तू\nनुसत्या डोळ्यांनी दिसणारे जंबुकमधील तारे\nया तारकासमूहात ४थ्या दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी एकही तारा नाही. अल्फा व्हुल्पेक्युले हा ४.४४ दृश्यप्रतीचा लाल राक्षसी तारा जंबुकमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. तो पृथ्वीपासून २९७ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.\n१९६७ साली केंब्रिजमध्ये जोसेलिन बेल यांनी ॲंटोनी हेविश यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआर बी१९१९+२१ या सर्वात पहिल्या पल्सारचा शोध लावला. क्वेसारपासून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध घेत असताना त्यांना १.३३७३ सेकंद अंतराने वारंवार येणारी स्पंदने आढळली.[१] हे सिग्नल सौर दिवसाऐवजी सायडेरिअल दिवसाच्या कालावधीने पुन्हा येत असल्याने त्यांचे उत्पत्तीस्थान पृथ्वीवर नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटी हे सिग्नल वेगाने फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यामुळे निर्माण होत असल्याचे आढळले. पहिल्या पल्सारच्या शोधानंतर पंधरा वर्षांनी पीएसआर बी१९३७+२१ या पहिल्या मिलीसेकंद पल्सारचा शोधदेखील जंबुकमध्येच लागला.[२]\nजंबुकमध्ये एचडी १८९७३३बी हा पृथ्वीपासून सर्वात जवळील परग्रहांपैकी एक परग्रह आहे. स्पिट्झर अवकाश दुर्बीण सध्या त्याचे निरीक्षण करत आहे. या ग्रहाच्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ असल्याचे आढळून आले आहे. या ग्रहाचे तापमान १०००° सेल्सिअसपेक्षा जास्त जात असल्याने तो वास्तव्ययोग्य नाही. असे असले तरी, भविष्यात एखाद्या पृथ्वीसदृश ग्रहावर जीवनासाठी आवश्यक असलेले पाणी सापडण्याची शक्यता वाढली आहे.\nदूर अंतराळातील वस्तूसंपादन करा\nडम्बेल तेजोमेघ (एम२७), एक मोठा तेजस्वी ग्रहीय तेजोमेघ आहे. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिए यांनी १७६४ साली त्याचा शोध लावला होता आणि त्याच्या प्रकारची पहिलीच वस्तू असे त्याचे वर्णन केले होते. एखाद्या चांगल्या द्विनेत्रीने त्याला पाहता येऊ शकते.\nजंबुकमधील हेन २-४३७ ग्रहीय तेजोमेघ.[३]\nएनजीसी ७०५२ एक एज-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे. ती पृथ्वीपासून २१.४ कोटी प्रकाश-वर्ष अंतरावर आहे. तिच्यामध्ये ३७०० प्रकाश-वर्ष व्यासाची धुळयुक्त तबकडी आहे. तिच्या केंद्रस्थानी ३० कोटी सौर वस्तुमानाचे कृष्णविवर आहे. खगोलशास्त्रज्ञ असा तर्क करतात की केंद्रीय तबकडी एक लहान दीर्घिका एनजीसी ७०५२ मध्ये विलीन झाल्यानंतरचे अवषेश आहेत. दीर्घिकेमधून फवारे निघताना दिसू शकतात आणि ती रेडिओ लहरींमध्ये अतिशय प्रकाशमान दिसते. याचा अर्थ तिचे रेडिओ दीर्घिका असेही वर्गीकरण केले जाते.[४]\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arunoday2010.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2020-09-27T20:33:58Z", "digest": "sha1:5RFUMYO5PG6KAVNO5NFEPVNPYTVQ7PKU", "length": 2370, "nlines": 63, "source_domain": "arunoday2010.blogspot.com", "title": "अरुणोदय: “तो”", "raw_content": "\nअज्ञानाच्या अंधारात प्रकाशाचा नवा किरण......\nया ब्लॉगशी मैत्री करा\nई-मेल ने लेखन मागवा\nमी नटून थटून बाहेर पडले\nआणि ‘तो’ अचानक आला.\n‘तो’ येण्याची चिन्हे असती दिसली\nतर मी आनंदाने स्वागत केले असते\n‘तो’ असा अचानक आला\nम्हणूनच होता फार राग आला.\nत्याच्या जाण्याची वाट पाहिली\nपण ‘तो’ जायलाच तयार नव्हता\nत्यावेळी मी काय करणार \nकाहीच इलाज चालत नव्हता\nकारण तो तर ‘वळवाचा’ पाऊस होता.\nया ब्लोगचे सर्व अधिकार सुरक्षित आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/bold-photoshoot-body-type-models-photographer/", "date_download": "2020-09-27T21:17:53Z", "digest": "sha1:NMBBGD5MLSDHGR4SHZJMC7LRPWHG4P2Q", "length": 12340, "nlines": 98, "source_domain": "boldnews24.com", "title": "'न्यूड' फोटोशुटमध्ये काय काय होतं ? मॉडेलनं सांगितला अनुभव | bold photoshoot body type models photographer", "raw_content": "\n‘न्यूड’ फोटोशुटमध्ये काय काय होतं \nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : अभिनेत्री कियारा आडणावी, भूमी पेडणेकर, सनी लिओनी याचं न्यूड फोटोशुट नुकतंच सोशलवर व्हायरल होताना दिसलं. वरवर सुंदर वाटणाऱ्या या फोटोशुटमधील सत्य काही औरच असतं. एका न्यूड किंवा टॉपलेस फोटोशुटसाठी मॉडेलला कोण-कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे का. एका मॉडेलनं याबाबत स��ंगितलं आहे. सोशलवरून तिनं आपला अनुभव सांगितला आहे. 10 वर्षांपूर्वीच्या एका फोटोशुटमुळे ती आतून किती खचली होती हे तिनं सांगितलं आहे. या दरम्यान आपल्यावर होणाऱ्या कमेंट किती वेदना देतात हे तिनं सांगितलं आहे.\nमॉडेल म्हणते, “लोकांना वाटतं की, किती सहज फोटो काढला आहे. परंतु कॅमेऱ्यासमोर कपडे काढून शॉट देणं एवढं सोपं नसतं. 10 वर्षांपूर्वी मी मॅगेझिनमध्ये काम करत होती. मॅगेझिनच्या एडिटरला त्या महिलांवर एक स्टोरी करायची होती ज्या आपल्या स्किन आणि बॉडीला घेऊन बिंधास्त असतात. खासकरून हे फोटोशुट 30 वर्षीय महिलांवर होतं. माझी हेल्त चांगली होती. मी फिट आणि स्ट्राँग होते माझी कंबरही नाजूक होती.”\nपुढे बोलताना मॉडेल सांगते, “मला माझ्या बॉडीचे काही फीचर्स आवडत नव्हते. तरीही मी माझ्या बॉडीला घेऊन बिंधास्त होते आणि मला चांगलं वाटायचं. जेव्हा मला न्यूड फोटोशुटसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी होकार दिला. मला माहिती होतं की, 10 वर्षांनंतर मला या निर्णयानं आनंद मिळणार आहे. फोटोशुटच्या दिवशी मी नव्हर्स आणि उत्साहीदेखील होते. आर्ट डायरेक्टर आणि फोटोग्राफर थोडी चर्चा करत होते. दोघीही महिला होत्या.”\nमॉडेल सांगते, “मी त्यांच्यासमोर नेकेड उभी होते. ते खाली पासून वरपर्यंत पहात होते. त्या दोघी बोलत होत्या की, माझी कंबर इथून थोडी जास्त बारीक आहे. काही बॉडी पार्ट्स शेपमध्ये नाहीत. ती मला सांगत होती की, मला काय दाखवायचं आहे काय लपवायचं आहे. परंतु बोलताना त्या ज्या पद्धतीनं हसत होत्या त्यामुळे मी पूर्णपणे आतून तुटले होते.”\nमॉडेल म्हणाली, “मी चांगलं देण्याचा प्रयत्न करत होते. मला त्यांनी काऊचवर झोपायला सांगितलं. मी झोपल्यावर त्या म्हणाल्या की, हे असं नाही चालणार मला वारंवार पोज चेंज करायला सांगत होत्या. अखेर त्यांना परफेक्ट शॉट मिळाला.” मॉडेल सांगते की, “मी तुम्हाला हे सगळं यासाठी सांगत आहे जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर किंवा मॅगेझिनमध्ये मॉडेल्सचे न्यूड, स्विमसूट किंवा शॉर्ट्समध्ये फोटो पाहता तेव्हा तुम्हाला लक्षात यावं हे एवढंही सोपं नाही. हे फोटोशुट तुम्हाला तुमच्याच बॉडीबद्दल अस्वस्थ करतं. सर्वांची बॉडी आणि साईज वेगळी असते. सगळ्यांनाच फोटोशुटमध्ये फिट केलं जाऊ शकत नाही. फोटोशुटदरम्यान केले गेलेल्या कमेंटमुळे आत्मविश्वास ढासळतो. या कमेंट आयुष्यभर ��क्षात राहतात.”\n‘बेबो’ करीनाच्या ट्रॅडिशनल फोटोशुटची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ \n‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा डान्स व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \nसुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा ट्रेलर पाहून खूपच...\nतलाकच्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी...\nसुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले- ‘माझा...\n2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का \nसतत कंडोमचा वापर केल्यानं निर्माण होऊ शकतात ‘हे’...\nखूपच गरीबीत गेलंय रश्मी देसाईचं ‘बालपण’ \nकोरोनाग्रस्त असाल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर...\n‘फीमेल कंडोम’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का \n‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या नादात हजारो लोकांचं कोटींचं...\nगुलाबी थंडीत ‘SEX’ साठी बेस्ट वेळ कोणती \n60 व्या वर्षीदेखील पार्टनरला करू शकता ‘संतुष्ट’, घरीच...\n‘या’ 4 गोष्टींवरून समजून जा की ती तुमच्यावर...\nमाऊथ फ्रेशनर, मिंट, च्युइंगम खात असाल तर सावधान...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/team-indias-star-cricketer-to-make-film-debut/", "date_download": "2020-09-27T19:13:18Z", "digest": "sha1:EQD2PNBZIPIYSYJEZQT2XTXARKVFQ6SO", "length": 6998, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर करणार चित्रपट सृष्टीत पदार्पण", "raw_content": "\nशेतकऱ्या���साठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nटीम इंडियाचा स्टार क्रिकेटर करणार चित्रपट सृष्टीत पदार्पण\nमुंबई : भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. यात पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अर्जुन याच्यासोबत स्वत: हरभजनही दिसत आहे. हरभजन लवकरच चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या डेब्यू चित्रपटाचे हे पोस्टर आहे.\n१७० कामगारांना घरी जाण्यसाठी सोनूने केली खास चार्टर्ड विमानाची सोय\nहरभजन सिंगने नुकताच सोशल मीडियावर तो भूमिका करत असलेल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तमिळ भाषेत असलेल्या ‘फ्रेंडशिप’ नावाच्या चित्रपटात तो आपले नशीब आजमावत आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी आणि पंजाबी भाषेत देखील या चित्रपटाचे डबिंग करून ‘रिलीज’ करण्यात येणार आहे.\nजॉन पॉल राज आणि श्याम सूर्या हे दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन देखील भूमिका करत आहे. या चित्रपटात हरभजन सिंगची काय भूमिका आहे हे अद्याप कळू शकले नाही. पण पोस्टरवर त्याचे चित्र असल्याने कदाचित त्याला देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली असावी असा अंदाज बांधला जात आहे.\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अप��क्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2012/05/blog-post_16.html", "date_download": "2020-09-27T20:46:24Z", "digest": "sha1:7F4VRNBQJPNHISCC5ZT3WL2AAKGLURLK", "length": 18913, "nlines": 90, "source_domain": "www.berkya.com", "title": "लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाचं अतिशय फालतू सदर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यालोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाचं अतिशय फालतू सदर\nलोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाचं अतिशय फालतू सदर\nबेरक्या उर्फ नारद - बुधवार, मे १६, २०१२\nलोकसत्तामध्ये गेल्या काही महिन्यांपासून 'वाचावे नेटके' नावाचं एक अतिशय फालतू सदर संपादकीय पानावर सुरु झालेलं आहे. ब्लॉग्जच्या ओळखी करून देण्याच्या नावावर या सदरात ब्लॉगर्सना यथेच्छ लाथाळी केली जाते. आणि त्याहीउपर म्हणजे अतिशय विचित्र आणि अगम्य भाषेत लेख लिहिलेले असतात. मागे एकदा समस्त स्त्री ब्लॉगर्सच्या लिखाणावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली गेली होती. काही आठवड्यांपूर्वी अगदी विनाकारण, काहीएक संबंध नसताना माझ्या ब्लॉगवर (www.harkatnay.com) आणि महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर (www.kayvatelte.com) वैयक्तिक चिखलफेक झाली. मी त्याला माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिलं. त्यानंतर काही आठवडे आडून आडून आणि गेल्या सोमवारी पुन्हा एकदा थेट माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन टोमणे मारले गेले. हे सगळं का चालू आहे याची मला कल्पना नाही पण चालू आहे एवढं खरं. गेल्या सोमवारच्या प्रकारानंतर मी संपादक गिरीश कुबेर यांना पत्र लिहिलं आणि तेच पत्र माझ्या ब्लॉगवरही टाकलं. त्या पत्रात मी खुलासेवारपणे त्यांच्या सदरातून माझ्या ब्लॉगला कसे टोमणे मारले गेले आहेत आणि एकूणच मराठी ब्लॉगर्सना वेळोवेळी कशी नावं ठेवली गेली आहेत याचे सगळे पुरावे दिले. कहर म्हणजे संपादकीय पानावर मिरवणाऱ्या या स्तंभात 'च्यायला' आणि 'बुडाखाली' यासारखे वृत्तपत्रीय भाषेला न शोभणारे शब्द राजरोसपणे वापरले गेले आहेत. असो.\nगिरीश कुबेरांना लिहिलेलं पत्र माझ्या ब्लॉगवर या दुव्यावर वाचता येईल. त्याखालच्या प्रतिक्रियाही नक्की वाचा म्हणजे सर्वसामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया लक्षात येतील. वृत्तपत्र आणि पत्रकार यांना 'बेरक्या' च वठणीवर आणू शकतो अशी कीर्���ी ऐकून असल्याने तुम्हाला मेल करतो आहे. तुम्हाला जे काही शक्य होईल ते करावे ही विनंती. धन्यवाद.\nलोकसत्ता मधे दर सोमवारी वाचावे नेटके हे सदर लिहिले जाते. लिहिणारा टोपण नावाने लिहीतो,अभिनव गुप्त. ह्याचे खरे नांव काय आहे ते माहिती नाही,\nसध्या हा माणूस अगदी अगम्य भाषेत काहीतरी लिहून वैयक्तिक टिपण्या करतोय ब्लॉगर्स वर. त्यातल्या त्यात हेरंब ओक आणि मी त्याच्या खास शुटींग टार्गेट वर आहे. एक पत्र पाठवलं होतं गिरिश कुबेरला, पण त्याने पण त्या पत्राचा उपयोग बातमीत अतिशय वाईट रितीने करून घेतला.\nत्याला उत्तर म्हणून एक लेख लिहिला होता काय वाटेल ते ब्लॉग वर, \" कुरकुरे\" नावाचा.\nया लेखानंतर त्याचे असे वागणे थांबेल असे वाटले होते पण , नंतरही त्याच्या सदरा मधे विक्षिप्तपणे माझ्यावर आणि हेरंब वर कॉमेंट्स करत असतोच.\nनुकतेच एक पत्र मी आणि हेरंबने पण गिरीश कुबेरांना पाठवले. त्यालाही उत्तर दिलेले नाही गिरीश कुबेरांनी\nहे सगळं करण्यामागचा त्यांचा उद्देश टीआरपी मिळवणे आहे असे दिसते. आमच्या वर टीका केली की मग आम्ही त्यावर उत्तर देणारच, आणि त्याच्या सदराला प्रसिद्धी वाढणार आणि वाचक मिळणार..सगळं काही टीआरपी साठी करताहेत कुबेर आणि तो अभिनव गुप्त. वाचक मिळवण्यासाठी लोकसत्ताला या पातळीवर यावं लागतंय\n त्यावर पुन्हा पुन्हा आम्ही लिहिलं< तर त्याची प्रसिद्धी वाढते, नाही लिहिलं तर तो जास्तच सोकावतोय.\nबेरक्या काही मदत करू शकेल का\nगिरीश कुबेरांना लिहिलेले पत्र खालीजोडलेले आहे.\nश्री गिरीश कुबेर यांस,\nमी तुम्हाला लिहिलेले वैय्यक्तिक पत्र तुम्ही पेपर मधे ज्या पद्धतिने\nवापरले , त्यावर मला काही म्हणावयाचे नाही. फक्त तो तुम्ही माझ्या\nकंबरेखाली केलेला वार होता एवढेच मला सांगावेसे वाटते. वैयक्तिक पत्र\nपाठवल्यावर वैय्यक्तिक उत्तर अपेक्षित असते, पण कदाचित तुम्हाला तसे\nतसेच त्या नंतर ( म्हणजे माझ्या पत्रानंतर) सुध्दा त्या अभिगुप्तला\nत्याच्यावर आणि हेरंब वर वैय्याक्तिक टीका करण्यापासून रहावले नाही.\nदुसऱ्या आणि नंतरच्या आठवड्यात पण वैय्यक्तिक टिका केलेली आहे.\nतुमच्या बद्दल एक अर्थशास्त्राचा गाढा अभ्यासक आणि चांगला लेखक म्हणून\nएक आदर होता/अजूनही थोडा शिल्लक आहे. ज्या तऱ्हेने तुम्ही अभिगुप्तला\nसपोर्ट करीत आहात ,त्याच प्रकारे सुरु राहिले तर कदाचित तो पण फ��र काळ\nज्या प्रमाणे माझे पत्र तुम्ही प्रसिद्ध केलेत, तसेच हेरंब ओक ने\nतुम्हाला एक ओपन लेटर लिहिले आहे,त्याची लिक इथे देतोय.हे पत्र आणि\nत्यावरच्या प्रतिक्रिया जर तुम्ही वाचावे नेटके मधे छापल्या तर ते सदर\nसध्या ज्या तऱ्हेने सदर जात आहे त्या पेक्षा निश्चितच वाचनिय़ होईल. जर\nतुमची खरच हिम्मत असेल छापा ते पत्र जसेच्या तसे.. कॉमेंट्स पण छापल्या\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-is-in-9-position-in-process-industry-1329612/", "date_download": "2020-09-27T21:04:49Z", "digest": "sha1:6B472YB2SKBQE54JL5666CZMOQE35WV2", "length": 11637, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra is in 9 position in process industry | उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nउद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर\nउद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर\nआंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमां���ावर आहेत.\nउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा, तसेच व्यवसाय सुरू करण्याची पद्धती सोपी व सहज करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे. आंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.\nकेंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन) ने सोमवारी उद्योग व्यासायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात महाराष्ट्राला ९ क्रमांकावर दर्शविण्यात आले आहे.\nकधीकाळी पहिल्या क्रमांकवर असलेल्या गुजरातचीही घसरण झाली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात पहिल्या स्थानावर होते, हे येथे उल्लेखनीय. केंद्र सरकारने ३४० निकष लक्षात घेऊन ही राज्याची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांना ९८.७८ टक्के गुण मिळाले. जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. छत्तीसगड चौथ्या स्थानावर कायम आहे.\nराज्य सरकारने राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी म्हणून उद्योगक्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांची संख्याही कमी केली असून एक खिडकी योजनाही सुरू केली आहे. मात्र, तरीही राज्य या क्रमावरीत पहिल्या पाचमध्येही येऊ शकले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nअशी आहे राज्यांची क्रमवारी\n१) तेलंगणा, आंध्रप्रदेश २) गुजरात ३) छत्तीसगड ४) मध्यप्रदेश ५) हरियाणा ६) झारखंड ७) राजस्थान ८) उत्तराखंड ९) महाराष्ट्र\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांन�� रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ३८.५० रूपयांनी महागला\n2 VIDEO: दहशतवाद्यांकडे मिळाला चाकू, पोलिसांच्या चकमकीवर अनेकांचे प्रश्नचिन्ह\n3 कैद्यांकडे इतके चांगले कपडे आले कुठून\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/03/blog-post_09.html", "date_download": "2020-09-27T20:54:36Z", "digest": "sha1:DPVFWIBFRHC2NIBUN2PLYMKOAGKTJG32", "length": 6675, "nlines": 98, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: मी खिन्न गीत गाता...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nमी खिन्न गीत गाता...\nमी खिन्न गीत गाता त्या कोण रोधिताहे\nआता मना कळे की आनंद येत आहे\nमी व्यर्थ या विराण्या छेडीत,गात आलो\nचित्तातल्या झर्‍याचा उलटा स्वभाव आहे\nया कातळामधूनी, गर्भातूनी मनाच्या\nआनंद अमृताचा वर्षाव होत आहे\nसृष्टीच मोर झाली, उत्फुल्ल हे पिसारे\nडोळे मिटून घेणे हे पाप होत आहे\nवारा फिरे सुखाचा अन् चांदणे दिगंती\n'मी या जगात आहे', हे हेच सौख्य आहे\nकवी - मा. शंकर वैद्य\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nकोण जाणे कोण हे जवळून गेले\nएकदा आहे तुला भेटायचे\nनाही आज सुचत काही\nमी खिन्न गीत गाता...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/5003", "date_download": "2020-09-27T19:53:55Z", "digest": "sha1:O37R6N4W7KNX5GZF3344BY6HC3TQT6PZ", "length": 12247, "nlines": 146, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"संदीप खरे'ज वर्ल्ड\" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\n\"संदीप खरे'ज वर्ल्ड\" : संदीप खरे mobile app द्वारे तुमच्या भेटीला\nस्मार्ट्फोनच्या या जमान्यात, आपल्या रोजच्या आयुष्यात, वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात, मोबाईल apps ही गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे.\nनवीन तंत्रज्ञानाच्या या काळात जगभर पसरलेल्या सर्व रसिक मित्रांपर्यंत कवी संदीप खरे यांना त्यांच्या कविता सहजरीत्या पोहोचवता आल्या पाहिजेत असा एक उद्देश आहे . तसंच आपल्या आवडत्या कलाकाराची कला सहजरित्या अनुभवता येणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट चाहत्यांना नाही.\nहे करत असताना त्या कलाकाराच्या कामाची कदर करण्यासाठी , रसिक चाहत्यांनी अगदी थोडके पैसे खर्च करून त्याच्या कलेला दाद द्यावी असंही उद्दिष्ट मनाशी आहे. म्हणूनच संदीप खरे आणि Innovative Mobile Systems ह्यांनी एकत्रित रित्या एक नवीन app बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या app चे नाव आहे \"Sandeep Khare's World\"\nया App मध्ये कवितांची पार्श्वभूमी सांगत, त्यामागची विचारधारा समजावत , संदीप खरे त्यांच्या कविता आपल्याला हलकेच उलगडून दाखवतात. खास तुमच्यासाठी ह्या App मध्ये कवितेचे शब्द (Lyrics) देखिल सामावलेले आहेत.\nहे app विनामूल्य ( free download ) उपलब्ध आहे. त��यामधे संदीप खरे ह्यांच्या दोन कविता सस्नेह भेट म्हणून विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सध्या एकच कवितासंग्रह सशुल्क (In-App Purchase) उपलब्ध आहे परंतु लवकरच आणखीही कवितासंग्रह उपलब्ध होणार आहेत.\nखालील लिंक्स वापरून तुम्हाला हे अ‍ॅप आपल्या फोनवर इन्स्टॉल करून घेता येईल.\nकवितांची पुस्तकं जरी उपलब्ध असली तरी नवीन काळाला अनुसरून डिजिटल माध्यमाद्वारे कविता कधीही ऐकण्याची ही सोय लोकांना आवडेल असा विश्वास आम्हाला वाटतो. हे माध्यम जरी काही जणांच्यासाठी नवीन असलं, तरी अशाप्रकारे online खरेदी हा अत्यंत सोयीचा प्रकार आहे. या app च्या निमित्ताने अनेक लोकांचं लक्ष जर या माध्यमाकडे वळलं तर रसिक प्रेक्षकांची जशी सोय होईल तसाच इतर नवोदित किंवा अनुभवी कलाकारांना हा मार्ग वापरणं सोयीचं जाईल.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nमराठीतल्या प्रस्थापितांनी तंत्रज्ञानाची दखल घेणे ही गोष्ट स्वागतार्ह वाटते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nएके काळी आम्ही 'दिवस असे\nएके काळी आम्ही 'दिवस असे की','मन तळ्यात मळ्यात','तुम्ही म्हणाल तसं' वगैरे गाणी म्हणत प्रवास करत असू ते दिवस आठवले. असतात आयुष्यात एकेक फेजा\n(किंवा, सावरकरी टंकांत, अीअीअीअीअीअीअीअीअीअी\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज��य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kalam-35a-juna-rag-aalavane-suru", "date_download": "2020-09-27T19:39:28Z", "digest": "sha1:TTUSVL5HSX2P7H3R4J6HKUHYCC75FCKB", "length": 26803, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू! - द वायर मराठी", "raw_content": "\nकलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू\nजम्मू व काश्मीर संदर्भातील कलम ३५(अ) प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असतानाही, भाजपने या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याची वाट न पाहता, जम्मू व काश्मीरच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खळबळजनक विधाने केली आहेत. त्यावर काश्मीरी नेतृत्वाकडून संतप्त प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते व तसे झालेही.\nपुन्हा सत्तेवर आल्यावर भाजप घटनेतील कलम ३७० आणि ३५(अ) बद्दल आपला जुनाच राग आळवायला सुरुवात केली आहे. भाजपाला ‘काश्मीर खरेच भारतात हवा आहे का’ हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. अशा मागण्या केल्या की काश्मीरमधील जनमानस अविश्वासाने भरून जाते आणि उद्रेक वाढतो हे त्यांना माहिती आहे. पण काश्मीरच्या सामान्य माणसाला डिवचायचे उद्योग काही कमी होत नाहीत.\nनागरिकांमध्ये कोणताही अविश्वास अथवा संशय निर्माण होणार नाही, आणि चर्चा व अविरत संवादानेच प्रश्न सुटू शकतात याचे भान केंद्रीय नेतृत्वाला नाही. आपल्याला जे रेटायचे आहे तेच आधी कोणत्यातरी दुय्यम नेत्याकडून वदवून घ्यायचे आणि वाद निर्माण करायचा, ही खास भाजप शैली दुसऱ्या टर्ममधेही कायम राहिली आहे.\n“कलम ३७० आणि ३५(अ) लवकरात लवकर रद्द करण्याची भूमिका आपल्या पक्षाची आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित म्हणून आलेल्या नागरिकांसाठी विधानसभेत राखून ठेवलेल्या आठ जागाही पुढच्या विधानसभा निवडणुका होण्याच्या आत गोठवण्यात याव्यात हे भाजपचे मत आहे.” असे विधान जम्मू-काश्मीरचे भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी नुकतेच केले आहे.\nहा खोडसाळपणा, निवडणुकीआधी जाणीवपूर्वक निर्माण केलेला वाद आहे हे उघड आहे. पण ���शा वादाचे सामाजिक परिणाम काय असतात याचे भान भाजपाला नाही. खरे तर कलम ३७० मधील मूळच्या असंख्य तरतुदी १९५०पासूनच क्रमाक्रमाने रद्दबातल केल्या गेल्या आहेत. हे काम आजवर अत्यंत शांत आणि समंजसपणे, कसलेही राजकीय वादळ निर्माण न करता केले गेले. असे असूनही प्रत्येक निवडणुकीत आणि सामाजिक चर्चेत कलम ३७० जाणीवपूर्वक आणले जाते आणि ज्यांना हे कलमच नीट माहीत नाही त्यांच्यातही गैरसमज पसरवले जातात.\nतसेच कलम ३५(अ) बाबत आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालया प्रविष्ट आहे. असे असतानाही रैना यांनी या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याची वाट न पाहता भाजपच्या विधानसभा प्रचारासाठी असे खळबळजनक विधान केल्याने त्यावर काश्मीरी नेतृत्वाकडून संतप्त प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते व तसे झालेही.\nनॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला या विधानावर म्हणाले की, “मोदी कितीही शक्तीशाली असले तरी घटनेतील ही कलमे रद्द करू शकणार नाहीत. कलम ३७० आणि ३५(अ) अबाधित राखणे हा आमचा अधिकार आहे.’\nकलम ३५(अ) ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे अनेक प्रयत्न आधी झाले होते. पण केंद्र सरकारने या कलमाला पाठिंबाच दिल्याने या याचिका फेटाळून लावल्या होत्या. २०१७ मध्ये मात्र एक याचिका दाखल झाल्यावर मोदी सरकारने ही याचिका फेटाळण्याबाबत निवेदन न देता ‘हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.\nकाश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांमध्ये एकजुटी\nया वक्तव्यामुळे काश्मीरमधील आधीच स्फोटक असलेल्या स्थितीने कळस गाठला होता. इतका की सर्व विरोधक व सत्ताधारी पक्षांचे नेतेही कधी नव्हे ते एकत्र आले. फुटीरतावाद्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाल्याने ते या संधीचा फायदा घेण्यासाठी लोकांमधील अस्वस्थता भडकावू लागले.\nपाकपुरस्कृत तसेच स्वतंत्रतावादी काश्मिरींच्या दहशतवादामुळे काश्मीर हिंसाचारात होरपळतच होते आणि आजही आहे. जुलै २०१६मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वानीच्या हत्येमुळे काश्मीरमधील हिंसाचार आटोक्यात येण्याऐवजी उफाळून आला. सामान्य नागरिक, अगदी विद्यार्थीही लष्करावर दगडफेक करायला लागले. काश्मिरी मुस्लिम असला तरी पार पोलिस उच्चाधिकाऱ्याला ठेचून मारेपर्यंत लोक हिंसक बनले. अमरनाथ ��ात्रेने टिकवून ठेवलेले सौहार्द एका बसवर झालेल्या हल्ल्यामुळे समूळ हादरले गेले.\nया दहशतवादाला व नागरिकांच्या उफाळत्या उद्रेकाला कसे नियंत्रणात आणावे या गहन प्रश्नात आधीच लष्कर व राजकीय व्यवस्था अडकली होती. त्यात भाजप सरकारने या ३५(अ) ला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात जी भूमिका घेतली, त्यामुळे पेचप्रसंग वाढला. काय आहे हे कलम आणि काश्मीरींना त्याचे महत्त्व काय आहे हे समजावून घ्यायला हवे.\nकलम ३५(अ) नेमके काय आहे\n१९५४मध्ये कलम ३५(अ) हे राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने घटनेत समाविष्ट केले गेले. सामीलनाम्यातील तरतुदींनुसार काश्मीरची स्वायत्तता कायम ठेवणाऱ्या कलम ३७०ला अनुसरुन या कलमाचा समावेश केला गेला. या कलमानुसार आपल्या राज्याचे निवासी नागरिक कोण हे ठरवायचे आणि या निवासी नागरिकांचे विशेषाधिकार काय असतील हे ठरवण्याचे अधिकार काश्मीरच्या राज्यघटनेला दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या नोकऱ्यांत बिगर-काश्मिरींची भरती करण्यास बंदी आहे. तसेच कोणीही बिगर-काश्मिरी भारतीय नागरिक, काश्मीरमध्ये जमीनजुमला घेऊ शकत नाही. थोडक्यात, काश्मिरी नागरिकांना काश्मीरमध्येच अल्पसंख्याक बनवता येऊ नये यासाठी या कलमाचा समावेश केला गेला होता. या कलमानुसारच काश्मिरी युवतींनी बिगर-काश्मिरीशी लग्न केल्यास तिलाही काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता घेता येत नाही अथवा तिला वारसाहक्कही मिळत नाही. चारू वली खान या काश्मिरी वकील महिलेने या शेवटच्या तरतुदीलाच आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल केली.\nखरे तर त्रिसदस्यीय खंडपीठाने सहा आठवड्यात या याचिकेवर निर्णय द्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता पण आजतागायत ही याचिका प्रलंबितच राहिली आहे.\nम्हणजेच कलम ३७० आणि ३५(अ) राजकारणाचे एक कायमस्वरूपी हत्यार बनते आहे की काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. रैना यांचे विधान या दृष्टीने पाहायला हवे. काश्मिरी नागरिकांना हा काश्मिरियत संपवण्याचा डाव वाटतो आहे. खरे तर काश्मीरमध्ये लागू असलेला ‘अफ्स्पा’ हा तेथील सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. पण त्याबाबत काश्मीरींशी संवाद साधण्याचे अथवा ‘अफ्स्पा’ हटवण्याचे कसलेही सूतोवाच भाजपने आजतागायत केले नाही.\nदडपशाहीच्या जोरावर नागरिकांना प्रदीर्घ काळ कशाहीपासून रोखता येत नाही, हे ऐतिहासिक वास्तव आहे. नागरिका���च्या अस्मिताविषयक कल्पनांनाच धोका निर्माण होईल अशी विधाने अथवा हालचाली करणे, देशाच्या ऐक्यालाच हादरा देणारे ठरेल याची कल्पना भाजपला अर्थातच आहे. यांना काश्मीर तर हवा पण तेथील नागरिक नको असे आहे का काश्मिरी जनतेशी आज संवाद पूर्ण थांबला आहे. तो पुन्हा सुरू करण्याऐवजी त्यांच्या अस्तित्वालाच थेट आव्हान द्यायचे काम रैना यांच्यासारखे भाजपचे मुखंड करत असतील तर भाजपाला विक्रमी बहुमत मिळूनही त्यांना सामाजिक व राष्ट्रीय शहाणपण आलेले नाही असेच म्हणावे लागेल.\nखरे तर, या कलमाशी खेळण्याची ही वेळ नाही. ज्या परिस्थितीतून काश्मीर जात आहे त्या परिस्थितीत, काश्मिरींना उर्वरित भारतीयांबाबत ममत्व वाढेल, स्थानिक नागरिकांचे बेरोजगारी व शिक्षणाचे प्रश्न सुटतील व लष्करी पकडीतून काश्मिरींना मुक्त श्वास घेता येईल या दिशेने प्रयत्न झाले पाहिजेत. जे कलम १९५४ पासून अस्तित्वात आहे त्या कलमाला वेळोवेळी लक्ष्य करून काश्मिरींमध्ये अस्वस्थता व अविश्वास वाढवत फुटीरतावाद्यांच्या हाती आयते कोलीत देण्याची आवश्यकता नाही.\n३५(अ) कलम सर्वस्वी योग्य आहे असे नाही. स्त्रियांच्या अधिकारांबाबत ते विषमतेचेच तत्त्व पाळते हे उघड आहे. पण म्हणून अन्य संलग्न बाबी नाकारता येणार नाहीत. याचे कारण म्हणजे लडाखसह जम्मू-काश्मीरचा विशाल प्रदेश व तुलनेने अल्प असलेल्या लोकसंख्येमुळे हे कलम रद्द झाल्यास अन्य नागरिकांच्या तिकडील विस्थापनाचा वेग वाढू शकेल. काश्मीरचे सौंदर्य न वाढता तेथील पर्यावरणाचा समतोल ढळेल. भाजपने एकदा काश्मीरमध्ये निवृत्त सैनिकांच्या वसाहती उभ्या करायची कल्पना मांडून काश्मिरींना हादरा दिला होताच.\nअमरनाथ बोर्डाला वन खात्याची १०० एकर जमीन देण्यावरूनच काश्मीरमध्ये मे २००८ पासून राज्यभर अभूतपूर्व संख्येने मोर्चे व हिंसक आंदोलने उसळली होती. दोन महिन्यांच्या उद्रेकानंतर शेवटी सरकारला आपल्या निर्णयावरून माघार घ्यावी लागली होती. अन्य प्रश्नांप्रमाणेच काश्मीर प्रश्न हाताळण्याची भाजप सरकारची पद्धत अंगलटच येत गेली आहे. पुलवामा प्रकरण भाजपच्या मुस्लिमद्वेष्ट्या धोरणातूनच घडले असे काही राष्ट्रवादी काश्मीरी म्हणतात त्याकडेही गांभीर्याने पाहायला हवे.\nभाजपला कलम ३७० नको आहे हे उघड आहे. त्यामुळे केंद्राची सर्वोच्च न्यायालयातील भूम��का त्याच्याशी सुसंगतच म्हणावी लागेल. पण ही भूमिका आत्मघातकी व काश्मीरघातकी आहे हे समजायला हवे. केंद्र सरकारने वेळीच सावध होत कलम ३५(अ) किंवा ३७०ला हात घालण्याचे विस्फोटक प्रयत्न करू नयेत. प्रश्न सोडवता येत नसेल तर ते बिघडवण्याचे प्रयत्न करू नयेत, अशी अपेक्षा आहे. काश्मीर हा राजकारणाचा विषय नसून राष्ट्रीय ऐक्याचा विषय आहे व तो अत्यंत संवेदनशीलतेने सोडवायला हवा.\nएकीकडे सर्व काश्मिरी नेत्यांशी संवादाची भाषा वापरायची आणि दुसरीकडे आपल्याच अजेंड्याला रेटत राहायचे हा दुटप्पीपणा राष्ट्रविघातक आहे. “केंद्राने आता तरी सर्वोच्च न्यायालयात कलम ३५(अ)चा सक्षम बचाव करण्याची जबाबदारी घ्यायला हवी… नाही तर काश्मीरमध्ये तिरंगा कोणी हाती धरणार नाही”, हे एके काळी भाजपच्याच सत्तेतील भागीदार असलेल्या पीडीपीच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी म्हटले होते. पण तसा प्रयत्न सरकारने ना तेव्हा केला ना आता होण्याची शक्यता दिसते आहे. किंबहुना रैना यांचे विधान भाजपचीच भावी रणनीती आहे हे उघड आहे.\nशिवाय रैनांनी व्याप्त काश्मीरमधील निवासितांसाठी विधानसभेत असलेल्या राखीव जागा गोठवण्याचीही मागणी केली आहे. हे तर अजून चमत्कारिक आणि जणू ‘आम्ही व्याप्त काश्मीरला भारताचा भाग मानत नाही,’ असे मान्य करण्यासारखे विघातक विधान आहे.\nपाकव्याप्त काश्मीरबाबतची आजवरची भारताची भूमिका बदलण्याच्या दिशेने तर ही वाटचाल नाही ना अशी शंका येणे स्वाभाविक आहे. एकीकडे व्याप्त काश्मीरमधील नागरिकांना आरक्षण देण्याची भूमिका घ्यायची आणि आहे ते राजकीय आरक्षण काढून घेत निर्वासितांना पूर्ण बेघर करायचे हे धोरण राष्ट्रहिताचे नाही. केंद्र सरकारने याबाबत आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे ती यामुळेच\nसंजय सोनवणी, राजकीय-सामाजिक विश्लेषक असून लेखात व्यक्त केलेली त्यांची मते संपूर्णत: व्यक्तिगत आहेत.\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्या���ाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1086357", "date_download": "2020-09-27T20:31:39Z", "digest": "sha1:N55GSCSBCBP4BT23RQOJU5G2ZTYP2AE7", "length": 3007, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:४२, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती\n२७ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\n०३:०१, ९ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nJackieBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: hi:उल्यानोव्स्क ओब्लास्ट)\n०२:४२, २ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJackieBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/latest-fd-news/", "date_download": "2020-09-27T20:28:14Z", "digest": "sha1:IAAAXNAQXODTLTPDDQ2YZHU35G2ROCQT", "length": 8671, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "latest fd news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nतुम्ही देखील ‘एफडी’ केली असेल तर जाणून घ्या ‘या’ 7 महत्वाच्या गोष्टी, सदैव…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था - सर्व प्रकारच्या बचत योजनेत फिक्सड डिपॉजिट लोकांच्या सर्वात जास्त पसंतीची बचत योजना आहे, यात मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करतात. याचे सर्वात मोठे कारण आहे, त्याची सुरक्षित जोखीम, कमी कालावधीपासून जास्त कालावधीपर्यंत…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\nराजीव गांधींनी ‘या’ नशांवर घातली होती बंदी,…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nअधिक मास : विठ्ठल-रुक्मिणीला रंगीबेरंगी फुलांची आरास\nवैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी \nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nभारतीय व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी \nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nआश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे अध्यक्षाचा…\n26 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 6 राशीवाल्यांसाठी…\nपाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा, टेक्सासमध्ये…\nराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1548 नवे पॉझिटिव्ह तर 41 जणांचा मृत्यू\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी अवलंबली डिजिटल पेमेंट प्रणाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/telangana-hc-orders-authorities-to-preserve-accuseds-bodies-till-dec-13/", "date_download": "2020-09-27T20:50:38Z", "digest": "sha1:UWYJJM6DP4ZYFLURIV75YDZUY67OCM5N", "length": 6971, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिशा प्रकरणातील आरोपींचे मृतदेह 13 पर्यंत जतन करा", "raw_content": "\nदिशा प्रकरणातील आरोपींचे मृतदेह 13 पर्यंत जतन करा\nतेलंगणा उच्च न्यायलयाचे आदेश; पुढील सुनावणी गुरूवारी\nहैदराबाद : येथील दिशा सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातलि आरोपींचे मृतदेह 13 डिसेंबरपर्यंत जतन करण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायलयाने दिले.\nहैदराबाद येथे एका 26 वर्षीय महिला पशुचिकित्सकावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांना तपासासाठी नेत असताना त्यांनी पोलिसांकडील शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा मृत्यू झाला होता. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.\nउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश आर. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या चकमकीत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आचरण झाले आहे का अशी विचारणा करत खंडपीठाने या प्रकरणी सरकार पक्षाने पुरावे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.\nदरम्यान, अशाच स्वरूपाची याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल असून तिची सुनावणी बुधवारी होणार आहे. त्यामुळे या याचिकांची सुनावणी गुरूवारी घेण्याची मागणी ऍडव्होकेट जनरल बी. एस.प्रसाद यांनी केली. त्याला खंडपीटाने मान्यता देत पुढील सुनावणी गुरूवारी ठेवली.\nमेहबूब नगर येथील रुग्णालयात मृतदेह एवढे दिवस ठेवण्याची सुविधा नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने मृतदेह हैदराबाद येथील गांधी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.\nन्यायिकबाह्य पध्दतीने या आरोपींची हत्या केल्याचा आरोप करून सुमारे 15 संघटनांनी या चकमकीत सर्वोच्च न्यायलयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नसल्याचा आरोप केला आहे.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/3.html", "date_download": "2020-09-27T19:01:15Z", "digest": "sha1:TAG6K5MC5FK3RL7NSANEMI4JLROQAHCN", "length": 7793, "nlines": 57, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री- 3 गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री- 3 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री- 3 गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - कोविड- 19 संसर्गाच्या प्रतीबंध व्हावा यासाठी मा. जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. त्या आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी खालील व्यक्तींविरुध्द पोलीसांनी गुन्हे नोंदवले आहेत.\n1) गोपाळ राठोड, रा. कदेर, ता. उमरगा हे दि. 04.08.2020 रोजी 17.00 वा. स���. उमरगा येथील साईबाबा हॉस्पीटल समोरील हॉटेल मध्ये तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळले.\n2) रामचंद्र दगडूलाल बांगड, रा. सावरकर चौक, उस्मानाबाद हे दि. 04.08.2020 रोजी 18.30 वा. सु. बस स्थानकामागील समर्थनगर परिसरात बांगड किराणा या दुकानात 43,354/-रु. किंमतीचा तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगरच्या पथकास आढळले.\n3) कडकनाथवाडी, ता. वाशी येथील कोविड- 19 प्रतिबंधीत क्षेत्रातून दि. 04.08.2020 रोजी 18.30 वा. गावकरी- दादा अजिनाथ धावारे यांनी विनाकारण बाहेर जाउन तसेच नाका- तोंडास मास्क न लावता निष्काळजीपणाची कृत्य करुन मनाई आदेशाचे उल्लंघन केले.\nवरील प्रकरणांत पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापू��� हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-crime-news_40.html", "date_download": "2020-09-27T19:31:18Z", "digest": "sha1:2ZCFIKMW7GTPGK7LM3VTNNA4ER3FVWZ2", "length": 7396, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल\nभुम: भुम तालुक्यातील मौजे हिवर्डा येथील खंडोब मंदीराजवळ गावातील मुंडे कुटूंबातील बाळु, नात्याबा, रामभाऊ, अर्जुन, शांतिलाल, अजिनाथ, नामदेव, विजय, तानाजी, प्रभाकर, बाबु, सोनु, बिभीषण शिवाजी कांदे यांच्या गटाचा दुसऱ्या मुंडे कुटूंबीयांतील- दत्ता, अनिल, ताई, शिवलींग, संदीपान, वसंत, भाऊसाहेब, शालनबाई, सुनिल, विठ्ठल रामभाऊ मुंडे यांच्या गटाशी मागील भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, वायरने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन दि. 30.08.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद (ग्रा.): दिपक काळे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद हे दि. 26.08.2020 रोजी 18.00 वा. सु. गावातील आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. यावेळी गावातील अर्जुन कानडे यांच्यासह कुटूंबातील- चंद्रकला, अंजली, रुक्मीणी, लालासाहेब, गणेश, किरण अशा सर्वांनी “तु आमच्या गल्लीत का आलास” असे दिपक काळे यांना धमकावून शिवीगाळ करुन काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दिपक काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द दि. 30.08.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्म���नाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Sant-Kashiba-Gurav-Maharaj.html", "date_download": "2020-09-27T20:58:08Z", "digest": "sha1:6YENRHNKQGEIE4FBEUMP7RKJ6LN5OBTD", "length": 6621, "nlines": 56, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "संत काशीबा महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद शहर / संत काशीबा महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा\nसंत काशीबा महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा\nउस्मानाबाद - येथील एमआयडीसी चौक व उड्डाणपूलाला संत काशिबा महाराज नामकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने केला होता. त्या अनुषंगाने तीन ऑगस्ट रोजी संत काशिबा महाराज नामफलकाचे अनावरण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व लोकार्पण खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या हास्ते करण्यात आले.\nया प्रसंगी ,जि.प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे,आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजाभाऊ शेरखाने, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, बांधकाम सभापती तथा गटनेते युवराज नळे, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांची उपस्थिती होती.\nकोण होते संत काशीबा महाराज \nसंत काशीबा महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते.संत सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमत���चे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/modis-rs-20-lakh-crore-package-is-a-mirage-satyajit-tambe/", "date_download": "2020-09-27T18:49:47Z", "digest": "sha1:UPG2J5VMMG2WB2DTJT3C3MYMES3TIIOA", "length": 9234, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ : सत्यजीत तांबे", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nमोदींचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ : सत्यजीत तांबे\nमुंबई : अर्थव्यवस्थेत नोकरदार हा मोठा उपभोक्ता वर्ग असून मागणी जिवंत ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरमहा थेट रक्कम देणे गरजेचे होते. सरकारने जर थेट आर्थिक मदत केली असती तर अर्थव्यवस्था मंदावली नसती. या परिस्थितीला मोदीच जबाबदार असून त्यांचे 20 लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी लगावला आहे.\nकहां गये वो 20 लाख करोड या सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाच्या तीसऱ्या दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कामगार व नोकरदार यांच्याशी संवाद साधत 20 लाख कोटींच्या पॅकेजबद्दल त्यांची मतं जाणून घेतली. नोकरदार वर्गाला काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची खाजगी, कॉर्पोरेट क्षेत्र व कामगार वर्गात विशेष नाराजी असल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या असून जे कामावर आहेत त्यांचे पगार थकले असल्याचे दिसून आले.\nमोरॅटोरियम सवलत दिली असली तरी त्यावर व्याज आकारुन सूट दिली जात आहे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना मोदींनी काही आर्थिक मदत केली असती तर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ पोहचवला असता. पण मदत काहीच आलेली नाही. नोकरी उद्या राहते की नाही या भीतीत हे लोक जगत आहोत, पुढे काय अनिश्चितेची टांगती तलवार कायम डोक्यावर आहे. पंतप्रधानांची विश्वासार्हता संपली आहे अशी प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.\nयावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून नोकरदार वर्गाच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. उद्या 20 लाख करोड रुपयांतुन बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली याची शहानिशा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते करणार असून 14 तारखेला भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत त्यांना जाब विचारणार आहे.\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केले ‘हे’ ट्विट\n…अन्यथा मंत्रालयास घेराव घालणार: संभाजीराजे दहातोंडे\nपरत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा: नितेश राणे\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्य�� अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/arvind-kejriwal/15", "date_download": "2020-09-27T21:36:15Z", "digest": "sha1:DE5BBEEFEWP7MDHHNINAMXEITYKJXX5D", "length": 5965, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...तर अमित शहा गृहमंत्री होतील: अरविंद केजरीवाल\n'आघाडी न होण्यास केजरीवाल जबाबदार'\nलोकसभाः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा रोड शो\n'हल्ला माझ्यावर नव्हे, दिल्लीच्या जनादेशावर'\nकामाला मत द्या, नावाला नकोः मुख्यमंत्री केजरीवाल\nरोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली\nदिल्लीः रोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली\nरोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली\nCBSE: स्मृती ईराणी, केजरीवालांच्या मुलांचं यश\nभाजप आपच्या ७ आमदारांच्या मागावर: केजरीवाल\nदिल्लीला पूर्ण राज्य करण्यास अजय माकन यांचा विरोध\nभाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीवर तक्रार दाखल\nकेजरीवाल यांच्याकडून आपचा जाहीरनामा प्रकाशित\nलोकसभा निवडणूक: दिल्लीत गाजतोय पूर्ण राज्याचा मुद्दा\n​दिल्लीची रणधुमाळी आणि पूर्ण राज्याची मागणी\nदिल्लीत आप-काँग्रेसची लोकसभेसाठी युती नाहीच\nदिल्लीत आप-काँग्रेसची लोकसभेसाठी युती नाहीच\nदिल्ली काँग्रेसबरोबर आघाडी नाहीः आप\n'आप'ला दिल्लीत ४ जागा देण्यास तयारः राहुल गांधी\n'आप'ला ४ जागांची ऑफर, गांधी-केजरीवालांमध्ये जुंपली\n'आप'ला ४ जागांची ऑफर, गांधी-केजरीवालांमध्ये जुंपली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी छुपे संबं��� : अरविंद केजरीवाल यांची टीका\nदिल्ली: 'आप'नं जाहीर केला काँग्रेसला पाठिंबा\nLS Polls 2019: विशाखापट्टणममध्ये आज महाआघाडीची सभा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/chandrakant-khaire-damaged-city-265114", "date_download": "2020-09-27T19:31:17Z", "digest": "sha1:KPGYJJOKDT2E5OZX7BUY33KBYNOQZMYQ", "length": 13259, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "चंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली...कोणी केला आरोप, वाचा... | eSakal", "raw_content": "\nचंद्रकांत खैरे यांनी शहराची वाट लावली...कोणी केला आरोप, वाचा...\nशिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नौटंकीबाज आहेत. आतापर्यंत ते या शहराला पाणी देऊ शकले नाहीत. ज्या ठिकाणी ते राहतात तेथेही लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, असा आरोप सुभाष पाटील यांनी केला.\nऔरंगाबाद- नगरसेवक, २० वर्षे खासदार, पाच वर्षे आमदार आणि मंत्री राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नौटंकीबाज आहेत. आतापर्यंत ते या शहराला पाणी देऊ शकले नाहीत. ज्या ठिकाणी ते राहतात तेथेही लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. अशी अवस्था केल्यामुळेच लोकांनी त्यांना नाकारले आहे. आता आपल्याला आमदारकी, खासदारकी मिळावी, म्हणून ते पीकपाणी अशा परिषदा घेत आहेत. असली नौटंकी त्यांनी आता बंद करावी, अशी टीका मराठवाडा विकास सेनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी केली आहे.\nठळक बातमी : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय होणार बंद \nलोकांना पाणी प्यायला नाही\nमराठवाड्याच्या प्रश्‍नांच्या अनुषंगाने श्री. पाटील यांनी सोमवारी (ता.२४) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात लोकांना पाणी प्यायला नाही. या शहराची तीनशे कोटींची योजना केवळ चंद्रकांत खैरे यांच्या पापामुळे सोळाशे कोटींवर गेली. या शहराला आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचा जास्त भार द्यावा लागत आहे. तो चंद्रकांत खैरे यांच्यामुळे आणि हे सगळं होत असताना निर्लज्जपणासारखे खासदारकी, आमदारकी मिळविण्यासाठी पाणी परिषद घेतली आहे. त्यांनी अशी नौटंकी बंद करावी आणि खुशाल घरी बसून राहावे, मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. जो माणूस आपल्याला पाणी देऊ ��कत नाही, आपल्या गल्लीत पाणी देऊ शकत नाही तो आता काहीच करू शकत नाही.\nक्‍लिक करा : बेगमपुरा - पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा\nमराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर मी ग्रामीण भागामध्ये दौरा करणार आहे. शिवाय लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करणार आहे,’’ असेही श्री पाटील यांनी सांगितले. दरम्यान, श्री. पाटील यांच्या आरोपावर श्री. खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nया अधिकारी दाम्पत्याने एका महिन्याचा पगार देऊन केली कार्डियाक रुग्णवाहिकेची खरेदी\nऔरंगाबाद ः कोरोना काळात रुग्णांची ने-आण करण्यासाठी महापालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व...\nमुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nऔरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार...\nजैस्वालांचे अतिक्रमण, जेसीबी खैरेंचा, काय घडले औरंगपुऱ्यात \nऔरंगाबाद : महापालिकेने औरंगपुरा येथे भाजी मंडईच्या जागेवर बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल उभारण्यासाठी विकासकाला जागा दिली आहे. पण एका...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/woman-arrested-after-nine-month-aurangabad-news-344016", "date_download": "2020-09-27T19:34:02Z", "digest": "sha1:4DN7O7XPHWD3R5PUGKQ3Q7L5XKOH2WKT", "length": 15341, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेस तब्बल ९ महिन्यानंतर अटक | eSakal", "raw_content": "\nसोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेस तब्बल ९ महिन्यानंतर अटक\nदुकानात कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेला उस्मानपूरा पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनंतर मंगळवारी (ता.८) रात्री अटक केले. अनिता पारलेस काळे (३०, रा. शिवाजी नगर, पाचोड बसस्टॅण्ड परिसर ता. पैठण) असे आरोपी महिलेचे नाव आहे.\nऔरंगाबाद: दुकानात कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेला उस्मानपूरा पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनंतर मंगळवारी (ता.८) रात्री अटक केले. अनिता पारलेस काळे (३०, रा. शिवाजी नगर, पाचोड बसस्टॅण्ड परिसर ता. पैठण) असे आरोपी महिलेचे नाव आहे.\nप्रकरणात विमलबाई पवार (३५, राहुलनगर, उस्मानपुरा) या १४ जानेवारी रोजी सोन्याची एकदानी गाठविण्यासाठी व मुलीला कपडे खरेदी करण्यासाठी पीरबाजारात गेल्या होत्या. त्यांनी गौरी ज्वेलर्स येथे एकदानी गाठवून ती गळ्यात घातली. त्यानंतर त्या श्रीमान कलेक्शन येथे कपडे खरेदी करण्यासठी गेल्या. त्यावेळी त्यांनी ती गळ्यातील एकदानी एका प्लॉस्टीकच्या डब्यात टाकून पर्समध्ये ठेवले. दुपारी साडेतीन वाजता विमलबाई या जयदुर्गा कलेक्शन या दुकानात मुलीचे कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.\nहेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध\nत्यावेळी त्यांनी पर्स मुलीकडे दिली. गर्दी फायदा घेऊन चोराने त्यांच्या पर्समधील ३० हजार रुपये किंमीतीची सोन्याची एकदाणी लांबविली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करुन तब्बल नऊ महिन्यांनी एकदानी चोरणाऱ्या आरोपी महिलेला अटक केली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपी महिलेला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nकत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे अटकेत\nऔरंगाबाद: कत्तलीसाठी जनावर नेणाऱ्या दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी (ता.९) सकाळी ताब्यात घेतले. शेख मोईन शेख उस्मान (४१, रा. जुनाबाजार) व शेख शाहरुख शेख गुलाम हुसेन (२०, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) अशी त्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ११ गायींसह चार बैल व एक गोऱ्हा असे सुमारे दोन लाख १३ हजारांची १६ जनावरे आणि दोन लाखांचे एक आयशर वाहन असा सुमारे चार लाख १३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.\nहेही वाचा- कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nजरंडी (जि.औरंगाबाद) : शेतात मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) दुपारच्या सुमारास घडली. या...\nएटीएममध्ये तुमच्याबाबत असं होत असेल तर, सावधान\nनेवासे : तुमच्याकडे असलेल्या एटीएमचा पीन सांगा, मी बँकेतून बोलतोय, असे फोन वारंवार येत असतात. त्यातून फसवणूक होतेच. परंतु एटीएममध्ये गेल्यावर...\nदहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला शेतात\nआडुळ (जि.औरंगाबाद) : घरात कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल दहा दिवसानंतर गावातील एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यता\nईशान्य भारतावरील हवेच्या दाबात वाढ झाली आहे. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १००८ हेप्टापास्कल इतकी वाढ झाली आहे. पंजाब, हरियानावरील हवेच्या दाबात...\nकोरोनामुळे मार्चपासून पेन्शनअभावी निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल; त्वरित कार्यवाहीची मागणी\nनाशिक/बिजोरसे : चीनच्या वुहान प्रांतातून निघालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे २४ मार्चपासून संपूर्ण भारतात...\nऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील पर्यटनस्थळाचा जागतिक वारसात समावेश आहे. लेण्यांसह गौताळा, म्हैसमाळ, जंजाळा, जोगेश्‍वरीसह अनेक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrisarkari.co/pcmc-recruitment/", "date_download": "2020-09-27T19:24:42Z", "digest": "sha1:224W3GOQHF2M6F7OF5MTWZI337NVKACG", "length": 4565, "nlines": 80, "source_domain": "www.naukrisarkari.co", "title": "PCMC Recruitment 2020 Apply for 130 Posts. - Naukrisarkari", "raw_content": "\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व प्रश्न पत्रिका\nPCMC Recruitment 2020 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 130 जागांची भरती.\nPCMC Recruitment 2020 , Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Apply for 130 Posts, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 130 जागांची भरती वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.\nएकुण जागा :- १३० जागा\nपदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी\nशिक्षणिक पात्रता :- वैद्यकीय अधिकारी साठी BHMS / BUMS आणि कोविड – 19 आयुष्य प्रमाणपत्र\nदंत शल्य चिकित्सक साठी BDS\nवयाची अट :- वैद्यकीय अधिकारी साठी 50 वर्षापर्यंत\nदंत शल्य चिकित्सक साठी 50 वर्षापर्यंत\nFee :- फी नाही\nअर्ज करण्याची शेवटची तारीख :-\nअधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी\n[ SGBAU Recruitment 2020 ] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकून १३ जागांची भरती.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद , कोल्हापूर कंत्राटी पदाचे एकून ३८ पद भरती.\nशैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-varsha-gajendragadkar-marathi-article-1926", "date_download": "2020-09-27T19:27:44Z", "digest": "sha1:A7B2MPXD5UP2RLWVXXQLK2CO4UKTX2DJ", "length": 16111, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Varsha Gajendragadkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nलेखिका ः पद्मा देसाई\nअनुवाद : सुनंदा अमरापूरकर\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे\nकिंमत ः २९५ रुपये.\nअनेक शतकं कौटुंबिक-सामाजिक दडपणाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रिया साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून लिहित्या झाल्या आणि कविता-कथांच्या बरोबरीनं आपल्या आयुष्याचा ताळेबंद जगासमोर मांडण्याइतक्‍या धीटही झाल्या. स्त्रियांच्या आत्मकथनांचा हा प्रवाह गेलं दीडेक शतक भारतीय साहित्यात आपलं स्वतंत्र आणि ठळक अस्तित्व राखत आला आहे आणि स्त्रीलिखित साहित्याची धारा अतिशय बळकट आणि समृद्धही करत आला आहे. याचं कारण ही आत्मकथनं म्हणजे दबलेपण दूर सारणाऱ्या स्त्रियांची एकसुरी अभिव्यक्ती नाही.\nस्वतःला ठामपणे व्यक्त करणाऱ्या या प्रत्येकीचं जगणं वेगळं, जगण्याला सामोरं जाण्याची ताकद वेगळी, अनुभव वेगळे, जीवनधारणा वेगळ्या आणि स्वतःला शोधण्यासाठी प्रत्येकीनं निवडलेली वाटही वेगळी. कुणी पारंपरिक भारतीय चौकटीत राहून आपलं अवकाश शोधू पाहिलं आहे, कुणी व्यवस्थेला थेट आव्हान दिलं आहे, तर कुणी आपल्या प्रखर बुद्धीची, कलागुणांची हाक ऐकत प्रवास करताना स्वतःला सामाजिक चौकटीपासून पुष्कळ उंच नेलं आहे.\n‘बंधमुक्त होताना’हा पद्मा देसाई यांच्या ‘ब्रेकिंग आउट’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद हे याच प्रकारचं लेखन असलं, तरी ते फक्त ‘स्त्रियांचं आणखी एक आत्मकथन’ नाही. जागतिक स्तरावर नावाजलेल्या अर्थतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या या विदुषीच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाचा/यशापयशाचा आलेख म्हणून केवळ या लेखनाकडे पाहता येणार नाही. या संपूर्ण लेखनात एखाद्या कादंबरीसारखी नाट्यमयता असली तरी पद्मा देसाई यांनी अतिशय कसून आणि धीटपणे घेतलेला हा आत्मशोधही आहे.\nशैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या एखाद्या स्त्रीने निर्भीडपणे केलेलं हे आत्मपरीक्षण स्वातंत्र्य, परंपरा, कौटुंबिक संस्कार अशा अनेक मूल्यांचीही व्यक्तिगत संदर्भात सखोल चिकित्सा करणारं आहे. पारंपरिक गुजराथी कुटुंबातला पद्मा देसाई यांचा १९३१चा जन्म. मुळातच बुद्धिमान असलेल्या पद्माला पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळते आणि कडक बंधनं असलेल्या घरातून ती प्रथमच स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मुंबईमध्ये होस्टेलवर राहू लागते. मात्र या स्वातंत्र्याचं आयुष्यभर त्रस्त करणारं मोल तिला चुकवावं लागतं. बरोबर शिकणाऱ्या एका तरुणाच्या मोहजालात अडकून त्याच्याशी लग्न करणं तिला भाग पडतं. या लग्नाने दिलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना पद्मा देसाईंना पुढची अनेक वर्षं छळत राहिल्या. पुढे जगदीश भगवती यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, समजूतदार जोडीदारासोबत अमेरिकेत त्यांचं सहजीवन सुरू झालं. हार्वर्ड, कोलंबियासारख्या नामांकित विद्यापीठातून शैक्षणिक मान्यता आणि लौकिकही मिळाला आणि वयाच्या चाळिशीत कन्यारत्नाची प्राप्ती झाली.\nहा सगळा जीवनप्रवास ‘बंधमुक्त होताना’ मध्ये पद्मा देसाई यांनी रेखाटला आहे. मात्र हा प्रवास एकरेषीय नाही. वडील, आई, काकी या लहानपणी जीवनात आलेल्या तीन मोठ्या माणसापासून पती जगदीश आणि मुलगी अनुराधा या पाच व्यक्तींविषयीच्या पाच प्रकरणातून पद्मा देसाई यांचं कौटुंबिक आयुष्य समोर येतं. ज्या फसवणुकीमुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर खोल परिणाम घडवला त्या फसवणुकीला आपण कसे बळी प���लो, तरुण वयातल्या भावनांना आवरू न शकल्यामुळे एका चुकीच्या माणसाच्या जाळ्यात आपण कसे अडकलो, आपण त्याच्यावर प्रेम करतो आहोत, भविष्यात आपल्या आयुष्यात हाच पुरुष राहणार आहे, असा विचार करत अपराधीपणाच्या भावनेपासून स्वतःला दूर ठेवायचा कसा प्रयत्न करत राहिलो आणि गुप्तरोगासारख्या भयानक आजाराला एकटीने तोंड देताना झालेल्या शारीरिक-मानसिक यातनांतूनही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याकरिता कसा प्रयत्न करत राहिलो या सगळ्याची स्पष्ट आणि थेट मांडणी पद्मा देसाई यांनी केली आहे.\nमुळातली विलक्षण बुद्धिमत्ता आणि आईकडून मिळालेली जबरदस्त महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर विद्येच्या प्रांतात मिळालेलं यश आणि आधी जगदीश भगवती यांची सोबत मिळाल्यामुळे आणि नंतर मुलगी झाल्यामुळे आयुष्यात आलेला आनंद यांचं विवेचनही या आत्मकथनात आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात कुटुंब, समाज, लग्नसंबंध अशी सगळी बंधनं तोडून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या आणि तिथल्या भूमीत सापडलेला स्वातंत्र्याचा कंद जपणाऱ्या पद्मा देसाई यांच्या व्यक्तिगत संघर्षाची, अनेक अडथळे पार करून मिळालेल्या त्यांच्या शैक्षणिक-व्यावसायिक यशाची ही कहाणी नुसती वाचनीय नाही, ती विचार करायला लावणारी आहे. पारंपरिक भारतीय कुटुंबातल्या चालीरीती, विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन, कौटुंबिक नातेसंबंध, आई होण्याची जबरदस्त आकांक्षा आणि अमेरिकेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीची धडपड, तिथे राहून भारतीय जीवनधारणांकडे, आपल्या आई-वडिलांकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेला बदल, अमेरिकन जीवनशैलीशी, तिथल्या संस्कृतीशी जुळलेले नातं आणि तरीही भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टींची वाटणारी यथार्थता वाचताना एका भारतीय स्त्रीचा सीमोल्लंघनाचा प्रवास तर उलगडत जातोच, पण तिच्या विस्तारत गेलेल्या जाणिवांचा प्रवासही समोर येतो.\nस्वतःला कठोरपणे तपासून पाहणारं हे आत्मकथन भारतीय स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये वेगळं उठून दिसणारं आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे.\nपुस्तक परिचय marathi book review भारत कथा साहित्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/changing-phone-battery-to-500-xiaomi-started-replacement-program/articleshow/76656487.cms", "date_download": "2020-09-27T21:00:16Z", "digest": "sha1:HKSFYCJ6F3GM6LIHUE6OAPXHJH667P4Q", "length": 13362, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरी\nचीनची कंपनी शाओमीने आपल्या युजर्संसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या फक्त चीनमध्येच आहे. अन्य देशात सुद्धा कंपनी ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. या अंतर्गत कंपनी खूपच कमी किंमतीत आपल्या काही निवडक फोन्सची बॅटरी रिप्लेस करीत आहे.\nनवी दिल्लीः स्मार्टफोनच्या बॅटरीचा परफॉर्मन्स कमी होत चालला आहे, हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. ज्यावेळी आपल्याला फोनची बॅटरी बदलण्याची गरज पडते. त्यामुळे युजर्संला डोळ्यापुढे ठेवून शाओमीने बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्रामची सुरुवात केली आहे. या अंतर्गत कंपनी खूपच कमी किंमतीत आपल्या काही निवडक फोन्सची बॅटरी रिप्लेस करीत आहे.\nवाचाः सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nकंपनी ज्या फोन्ससाठी ही ऑफर घेऊन आली आहे. त्यात काही मॉडल्स जवळपास चार वर्षांपर्यंत जुने आहेत. शाओमीची बॅटरी रिप्लेसमेंटसाठी ४९ युआन (५०० रुपये) चार्ज करीत आहे. स्मार्टफोन्सच्या लिस्टमध्ये Mi 9 आणि Redmi Note 7 यासारख्या मॉडल्सचा समावेश आहे. Mi 9 स्मार्टफोनच्या खराब बॅटरी परफॉरमन्स असल्याने कंपनीवर खूप टीका झाली होती. तर रेडमी नोट ७ सीरिज आपल्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे.\nवाचाः शाओमीच्या CEO ने शेअर केले आपले ३ आवडते स्मार्टफोन\nही सेवा केवळ चीनमध्ये\nकंपनीने हा प्रोग्राम सध्या केवळ चीनमध्ये उपलब्ध आहे. कंपनी अन्य देशात सुद्धा सुरू करण्याची आशा आहे. प्रोग्राम अंतर्गत शाओमी आणि रेडमीच्या एकूण २० फोनचा यात समावेश आहे.\nरेडमी 6, रेडमी 6A\nशाओमी रेडमी Note 7, रेडमी नोट 7 Pro आदी फोनचा यात समावेश आहे.\nवाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट\nवाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी\nवाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा\nवाचाः चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nMitron अॅपची जबरदस्त क्रेझ, १ कोटींहून अधिक डाऊनलोड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार जगाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nपुणेपुण्याची पाणीचिंता यंदा मिटली का; जाणून घ्या 'ही' ताजी स्थिती\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेशकृषी वि���ेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pmc-bank/2", "date_download": "2020-09-27T20:52:31Z", "digest": "sha1:6SRXLDHYSS23SKFUFVVW4R624QV67ZQF", "length": 6077, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांचं लोखंडवालामध्ये आंदोलन\nपीएमसी खातेदारांची मातोश्रीवर निदर्शने\nबँकांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित आहेत का\nपीएमसी बँकेचं विलीनीकरण केल्यास खातेदारांना दिलासा: जयंत पाटील\nपीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव\nपीएमसी बँक घोटाळा: आणखी तिघांना अटक\nPMC बँकेच्या ७८ % खातेधारकांना संपूर्ण ठेव काढण्याची परवानगी\nपीएमसी बँकच्या ७८ टक्के खातेदारांना सर्व रक्कम काढता येणार\nPMC बँकेतून १ लाख काढता येणार, पण....\nपीएमसी घोटाळा: तारासिंग यांच्या मुलाला अटक\nPMC बँक घोटाळा: भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचा मुलगा अटकेत\nPMC बँक खातेधारकांना ५० हजार काढता येणार\nपीएमसी घोटाळा: कोर्टाने आरबीआयला दिले 'हे' आदेश\n‘पीएमसी’ खातेधारकांच्या प्रश्नावर आज सुनावणी\n PMC बँकेच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू\nPMC बँक खातेधारकांचे पुन्हा आंदोलन\nमुंबईत पीएमसी बँकेच्या खातेदारांचा पुन्हा एल्गार\nभाजप खासदार किरीट सोमैय्या यांनी साधला पीएमसी खातेधारकांशी संवाद\nपीएमसीच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित, आरबीआयचा निर्वाळ\nमुंबईत PMC बँक ग्राहकांचे आंदोलन, काळी दिवाळी साजरी करणार\nपीएमसी बँक अन्य बँकेत विलीन करण्याचे प्रयत्न: फडणवीस\nपीएमसी बँकेच्या ठेवीदारांचे आरबीआयसमोर आंदोलन\nमुंबईत PMC बँक खातेदारांचा RBI वर मोर्चा, खातेदारांचा संताप\nPMC बँकेचे खातेदार हवालदिल, अनेकांना अश्रू अनावर\nपीएमसी घोटाळा: आणखी एका खातेधारकाचा मृत्यू\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीय���ाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-weed-control-techniques-22301", "date_download": "2020-09-27T20:45:07Z", "digest": "sha1:JOCEJ3VDDFBOP6V5O5QCJNK5GTJTZUYI", "length": 22340, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi WEED CONTROL TECHNIQUES | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 15 ऑगस्ट 2019\nहाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज तणनाशकांच्या अपरिमित वापरापर्यंत येऊन पोचला आहे. लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबी आपण पाहत आहोत.\nतणनियंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत.\n१) यांत्रिक २) जैविक ३) रासायनिक.\nयाचीच आणखी वेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते.\nत्यात १) तणे उगवण्यापूर्वी २) उगवल्यानंतर यांचा समावेश आहे.\nतणे उगवण्यापूर्वीचे किंवा वाढ रोखण्याचे उपाय ः\nहाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज तणनाशकांच्या अपरिमित वापरापर्यंत येऊन पोचला आहे. लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबी आपण पाहत आहोत.\nतणनियंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत.\n१) यांत्रिक २) जैविक ३) रासायनिक.\nयाचीच आणखी वेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते.\nत्यात १) तणे उगवण्यापूर्वी २) उगवल्यानंतर यांचा समावेश आहे.\nतणे उगवण्यापूर्वीचे किंवा वाढ रोखण्याचे उपाय ः\nजास्त वेगाने वाढणारे पिकाचे वाण निवडणे.\nखते टाकत असताना ती पिकाजवळ पडतील, मधील रिकाम्या जागेत पडणार नाहीत, याची काळजी घेणे.\nपाणी व्यवस्थापन पिकांची वाढ जोमदार होईल, असे ठेवणे.\nपिकाची संख्या योग्य ठेवणे.\nपिकाऊ व पडीक रानात तणाचे बी तयार होणार नाही, याची काळजी घेणे.\nतणांच्या बियांची बाहेरून आवक होणार नाही, याची काळजी घेणे. त्यासाठी तणमुक्त बियांचा वापर महत्त्वाचा.\nआपल्या रानातील बी जपत असताना त्यात तणांचे बी राहू नये, यासाठी बिजोत्पादनाच्या रानातील तणनियंत्रणासाठी अधिक काळजी घ्यावी लागते.\nबियांचा आकार, व��न, घनता यानुसार भेसळ वेगळी करणारी यंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यांचा वापर करणे, मळणीच्या वेळी त्या स्थानी किंवा यंत्रामध्ये अन्य बी येणार नाही, याकडे लक्ष देणे.\nप्रामुख्याने तणाचे बी कालव्याचे काठ, चाऱ्या, पाट यांच्या जवळ तयार होते. शेतकरी रान स्वच्छ ठेवत असला तरी अशी ठिकाणे स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पाण्यातून शेतामध्ये तणाचे बी मोठ्या प्रमाणात शिरकाव करू शकतात.\nप्रमाणित बियांचा वापर ः\nबियांचे प्रमाणीकरण करीत असताना त्यामध्ये अन्य प्रकारच्या बियांचे भेसळ प्रमाण ठरलेले असते. यासाठी बीज प्रमाणीकरणाचे काही कायदे ठरवले आहेत.\nजैविक तणनियंत्रण ः ही तणनियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धत असून, त्याचा फारसा वापर आपल्याकडे होत नाही. तणांवर प्राधान्याने येणाऱ्या किडी आणि रोगांचा तणांच्या नियंत्रणासाठी वापर केला जातो. परदेशामध्ये या क्षेत्रामध्ये मोठे काम झाले आहे. आपल्याकडे केवळ काँग्रेस गवताच्या नियंत्रणासाठी मागवलेल्या मेक्सिकन भुंग्याचे उदाहरण यासाठी दिले जाते.\nरासायनिक तण नियंत्रण ः\nतणांच्या नियंत्रणासाठी रसायनांच्या वापराला ८५ वर्षांपूर्वी सुरवात झाल्याचा उल्लेख या १९८४ मध्ये प्रकाशित पुस्तकामध्ये आहे. म्हणजे त्या हिशेबाने शंभरी पार झाली. १८९६ साली बोर्डो मिश्रण वापरामुळे शास्त्रज्ञ जगतामध्ये रासायनिक तणनियंत्रणाबाबत जागृती निर्माण केली. काही ताम्रुयुक्त क्षार द्विदल तणे मारण्यासाठी निवडक म्हणून वापरता येतात, हे लक्षात आले. १८९६ ते १९१० या काळात या कामासाठी गंधकाम्ल, आयर्न सल्फेट, कॉपर नायट्रेट, अमोनियम व पोटॅशियम क्षार, सोडियम नायट्रेट अशी काही रसायने तणनाशक म्हणून वापरली गेली. मार्टीन व बॉनेट (फ्रान्स), बॉली (अमेरिका) व शिल्ट्स (जर्मनी) या शास्त्रज्ञांचा त्यात मोलाचा सहभाग होता. या पुढील ३०-३५ वर्षांच्या काळात शुद्ध बियाणे, वाढीचा जास्त वेग असणाऱ्या पिकांच्या जाती, ट्रॅक्टरचा शेतीत प्रवेश व फवारणीच्या योग्य साधनांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे रासायनिक तणनियंत्रण काहीसे मागे पडले. १९४२ मध्ये झिमरमन व हिचकॉट यांनी २, ४-डी चा वापर वाढ नियंत्रक म्हणून करून पाहिले. पुढे १९४४ मध्ये मार्थ आणि मिचेल (अमेरिका) या शास्त्रज्ञांना २, ४-डी हे निवडक तणनाशक म्हणून वापरण्याचे श्रेय जाते. येथे कार्बनी तणनाशकांच्या वापराला सुरवात झाली.\nरासायनिक तणनियंत्रणाचे फायदे ः\n१) ओळीत पेरलेल्या पिकाला आंतरमशागत शक्य नसल्यास तणनाशक वापरणे सोईस्कर ठरते.\n२) पीक व तणे उगवण्यापूर्वीच मारण्याच्या तणनाशकाने पूर्वीच्या पद्धतीच्या तुलनेमध्ये लवकर तणनियंत्रण करता येते.\n३) चहा, कॉफी यासारख्या बहुवार्षित पिकात मशागतीतून मुळे दुखावली जाण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी तणनाशक अधिक उपयुक्त ठरते.\n४) तणनाशकामुळे शून्य मशागत पद्धतीत पूर्वमशागत करावी लागत नाही. (या विषयावर कित्येक वर्षे संशोधन, अभ्यास झालेला असावा. त्याचा उल्लेख इथे आढळतो.) ही पद्धत मी २००५ या वर्षापासून वापरत आहे.\n५) तणनाशकाच्या वापारमुळे जी तणे इतर पद्धतीने नियंत्रण करणे अवघड असते, ते काम सहजपणे करणे शक्य होते.\n६) त्या काळात मनुष्यबळाची समस्या फारशी नसल्याने त्याचा उल्लेख या फायद्यामध्ये केला नाही. मात्र, आज तणनाशकांचा वापर वाढत जाण्यामागे सर्वांत महत्त्वाचे हेच कारण ठरले आहे.\nः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८\n(लेखक कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी आहेत.)\nतण weed लेखक यंत्र machine पूर भेसळ ठिकाणे काँग्रेस indian national congress वर्षा varsha शेती farming विषय topics कोल्हापूर\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...\nखानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....\nसांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...\nसोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...\nनुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...\nमराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी / नांदेड :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/international-labor-organization-report-india-worker-poor", "date_download": "2020-09-27T19:11:57Z", "digest": "sha1:G5SPZUFAIPZP67CRKEAUGEK2DAPG7EK4", "length": 7712, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतात ४० कोटी बेरोजगार : आंतरराष्ट्रीय मजूर संघटना\nनवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमणामुळे भारतात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देश���त असंघटित क्षेत्रातील काम करणार्या सुमारे ४० कोटी नागरिकांपुढे रोजगार गमावण्याची भीती आहे व ते पुन्हा गरीबीत ढकलले जाऊ शकतात, तर जगातील सुमारे १९ कोटी ५० लाख लोकांच्या पूर्णकालिक नोकर्या जाऊ शकतात, अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारित असलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आयएलओ) व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट हे दुसर्या महायुद्धानंतरचे अधिक भयावह असे संकट आहे, असेही मजूर संघटनेचे मत आहे.\nसंघटनेचे अध्यक्ष गाय रायडर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत एक अहवाल प्रसिद्ध करताना कोरोना संकटामुळे विकसित व विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त होत चालल्या असून दोघांनाही आपल्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी एकमेकांची मदत घेत शर्थीचे प्रयत्न करावे लागतील असे मत व्यक्त केले.\nआंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या अहवालानुसार जगात सुमारे २ अब्ज लोकसंख्या असंघटित क्षेत्रात काम करते. हा मोठा वर्ग भारत, नायजेरिया, ब्राझील अशा विकसनशील राष्ट्रांमध्ये काम करतो. या घडीलाच असंघटित क्षेत्रातील लाखो श्रमिकांना लॉकडाऊनमुळे तडाखा बसला आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेले आहेत किंवा अनेक शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या स्थलांतरितांना लगेच काम मिळणे कठीण आहे, असे या अहवालात म्हटले आहे.\nया अहवालानुसार अरब देशांमध्ये सर्वाधिक नोकर कपात होणार असून त्यानंतर युरोप व आशिया-पॅसिफिक क्षेत्रात होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\nवाचकांच्या माहितीसाठी २२ मार्च ते ५ एप्रिल या काळात शहरांमध्ये २२ टक्क्याने बेरोजगारी वाढली होती. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार ५ एप्रिलला शहरातील बेरोजगारी दर ३०.९३ टक्क इतका होता तर २२ मार्चपर्यंत हा दर ८.६६ टक्के होता.\nकेंद्राच्या खर्चात ६० टक्क्यांची कपात\nजीएसटीसाठी राज्यांचा लढा सध्या सर्वांत महत्त्वाचा\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Olympics_infobox_templates", "date_download": "2020-09-27T21:30:29Z", "digest": "sha1:B75SCJ7YEHTA7E7UZIDJTXRC2DD7QEGZ", "length": 4406, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Olympics infobox templates - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१८ रोजी २२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahatvache.com/category/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-27T21:32:09Z", "digest": "sha1:3WKJLLLJOJOVZ4U73T3VLFPKU24Y2DKE", "length": 10155, "nlines": 89, "source_domain": "mahatvache.com", "title": "फेसबुक व्हायरल – Whatsapp News", "raw_content": "\nडेली न्यूज / फेसबुक व्हायरल\n14 दिन की शूटिंग के लिए अक्षय कुमार ने ली करोड़ों की फीस, डिटेल रिपोर्ट जानकर चौंक जायेंगे \nअक्षय कुमार की आने वाली फिल्मों की लंबी फेहरिस्त है इसमें से एक नाम शामिल है अतरंंगी रे का इसमें से एक नाम शामिल है अतरंंगी रे का आनंद एल राय की इस फिल्म …\nडेली न्यूज / फेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nउच्चवर्णीयांना कंटाळून बनली कुख्ख्यात डाकू, मग बौद्ध धम्मात धर्मांतर, त्यानंतर खासदार, त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या जाणून घ्या राणी ‘फुलन देवी’ची गोष्ट\nराणी फुलनदेवीचा स्मृतिदिन. एक हिंसावादी डाकू’राणी फुलन देवी शेवटी बौद्ध धम्माच्या वाटेवर आली हि काळाला धडक देणारी आणि हिंदू धर्मातील जातपात या प्रथेला लाजवणारी गोष्ट …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nलता मंगेशकर जेंव्हा जयभीम येकूण कांबळे आडनावांच्या माणसाला घराचं काम बंद करायला सांगतात\nबाईचा आवाज छान, बाई गाते छान, बाईला भारतरत्न देखील मिळालाय, लोक हिला भारताची कोकिळा म्हणतात. पण जेव्हा या कोकिळेच्या घरासमोर BMC ने ब्रिज बनवायला घेतला …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विनोदी स्वभाव\nवरचं शीर्ष�� वाचून थोडं गोंधळल्या सारख वाटलं असेल ना कारण अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जनमाणसात जी प्रतिमा आहे ती गंभीरपणाची आणि सतत अभ्यास करणारी आहे.पण बाबासाहेबांच्या …\nडेली न्यूज / फेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\n#डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आपला राष्ट्रध्वज व भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे फक्त रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे\nभारताच्या ध्वज संहितेमध्ये अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे वर्णन केलेल्या डिझाइननुसार भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा “#22_जुलै_1947” रोजी भारतीय लोकशाहीचा अधिकृत ध्वज झाला.भारतीय संविधान सभेच्या बैठकीत वर्तमान …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nखुशाल जात लपवा आणि बाबासाहेब बुद्ध जात कळेल म्हणून घरात ठेऊ नका\nखुशाल जात लपवा आणि बाबासाहेब बुद्ध जात कळेल म्हणून घरात ठेऊ नका *नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं * *एतेन सच्चवज्जेन होतु में …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nसरकारी अधिकार्याने मुद्दाम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ऑफिसातून काढला त्यानंतर भिमसैनिकानी जे केले ते पाहून तुम्हाला हि गर्व वाटेल\nमुख्य पोस्ट कार्यालयात विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण. मागील 3 दिवसांपासून औरंगाबाद औरंगाबाद येथील मुख्य पोस्ट ऑफिस,जुना बाजार येथे मुख्य पोस्ट अधीक्षक …\nडेली न्यूज / फेसबुक व्हायरल\nपीक नष्ट केल्यामुळे दलित शेतकऱ्याचा पोलिसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न\nसध्या देशात जणू मागासवर्गीय लोकांन वर अत्याचार करण्याचा सील सिलाचा सुरु झाला आहे कारण गेल्या काही दिवसान पासून फक्त अश्याच घटना जास्त डोळ्या समोर येत …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 20 एकर मध्ये भव्य पार्क व 125 फुट उंच पुतळा उभारण्यात येत आहे\nआंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री यांच्या कडून एक निर्णय घेण्यात आला आहे ज्या मुले सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. त्याच सोबत आंबेडकर विचार धारेचे लोक त्यांचे …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nRajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके\nमुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर. जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पड��यला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं …\nबीजेपी सरकार चे महान कामे, नक्की वाचा आणि आनंद घ्या\nअमिताभ और धर्मेंद्र की फिल्म ‘शोले’ में थीं ये गलतियां, क्या पकड़ पाए आप\nGOOD NEWS: करीना कपूर दूसरी बार बनने वाली हैं मां, सैफ के साथ जारी किया स्टेटमेंट\nKUNDAN WAGHMARE on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षे पार्ह पोस्ट लिहिणाऱ्या केले पोलिसांच्या हवाली\nMilind patekar on भाऊ झोपेत सुद्धा फेसबूकवर होता तेवढ्यात अचानक बाबासाहेब त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/?vpage=2112", "date_download": "2020-09-27T20:37:23Z", "digest": "sha1:BASXOV5HBIALAHZAT7XGFEWK3WTINP5H", "length": 8557, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "थंड हवेचे शहर महाबळेश्वर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeओळख महाराष्ट्राचीथंड हवेचे शहर महाबळेश्वर\nथंड हवेचे शहर महाबळेश्वर\nNovember 17, 2015 smallcontent.editor ओळख महाराष्ट्राची, पर्यटनस्थळे, सातारा\nसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले होते. येथील अनेक सुंदर पॉईंटस् पर्यटकांचे आकर्षण आहेत.\nऐतिहासिक शहर – हासन\nअल्जेरिया – आफ्रिकेतील सर्वात मोठा देश\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/tajya-batamya/", "date_download": "2020-09-27T19:50:47Z", "digest": "sha1:H3CEQD5JE5ADTABKUM4AOSVVILHVFXXD", "length": 11220, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "ताज्या बातम्या Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nशेती सुधारणांवर केंद्र सरकारची आजवरची भूमिका संशयास्पद – पी. साईनाथ\nआधार-पॅन कार्डवरील नाव, पत्ता दुरुस्त करायचायं; वाचा, कसे कराल दुरुस्त\nकृषी यांत्रिकीकरण योजना २०२०; शेतकरी बांधवांनो आता अनुदानावर खरेदी करा कृषी...\nकृषी विधेयकांच्या विरोधात बळीराजाचा एल्गार, भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद\n‘या’ रुग्णालयांवर कारवाई करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश\nशेतकऱ्यांनो कांदा चोरांपासून सावधान; दीड टन कांद्यावर चोरट्यांचा डल्ला\nबेधडक अजित पवार मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सामोरे जाणार का\n फळे, भाजीपाला विक्री गेली १५ कोटींवर\nपुणेकरांच्या ‘लाईफ’शी खेळ; जम्बो कोविड सेंटरमधल्या बेपत्ता महिलेचा शोध लागेना\nकृषीयंत्रांच्या वापरात लक्षणीय वाढ, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरज\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/pune-road-work-lack-of-coordination-in-digging-roads-in-pune-city-1892968/", "date_download": "2020-09-27T21:06:46Z", "digest": "sha1:FVZKAVRWTCTYFI2THDRISBRBBTQ75UYO", "length": 21256, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune road work Lack of Coordination in digging roads in pune city | शहरबात : रस्ते खोदाईत समन्वयाचा अभाव | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nशहरबात : रस्ते खोदाईत समन्वयाचा अभाव\nशहरबात : रस्ते खोदाईत समन्वयाचा अभाव\nमहापालिकेच्या दोन विभागांत समन्वय नसल्यामुळे एकच रस्ता अनेकवेळा खोदला जातो.\nशहरातील गुळवणी महाराज पदपथावर उघडय़ा असलेल्या महावितरणच्या केबल्समुळे पादचारी महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या पाश्र्वभूमीवर चुकीच्या पद्धतीने होत असलेली रस्ते खोदाई आणि शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या मुद्दय़ावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेच्या दोन विभागांत समन्वय नसल्यामुळे एकच रस्ता अनेकवेळा खोदला जातो. अशा प्रकारांना पथ विभाग आणि पाणीपुरवठा विभाग एकमेकांकडे बोट दाखवितात. अशा परिस्थितीत रस्ते खोदाईचे धोरण कागदावरच राहात असल्याचे दिसून येते.\nशहरात दरवर्षी होत असलेली रस्ते खोदाई हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. खासगी मोबाइल कंपन्यांकडून होत असलेली नियमबाह्य़ आणि वारेमाप रस्ते खोदाई हा मुद्दा जसा वेळोवेळी पुढे येतो,तसा शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे होत असलेल्या घटना देखील विविध चर्चेला कारणीभूत ठरतात. मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटण्याच्या घटना, महावितरणकडून कामे करताना होत असलेला निष्काळजीपणा, पादचाऱ्यांना होत असलेला त्रास ही त्याची ठळक उदाहरणे सांगता येतील. गुळवणी महाराज पदपथावरून जाणारी पादचारी महिला जखमी झाल्यानंतर शासकीय यंत्रणांनी हव्या तशा टाकलेल्या भूमिगत सेवा वाहिन्या, त्यांचे जाळे हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. भूमिगत सेवा वाहिन्यांचे नकाशे उपलब्ध नसणे आणि शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव यामुळे शहरात सातत्याने असे प्रकार घडतात. या घटनेतून तरी शासकीय यंत्रणा आता बोध घेणार का, हा मुख्य प्रश्न आहे.\nशहरात कुठल्या ना कुठल्या भागात महापालिकेचे, बीएसएनएल, एमएनजीएल, महावितरण या शासकीय कंपन्यांबरोबरच खासगी मोबाइल कंपन्यांचे रस्ते खोदाईचे काम सुरूच असते. त्यातून खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्याच्या आणि त्यातून हजारो लिटर पाणी वाहून गेल्याच्या, तर कधी सांडपाणी वाहिनी फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. घटना घडली की एकमेकांकडे बोट दाखविण्याची स्पर्धा दोन विभागांत सुरू होते. या कालावधीत सेवा पूर्ववत होते, पण कामे मात्र तकलादू स्वरूपाची असतात. तकलादू कामे होत असल्यामुळे वारंवार सेवा वाहिन्या नादुरुस्त होत असल्याचे चित्रही पुढे येते. त्यातून कोणती यंत्रणा ���ोषी, यावरून वाद सुरू होतो. पण भूमिगत सेवा वाहिन्यांच्या आराखडय़ाचे काय, यावर कोणी बोलत नाही.\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या वतीने शहरात भूमिगत स्वरुपात विविध वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. कित्येक वर्षांपूर्वी टाकलेल्या जीर्ण आणि जुन्या झालेल्या या भूमिगत सेवा वाहिन्यांची कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. मात्र माहिती उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. त्यामुळे खोदाईची कामे करताना जलवाहिन्या किंवा सांडपाणी वाहिन्या फुटणे ही नित्याची गोष्ट झाली आहे. किती किलोमीटर लांबीच्या अंतरात महापालिकेच्या सेवा वाहिन्या आहेत, याची ठोस माहिती नसल्यामुळे वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम करतानाही अडचणी येत आहेत. पाणीपुरवठय़ाच्या वाहिन्या तर एवढय़ा जीर्ण झाल्या आहेत, की त्या कधी फुटतील हे सांगता येत नाही. महापालिकेचे अधिकारीही खासगीत तसे सांगतात.\nमेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी बीएसएनएल, महापालिका, एमएनजीएल आदी शासकीय कंपन्यांकडून त्यांच्या भूमिगत सेवा वाहिन्यांची माहिती महामेट्रोने घेतली होती. मात्र काम करताना त्या माहितीमध्येही तफावत आढळून आली. कधी भूमिगत वाहिन्या किंवा केबल तीन मीटर खोलीपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्या तीन मीटर खाली खोदकाम होण्यापूर्वीच फुटल्या. यावरूनच शासकीय यंत्रणांनाच त्यांच्या वाहिन्यांची ठोस माहिती नसल्याचे स्पष्ट होते.\nमहापालिकेने भूमिगत सेवा वाहिन्यांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट— डीपीआर) तयार केल्याचे सांगण्यात येते. जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून प्रशासनाने हा आराखडा तयार केला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांची नेमकी परिस्थिती, जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची माहिती, अलीकडच्या काही वर्षांत नव्याने टाकण्यात आलेल्या वाहिन्यांचे जाळे याची इत्थंभूत माहिती या आराखडय़ानुसार देण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. पण सातत्याने होत असलेल्या घटनांमुळे हा दावाही फोल ठरत आहे. त्यासाठी भूमिगत वाहिन्यांचा अचूक आराखडाच उपयुक्त ठरणार असून शासकीय यंत्रणांनाही समन्वयाने काम करावे लागणार आहे.\nमहापालिकेच्या दोन विभागांत समन्वयाचा अभाव दर्शविणारीही काही उदाहरणे आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील कामेही चालू आहेत. त्यामुळे ही दोन्ही कामे एकाच वेळी समन्वयाने करावीत, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथ विभाग आणि पाणीपुरवठा विभागाला केली होती. त्यामुळे या दोन्ही विभागांकडून कोणत्या भागात किती किलोमीटर लांबीची कामे होणार, याबाबतची माहिती एकमेकांना देणे अपेक्षित होते. दोन वेळा रस्ता खोदावा लागू नये, हा त्यामागील मूळ हेतू होता. पथ विभागाकडून कोणत्या भागात काम होणार आहे, याची माहिती पाणीपुरवठा विभागाला द्यावी आणि पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकण्याची कामे करणे अपेक्षित होते. मात्र समन्वयाच्या अभावामुळे आता कामेच रखडत असल्याचे दिसून येत आहे. फग्र्युसन रस्ता, सातारा रस्त्यासह शहरातील अन्य रस्त्यांची कामे रखडली आहेत. यात नागरिकांना तर त्रास होतच आहे, पण एकाच कामासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे.\nया सर्व परिस्थितीमध्ये ‘एक रस्ता-एक एकक’ या धोरणानुसार खोदाई होणे अपेक्षित आहे. गेल्या बारा वर्षांनंतरही या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेतील दोन विभागांना करता आलेली नाही. रस्ते खोदाई करताना खोदाई कुठे होणार, कोणत्या कारणासाठी, त्यासाठी किती खर्च, कोणते काम आहे, याची माहिती फलकाद्वारे देणे अपेक्षित आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेट्स आणि लाल दिवे लावणे अशा उपाययोजनाही केल्या जात नाहीत. रस्ते दुरुस्तीही मानकांनुसार होत नाही. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास रस्त्यावर आवश्यक असलेली सर्व कामे एकाच वेळी होतील आणि सातत्याने होत असलेली रस्ते खोदाई त्यामुळे टाळणे शक्य होईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्���\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 छोटा राजन टोळीतील गुंडासह एक जेरबंद\n2 राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढणार\n3 दंतवैद्यक पदवीधारकांना दिलासा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/reflection-4-76611/", "date_download": "2020-09-27T19:51:38Z", "digest": "sha1:PJJXA4GN4YHJYSWHNSH4VK6QJJXBYZ5K", "length": 17091, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रतिबिंब… | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nथरथरत्या हाताने तिने मला स्पर्श केला. माझ्यात काही तरी चाचपडत असावी ती.. डोळे बारीक करून माझ्यात पाहत होती ती.. खूप खोलवर.. क्षणभर मीसुद्धा चमकलो.. भराभर\nथरथरत्या हाताने तिने मला स्पर्श केला. माझ्यात काही तरी चाचपडत असावी ती.. डोळे बारीक करून माझ्यात पाहत होती ती.. खूप खोलवर.. क्षणभर मीसुद्धा चमकलो.. भराभर मागे जात होतो.. मागे.. मागे.. खूप मागे.. जेव्हा तिची माझ्याशी पहिल्यांदा ओळख झाली.\nखूप मोठं नाही पण मध्यमवर्गी घर होतं त्यांचं.. ही चिमुरडी सतत घरभर दुडदुडायची.. मी नेहमी पाहायचो तिला, पण तिचे काही माझ्याकडे लक्ष जायचे नाही. अचानक तिच्या एका वाढदिवशी तिच्या आईने तिला माझ्यासमोर उभेच ठाकले. म्हणाली, ‘‘चला आता आमच्या चिऊताईला छान छान तयार करू या. पाहा बरं या आरशात..’’ कधी नव्हे ते तिने माझ्याकडे नीट निरखून पाहिले.. ते निरागस डोळे स्वत:च्याच प्रतििबबाला कुतूहलाने न्याहाळत होते. त्या दिवसापासून तिची आणि माझी गट्टी जमली.. लहान असताना तिची आई तिला माझ्यासमोर उभी करायची. असंख्य प्रश्न पडायचे तिला.. त्यांची उत्तरं देता देता पुरती दमछाक व्हायची आईची.. कधी कधी आई तयार होत असताना ती हळूच आईला पाही. मग आई माघारी फिरल्यावर या ब��ईसाहेब माझ्यासमोर आईचं अनुकरण करण्यात दंग होत असत.\nएकामागोमाग एक र्वष सरत होती.. तिला माझ्याबरोबर, माझ्यासमोर अधिकाधिक वेळ काढणं आवडायला लागलं होतं.. तासन्तास माझ्यासमोर उभी राहून ती स्वत:शीच हसे. कधी स्वत:ला न्याहाळत बसे. ‘‘पुरे झालं नटणं मुरडणं. अभ्यासाला बसा आता’’ येणारा तिच्या आईचा आवाज तिची ती सौंदर्यतपश्चर्या भंग करीत असे. अभ्यासाला बसल्यावरही थोडय़ा थोडय़ा वेळाने येणारा तिचा तो चोरटा कटाक्ष मला अजूनही आठवतो.\nत्या दिवशी ती अशीच स्वत:ला न्याहाळत होती, पण का कोण जाणे, मला वाटून गेले ती माझ्यात स्वत:ला नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीला पाहत होती. लहानपणी जशी ती आईचा डोळा चुकवून आईला स्वत:त पाहायची काहीशी तशीच.. हळूच तिने स्वत:च्या हाताकडे पाहिले अलगद त्या हाताला दुसऱ्या हाताने कुरवाळले.. जणू काही ती कोणाचा तरी स्पर्श जपून ठेवत होती..\nबाहेर पडताना सतत माझ्यात पाहायची.. ‘मी कशी दिसते त्यापेक्षा त्याला मी कशी दिसेन’ हेच भाव असायचे तिच्या डोळ्यात.. एक दिवस ती बाहेरून घरी आली.. खूप भेदरलेली होती. आत्तापर्यंत पहिल्यांदाच मला जाणवले की ती माझ्यासमोर येण्याचं टाळतेय. सगळा धीर एकवटून ती माझ्यासमोर उभी राहिली.. तिची नजर बधिर होती. स्वत:चाच स्पर्श ती झिडकारत होती. जणू काही ते शरीर तिचे नव्हतेच.. अचानक तिच्या नजरेत किळस, राग, दुख, संताप दाटून आले. या सर्वाला कारणीभूत व्यक्ती माझ्यातच आहे अशा तऱ्हेने पाहत होती.. तिच्या त्या नजरेने मलाच तडा जाईल की काय असं वाटलं क्षणभर.. त्यानंतर कित्येक दिवस ती माझ्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखं करायची.. काही मीच तिचा अपराधी आहे.\nकाळ वेगाने पुढे सरकत होता. एव्हाना तिच्या लग्नाची कुजबुज घरात सुरू झाली होती.. तीसुद्धा हल्ली विचारात मग्न असायची. लाखो स्वप्नं तरळायची तिच्या डोळ्यांत.. आई समजावून सांगत होती तिला, ‘‘हे बघ, लग्न ठरलंय तुझं आता. त्या घरातली कर्ती स्त्री होणारेस तू.. वागायला लाग.. घराचा सगळा डोलारा नाही म्हटलं तरी बाईलाच सांभाळावा लागतो. ते करताना बऱ्याचदा तुला तुझ्या इच्छांना मागं सारावं लागेलही, पण लक्षात घे, तेच तुझ्यासाठी आणि तुझ्या घरासाठी योग्य असेल..’’ तिने हळूच माझ्यात पाहिलं. ‘ज्या घरात मी लहानाची मोठी झाले त्या घराचा विचार मागे सारून मी जे घर अद्याप पाहिलंही नाही त्याला आपलं मानायचं’ ���िचा प्रश्न मला कळला होता..\nलग्नाच्या दिवशी तिने अचानक मला तिच्याबरोबर नेण्याची मागणी केली. तिच्याबरोबर माझाही एक नवा प्रवास सुरू झाला. आता रोज ती माझ्यात झाकून पाहायची तिने आणि तिच्या साथीदाराने रंगवलेल्या स्वप्नांसहित नंतर तर तिला तितकीशी उसंतही मिळेनाशी झाली.. अन् जेव्हा पाहायची तेव्हा स्वत:लाच न पाहता तिच्या अवतीभवती असलेल्या माणसांनाच पाहायची.. आणि आता तर ती आई झाली होती.. स्वत:च्या मुलांना तयार करता करता हळूच तिचं बालपण माझ्यात डोकावायचं, पण क्षणभरच.\nआज मात्र कोणीच नाहीये.. तिच्या अन् माझ्याशिवाय.. मोठी झालीत आणि इतकी मोठी झालीयेत की तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये.. ती काही तरी शोधतेय माझ्यात.. स्वत:ला पाहायचा प्रयत्न करतेय.. आयुष्यभर तू कायम इतरांच्या नजरेतून स्वत:ला पाहत आली आहेस आणि तुझी आणि माझी व्यथा काही फारशी वेगळी नाहीये.. मीसुद्धा सर्वाना माझ्यात सामावून घेतो, पण माझ्या प्रतििबबाचं काय.. आरशाला असतं का कधी स्वत:चं प्रतिबिंब…\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकथा : एका नकाराची गोष्ट\nरुक्मिणीच्या शोधासाठी मिकाची धडपड\nFIFA World Cup 2018 : मनं जिंकणाऱ्या जपानची गोष्ट\nकथा : काव काव कावळ्या…\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 स्त्री म्हणून जगताना…\n2 हम किसी से कम नहीं..\n3 बुक शेल्फ : नव्या विजयपथाकडे जाण्यासाठी..\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/rhea-chakraborty-publish-sushant-singh-notes-amid-various-allegations-253571.html", "date_download": "2020-09-27T20:09:27Z", "digest": "sha1:F4A6BSFSWKHHZT7325RDP7GTAEXWFSJV", "length": 17713, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Rhea Chakraborty publish Sushant Singh Notes amid various allegations", "raw_content": "\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसनमध्ये 50 धावांची भागीदारी\nलिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट\nलिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट\nरिया चक्रवर्तीने सुशांतच्या नोट्समार्फत आपल्यावरील आरोपांवर खुलासा केला आहे (Rhea Chakraborty publish Sushant Singh Notes).\nसुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर रियाने सुशांतच्या नोट्समार्फत आपल्यावरील आरोपांवर खुलासा केला आहे (Rhea Chakraborty publish Sushant Singh Notes). सुशांतची कोणतीही मालमत्ता माझ्याकडे नाही. माझ्याकडे केवळ त्याची पाणी पिण्याची बाटली आहे. सुशांतचं आपल्याबद्दल आणि कुटुंबाबाबत काय मत होतं, तो काय म्हणायचं हे सांगणाऱ्या नोट्सच रियाने प्रसिद्ध केल्या आहेत.\nरियाने प्रसिद्ध केलेल्या या नोट्समध्ये सुशांतने त्याच्या आयुष्यात कुणाकुणाला महत्त्वाचं स्थान आहे याविषयी लिहिलं आहे. सुशांतने आत्महत्येआधी या नोट्स लिहिल्याचा दावा रियाने केला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आणि सीबीआय-ईडीच्या चौकशीनंतर रियाने या गोष्टी समोर आणल्या आहेत.\nया नोट्समध्ये सुशांत लिहितो, “मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. माझ्या आयुष्यात लिल्लू (रियाचा भाऊ शोविक) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात बेबु (रिया) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात सर (रियाचे वडील) आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मॅम (रियाची आई) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात फ्युडी (कुत्रे) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.”\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nदरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे (ED interrogates actress Riya Chakraborty). ईडीच्या 4 अधिकाऱ्यांनी रियाची कसून चौकशी केली. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nईडीकडून रियाची शुक्रवारी (7 ऑगस्ट) जवळपास 5 ते 6 तास चौकशी झाली. सुशांतच्या बँक खात्यातून रियावर सुशांतच्या वडिलांनी 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते (ED interrogates actress Riya Chakraborty).\nईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल\nSushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर\nरियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\n...आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या…\nदाक्षिणात्य ‘रफी’ अशी ओळख मिळवणाऱ्या एसपींना बनायचे होते ‘इंजिनीअर’\nकमबॅकसाठी करण जोहरच्या पार्टीत जा, क्वान कर्मचाऱ्याची ऑफर, सुचित्रा कृष्णमूर्तीचा…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : ���नसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसनमध्ये 50 धावांची भागीदारी\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसनमध्ये 50 धावांची भागीदारी\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/the-government-should-change-the-irrigation-system/", "date_download": "2020-09-27T19:15:33Z", "digest": "sha1:QIETCJB5D4PJSMP2NOBX62WTRQYPRSA2", "length": 12177, "nlines": 197, "source_domain": "agrowonegram.com", "title": "शासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome व्हिडीओ शासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nई ग्राम : राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक असतानाही शेतीला पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला पाहिजे. असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्य���ारणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केले. क्षीरसागर यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धरणातील आजचा पाणीसाठा आणि लांबलेला मान्सून या विषयावर मार्गदर्शन केले.\nधरणातील पाणीसाठा आणि मान्सून\nयावेळी बोलताना ते म्हणाले कि राज्यात सर्वाधिक धरणांची संख्या आहे, राज्यातील धरणांमध्ये सध्या ३७ टक्के पाणी शिल्लक आहे. लॉकडाऊन मुळे औद्योगिक शहरे बंद असल्यामुळे पाणीउपसा कमी झाला. दुसरीकडे सिंचनाच्या लाभ क्षेत्रात कालव्यांची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर धरणातील शिल्लक पाणी शासनाच्या ढिसाळ नियोजनांचा परिणाम आहे. असे क्षीरसागर यावेळी म्हणाले.\nप्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद, महाराष्ट्र (मुंबई)\nविषय : लाॅकडाऊनच्या काळातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleमुंबई, पुण्यातील लॉकडाउनबाबत झाला ‘हा’ निर्णय\nNext articleलॉकडाऊन ५.० साठी अमित शाह यांची देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nफेसबुकवरील कपल चॅलेंज हॅशटॅगला गावठी दणका\nदेशाच्या सुरक्षेसाठी लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना हे 89 अ‍ॅप्स डिलीट करण्याचे आदेश\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प���रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nटोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी\nकांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lohgaon-rainfall/", "date_download": "2020-09-27T20:14:16Z", "digest": "sha1:R5HMX2T5VRPOEDL4KDON4UMFRER2O2AM", "length": 2967, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lohgaon Rainfall Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNisarga Cyclone Effect: पुण्यात 43 मिलीमीटर पावसाची नोंद तर कमाल तापमानात सरारीपेक्षा 11.6…\nएमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुणे शहरात आज (गुरुवार) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत एकूण 43.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबरच शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. काल शहरात 23.7 अंश सेल्सियस कमाल…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-activate-incognito-mode-on-youtube-on-android/", "date_download": "2020-09-27T18:37:21Z", "digest": "sha1:3HZB5CJ7OBSP5OTWRMA4SMNSO2HSHGIJ", "length": 6234, "nlines": 21, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "Android वर YouTube वर गुप्त मोड कसा सक्रिय करावा | tumomentogeek.com", "raw_content": "\nAndroid वर YouTube वर गुप्त मोड कसा सक्रिय करावा\nYouTube ने अली��डेच Android वापरकर्त्यांसाठी एक \"गुप्त मोड\" वैशिष्ट्य जारी केले. हे वैशिष्ट्य आपल्याला आपले YouTube पहा आणि शोध इतिहास अक्षम करण्यात मदत करते. हा विकी आपल्याला आपल्या Android डिव्हाइसवर YouTube साठी गुप्त मोड कसा सक्षम करावा हे शिकवेल.\nYouTube अॅप उघडा. आयकॉन लाल आयतावरील पांढर्‍या प्ले बटणासारखे दिसते. शोध अ‍ॅप्स वैशिष्ट्य द्रुतपणे शोधण्यासाठी वापरा.\nआपले YouTube अॅप अद्ययावत असल्याचे सुनिश्चित करा. हे वैशिष्ट्य केवळ 13.25+ आवृत्त्यांवर उपलब्ध आहे. ते अद्ययावत नसल्यास, Google Play Store वापरुन आपले अ‍ॅप नवीनतम आवृत्तीवर अद्यतनित करा.\nआपल्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा. अ‍ॅपच्या वरच्या-उजव्या कोपर्‍यात आपल्याला हे चिन्ह दिसेल. हे आपले खाते टॅब उघडेल.\nटर्न ऑन इन्कग्निटो पर्यायावर टॅप करा. खाते टॅबमधील हा चौथा पर्याय असेल.\nआपण प्रथमच गुप्त मोड सक्षम करता तेव्हा आपल्या स्क्रीनवर एक संवाद बॉक्स दिसेल. सुरू ठेवण्यासाठी GOT IT वर टॅप करा.\nअ‍ॅपच्या तळाशी असलेल्या “आपण गुप्त आहात” संदेशासाठी तपासा. याचा अर्थ असा की सध्या आपल्या अ‍ॅपवर गुप्त मोड सक्रिय केला आहे.\nआपण त्याचा वापर पूर्ण केल्यानंतर गुप्त मोड बंद करा. निष्क्रियतेच्या कालावधीनंतर गुप्त वैशिष्ट्य स्वयंचलितपणे बंद होईल. हे वैशिष्ट्य व्यक्तिचलितपणे अक्षम करण्यासाठी, वरील-उजव्या कोपर्‍यातील गुप्त चिन्हावर टॅप करा आणि निवडा संदर्भ मेनू वरुन. समाप्त\nआपण खालील टॅबमधून हे वैशिष्ट्य देखील अक्षम करू शकता: सदस्यता, इनबॉक्स आणि लायब्ररी.\nआपण फक्त YouTube शोध आणि पाहण्याचा इतिहास अक्षम करू इच्छित असल्यास वाचा YouTube इतिहास अक्षम कसा करावा .\nआपली क्रियाकलाप अद्याप आपल्या शाळा, मालक किंवा इंटरनेट सेवा प्रदात्यास कदाचित दृश्यमान असेल.\nनिष्क्रियतेच्या कालावधीनंतर गुप्त वैशिष्ट्य स्वयंचलितपणे बंद होईल, म्हणून जेव्हा हे घडते तेव्हा ते परत चालू करा.\nआपण प्रवेश करू शकत नाही आणि गुप्त मोडमधील टॅब.\nजेव्हा हे वैशिष्ट्य चालू असते, तेव्हा आपण वय-प्रतिबंधित व्हिडिओ पाहू शकत नाही. सुरु ठेवण्यासाठी आपण गुप्त मोड अक्षम करावा.\nगुप्त मोड कसा सक्रिय करावागूगल क्रोम वर गुप्त मोड कसा सक्रिय करावाआपल्या YouTube प्रोफाइलमध्ये प्रोफाइल चित्र कसे जोडावेYouTube कसे ब्लॉक करावेYouTube भाषा सेटिंग कशी बदलावीYouTube मध्ये आपला देश कसा बदलायचाYouTube वर आपले प्रोफाइल चित्र कसे बदलावेYouTube वर आपले वापरकर्तानाव कसे बदलावेआपली YouTube URL कशी शोधावीYouTube प्रतिबंधित मोड कसा बंद करावाYouTube उपशीर्षके कशी चालू करावीYouTube चे एक ब्रेक वैशिष्ट्य कसे वापरावेGmail खात्याशिवाय YouTube कसे वापरावेYouTube मध्ये आपले पसंत केलेले व्हिडिओ कसे पहावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-27T21:33:14Z", "digest": "sha1:KDWIYDB6A6P2SYUL2FXLXJLGDXTU5PTX", "length": 7594, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:भारतीय जनता पक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय जनता पक्ष हा भारतीय जनसंघातून विभक्त झालेला पक्ष नाही.जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली.त्यानंतर जनसंघ, लोकदल आणि काँग्रेस(ओ) यांनी एकत्र येऊन १९७७ मध्ये जनता पक्षाची स्थापना केली.तेव्हा जनसंघाचे अस्तित्व लोप पावले.अर्थात बलराज मधोक यांचा जनसंघ नावाचा पक्ष आहे पण तो भारतीय जनसंघापासून निराळा आहे.बलराज मधोक यांना १९७० च्या दशकाच्या सुरवातीलाच भारतीय जनसंघातून काढून टाकण्यात आले होते.१९८० मध्ये जनता पक्षातून बाहेर पडून पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा पूर्वाश्रमीचा जनसंघ पक्ष असे म्हणता येईल.पण तो काही भारतीय जनसंघातून विभक्त झालेला पक्ष नाही. ---- संभाजीराजे\nदोन्ही केदार लेले एकच व्यक्ती असण्यास आधार कोणता \nलेखातील या बदलात केदार लेले या नावासाठी आंतर्गत दुवा जोडला आहे. कदाचित या दोन व्यक्ती एकच असू शकतात पण पूरावा आहे का पुरावा नसेल तर पुरावा/संदर्भ मिळेपर्यंत या दोन व्यक्ती वेगळ्या असतील असे का समजू नये पुरावा नसेल तर पुरावा/संदर्भ मिळेपर्यंत या दोन व्यक्ती वेगळ्या असतील असे का समजू नये लोक्सत्तातील लेखाचे लेखक केदार लेले आणि केदार कृष्णाजी लेले या दोन व्यक्ती एकच असण्यास आधार कोणता \n(कदाचित या केसमध्ये दोन्ही केदार लेले एकच आहे असे होईलही पण उदाहरण म्हणून अंतर्गत दुवा देणाऱ्यास खात्री नसताना अंतर्गत दुवा दिला गेला असे एखाद्या केसमध्ये घडल्ल्यास) निश्चित आधार उपलब्ध नसताना अंतर्गत दुवा दिला जाणे याने वाचकांची दिशाभूल करणारे ठरू शकणार नाही का वाचकांची दिशाभूल टळावी, ज्ञानकोशात होता होईतो वस्तुनिष्ठ माहिती मिळावी हा आग्रह चुकीचा असतो का वाचकांची दिशाभूल टळावी, ज्ञानकोशात होता होईतो वस्तुनिष्ठ माहिती मिळावी हा आग्रह चुकीचा असतो का वस्तुनिष्ठता जपली जावी अंतर्गत दुवे चुकीने दिलेजाण्याचे प्रमाणे कमी रहावे म्हणून लेख शीर्षके पूर्ण असावीत असा आग्रह धरणे चुकीचे होते का \nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) ०८:२४, १५ ऑक्टोबर २०१४ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T20:33:30Z", "digest": "sha1:FNNDL2FHWTCO7JLLFGHOQ3IFAD2TBH5T", "length": 4275, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बौबकर बॅरी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nकोट दि आईव्होरचे फुटबॉल खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/nirav-modi-vijay-mallya-womens-empowerment-1641733/", "date_download": "2020-09-27T19:44:20Z", "digest": "sha1:OWASUTCSXHVIOWCSP44SFHOTUVQHDIWR", "length": 17592, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nirav Modi Vijay Mallya Womens empowerment | International Women’s Day 2018 नीरव, मल्या प्रवृत्तीविरोधात ठाम उभ्या दहा लाख जणी.. | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nInternational Women’s Day 2018 नीरव, मल्या प्रवृत्तीविरोधात ठाम उभ्या दहा लाख जणी..\nInternational Women’s Day 2018 नीरव, मल्या प्रवृत्तीविरोधात ठाम उभ्या दहा लाख जणी..\nमहिला बचतशक्तीकडून १६३२ कोटींच्या कर्जाचा ९८ टक्के परतावा\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमहिला बचतशक्तीकडून १६३२ कोटींच्या कर्जाचा ९८ टक्के परतावा\nआम्ही किती जणी, तर एक लाख सहा हजार ८७६ बचत गटातल्या प्रत्येकी दहा. म्हणजे दहा लाख ६८ हजार ७६० इतकी आमची संख्या. प्रत्येकीच्या घरात संसाराच्या विविध फरकाने सारख्याच आर्थिक अडचणी. तरीही कष्टाने त्यांवर मात करण्याची त्यांची हिंमतशक्ती. या हिकमती अर्थगरजूंना महिला आर्थिक विकास मंडळाने सहकार्य करायला सुरुवात केली आणि २००७ पासून त्यांना कर्ज मिळाले, एक हजार ६०० कोटी ३२ लाख रुपये. आणि त्यांनी घेतलेल्या कर्ज परताव्याचा दर होता तब्बल ९८.३ टक्के. सध्या देशात पेव फुटलेल्या कर्जबुडवी वातावरणात ही थक्क करणारी आकडेवारी आहे महिला बचत गटाच्या राज्यातील कर्ज व्यवहाराची. जेव्हा विजय मल्या, नीरव मोदीला कर्ज देण्यासाठी बँका पायघडय़ा घालत होत्या, त्याच काळात ऊन-पावसात बँकांचे खेटे घालून तर कधी सरकारी यंत्रणेचे सहकार्य मागून मिळालेले हे कर्ज ग्रामीण भागातील महिला न चुकता फेडत होत्या. आजही त्यांना कर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँका खळखळ करतात, पण त्यातून मार्ग काढत राज्यातील बचत गटांमार्फत महिला आर्थिक विकास मंडळाने उभी केलेली संरचना नव्या जाणिवा निर्माण करीत आहे.\nगंगापूर तालुक्यातील सोलेगावचे गंगाधर हुदे आता या जगात नाहीत. त्यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे आजारी असायचे. गेले एके दिवशी. सुरेखाबाईंनी संसार हातात घेतला तेव्हा रांधा, वाढा या पलीकडे जग नव्हते त्यांचे. पुढे त्या बचत गटात आल्या. धाडस वाढले. सभाधीटपणा आला. बचतगटातून कर्ज मिळवून देणारी यंत्रणा पुढे आली. आता त्या आधारे विस्तारलेल्या कापड दुकानातून त्यांचे उत्तम चालले आहे. त्या सांगत होत्या -‘ कर्ज मिळ���लं आणि ते फेडलं की पत वाढते.’ त्यांचे हे अर्थसार मांडले जात होते, त्याच दिवशी देशभरातील १७ हजार कर्जबुडव्यांच्या विरोधात ऋण वसुलीसाठी दावे सुरू होते. आणि त्यांच्यावरील कर्जाच्या बुडवेगिरीचा आकडा ८३८ हजार कोटी रुपये होता. मल्या, नीरव मोदीची चर्चा सुरेखाबाईंच्या कानी अन् गावीही नव्हती.\nअडथळे न आणता वेळेत कर्ज देणे, ही प्रक्रिया उपलब्ध करून दिली, की वसुलीसाठी खास प्रयत्न करावेच लागत नाहीत, असा आमचा अनुभव आहे. कारण महिलांमध्ये पुढे जाण्याच्या आकांक्षा खूप आहेत. यामुळेच आम्ही आयसीआयसीआय बँकेबरोबर करार केला. त्यांनी गरिबांना कर्ज देण्याची स्वतंत्र यंत्रणा उभी केली. बहुतांशी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कर्मचारी नाहीत. त्यामुळे ते ग्रामीण भागातील महिलांचे म्हणणेच ऐकून घेत नाहीत. परिणामी कर्ज दिले तरी ते वेळेत मिळेल याची खात्री देता येत नाही. ही प्रक्रिया सुलभ करून दिली, असे महिला आर्थिक मंडळाच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ यांनी स्पष्ट केले.\nबचतगटाचे व्यवसाय म्हणजे काय तर लोणची, पापड आणि मसाले एवढीच त्याची मर्यादा, असा समज झालेला. पण आता यंत्रणा बदलली आहे. दूध व्यवसायात केवळ एका म्हशीला कर्ज असे न करता अधिक कर्ज मिळाले तर व्यवसाय टिकून राहतो. तसेच एक शेळी घेऊन उपयोग होत नसल्याने पाच शेळ्या एक बोकड असा गट करून त्यासाठी कर्ज देण्याची योजनाही केल्याचे माविचे अधिकारी सांगतात. व्यावसायिकदृष्ट्या महिला यशस्वी व्हावी, अशी रचना केल्याने महिलांचे पाऊल तर पुढे पडतेच आहे. पण ग्रामीण भागातील अर्थकारणाला नवी दिशा देणारे काम उभे राहते आहे.\nकर्ज घेतल्यावर फेडावे लागते, ही भावना असणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिला आर्थिक मंडळाने २०१३ मध्ये खासगी बँकेकडून बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आता बहुतांश गटाचे व्यवहार योग्य आहेत की नाही हे तपासून त्यांना वेळेवर आणि विनाअडथळा कर्ज मिळत गेले. १६३२ कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्याच्या वसुलीचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी कार्यपद्धती विकसित करणे ही संरचना अनोखीच आहे.\nविविध योजनेअंतर्गत बचतगटाची आतापर्यंतची बचत रुपये ५१९ कोटी इतकी आहे. बचतगटांना विविध बँकेमार्फत एकू ण रुपये १६३२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. खासगी बँकेकडून घेतलेल्या कर्��ाचा दर यामध्ये आयसीआयसीआय बँक १४ टक्के आणि आयडीबीआय बँक १२.५ टक्के आहे. प्रति गट सरासरी रुपये २.५२ लाख रुपये कर्ज मिळाले आहे. साधारणत: २० टक्के गटांना ५ लाखांपेक्षा जास्त कर्ज मिळाले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 औरंगाबादच्या कचराकोंडीवर तात्पुरता तोडगा; खदान भागात कचरा टाकण्यास परवानगी\n2 औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाला हिंसक वळण, दगडफेकीत ९ पोलीस जखमी\n3 मराठवाडा मित्रमंडळाची मुंबईतील जमीन सरकार दरबारी जमा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-hya-goshti-dhokedayk-aahet", "date_download": "2020-09-27T19:01:51Z", "digest": "sha1:BZMO2262DC5XEBYCN2X44V2CM35HW4NL", "length": 14580, "nlines": 252, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात या गोष्टी धोकेदायक आहेत - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात या गोष्टी धोकेदायक आहेत\nन्यूयार्कचे प्रसिध्द डॉक्टर ‘पीटर बार्नस्टाईन’ यांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला खूप रक्तस्त्राव, पोट दुखणे आणि पहिल्या त्रैमासिकात जर बेशुद्ध झाल्यासारखे वाटत असेल तर ही ‘एक्टॉपिक प्रसुतीचे लक्षण असू शकतात. एक्टॉपिक प्रसूतीमध्ये स्त्रीचे गर्भ गर्भाशयात वाढण्याऐवजी दुसरीकडेच वाढायला लागते. आणि ��्यामुळे गर्भवती स्त्रीच्या जीवाला धोका असतो. पहिल्या व दुसऱ्या त्रैमासिकात जर खूप रक्तस्त्राव होत असेल तर गर्भ पडू शकतो. त्याच ठिकाणी जर तिसऱ्या त्रैमासिकात होणारा रक्तस्त्राव गर्भवेष्टन फाटण्याचे संकेत असतात. पण हे केव्हा होते, गर्भवेष्टन पासून गर्भाशय तुटून वेगळे होऊन तुटून जाते तेव्हा. त्यामुळे रक्तस्त्रावला हलक्या पद्धतीने घेऊ नका. लगेच डॉक्टरांकडे जाऊन या.\n१) खूप उलट्या आणि चक्कर\nथोड्याफार प्रमाणात चक्कर व उलटी गरोदर स्त्रीला होत असतेच. पण ज्यावेळी तुम्ही काही खात नाहीत, पीतही नाहीत आणि लगोलग उलट्या व चक्कर येत असतील तर तुम्हाला इशारा आहे. आणि त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. या स्थितीमुळे आपले मूल कुपोषित होऊ शकते.\n२) गर्भात वाढणाऱ्या बाळाची काहीच हालचाल होत नसेल\nगर्भात वाढणारे बाळ लात किंवा पाय मारत असते आणि त्याच्या संवेदना आईलाही जाणवत असतात. पण अचानकपणे बाळ काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी काहीच हालचाल करत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. कारण बाळाला काहीतरी विकार होऊ शकतो. हे तपासण्यासाठी थंड किंवा गरम काहीतरी पिऊन झोपून घ्या. आणि जाणीव करण्याचा प्रयत्न करा की, बाळ हालचाल करतोय की नाही. दुसरा पर्याय : तुम्ही बाळाच्या पाय मारण्याची संख्या मोजा. जर त्याने २ तासात १० पेक्षा कमी वेळा पाय मारलेत. तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.\n३) तिसऱ्या त्रैमासिकात प्रसूतीच्या अगोदर वेदना\nगर्भावस्था ही नैसर्गिकपणे ९ महिन्याची असते. त्यामुळे पहिल्यांदा आई होणाऱ्या मातांना नैसर्गिक प्रसूतीच्या वेदना आणि मुदतपूर्व होणाऱ्या वेदनांमध्ये फरक समजून येत नाही. मुदतपूर्व कळा या अनियमित किंवा स्थिर वेगाने होत असतात. याच्यात कळा या जशाच्या तश्या राहतात. आणि या कळा एका तासात किंवा पाणी पिल्यानंतर बंद होतात. नैसर्गिक प्रसूतीच्या वेदना: या कळा १० मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत येतात. या कळात खूप तीव्रता नसते. आणि जर तुम्हाला डिलिव्हरीच्या तारखेवर शंका असेल तर डॉक्टरांना भेट द्या.\n४) शरीराला घाम येणे\nगरोदरपणाच्या वेळी गर्भ तरल पदार्थापासून बनलेला असतो. त्याला एमनीऑटिक सैक म्हणतात. प्रसूतीच्या वेळी हा तुटून जातो. आणि घाम येणे म्हणतात. याच्यामुळे बाळाला बाहेर येण्याची मदत होते. पण जर डॉक्टरांनी सांगितलेल्या तारीखेपेक्षा अगोदर घाम यायला लागला तर बाळाचा जन्म अकाली होण्याचे धोके वाढतात.\n५) तिसऱ्या त्रैमासिकात वारंवार पोटदुखी, चक्कर आणि डोखं दुखणे आणि डोळ्याला अंधारी येणे\nवैज्ञानिक शब्दात याला pre- eclampsia ची लक्षणे मानली जातात. ही गरोदरपणात होणारा खूप भयानक आजार म्हटला जातो. यामुळे गरोदर स्त्रीचा मृत्यूही होऊ शकतो. याची दुसरी लक्षणे आहेत उच्च रक्तदाब आणि मूत्रमध्ये खूप प्रमाणात प्रोटीनची मात्रा. आणि याची सुरुवात गरोदरपणाच्या २० आठवड्यापासून होते. तेव्हा असा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. घाबरण्याचे कारण नाही तुम्ही चेकअप करत असतात.\n६) फ्लू आणि खोकला आणि ताप\nडॉक्टर सांगतात की, गरोदर मातांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना ताप, खोकला, सर्दी लगेच होते. आणि काही संसर्गही लवकर होतो. स्वाईन फ्लू सुद्धा लवकर होण्याची शक्यता गरोदर मातेत जास्त असते. त्यामुळे गरोदर मातेने लसी घेणे आवश्यक आहे. वेळेवर लस घ्यायची. आम्ही आशा करतो की, तुम्ही डॉक्टरांकडून सर्व शंकांचे निरसन करून घेत असाल. नाहीतर त्यांना विचारत रहा.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrisarkari.co/aiims-recruitment-2020/", "date_download": "2020-09-27T21:28:03Z", "digest": "sha1:L6HLZKLS5D2RP3T53JUH5YRSXYQCH47W", "length": 4237, "nlines": 73, "source_domain": "www.naukrisarkari.co", "title": "AIIMS Recruitment 2020 Apply for 3803 Posts. - Naukrisarkari", "raw_content": "\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व प्रश्न पत्रिका\nAIIMS Recruitment 2020, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून ३८०३ जागांची भरती.\nAIIMS Recruitment 2020, All India Institute Of Medical Science Recruitment 2020 apply for 3803 Posts. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून ३८०३ जागांची भरती नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अध���क माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.\nएकुण जागा :- 3803 जागा\nपदाचे नाव :- नर्सिंग ऑफिसर\nशिक्षणिक पात्रता :- B.Sc ( Hons.) नर्सिंग / B.Sc. ( नर्सिंग ) किंवा GNM डिप्लोमा + किमान ५० बेड च्या हॉस्पिटलमधील २ वर्ष अनुभव असावा.\nवयाची अट :- १८ ऑगस्ट २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : 3 वर्ष सुट ]\nअर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ ऑगस्ट २०२०\nअधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.\n[ SGBAU Recruitment 2020 ] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकून १३ जागांची भरती.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद , कोल्हापूर कंत्राटी पदाचे एकून ३८ पद भरती.\nशैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1818", "date_download": "2020-09-27T20:26:00Z", "digest": "sha1:H6Y34K6K23S6RZD3JIJ3GUC3HBY7CEWR", "length": 14376, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकुछ तो लोग कहेंगे\nकुछ तो लोग कहेंगे\nमंगळवार, 17 जुलै 2018\n‘इंतजार क्‍यूँ, लिजिए ब्लॉक कर दिया‘... हे सहाचं शब्द. दहा दिवसांहून अधिक काळ सुरू असणाऱ्या ट्रोल्सला, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे असं सहा शब्दात उत्तर दिलं. लखनौच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये घडलेल्या एका घटनेनं या सगळ्या प्रकाराची सुरवात झाली. केवळ धार्मिक कारणामुळे पासपोर्ट नाकारण्यात आल्याचा आरोप करणारं जोडपं, पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकाऱ्याची करण्यात आलेली बदली आणि या निर्णयानंतर ट्‌विटरवर सुरू झालेला हा ट्रोल्सचा खेळ. पुढे या घटनेची शहानिशा केल्यावर अनेक वेगवेगळी स्पष्टीकरणं पुढे आली आणि ’धार्मिक’ रंग दिलेल्या घटनांपैकी ही एक घटना ठरली.\nप्रत्येक प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा स्वराज यांच्या कार्यपद्धतीचं अनेकदा कौतुक झालं आहे; पण यावेळी ट्‌विटरवर त्यांच्या विरुद्ध असणारे ट्रोल्स पाहून, तुमचं कौतुक करणाऱ्यासोबतच, तुम्हाला जाब विचारणारे किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा वाट्टेल तसा वापर करून सल्ले द्यायला मागे-पुढे न बघणारे लोकही असतात, हे पुन्हा एकदा दिसून आलं.\nयाच आठवड्यात, काँग्रेस प्रवक्‍त्या प��रियांका चतुर्वेदी यांना त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. मध्य प्रदेशात सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या गॅंगरेपनंतर चतुर्वेदी यांच्या नावाने ट्‌विटरवर फिरणाऱ्या ’फेक कोट’ची परिणिती ही बलात्काराच्या धमकीत झाली. चतुर्वेदी यांनाही या फेक ट्‌विटमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. फक्त भौगोलिक भिन्नता नाही, तर वैचारिक, आर्थिक व सामाजिक भिन्नता दूर करून, एकमेकांशी जोडू पाहणाऱ्या या समाजमाध्यमांचा ओळखीचा वाटणारा पण अनोळखी असलेला चेहरा समोर आला. सोशल मीडियावर असणारी प्रत्येकाची सहज उपलब्धता ही एकतर्फी कधीच नसते हे या प्रकरणातून पुन्हा जाणवलं.\nया दोन्ही घटना आणि त्यात संदर्भ असणाऱ्या व्यक्ती राजकीय असल्या, तरी त्यांच्या या ट्‌विटरवरच्या गोष्टीत तुमच्या माझ्यासारख्या साइड कॅरेक्‍टर्सचा बराच मोठा वाटा आहे. कारण ट्रोलिंगच्या अशा अनेक घटनांचे आपण साक्षीदार असतो. ट्रोलिंग हे सध्याचं इंटरनेट कल्चर आहे. ते योग्य की अयोग्य हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण ही चर्चा करतानाही सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असणारा ट्रोलर्सचा वावर ही वस्तुस्थिती आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. व्यक्त होणं ही अन्न, वस्त्र, निवारा यांसारखीच मूलभूत गरज झाली आहे. हे व्यक्त होणं स्वतःपुरतं असतं, तर गोष्ट वेगळी होती, पण डिजिटल मॅपिंगचा विचार केला सोशल मीडियावर टाकलेली कोणतीही पोस्ट ही वैयक्तिक उरत नाही. फेसबुक आणि जी-मेल अकाउंटवर असणारा डेटा इतरत्र वापरलं जाणं किंवा आपल्या परवानगीशिवाय शेअर होणं हे याचं ताज उदाहरण आहे. समाजमाध्यमांवर आपण कितीही बुद्धिप्रामाण्यवादी विचार मांडले, त्याला योग्य संदर्भ दिले, तरी कोणतीही वैचारिक पातळी नसणारे प्रश्न उपस्थित केले जाणार, अशा प्रश्नांना उत्तरं द्यायला तुम्ही बांधील आहात असं गृहीत धरलं जाणार आणि उत्तरं न देता तुम्ही तुमचं काम करत राहिलात, तर तुमच्यावर पळपुटेपणाचा आरोप करत पुन्हा नव्याने हे चक्र सुरू होणार असाचं हा प्रकार असतो. मुळात सोशल मीडियावर होणाऱ्या अधिकाधिक चर्चा या समोरच्याने काय लिहिलंय यापेक्षाही मला त्यावर काय वाटतं आणि तेच कसं योग्य आहे ही मतं मांडण्यातच खर्ची पडतात.\nजमावाला किंवा झुंडीला जसा चेहरा नसतो, तसं��� ट्रोल्सलाही नसतो. बऱ्याचदा फेक अकाउंटच्या आडून, स्वतःची खरी ओळख लपवून हे सुरू असतं. अनेकदा हे ट्रोलर्स एकटे असतात किंवा मग समूहाने येऊन समोरच्याला कचाट्यात पकडून त्यावर ट्रोलिंग सुरू करतात. पण मग आपल्या विचारांना ट्रोल केलं जाईल म्हणून व्यक्त होणंचं बंद करावं का फेसबुक, ट्‌विटर नको आणि ट्रोल्सही नको, अशा भूमिकेने ट्रोलिंगचा प्रश्न सुटेल का फेसबुक, ट्‌विटर नको आणि ट्रोल्सही नको, अशा भूमिकेने ट्रोलिंगचा प्रश्न सुटेल का मुळात या समाजमाध्यमांमुळे न बोलणारे अनेकजण मोकळेपणाने बोलायला लागले आहेत. घुसमटलेले अनेक आवाज शब्दांतून, छायाचित्रांतून समाजासमोर येऊ पाहताहेत. बंधन असणाऱ्या अनेक विषयांवर खुल्या चर्चा होताहेत. ’तुला यातलं काय कळतं’ या ठराविक सुरातल्या प्रश्नाचं प्रमाण कमी होऊ लागलंय. आपण बोलतोय, सतत, एकमेकांशी. जगाशी जोडले जातोय याच माध्यमातून. मग या बीन चेहऱ्याच्या, कोणत्यातरी साचेबद्ध विचारसरणीला कवटाळून जगणाऱ्या टीचभर लोकांसाठी स्वतःवर मर्यादा घालून घेणं, मला तरी पटत नाही. ट्रोलर्स रिॲक्‍शनचे भुकेले असतात. आपण चिडलो, तावातावाने विरोध केला, की ते अधिक चेवाने अंगावर येतात. मर्यादेबाहेर जाणाऱ्या शारीरिक इजा, बलात्कार अशा धमक्‍या देणाऱ्या या इंटरनेट हल्लेखोरांसाठी सायबर सेल आहेच, पण तोपर्यंत ’कुछ तो लोग कहेंगे’ म्हणून दुर्लक्ष करता आलं तर उत्तम मुळात या समाजमाध्यमांमुळे न बोलणारे अनेकजण मोकळेपणाने बोलायला लागले आहेत. घुसमटलेले अनेक आवाज शब्दांतून, छायाचित्रांतून समाजासमोर येऊ पाहताहेत. बंधन असणाऱ्या अनेक विषयांवर खुल्या चर्चा होताहेत. ’तुला यातलं काय कळतं’ या ठराविक सुरातल्या प्रश्नाचं प्रमाण कमी होऊ लागलंय. आपण बोलतोय, सतत, एकमेकांशी. जगाशी जोडले जातोय याच माध्यमातून. मग या बीन चेहऱ्याच्या, कोणत्यातरी साचेबद्ध विचारसरणीला कवटाळून जगणाऱ्या टीचभर लोकांसाठी स्वतःवर मर्यादा घालून घेणं, मला तरी पटत नाही. ट्रोलर्स रिॲक्‍शनचे भुकेले असतात. आपण चिडलो, तावातावाने विरोध केला, की ते अधिक चेवाने अंगावर येतात. मर्यादेबाहेर जाणाऱ्या शारीरिक इजा, बलात्कार अशा धमक्‍या देणाऱ्या या इंटरनेट हल्लेखोरांसाठी सायबर सेल आहेच, पण तोपर्यंत ’कुछ तो लोग कहेंगे’ म्हणून दुर्लक्ष करता आलं तर उत्तम \nरिफंड आणि इतर आर्थिक व्य���हार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_18.html", "date_download": "2020-09-27T20:11:36Z", "digest": "sha1:BZXLXIUWPY3T766SPUT7YZ2XRDV4PDEG", "length": 5212, "nlines": 90, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गिनीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान\nराष्ट्रीपती रामनाथ कोविंद यांना गिनी या प्रजासत्ताकचा सर्वोच्च सन्मान \"नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट\" देण्यात आला आहे.\nगिनी आणि भारतामधील विकास आणि संबंधांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.\nगिनी हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याला पूर्वी फ्रेंच गिनी म्हणून ओळखले जात असे.\nगिनी 2 ऑक्टोबर 1958 रोजी फ्रान्सपासून स्वतंत्र झाला\nगिनीचे क्षेत्रफळ 2,45,836 चौरस किलोमीटर आहे.\nत्याची राजधानी कोनाक्री आहे.\nगिनीची अधिकृत भाषा फ्रेंच आहे.\nगिनियाचे सध्याचे अध्यक्ष अल्फा कांडे आहेत, तर अब्राहम कसुरी फोफाना हे गिनियाचे पंतप्रधान आहेत.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%82_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:21:33Z", "digest": "sha1:3WLVKKHCV42O2IMGGYMUDHFSP3JQ2VHQ", "length": 5037, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेणू गावसकर - विकिपीडिया", "raw_content": "\nरेणू गावसकर या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. (तत्त्वज्ञान) ही पदवी मिळवली आहे. त्या आम्ही युवाया न्यासाच्या अध्यक्ष आहेत. रेणू गावसकर या मुलांचे भवितव्य घडविणार्‍या एकलव्य न्यासाच्याही प्रमुख आहेत.\nअनाथ मुलांसाठी काम करत असल्याबद्दल आदर्श पालक पुरस्कार\nसराहनीय शैक्षणिक कार्यासाठी आदिशक्ती पुरस्कार\nनातू फाउंडेशनचा पुरस्कार (२०१२)\nरमा श्र��धर स्मृती न्यासाचा पुरस्कार (इ.स. २००५)\nविद्या व्यास पुरस्कार (इ.स. २००५)\nउत्कृष्ट कथाकथनकारासाठीचा वैभव फळणीकर पुरस्कार (इ.स. २००५)\nअन्यायाविरुद्ध लढ्यासाठी सुसान ॲन्थनी पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/one-month-old-infant-survives-nagpur/", "date_download": "2020-09-27T21:04:42Z", "digest": "sha1:Z6V46TUDCBCZDO6G2MFIQHBWK3ZRCQZ6", "length": 31571, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपुरात एक महिन्याच्या नवजात शिशूचे वाचले प्राण - Marathi News | One month old infant survives in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपच���र सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात एक महिन्याच्या नवजात शिशूचे वाचले प्राण\nएक महिन्याच्या नवजात शिशूला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नख देखील निळसर पडले होते. दूध घेण्यासही असमर्थ ठरल्याने प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कोंजेनिटल हार्ट’ आजाराचे निदान करून उपचार केले. यामुळे २४ तासात शिशूचे प्राण वाचले.\nनागपुरात एक महिन्याच्या नवजात शिशूचे वाचले प्राण\nठळक मुद्दे‘रेअर सायनोटिक कन्जनायटल हार्ट’चा आजार : २४ तासात उपचाराने धोका टळला\nनागपूर : हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसांकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. फुफ्फुसातून आलेले शुद्ध रक्त डाव्या ‘वेंट्रिक्युलर’द्वारे पुन्हा फुफ्फुसांमध्ये वळत होते. यामुळे शुद्ध रक्त ‘नॉर्मल सक्युर्लेशन्स’पर्यंत पोहचत नव्हते. यामुळे एक महिन्याच्या नवजात शिशूला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नख देखील निळसर पडले होते. दूध घेण्यासही असमर्थ ठरल्याने प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कोंजेनिटल हार्ट’ आजाराचे निदान करून उपचार केले. यामुळे २४ तासात शिशूचे प्राण वाचले.\nप्राप्त माहितीनुसार, बिरसिंहपूर, सतना, मध्य प्रदेश येथील एका, एक महिन्याच्या या अर्भकाला २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४:४५ वाजता नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. शिशूचे संपूर्ण शरीर निळे पडले होते. अर्भकाला ‘इन्टेंसिव्ह केअर युनिट’मध्ये दाखल केले. बालरोग तज्ज्ञ व ‘न्यूनॅटोलॉजिस्ट’ डॉ.कुलदीप सुखदेवे व पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रमोद आंबटकर यांनी तातडीने तपासणी केली. ‘रेअर सायनोटिक कन्जनायटल हार्ट’ आजाराचे निदान केले. याला ‘डी-ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट अ‍ॅटरिज विथ इन्टॅक्ट वेन्ट्रिकुलर सेप्टम’ असेही म्हटले जाते. या आजाराचे चुकीचे निदान किंवा उपचाराला उशीर झाल्यास मृत्यूचा धोका होता. डॉ. सुखदेवे यांनी २५०० ग्रॅमच्या या अर्भकावर कॅथराईज्डच्या मदतीने ‘रॅशकाइंड बलून अ‍ॅट्रियल सेप्टोस्टोमी अँक्सेस’ उपचार केले. डॉ. आंबटकर यांनी यशस्वीरित्या ‘बीएएस’ केले. परिणामी, आजारी नवजात शिशू २४ तासांत बरे झाले. तीन दिवसांत इस्पितळामधून सुटीही देण्यात आली. डॉ. सुखदेवे म्हणाले, वेळेत तपासणी, योग्य निदान व उपचारामुळे शिशूचे प्राण वाचले. हे इंटरव्हेशन्स केवळ बाळालाच वाचवू शकत नाही तर नियोजित शस्त्रक्रियेसाठी काही आठवड्यांचा श्वासोच्छवास कालावधी देखील देऊ शकतो. डॉ. आंबटकर यांनी स्पष्ट केले की, ही उपचारपद्धती गुंतागुंतीची असलीतरी कौशल्य व अनुभवामुळे ती यशस्वी होऊ शकली. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार म्हणाले की, भारतात ‘डी-टीजीए’ आणि ‘इंटॅक्टवेंट्रीक्युलर सेप्टम’ असलेले बहुतांश रुग्णांचा वेळेत उपचार मिळत नसल्याने मृत्यू होतो. या यशस्वी उपचाराचे संस्थेचे अध्यक्ष उदयभास्कर नायर, संचालिका डॉ. उषा नायर, डॉ. विद्या नायर, डॉ.विनया नायर आदींनी कौतुक केले.\nCoronavirus: सतत स्वच्छतेच्या सवयीने व्हाल ओसीडीचे शिकार, जाणून घ्या स्वच्छतेची लिमिट\nन्युमोनिया रुग्णांचे नमुने बंधनकारक : आयसीएमआरच्या सूचना\nहोम क्वॉरंटाइन असतानाही भटकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nआदिवासी मजुरांची घरवापसी संकटात\nजालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय\nविदेशी दांपत्य आल्याने खळबळ\nकेंद्राच्या पत्राचा राज��य शासनाला विसर\nवेळाहरी बाहुलीविहीर; ऐतिहासिक वारसा जाणार अतिक्रमणाच्या घशात\nआता जनावरांपासून माणसांना क्रायमिन काँगोचा धोका\nजागतिक हृदय दिन; कोविडचा हृदय रुग्णांना अधिक धोका\nकोरोना गाईडलाईन्सनुसारच संघाचा विजयादशमी उत्सव\nपरिस्थिती गंभीर; सर्व सुरळीत होईल\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nरिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच\nव्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेस खरेच ‘प्रायव्हेट’ असतात का\nक्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली\nशेतकरी का संतापले आहेत राजू शेट्टींनी दिलं उत्तर...\n...ये तो बहोत नाइन्साफी है, सरकार \nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/sagar-performed-4-times-kalsubai-during-vision/", "date_download": "2020-09-27T19:31:03Z", "digest": "sha1:ZKSBQUKDPJOMCQELOB2AOJ3L6KNFB7GQ", "length": 27949, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "दृष्टीबाधीत सागरने केले २१ वेळा कळसुबाई शिखर सर - Marathi News | Sagar performed 4 times kalsubai during the vision | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरो��ा रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्���ांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nदृष्टीबाधीत सागरने केले २१ वेळा कळसुबाई शिखर सर\nदृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे\nदृष्टीबाधीत सागरने केले २१ वेळा कळसुबाई शिखर सर\nठळक मुद्दे२१ वेळा कळसुबाई शिखर सर जागतिक विक्रम ब्रावो आंतरराष्टीय फ्रांसकडून प्रमाणपत्र\nनाशिक : आज समाजात अनेक धड धाकड तरुण नैराश्यामुळे आत्मविश्वास गमावून बसतात. कधी कधी तर टोकाची भूमिका घेत आत्महत्या सुद्धा करतात. अशा वेळी दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून तसेच विविद सामाजिक उपक्र मात सहभागी होत आहे .\nसागर सायकलिंग, बुद्धिबळ, गिरी भ्रमंती, अथेलेटीक्स सारख्या क्र ीडा क्षेत्रात अव्वल कामगिरी करत आहे .तसेच त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे. त्याचे जीवन अनेकांना प्रेरणादाई असे आहे. यासाठी सागरला ‘ब्रावो आंतरराष्टीय फ्रांस’ आवृतीने जागतिक विक्र माचे प्रमाणपत्र प्रदान केले. हे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते स���गरने स्वीकार केले. याप्रसंगी गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जागतिक विक्रम वीर डॉ. संदीप भानोसे उपस्थित होते.\nNashiknashik collector officeTrekkingनाशिकनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयट्रेकिंग\nस्थायी समितीची सुनावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर\nमहापालिकेच्या सर्व प्रकारच्या सुनावण्या स्थगित\nअखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी तैनात\nचौकटीत राहूनच करा वस्तूंची खरेदी\nनाशिक शहरातील खासगी रूग्णालये बंद झाल्याने नागरीकांचे हाल\nपंचवटीतील लिलाव शरद पवार मार्केटमध्ये\nखळगाठ जमिनीतुन घेतले नऊ लाखाचे उत्पन्न\nदिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ\nआशासेविकांची विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक\nयेवल्यातील १५ जण कोरोनामुक्त\nआॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई\nसिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञा��चा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://halfpricebooks.in/products/picasso-by-dnyaneshawar-nadkarani", "date_download": "2020-09-27T18:48:27Z", "digest": "sha1:AJKAOSL2PXLHWBSPSKXBW43U747YCTUI", "length": 3239, "nlines": 87, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Picasso By Dnyaneshawar Nadkarani Picasso By Dnyaneshawar Nadkarani – Half Price Books India", "raw_content": "\nपिकासोचे कलाजीवन जितके रोमहर्षक तितकेच त्याचे प्रेमजीवनही चित्तथरारक फर्नान्द ऑलिव्हिए आणि फ्रान्स्वाज गिय्यो यांच्यासारख्या त्याच्या प्रेयसींनी त्याच्याबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या लिहून ठेवलेल्या आहेत. जाकेलीन रॉकसारख्या सहधर्मचारिणीने पिकासोच्या उतारवयात त्याची नेकीने साथ केली. ज्या दिलदारपणाने आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला त्याच नेकीने त्याने शिल्पकला, मुद्राचित्रे आणि मातीकाम या कलांना आपले सर्वस्व वाहिले.\nविसाव्या शतकाच्या कलेच्या इतिहासात पिकासो एखाद्या उत्तुंग खडकासारखा उभा आहे. नव्वदपेक्षा जास्त वर्षे कार्यक्षम राहिलेल्या या अलौकिक कलावंताच्या जीवनाचे आणि प्रतिभेचे रहस्य शोधून काढण्याचा हा एक सच्चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/trump-suspends-h1b-h4-visas-till-year-end/articleshow/76523319.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-09-27T21:04:26Z", "digest": "sha1:VBU4KMWSYHFR2ZWIAZXVCZJARTEUYBIY", "length": 17140, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " ट्रम्प यांनी दिला भारतीयांना झटका | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n ट्रम्प यांनी दिला भारतीयांना झटका\nकरोनाचा संसर्ग आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या वाढले आहे. त्यातच ऐन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे.\nट्रम्प प्रशासनाकडून एच१बी, एच-४ व्हिसा रद्द\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nवॉशिंग्टन: करोनाचा संसर्ग, ढासळत असलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावर टीकेचे धनी होत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी एच१बी, एच-४ व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने अमेरिकेत नोकरी इच्छिणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे निलंबन वर्षखेरपर्यंत असणार आहे.\n'एच१बी' व्हिसा निलंबन आदेशाचा फटका नव्याने अमेरिकेत नोकरी करण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांना बसणार आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये भारत आणि चीनमधून हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी मिळते. विशेषत: भारतीय कर्मचाऱ्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा धक्का बसणार आहे. करोनाच्या संकटामुळे याआधीच एच१बी व्हिसाधारकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेक भारतीय अमेरिकेतून मायदेशी परतले आहेत. नवीन व्हिसा जारी न झाल्यामुळे हजारो भारतीय युवकांना रोजगार गमावण्याची वेळ येऊ शकते. भारतातही करोनाच्या संसर्गामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्याचाही परिणाम रोजगारावर होत आहे.\nवाचा: ट्रम्प यांनी चीनला डिवचले; करोनाला दिले 'हे' नाव\nवाचा: आधीच चीनसोबत तणाव; अमेरिका देणार भारताला झटका\nअमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. त्याच्या परिणामी बेरोजगारीतही वाढ झाली आहे. लाखोंचा रोजगार गेल्यामुळे अमेरिकेच्��ा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हा मुख्य मुद्दा होणार असल्याची चिन्ह आहेत. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प हे कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. नोकरीबाबतच्या एच१बीसह अन्य व्हिसा निलंबित करण्याचे आदेश ट्रम्प देणार असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्यात येत होती. या निर्णयामुळे कोणत्याही नवीन एच१ बी व्हिसाधारकाला अमेरिकेत नोकरी करण्यास मनाई असणार आहे. व्हिसा निलंबन करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरच व्हिसाधारकांना नोकरी करता येणार आहे. एच१बी व्हिसा हा अमेरिकेतील कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरी करण्यास मान्यता देतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा वाटा आहे.\nवाचा: वर्णद्वेष विरोधी आंदोलन: ट्रम्प यांच्या प्रचार सभास्थळी राडा\nअमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे अमेरिकेत बेरोजगारीचेही प्रमाण वाढले. दोन महिन्यात अमेरिकेत जवळपास सव्वा दोन कोटी लोक बेरोजगार झाली. अमेरिकेत एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर १४.७ टक्के होता. एच१बी व्हिसा निलंबित केल्यामुळे स्थानिक अमेरिकन युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि बेरोजगारी कमी होईल असा ट्रम्प प्रशासनाचा अंदाज आहे.\nवाचा: चीनच्या दादागिरीवर 'आशियाई नाटो'चा उतारा\nअमेरिकात आणि चीनमध्येही वाद सुरू असून चीनमधील युवकांना अमेरिकेतील रोजगार गमवावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेने याआधीच चीनवर दबाव तंत्र सुरू केले आहे. व्यापारी कराराच्या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असतानाच करोना संसर्गाचीही त्यात भर पडली. त्यामुळे आता ट्रम्प यांनी व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यास भारत आणि चीनमधील युवकांना याचा मोठा फटका बसणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n कंडोम धुवून पुन्हा विकणारे अटकेत; तीन लाख कं...\nCoronavirus काळजी घ्या; करोना आणखी धोकादायक\nचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्...\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोना��ा खात्मा\nCoronavirus vaccine करोना: अत्याधिक प्रभावी अॅण्टीबॉडीच...\nIndia China भारतीय जवानांवर हल्ला पूर्वनियोजित; प्रतिकाराने चीन बिथरला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nमुंबईठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती\nपुणेपुण्याची पाणीचिंता यंदा मिटली का; जाणून घ्या 'ही' ताजी स्थिती\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/ayodhya-ram-janmabhoomi-bhumipujan-event-first-invitation-is-given-to-main-litigant-iqbal-ansari-check-out-first-look-of-invites-159335.html", "date_download": "2020-09-27T20:53:13Z", "digest": "sha1:WEMIPEWAZHQNEEEX47OFDMIRKRWGCYGG", "length": 33401, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बाबरी मशिद पक्षकार इकबाल अंसारी यांंना अयोध्या राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाचे पहिले आमंंत्रण, Invitation Card ची पहिली झलक पाहा | 📰 LatestLY ���राठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nबाबरी मशिद पक्षकार इकबाल अंसारी यांंना अयोध्या राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाचे पहिले आमंंत्रण, Invitation Card ची पहिली झलक पाहा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्या हस्ते 5 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजुन 30 मिनिटांनी राम जन्मभूमी मंदिराचे भूमी पूजन (Ram Janmabhoomi Bhumi Pujan) होणार आहे, तत्पुर्वी आता अयोध्या (Ayodhya) नगरीत जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्या राम जन्मभुमी मंदिर भुमीपुजन कार्यक्रमाच्या आमंंत्रण पत्रिका वाटायला सुरुवात झाली आहे, प्राप्त माहितीनुसार ही पहिली आमंंत्रण पत्रिका अयोध्या राम मंदिर जमीन वादातील बाबरी मशिद पक्षकार माजी वकील इक्बाल अंसारी (Iqbal Ansari) यांना देण्यात आली आहे. आपण खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहु शकता की, आमंंत्रण पत्रिका ही पिवळ्या बॅकग्राउंडवर बनवण्यात आली आहे. यात राम लल्लांंची एक छोटी प्रतिमा आहे. यात पंंतप्रधान नरेंद्र मोदी , आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) , उत्तर प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath), राज्यपाल आनंंदी पटेल (UP Governor Aanandi Patel) यांची नावे सुद्धा टाकण्यात आली आहेत.\nAyodhya Ram Mandir: राम जन्मभूमी मंदिराच्या भूमी पूजन सोहळ्याआधी ‘अशी’ सजली अयोध्या नगरी (Watch Video)\nराम जन्मभुमी मंंदिराच्या पायाभरणी समारंभाचे निमंत्रण स्वीकारताना \"मला प्रथम आमंत्रण मिळावे ही भगवान रामांची इच्छा होती असे म्हणत अंसारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ANI या वृत्त संस्थेने शेअर केलेल्या फोटोमध्ये या आमंत्रण पत्रिकेची पहिली झलक पाहायला मिळत आहे.कोरोनाचे संकट लक्षात घेता अवघ्या 200 जणांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.\nराम जन्मभुमी मंंदिर भुमीपुजन कार्यक्रम आमंत्रण पत्रिका\nदरम्यान, भूमिपूजन' होण्याआधी, विधींची आज अयोध्येत विस्तृत 'गौरी गणेश' पूजनाने सुरुवात झाली. यावेळी बोलताना संत समितीचे महाराज कन्हैया दास यांनी, भगवान गणेशाच्या आशीर्वादामुळे आता मंदिर कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.\nAyodhya Ayodhya Land Dispute Ayodhya Ram Janmabhoomi Bhumipujan Invitation Card Ayodhya Ram Mandir ayodhya ram mandir bhumipujan Iqbal Ansari PM Narendra Modi Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust Ram Mandir yogi Adityanath अयोध्या अयोध्या जमीन वाद अयोध्या राम जन्मभुमी मंंदिर भूमीपूजन कार्यक्रम आमंत्रण पत्रिका अयोध्या राम मंदिर अयोध्या राम मंदिर भूमिपूजन अयोध्येत सुशोभन इक्बाल अंसारी पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ राम जन्मभुमी मंंदिर भुमीपुजन तयारी राम मंदिर राम मंदिर भुमिपूजन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nFormer Union Minister Jaswant Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह य��ंचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे अर्पण केली श्रद्धांजली\nPM Narendra Modi to address UNGA 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला युएनजीए मध्ये संबोधित करणार\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nPrithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा\nPM Narendra Modi Foreign Visits: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून केला 58 देशांचा दौरा, तब्बल 517.8 कोटी झाले खर्च\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T20:48:01Z", "digest": "sha1:YPGCNJANPVNZAQI4HY5VHDWFFYT6YKBD", "length": 8909, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युडीएच मंत्री शांती धारीवाल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nयुडीएच मंत्री शांती धारीवाल\nयुडीएच मंत्री शांती धारीवाल\n‘बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’,…\nजयपूर : वृत्तसंस्था - अलीकडेच बाबा रामदेव यांचे कोरोनावरील औषध 'कोरोनील'वरून वाद सुरु झाला आहे. आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाने त्याबाबत कडक भूमिका घेतली असून काही राज्यांनीही या औषधावर बंदी आणली आहे. यादरम्यान राजस्थानचे युडीएच मंत्री शांती…\nदीपिका, ड्रग्ज आणि डिप्रेशन : नैराश्याच्या जाळ्यात अडकले आहे…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम…\nदीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्जच्या जाळ्यात आणखी एक मोठी…\n‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, भाजप…\n‘कोरोना’ पासून कशामुळं मुलं नेहमी सुरक्षित असतात…\n ‘हे’ कोरोनाचे 5 नवे Hotspot…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nगावस्करने कॉमेंट्रीमधून अनुष्काला पुन्हा दिले उत्तर –…\nराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन…\nPune : कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून चोरटयाने केला 3 लाखाचा ऐवज लंपास\nआता मिठाईच्या दुकानांसाठी आले नवीन नियम, 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’ झाला’ : उमा भारती\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला करण्याची बनवत होते योजना\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T20:47:30Z", "digest": "sha1:IYKKNX6GJIB3Q6IZL45TEEVTAXIS6O5Q", "length": 8754, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यूपीआय खाते Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n2 भुजिया पॅकेट्सच्या शोधात व्यावसायिकाने गमावले 2.25 लाख रुपये\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - ऑनलाईन शॉपिंग आणि कोणत्याही कस्टमर केअरच्या यो���्य क्रमांकाबद्दल नेहमीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, तसेच आपल्या खात्याशी संबंधित माहिती कुठेही शेअर करू नये, अन्यथा तुमचेही खाते साफ होईल, जसे त्यांच्या बाबतीत घडले…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\n‘एनसीबी’कडून होणार रकुल प्रीत सिंहची चौकशी\nSSR Case : CFSL रिपोर्ट मध्ये हत्या झाल्याचा कोणताही पुरावा…\n‘मोदी सरकार केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं…\npune : पत्ता विचारण्याचा बहाणा करून लूटमार करणार्‍याला…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nकाँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nकाँग्रेसचा संघर्ष सुरूच राहणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nदेवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एका हॉटेलमध्ये भेटले, तासभर बोलल्यानंतर…\n‘या’ अटीवर ड्रायव्हिंग करताना देखील तुम्ही वापरू शकता…\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3695 नवे…\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही \nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4 फायदे, जाणून घ्या झोपेविषयी महत्वाची माहिती\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला करण्याची बनवत होते योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2020-09-27T20:30:31Z", "digest": "sha1:ZUFPFV42DTHVSP5UCFVMS5WHAUWAODY6", "length": 10111, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सहा कंपन्या बंद होणार; सरकारची लोकसभेत माहिती | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nसहा कंपन्या बंद होणार; सरकारची लोकसभेत माहिती\nin ठळक बातम्या, राष्ट्रीय\nनवी दिल्ली: कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेक कंपन्या, उद्योग-व्यापार बंद झाले आहे. दरम्यान केंद्र सरकारने अनेक कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारकडून स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार केला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिली.\nस्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकारची तयारी सुरु आहे. नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरने २०१६ पासून ३४ कंपन���यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे. यापैकी ८ कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य ६ कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे. याव्यतिरिक्त २० कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.\nप्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड, इंजिनियरिंग प्रोजेक्ट (इंडिया) लिमिटेड, ब्रिज अँड रूफ को इंडिया लिमिटेड, यूनिट्स ऑफ सीमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूवर्स लिमिटेड, फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड, नागरनार स्टील प्लांट ऑफ एनडीएमसी या कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याव्यतिरिक्त एलॉय स्टील प्लांट दुर्गापूर, सलेम स्टील प्लांट, सेलचे भद्रावती युनिट, पवन हंस, एअर इंडिया आणि त्यांच्या पाच कंपन्या आणि संयुक्त उपक्रमाचाही निर्गुतवणूक प्रक्रियेत समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.\nजया बच्चन-रवी किशन-कंगनामध्ये वाकयुद्ध\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nजया बच्चन-रवी किशन-कंगनामध्ये वाकयुद्ध\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/chaturang-maifil-facts-interesting-than-imagination-jayant-narlikar-305002/", "date_download": "2020-09-27T21:01:56Z", "digest": "sha1:VNHHAFGLMXLKBFCUBDPKPI7UEOGJXWXZ", "length": 43582, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कल्पनेपेक्षाही वास्तव अद्भुत | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n‘‘मला विज्ञानकथा कशी सुचते विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव\n‘‘मला विज्ञानकथा कशी सुचते विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पन��पेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पनेपेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट, सूर्य कधीकाळी फुगत जाऊन पृथ्वीला गिळून टाकेल.. अशा गोष्टी जणू काय विज्ञानकथेत जायची तयारी दर्शवतात. अशांपकी एखादी घटना मनात चकरा मारत असते. अखेर वाटू लागते की, लिहायची वेळ आली..’’ ‘कृष्णविवर’, ‘उजव्या सोंडेचा गणपती’, ‘पुत्रवती भव’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘वामन परत न आला’ अशा अनेक विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि ललित विज्ञान लेखन लिहिणारे प्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर सांगताहेत त्यांच्या विज्ञान लेखनाविषयी.\nमाझे पाहिलेवहिले, सामान्य वाचकांसाठीचे विज्ञान लेखन १९६३-६४ च्या हिवाळय़ात ‘डिस्कव्हरी’ मासिकासाठी झाले. त्यात नुकत्याच घडलेल्या क्वेसार्सच्या संदर्भात गुरुत्वीय अवपाताचे वर्णन होते. क्वेसार दिसायला ताऱ्यासारखे; पण ताऱ्यापेक्षा अब्जावधी पटींनी प्रकाशमान. आपली ऊर्जा इतक्या कमी घनफळात कशी निर्माण करतात हे सर्व शास्त्र वाचकांपुढे सोप्या भाषेत विशद करून सांगण्याचे काम मला त्या लेखात करायचे होते. मी असे लेखन पूर्वी केले नव्हते. ते माझ्याकडून करवून घ्यायला डिस्कव्हरीच्या संपादकाला कोणी सांगितले देव जाणे हे सर्व शास्त्र वाचकांपुढे सोप्या भाषेत विशद करून सांगण्याचे काम मला त्या लेखात करायचे होते. मी असे लेखन पूर्वी केले नव्हते. ते माझ्याकडून करवून घ्यायला डिस्कव्हरीच्या संपादकाला कोणी सांगितले देव जाणे काही असो माझा हा पहिलावहिला लेखनप्रयोग यशस्वी झाला असे संपादकांकडून आणि वाचकांकडून कळले.\nत्यानंतर इंग्लंडमधील ‘न्यू सायंटिस्ट’मध्ये माझे लेख प्रसिद्ध होत गेले. नंतर भारतातील ‘सायन्स टुडे’ नेपण मला असे लेखन करण्यास प्रोत्साहन दिले. या नियतकालिकाचा संपादक सुरेंद्र झा माझ्या मागे लागून ‘अमुक विषयावर लिहा’, ‘तमुक विषयावर भाष्य करा’ अशी आवाहनं करून माझ्याकडून लेखन करून घ्यायचा. हे लेखन करत असताना वाचकांकडून येणाऱ��या प्रतिसादावरून मला हळूहळू जाणवत गेले की, प्रकाशनाचे नफ्या-तोटय़ाचे प्रश्न काहीही असोत पण सामान्य वाचकाला विज्ञान-तंत्रज्ञान यांच्याबद्दल जिज्ञासा आहे तशी भीतीपण आहे. भीती याकरिता की, हे विषय आपल्याला समजणार नाहीत, असा त्याचा समज दृढ आहे. म्हणून ज्याला सोप्या भाषेत आणि तांत्रिक शब्दांचे अवडंबर न ठेवता लेखन करता येते त्याला या क्षेत्रात पुष्कळ वाव आहे. एखादी वैज्ञानिक कल्पना साध्या गोष्टी, उदाहरणे सांगून विशद करता येते. अर्थात ही तारेवरची कसरत असते. कारण लेखकाला मूळ वैज्ञानिक गाभ्याशी फारकत घेऊन लिहिता येत नाही व या दृष्टीने सोपे लिहिताना विज्ञानावरही अन्याय करून चालत नाही.\nआणखी एक गोष्ट बहुभाषिक भारतात महत्त्वाची आहे ती म्हणजे विविध भाषांतून विज्ञानप्रसाराची असणारी नितांत गरज. जरी विज्ञानासाठी इंग्रजी ही जागतिक भाषा मानली जाते तरी सामान्य माणूस विज्ञानाची प्राथमिक माहिती मातृभाषेतून ग्रहण करणे पसंत करतो. अनेक उत्साही अशासकीय सेवाभावी संस्था देशी भाषांच्या माध्यमातून विज्ञानप्रसार करतात आणि जनसामान्यांपर्यंत पोचू शकतात. मराठीत मराठी विज्ञान पारिषद ही कामगिरी निदान चार दशके तरी बजावता आली आहे.\nविज्ञानप्रसार डोळय़ांपुढे ठेवून मी माझ्या लेखनात माझ्या मार्गदर्शक फ्रेड हॉएलचा कित्ता गिरवायचा प्रयत्न करत आलोय. विज्ञानप्रसारात्मक लेखन मी तीन भाषांतून करत आलो आहे- इंग्रजी मराठी आणि िहदी. लेखांपासून पुस्तकांपर्यंत माझी उचल १९७७ मध्ये पोचली. जवाहरलाल नेहरू फेलोशिपसाठी निवडलेल्या प्रकल्पातून माझे The Structure of the Universe हे पुस्तक ऑक्स्फर्ड युनिव्हर्सटिी प्रेसने त्या वर्षी प्रसिद्ध केले. त्याला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मी आणखी पुस्तके लिहिली. त्यांचे प्रकाशन ऑक्सफर्ड, केंब्रिज (युनिव्हर्सटिी प्रेस) फ्रीमन, वर्ल्ड सायंटिफिक आदी दर्जेदार विज्ञान-प्रकाशकांनी केले.\nफ्रेडचे आणखी एका बाबतीत अनुकरण करावेसे वाटत होते, ती म्हणजे विज्ञानकथालेखनात. माझ्या मनात काही कल्पना घोळत होत्या ज्यांच्यावर विज्ञानकथा लिहिता येतील. पण लेखन करायचा धीर होत नव्हता. १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेली विज्ञान लघुकथांच्या स्पध्रेची जाहिरात मला दिसली. २००० शब्दांच्या मर्यादेत एक गोष्ट बसवायची होती. आपण प्रयत्न करावा असे मला वाटले. पण पेन हातात घेऊन लिहायला सुरुवात कशी आणि केव्हा करायची\nत्या वर्षी एका परिसंवादासाठी मी अहमदाबादला गेलो होतो. तेथील पहिलेच व्याख्यान इतके कंटाळवाणे होते की माझे त्यावरचे लक्ष उडाले. परिसंवादाच्या नोट्स काढण्यासाठी पॅड समोर होते. पेन खिशात होते. मला एकदम स्फूर्ती आली आणि मनात घोळत असलेली गोष्ट शब्दांकित करून लिहायला सुरुवात केली. नाव दिले ‘कृष्णविवर’. कृष्णविवर (ब्लॅक होल) आसपासचे सर्व पदार्थ शोषून घेतो. त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या आसमंतातील घडय़ाळे फार हळू चालतात या परिणामावर आधारित ही गोष्ट होती. मी लिहायला सुरुवात केली आणि शब्द आपोआप सुचत गेले. निम्मी गोष्ट व्याख्यान संपायच्या आत लिहूनसुद्धा झाली. ती पूर्ण करायला पुढचे दोन दिवस पुरले.\nपण गोष्ट मराठी विज्ञान परिषदेकडे पाठवायची कशी माझे नाव परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांनी नेमलेल्या परीक्षकांना परिचित असणार. त्याचा मला कसलाही गरफायदा मिळू नये, मिळणार नसला तरी तसे बोलले जाऊ नये याकरिता मी ती वेगळय़ा नावाखाली पाठवायचे ठरवले. नाव निवडले ‘नारायण विनायक जगताप’, त्याची आद्याक्षरे माझ्या नावाच्या आद्याक्षरांच्या उलटक्रमाने होती. माझे हस्ताक्षर मराठी विज्ञान परिषदेच्या लोकांना परिचयाचे असेल म्हणून ती गोष्ट माझ्या पत्नीच्या हस्ताक्षरात वेगळा पत्ता लिहून मी पाठवली.\nकाही दिवसांनी जगताप नावे परिषदेचे कार्ड आले. पहिला क्रमांक मिळाल्याबद्दलचे अभिनंदन त्यात होते आणि पारिषदेच्या वार्षकि अधिवेशनात पुरस्कार घेण्यासाठी येण्याचे आमंत्रणही होते. मला आनंद झाला अर्थातच या कथेचा खरा लेखक कोण हे मला तेव्हा उघड करावे लागले\nपण हा किस्सा इथेच संपत नाही माझी ही लघुकथा दुर्गाबाई भागवतांच्या नजरेस पडली. त्या मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा होत्या. त्यांनी संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात या कथेचे कौतुक केले आणि विज्ञानकथेच्या माध्यमाने मी मराठी साहित्यात नवे दालन उघडले, असे गौरवोद्गार काढले. एक चिकित्सक समीक्षक आणि विदुषी म्हणून विख्यात असलेल्या दुर्गाबाईंकडून झालेले कौतुक ऐकून मला अर्थातच अस्मान ठेंगणे झाले आणि आपण आणखीही लिहावे असे वाटू लागले. माझा लेखनाचा हुरूप वाढला.\nत्यानंतर लवकरच मुकुंदराव किलरेस्कर���ंनी त्यांच्या ‘किलरेस्कर’ मासिकात मी विज्ञानकथा लिहाव्यात, असे आग्रहाचे आमंत्रण दिले. हे एक दर्जेदार नियतकालिक म्हणून ओळखले जायचे आणि लेखनक्षेत्रात त्याने अनेक नवे पायंडे पाडले होते. आता त्यांत विज्ञानकथांची भर पडणार होती. ‘किलरेस्कर’साठी मी ‘गणिताच्या गमती जमती’ हे सदर लिहीत असे. आता मधून मधून माझ्या विज्ञानकथा त्या मासिकात येऊ लागल्या. त्यांतील पहिली होती ‘उजव्या सोंडेचा गणपती.’ हळूहळू किलरेस्करचे अनुकरण करता ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या इतर दिवाळी अंकांत माझ्या विज्ञानकथा येऊ लागल्या. ‘यशांची देणगी’ हा माझा पाहिला विज्ञानकथा संग्रह ‘मौज’ने प्रसिद्ध केला तोही माझ्या या तऱ्हेच्या लेखनाचा महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर माझे तीन कथासंग्रह ‘श्रीविद्या प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध झाले आणि चार कादंबऱ्या ‘मौज’तर्फे. शिवाय साहित्य अकादमीने लहानांसाठी लिहिलेल्या माझ्या ‘अंतराळातील स्फोट’ कादंबरीचे प्रकाशन मराठीतच नव्हे तर इतर काही भारतीय भाषांतून केले.\nविज्ञान लेखक म्हणून माझा प्रवास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे १९६३ मध्ये सुरू झाला. पण ती सुरुवात होती इंग्रजीतून. भारतात परतल्यावर मराठी भाषेत लेखन करायची संधी मिळाली. मी १९७२ साली मुंबईत स्थायिक झालो. त्यानंतर वर्षांभराने मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षकि अधिवेशनात अध्यक्ष म्हणून मला बोलायचे होतो. ‘अणू आणि विश्व’ शीर्षकाखाली ते भाषण म.वि.प.ला लेखीपण छापायचे होते. प्रत्यक्ष विषय डोक्यात ठळकपणे घोळत असला तरी तो मराठीत लिहायचा कसा अर्थात लिहिल्यावर त्याचा प्रत्यक्ष भाषणासाठी उपयोग होणार हे माहीत होते. तेव्हा प्रथम संपूर्ण भाषण इंग्रजीत लिहून काढले. मग त्याचे मराठीत भाषांतर केले. व पुढे म.वि.प. येथील एक-दोन अनुभवी तज्ज्ञांकडून तपासून घेतले. अर्थात या सर्व पायऱ्या चढताना दमछाक झाली\nपण पुढे इंग्रजीमाग्रे न जाता सरळ मराठीचा रस्ता पकडता येऊ लागला. वैज्ञानिक परिभाषिक शब्द (योग्य तो) आपोआप सुचू लागले. तरी पण काही वेळा शासकीय इंग्रजी तो मराठी वैज्ञानिक शब्दकोष वापरला. मात्र असे प्रसंग आले जेव्हा मराठीकरणाऐवजी मूळ इंग्रजी शब्दच बरा वाटला-उदाहरणार्थ रेडिओ, टेलीफोन, हायड्रोजन, ऑक्सिजन इ. इ.\nविज्ञानात जे जे काही नवीन शोध लागत आहेत त्यांच्याबद्दल मनोवेधक माहिती सामान्य माणसाला सांगावी हा या लेखनाच्या खाटाटोपामागचा उद्देश. याच उद्देशाने मी विज्ञान कथांचा मार्गपण वापरला. पण इथे माझा दृष्टिकोन विज्ञान आणि समाज यांच्यात सामंजस्य साधणे हा असतो. विज्ञानातील शोध ज्या वेगाने लागत आहेत तो समाजाच्या पचनशक्तीबाहेर आहे. त्यामुळे विज्ञानाबद्दल भीती अनाकलनीय म्हणून त्याचा वापर कसा करावा हा पेच तसेच पूर्ण चित्र स्पष्ट नसल्याने वैज्ञानिक शोधांचा गरवापर अशी काही लक्षणे दिसतात. विज्ञान कसे वापरावे याबद्दल समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. अशा पाश्र्वभूमीवर लिहिलेल्या कथा खाऱ्या विज्ञानकथा, असे मी समजतो.\nअर्थात हे चित्र ‘स्टार ट्रेक’, ‘स्टार वॉर्स’सारख्या चित्रपटांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे असे ‘लोकप्रिय’ वाङ्मय माझ्या कथांसाठी मी वापरत नाही. खुद्द माझे पीएचडीचे मार्गदर्शक फ्रेड हॉएलदेखील अशाच विचारसरणीतून विज्ञानकथालेखन करीत. त्यांचा संस्कार माझ्यावर झाला, असे मी मान्य करतो. अद्भुत कथा, परीकथा आदींच्या श्रेणीतून उचलून विज्ञानकथांना त्यांची स्वतंत्र जागा देणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे\nअनेक मान्यता लाभूनही मला वाटत नाही मराठी साहित्यात (आणि साहित्यिकांत) विज्ञानकथा वाङ्मयाला अपेक्षित अशी प्रतिष्ठा आज लाभली आहे. विज्ञान म्हटले की समजायला अवघड विषय अशीच भावना सर्वसामान्यांत असते. त्यामुळे विज्ञानकथादेखील समजायला अवघड अशा दृष्टिकोनातून पाहिल्यांदा वाचल्या जातात. शिवाय साहित्यिक मूल्यांकनात पुष्कळसे मराठी विज्ञानकथा वाङ्मय कमी पडते. कारण वैज्ञानिक गाभा उत्तम असला तरी त्याभोवती साहित्यगुणांचे उत्कृष्ट सर्जनात्मक मंदिर उभारणे सोपे नसते. केंब्रिजमध्ये असताना ई.एम. फॉर्स्टर (मॉर्गन)ची विज्ञानकथा ‘द मशिन स्टॉप्स’ मी वाचली होती. शिक्षणात विज्ञानाशी संबंध आला नसला तरी एखादा उत्कृष्ट साहित्यिक उत्कृष्ट विज्ञानकथा मात्र लिहू शकतो याचे हे एक उदाहरण. एका ग्रहावर जमिनीखाली एक प्रगत संस्कृती राहत असते आणि तिची सर्व कामे चालतात ती एका यंत्राच्या जोरावर. हे यंत्र जमिनीवर असून जमिनीखालच्या वसाहतीला ऊर्जा पुरवते. असे हे यंत्र एकाएकी बंद पडले तर.. वाचकांनी प्रत्यक्ष गोष्टच वाचावी वाचकांनी प्रत्यक्ष गोष्टच वाचावी मला वाटते उत्तम मराठी साहित्यकृती लिहिणाऱ्या��नी मनावर घेतले तर त्यांच्याकडूनही उत्तम विज्ञानकथांची निर्मिती होऊ शकेल.\nमाझे काही साहित्यिकांशी एका विषयावर वाद झाले आहेत. अमुक एका उद्देशाने लिहिलेले वाङ्मय दुय्यम दर्जाचे असे ते मानतात. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन, अंतराळातल्या घडामोडींचा पृथ्वीवरील जीवनावर होणार दुष्परिणाम, पर्यावरणामध्ये केलेली ढवळाढवळ, थोडक्यात अनेक वैज्ञानिक तथ्यांचे समाजावरील पारिणाम हे डोळय़ापुढे ठेवून लिहिलेली कथा चांगली कथा म्हणता येता नाही, असे त्यांचे म्हणणे. मला स्वत:ला हे मान्य नाही केवळ लेखकाने कथेतून काही तरी बोधवाक्य काढले म्हणून कथेला बाद केले तर साहित्यात अनेक कथा बाद होतील. या कथा विज्ञानकथा नसून ‘शुद्ध’ साहित्यातल्या असतात हेपण लक्षात घ्यावे. उलट समाजाशी संबंध जोडल्यावर कथेला एक भारदस्तपणा येतो. म्हणून माझ्या लेखी विज्ञानकथेचा समाजाशी संबंध असणे योग्य आहे.\nमला विज्ञानकथा कशी सुचते विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पनेपेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पनेपेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट, सूर्य कधीकाळी फुगत जाऊन पृथ्वीला गिळून टाकेल .. अशा गोष्टी जणू काय विज्ञानकथेत जायची तयारी दर्शवतात गरज असते कल्पक कथाकाराची. अशांपकी एखादी घटना मनात चकरा मारत असते. केव्हा तरी तिच्यावर आधारित गोष्टीचा सांगाडा तयार होतो. अखेर वाटू लागते की, लिहायची वेळ आली. म्हणजे कथेचा सांगाडा ढोबळ मानाने मनात आहे. अशा वेळी लिहीत असताना शब्द आपोआप अवतारतात. चार-पाच बठकांत गोष्ट लिहून होते तर २५-३० बठकांत लहान कादंबरी. बहुतेक लेखन ‘एकटाकी’ असते. पण पुष्कळदा माझी पत्नी मंगला ‘पहिले वाचन’ करून सुधारणा सुचवते.\n‘कृष्णविवर’ ही माझी पहिली लघुकथा सहजगत्या लिहिली गेली. ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट ‘मुलगाच हवा’ या प्रवृत्तीवर लिहिताना पुष्कळ वाचन करा���े लागले. पण त्यातील संभाव्य परिणाम आज वास्तवात दिसतात. इतके की, पुढे असे वाटले की, त्या गोष्टीला एक पुढचा भाग जोडावा. ‘मुलगी झाली हो’ (मौज, दिवाळी अंक, २०१३) हा तो भाग. त्यात रंगवलेले चित्र भडक वाटले तरी वास्तवाशी इमान ठेवून आहे.\nकथा आणि कादंबरी यांत लेखनाच्या दृष्टीने फरक जाणवतो. कथेत मर्यादित जागेत सर्व सांगून झाले पाहिजे. कादंबरीत ‘आराम से’ कथानक पुढे नेता येते-आणि पात्रांचे विविध स्वभाव रंगवता येतात. ‘स्फोट’, म्हणजे ताऱ्याचा स्फोट हा मूळ गाभा धरून मी गोष्ट आणि कादंबरी दोन्ही लिहिल्या तेव्हा हा फरक प्रकर्षांने जाणवला. अर्थात विज्ञानकथाकाराला कधी कधी तारेवरची कसरत करावी लागते. विज्ञान एक क्लिष्ट विषय आहे हा एक (गर)समज वाचकांमध्ये असतो. कथेच्या मुळाशी असलेले विज्ञान वाचकाला समजले पाहिजे म्हणून पुष्कळ समजावून सांगायला जावे तर नको ही लेक्चरबाजी म्हणून पुस्तक बाजूला ठेवणारा वाचक डोळय़ासमोर येतो. तेव्हा या दोन टोकांमध्ये सुवर्णमध्य कुठे लपलाय तो शोधून काढणे महाकठीण\n माझ्या अनुभवाप्रमाणे विज्ञानकथेची नाडी पाहून टीका करणारे थोडे थोडकेच. काही टीकाकार ‘नारळीकरांना अमुक अमुक बाबतीत असे म्हणायचे आहे’ येवढेच सांगतात. त्यावर स्वत:चे मत व्यक्त करत नाहीत. काही तर सरळ वाङ्मयचौर्याकडे अंगुलिनिर्देश करतात. अशा एका टीकाकारांनी मी हॉएलच्या अमुक कादंबरीतली मूळ कल्पना चोरली, असे म्हटल्यावर मी त्या कादंबरीचे नीट वाचन केले आणि कल्पनाचौर्याचा आरोप असलेली माझी कथा ‘धूमकेतू’पण पुन्हा वाचली. दोन्हींत मला एकच साम्य दिसले. धूमकेतूची दिशा बदलण्यासाठी सोडलेले अंताराळयान एक ऑक्टोबरला रवाना झाले. तर हॉएलच्या कादंबरीचे नाव होते ‘आक्टोबर द फर्स्ट इज टू लेट’ मी त्या टीकाकारांना विचारले की, तुम्हाला वाङ्मयचौर्य म्हणण्याजोगे कोणते साम्य दोन्ही कथानकांत दिसले मी त्या टीकाकारांना विचारले की, तुम्हाला वाङ्मयचौर्य म्हणण्याजोगे कोणते साम्य दोन्ही कथानकांत दिसले तेव्हा त्यांनी मान्य केले की त्यांनी हॉएलची कादंबरी अद्याप पाहिली नव्हती आणि केवळ शीर्षक वाचून ही टीका केली होती. आजवर मी केलेल्या ललित विज्ञानातील पुस्तकांपकी ‘आकाशाशी जडले नाते’ हे सर्वात यशस्वी मानतो तर विज्ञानकथा वाङ्मयात ‘वामन परत न आला’ ही कादंबरी. अर्थात ही दोन्ही पुस्त��े लिहिताना पुष्कळ मेहनत घ्यावी लागली पण वाचकांचा प्रतिसाद भरपूर समाधान देणारा होता.\nविज्ञान प्रसारकाच्या चष्म्यातून आजची पारिस्थिती पाहता अशी एक प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते. एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानाची घोडदौड वाढत्या वेगाने चालू आहे. त्यांचा मानवी जीवनावर वाढता प्रभाव पाहता समाज आणि विज्ञान यांच्यातली दरी कमी करायची गरज दिसते. म्हणून विविध माध्यमांतून विज्ञान समाजाभिमुख करणे आवश्यक आहे. पत्रकार, लेखक, शिक्षक, सिने-दिग्दर्शक आदींबरोबर वैज्ञानिकांनीपण यासाठी पुढे सरसावले पाहिजे. ‘आम्ही विज्ञान निर्मिती करू .. विज्ञानप्रसार इतरांनी करावा,’ असे म्हणत हात झटकून बाजूला व्हायची ही वेळ नव्हे. कारण ज्या जनता जनार्दनाने भरलेल्या करातून वैज्ञानिकांना संशोधनासाठी पाठबळ मिळते त्याचे ते देणे लागत नाहीत काय\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘हे रोखायचं आम्हीच’\n2 मदतीचा ध्वज उंच धरा रे\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/07/11/news-1101-3/", "date_download": "2020-09-27T18:59:38Z", "digest": "sha1:5WQIC7YTLGAX7YAMMNG6VBXUPR7LGMOU", "length": 8953, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विवाह��तेचा विनयभंग,नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/विवाहितेचा विनयभंग,नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी\nविवाहितेचा विनयभंग,नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी\nअहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.\nयाप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग���न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/09/news-0941/", "date_download": "2020-09-27T20:37:27Z", "digest": "sha1:T2EDPLKXXP5ADRNTXTOLRQIBT3AATT4Q", "length": 12600, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nमुंबई, दि.९ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक, यात्रेकरू अडकले आहेत.\nत्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही,अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.\nया प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे (त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त – DCP) अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे.\nतसेच अशा अनुमती प्राप्त नागरिकांचे २२ जणांचे गट करून संबंधित नोडल ऑफिसरमार्फत प्रवास करणाऱ्यांची यादी एसटीच्या जिल्हा स्तरावरील विभाग नियंत्रकाकडे दिली जाईल.\nत्यानुसार सदर नागरिकांना महामंडळामार्फत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील आणि नोडल ऑफिसरमार्फत अनुमती प्राप्त नागरिकांना एसटी बसेसने त्यांच्या जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचविले जाईल.\nज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून ऑनलाईन अर्ज करून अनुमतीपत्र प्राप्त करून घ्यावे.\nसदर पत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी.त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे २२-२२चे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल.\nया प्रवासासाठी दिलेल्या बसेस सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. संपूर्ण प्रवासात सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.\nसध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गाडी मध्यंतरी कुठेही थांबणार नसल्यामुळे प्रवाशांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे.असेही श्री.परब यांनी संगितले.\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात बसेस सज्ज ठेवाव्यात असे आदेश देऊन,\nप्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये,सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि महामंडळाला सहकार्य करावे,असेही आवाहन श्री.परब यांनी केले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री हो���ार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/10/the-minister-said-there-is-no-question-of-lockdown-again-you-learn-to-live-with-corona-now/", "date_download": "2020-09-27T19:35:52Z", "digest": "sha1:VJFCVDUBIUGOERZ6AWCQPGN6QWEN23UI", "length": 12036, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मंत्री म्हणाले पुन्हा लॉकडाऊनचा काहीच विषय नाही... तुम्ही आता कोरोनासोबत जगायला शिका - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar North/मंत्री म्हणाले पुन्हा लॉकडाऊनचा काहीच विषय नाही… तुम्ही आता कोरोनासोबत जगायला शिका\nमंत्री म्हणाले पुन्हा लॉकडाऊनचा काहीच विषय नाही… तुम्ही आता कोरोनासोबत जगायला शिका\nअहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कोरोनाची स्थिती, त्याचे संक्रमण वाढत चालले असले तरी राज्य सरकार कुठल्याही प्��कारचा लॉकडाऊन करण्याच्या विचारात नाही.\nसंगमनेरमध्ये जरी कोरोनाची स्थिती गंभीर असली तरी संगमनेरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा काहीच विषय येणार नाही. तुम्हीच आता कोरोनासोबत जगायला शिका, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरच्या जनतेला दिला.\nमागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.\nसंगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 164 वर जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरमध्ये काल (गुरुवार) आढावा बैठक घेतली.\nयावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढविण्या सोबत टेस्ट वाढविण्याचे आदेश पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.\nयावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री पुढे म्हणाले, कुरण गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही.\nमात्र, सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसू लागल्यास नागरिकांनी अंगावर न काढता तत्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन उपचार करून घ्यावा,\nजर वरील लक्षणे दिसणार्‍या नागरिकांनी हे आजार अंगावर काढले, तर पुढे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होईल आणि त्याच्यावर मृत्यू पावण्याची दुर्देवी वेळ येईल,\nअशी चिंता त्यांनी व्यक्त केली. कोरोनावर जो पर्यंत औषध येत नाही तो पर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येथून पुढील काळात सर्वांनी मास्क, सॅनिटाईझर इत्यादी शस्त्र स्वतःजवळ बाळगून संरक्षण करावे असेही आवाहन त्यांनी केले.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/11/ahmednagar-breaking-indorikar-supporters-destroy-evidence/", "date_download": "2020-09-27T20:44:06Z", "digest": "sha1:F6ZYWUYT56KQ635L4ROIUSWLXZP2KFTI", "length": 10653, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकरांच्या समर्थकांनी पुरावे नष्ट केले ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकरांच्या समर्थकांनी पुरावे नष्ट केले \nअहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकरांच्या समर्थकांनी पुरावे नष्ट केले \nअहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : यू-ट्यूबवरील व्हिडीओ व कागदपत्रांचा पुरावा गृहित धरून निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना न्यायालयाने ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.\nप्रकरण न्यायप्रविष्ट असताना आरोपीने किंवा त��यांच्या आदेशावरून समर्थकांनी पुरावे नष्ट केले, अशी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली.\nपत्रकात म्हटले आहे, आमच्या मागणीवरून १९ जूनला घुलेवाडीचे आरोग्य अधिकारी डॉ. भास्कर भवर यांनी पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार संगमनेर कोर्टात फिर्याद दाखल केली.\n३ जुलैला त्यावर सुनावणी होऊन इंदोरीकर महाराजांना ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले. इंदोरीकर महाराजांचे व्हिडीओ ३ जुलैपर्यंत यू-ट्यूबवर होते.\nमात्र, हजर राहण्याचे आदेश होताच महाराजांच्या समर्थकांनी ते नष्ट केले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कायद्याचे उल्लंघन करत समर्थन करणारी खोटे निवेदने वतर्मानपत्रांतून येत आहेत.\nत्यांचे समर्थन करणारे लेख देऊन साक्षीदार, फिर्यादी व न्याययंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. समर्थक-लाभार्थी साक्षीदाराबाबत अपशब्द वापरत आहेत.\nत्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी न्यायालयात इंदोरीकर महाराजांचे समर्थक व लाभार्थ्यांवर तक्रार दाखल करावी, असे अ‍ॅड. गवांदे यांनी म्हटले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/27/former-mla-vaibhavrao-pichad-said-complete-this-project/", "date_download": "2020-09-27T19:23:11Z", "digest": "sha1:SE3Q5DN64LJ5RW23WMCAZQRCFULXGEJH", "length": 11894, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले 'हा' प्रकल्प पूर्ण करा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar North/माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले ‘हा’ प्रकल्प पूर्ण करा\nमाजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले ‘हा’ प्रकल्प पूर्ण करा\nअहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- गेल्या आठ दिवसांपासून आढळा विभागातील देवठाण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अकोला तालुक्यातील देवठाण, विरगाव, गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणीसाठी हे धरण जीवनरेखा समजले जाते.\nयामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी धरणावर जाऊन जलपूजन केलं. अकोले तालुक्यातील आढळा विभागातील देवठाण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून काल माजी आमदार वैभवराव पिचड व लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ यांच्या हस्ते साडी, चोळी, श्रीफळ वाहून जलपूजन करण्यात आले.\nतसेच वृक्षारोपणही करण्यात आले. `राज्य शासनाने आढळा परिसराला भविष्यात वरदान ठरणारा बिताका प्रकल्प पूर्ण करावा` अशी मागणी पिचड यांनी केली. यावेळी पिचड म्हणाले, आढळा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी आनंदी झाला आहे.\nधरण ओव्हरफ्लो झाले असल्याने दोन्ही कालव्��ांना पाणी सोडण्यात यावे, गावतळे तसेच छोटे बंधारे भरून घ्यावेत. यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता जी. जी. नान्नोर, उपअभियंता गणेश हारदे व व्ही. एन. देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून पिचड यांनी संपर्क साधून तातडीने कालव्यांद्वारे पाणी सोडण्याच्या सूचना केल्या व त्यानंतर अधिकार्‍यांनी दुपारी कालव्यांना पाणी सोडले.\nयावेळी अगस्ती साखर कारखाना संचालक रामनाथ बापू वाकचौरे, अमृत सागर दूध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अगस्तिचे संचालक सुनील दातीर, माजी पं.स. सभापती अंजनाताई बोंबले, माजी पं.स.सदस्य अरुण शेळके, रामदास आंबरे, सुहास कर्डिले, अंकुश थोरात, संदीप उगले,\nसंतोष आंबरे, सुनील नाईकवाडी, दत्तात्रय आंबरे, संदीप उगले, बाळासाहेब शिंदे, संजय आंबरे, नवनाथ कुमकार, रमेश वाकचौरे, अनिल वाकचौरे, एकनाथ सहाणे, केशव बोडके, श्रीकांत सहाणे, सुभाष सहाणे, परसराम काकड, रामदास काळे, आनंदा गिर्‍हे, विष्णू कातोरे, सीताबाई पथवे आदी लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल ��ैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BF-5214", "date_download": "2020-09-27T18:40:41Z", "digest": "sha1:UFG7WNEM26UHJFUYQMIP4ORXJ2PSLTL2", "length": 18060, "nlines": 105, "source_domain": "gromor.in", "title": "भारतात कमी व्याज दरावर बिझनेस लोन कसे मिळवावे : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / भारतात कमी व्याज दरावर बिझनेस लोन कसे मिळवावे\nभारतात कमी व्याज दरावर बिझनेस लोन कसे मिळवावे\nतुम्ही लघु उद्योजक असाल आणि उद्योगाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन मशीन विकत घेण्यासाठी किंवा नवीन कर्मचारी नियुक्त करण्यासाठी किंवा वर्किंग कॅपिटल अथवा इन्व्हेंटरीसाठी लोन हवे असेल तर त्याची किंमत मोजावी लागते. ती किंमत म्हणजे लोनवरचे व्याज. लोन देणारी कंपनी आणि लोनची रक्कम यावर व्याज दर ठरते. म्हणून अर्जदाराने लोन देणाऱ्या कंपनीशी व्याजदराबाबत चर्चा करावी.\nबिझनेस लोनसाठी असलेल्या व्याजदरावर खालील घटकांचा प्रभाव पडतो:\n१. लोन देणाऱ्या संस्थेचा प्रकार\nबँक, एनबीएफसी, सरकारी योजना, आणि इतर अनौपचारिक लोन देणाऱ्या संस्थांकडून लोन मिळते. लघु उद्योगांना लोन देताना संस्थेला किती धोका वाटतो यावर व्याजदर अवलंबून असतो.\nबँक आणि एनबीएफसी यांचे व्याजदर १३-२१% असतात. मात्र लोनचा अवधी आणि रक्कम यामुळे व्याज दर बदलू शकतो.\nलोनच्या रकमेवर व्याजदर अवलंबून असतो. साधारणपणे मोठ्या रकमेसाठी अधिक व्याजदर आकारला जातो आणि छोट्या रकमेसाठी कमी व्याजदर आकारला जातो. लोनची रक्कम एकदा ठरली की ती बदलता येत नाही, पण व्याज दर मात्र बदलू शकतो. व्याज परिगणित करण्यासाठी वापरलेली पद्धत हे व्याजदर बदलण्याचे एक कारण असू शकते.\nलोन देणाऱ्या कंपनीशी या पद्धतीबाबत पण वाटाघाटी करता येतात.\nलोनचा प्रकार पण महत्वाचा असतो आणि त्यामुळे व्याजदर बदलू शकतो. तारण ठेवून लोन, विना तारण लोन, वर्किंग कॅपिटल लोन किंवा इतर लोन यासाठी वेगवेगळे व्याजदर आकारले जातात.\nसगळ्यात चांगला पर्याय म्हणजे विविध कंपन्या कोणत्या प्रकारचे लोन देतात आणि किती व्याज दर आकारतात याची तुलना करा आणि सगळ्यात कमी व्याजदर आकारणारी कंपनी निवडा.\n४. उद्योगाची आर्थिक परिस्थिती\nलोनच्या व्याजदरावर प्रभाव पाडणारा अजून एक घटक म्हणजे तुमच्या उद्योगाची आर्थिक परिस्थ��ती. म्हणून उद्योगाचे आर्थिक अभिलेख जसे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट इ व्यवस्थित ठेवले पाहिजे.\nही सर्व कागदपत्रे तयार असली तर लोन देणारी कंपनी व्याज दर कमी करण्याची शक्यता असते.\nलोनच्या अवधीचा व्याज दरावर फरक पडतो. लोनचा अवधी अधिक असेल तर लोन देणाऱ्या कंपनीशी व्याज दराबाबत वाटाघाटी करता येतात.\nAlso Read: तुमच्या उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यात बचत करा\n६. लोनच्या परतफेडीचे वेळापत्रक\nलघु उद्योजकाकडे लोनची परतफेड करण्याचे अनेक पर्याय असतात.\nरिड्युसिंग बॅलन्स संकल्पनेच्या आधारावर (म्हणजे किती मुद्दल अजून परत केलेली नाही याच्या आधारावर) व्याज दर परिगणित करता येतो. या पद्धतीत व्याज अधिक असले तरी उपलब्ध रकमेत लवचिकता असते.\nपरतफेड करण्याची अजून एक पद्धत म्हणजे मुद्दल लवकरात लवकर परत करणे. किती लवकर मुद्दल परत केली जाते आणि व्याज परिगणित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते यावर पण व्याज दर अवलंबून असते.\nशेवटची पद्धत म्हणजे फ्लॅट रेट पद्धत. या पद्धतीत किती मुद्दल अजून परत करायची आहे याचा काही प्रभाव पडत नाही, फक्त लोनची सुरुवातीची रक्कम विचारात घेतली जाते आणि व्याज परिगणित केले जाते. अशा पद्धतीत हप्त्याची रक्कम वाढू शकते.\nलोनची परतफेड करण्याच्या पद्धतीवर बरेच काही अवलंबून असते म्हणून योग्य पद्धत निवडली पाहिजे.\n७. लोनसाठी कोणती मालमत्ता तारण ठेवली आहे\nलोन घेताना मालमत्ता तारण ठेवली असेल आणि लोनची परतफेड वेळेवर केली गेली नाही तर ती जप्त होऊ शकते. तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य अधिक असेल तर तुम्ही व्याजदराबाबत वाटाघाटी करू शकता.\nकर्जाच्या व्याज दरावर तुमच्या क्रेडिट स्कोरचा पण प्रभाव पडतो. लोनची परतफेड करण्यासंबंधी तुमची आणि उद्योगाची विश्वसनीयता क्रेडिट स्कोर वरून कळते.\nजितका क्रेडिट स्कोर अधिक असेल तितका व्याज दर कमी होऊ शकतो.\nक्रेडिट स्कोरमध्ये भूतकाळात घेतलेले लोन, त्यांची परतफेड केली का, क्रेडिट कार्डची बिले भरली का, सध्या किती लोन घेतलेले आहे इ. माहिती मिळते. बिझनेस लोन मंजूर करण्यापूर्वी लोन देणारी कंपनी हे सर्व तपासून पाहते.\nAlso Read: कर्ज मिळाल्यानंतर लगेच करावयाच्या ६ गोष्टी\nव्याज दर बदलू शकतात आणि त्याचा प्रभाव तुमच्या उद्योगाच्या आर्थिक स्थितीवर पडू शकतो.\nलघु उद्योगावर व्य��ज दराचा खालील प्रभाव पडू शकतो:\nव्याज दर बदलल्यास उद्योगाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. व्याज दर बदलल्याने लोनच्या परतफेडीवर आणि अतिरिक्त लोन मिळण्याच्या संभावनेवर परिणाम होऊ हाकतो.\nम्हणजेच, व्याजदर वाढल्याने उद्योगाचे उत्पन्न कमी होऊ शकते आणि वाढीचा दर प्रभावित होऊ शकतो.\nउद्योगाचा कॅश फ्लो मर्यादित असेल तर उच्च व्याज दराचा उद्योगावर दुष्परिणाम होऊ शकतो. कारण व्याज दर बदलले आणि वाढले तर लोनची परतफेड करण्यासाठी लागणारी अतिरिक्त रक्कम उद्योजकाकडे उपलब्ध असायला पाहिजे. अशामुळे उद्योगाचे उत्पन्न आणि मालमत्तेचे मूल्य कमी होते व गरज पडल्यास ते विकणे अवघड होते.\nउद्योगाने अनेक लोन घेतले असतील तर बदलणाऱ्या व्याज दराचा उद्योगावर खूप प्रभाव पडतो. बदलणाऱ्या व्याज दरावर घेतलेले लोन असतील तर उद्योगापुढे अडचण निर्माण होऊ शकते.\nम्हणून उच्च व्याजदरावर लोन घेण्यापूर्वी प्रत्येक उद्योजकाने वरील घटकांचा विचार केला पाहिजे.\nकमी व्याज दरावर लोन कसे मिळवावे किंवा कमी व्याज दरावर लोन मिळवण्यासाठी निकष:\n१. क्रेडिट स्कोर (वैयक्तिक)\nभूतकाळात वैयक्तिक लोनबाबत तुमचे वर्तन कसे होते हे क्रेडिट स्कोर वरून कळते. तुम्ही जबाबदारीने वैयक्तिक लोन परत केले असेल तर उद्योगाचे लोन पण तुम्ही जबाबदारीने फेडण्याची अपेक्षा असते.\nअधिक क्रेडिट स्कोर असल्यास लोन देणाऱ्या कंपनीचे चांगले मत निर्माण होते कारण त्यांना विश्वास वाटतो की त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील.\n२. उद्योग किती वर्षांपासून सुरु आहे\nउद्योग किती वर्षांपासून सुरु आहे याचा प्रभाव पण व्याजदरावर पडतो. नवीन उद्योग किंवा स्टार्टअप हे लोन देणाऱ्या कंपनीसाठी धोकादायक ठरू शकते. या उलट स्थापित उद्योग असेल तर कमी व्याज दरावर लोन मिळू शकते.\nउद्योग ३ ते ५ वर्षांपासून सुरु असेल तर असे समजले जाते की उद्योगाने चढ उतार पाहिले आहेत आणि त्यात टिकून राहण्याची क्षमता आहे. तसेच अनेक वर्षांपासून उद्योग सुरु असेल तर त्यात लोनची परतफेड करण्याची क्षमता असते.\nउद्योग कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे हे पण महत्वाचे असते. लोन देणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने काही उद्योग क्षेत्र अधिक धोकादायक असतात. म्हणून तुमचा उद्योग कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे याचा प्रभाव पण व्याज दरावर पडतो.\nAlso Read: एनबीएफसी आणि बँक यात काय फर�� असतो\nतुमचा लघु उद्योग असेल आणि तुम्हाला वाजवी व्याजदरावर रु १० लाखापर्यंत विना तारण लोन हवे असेल तर ग्रोमोर फिनान्स कंपनीला संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2020-09-27T19:17:59Z", "digest": "sha1:GVAFB6CTMZNRVZJY4SDXAMJGHHDXVQQV", "length": 2256, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कल्याण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकल्याण (शहर) जि. ठाणे\nकल्याण (गाव) जि. पुणे\nकल्याण (तालुका) जि. ठाणे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०२० रोजी २३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T20:18:32Z", "digest": "sha1:NIBBKUSPOTNIZWRKAF5VCF6ZO4RIMLEB", "length": 14508, "nlines": 142, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "ही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलास��: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nखाकीतील योद्ध्यांनी वाढवले तरुणांचे मनोबल : गुन्हेगारी नियंत्रणासोबतच कोरोनाचाही मुकाबला\nरावेर (शालिक महाजन) : संवेदनशील म्हणून पोलिस दप्तरी ओळख असलेल्या रावेर तालुक्यात आजअखेर सव्वा सातशेपार कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली असून त्यातील 527 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 47 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोनाविषयी अनाठायी असलेली नागरीकांच्या मनातील भीती पाहता प्रशासनातील अनुभवी असलेल्या पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व निरीक्षक रामदास वाकोडे यांनी नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे. ही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ असल्याचा सकारात्मक संदेशही या अधिकार्‍यांनी वयाच्या 55 व्या वर्षात दिला आहे. गुन्हेगारी नियंत्रणासोबत सण-उत्सवाच्या काळातील बंदोबस्त व कर्मचार्‍यांचे कुटुंबाप्रमाणे काळजी घेत कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण न होण्यासाठी अधिकार्‍यांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.\nकोरोना नियंत्रणासोबत गुन्हेगारीही आवाक्यात\nनिरीक्षक वाकडे यांचे वय 55 तर पिंगळे यांचे वय 57 आहे मात्र असे असलेतरी या अधिकार्‍यांचा काम करण्याचा उत्साह नवतरुणांला लाजवेल असाच आहे. खात्यातील अनुभवाच्या जोरावर गुन्हेगारी नियंत्रणासह कोरोनाबाबत या अधिकार्‍यांनी सकारात्मक जनजागृती करून नागरीकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच महिन्यांपूुन कोरोना व गुन्हेगारी विरुध्द एकहाती खिंड हे अधिकारी लढवत असून प्रसिद्धीपासून चार हात लांबच आहेत. या अधिकार्‍यांना त्यासाठी सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, मनोज वाघमारे व पोलिस कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभत आहे.\nनिरीक्षक रामदास वाकोडे यांनी वयाच्या 55 व्या वर्षी सुध्दा दैनंदिन व्यायाम व योगासने करून फिटनेस कायम ठेवला आहे शिवाय रात्री-बेरात्री ग्रामीण भागात पेट्रोलिंग असो वा कायदा-सुव्यवस्थेची परीस्थिती वाकोडे हे खुबीने निभावत आहेत. अचानक कोविड सेंटरमधील बंदोबस्ताची माहिती तर शेरी नाका (पाल) असो की चोरवड चेक पोस्ट आदी ठिकाण ते भेटी देवून माहिती जाणून घेतात. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे देखील वयाच्या 57 व्या वर्षीही जोमात कामे करताना दिसून येतात. रावेरात घडलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले. दोघाही अधिकार्‍यांमध्ये कमालीचा समन्वय असून दोघे आपल्यापेक्षा लहान अधिकारी असो की पोलिस कर्मचारी वा नागरीक त्यांना ते कोरोनाविषयी जनजागृती करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करताना दिसून येतात.\nवाकोडेंचा मुलगा करतोय आयएएस तयारी\nपोलिस निरीक्षक रामदास वाकोडे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या अनुभवाच्या जोरावर रावेर पोलिस स्टेशनचा गाढा ते हाकलत आहेत. वाकोडे यांना दोन मुले असुन एक दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करतो तर दुसरा पुण्यात शिक्षण घेत आहे. त्यांच्या पत्नी वाकोडे या गृहिणी असून त्या रावेरमध्येच निरीखक रामदास वाकोडे यांच्या सोबत वास्तव्याला आहेत.\nपायाला चक्री लावून फिरतात 57 वर्षीय नरेंद्र पिंगळे\n57 वर्षीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे हे अमळनेर तालुक्यातील असून त्यांना तीन मुले आहेत. मिसेस पिंगळे या मुलांसह नाशिकमध्ये राहतात तर पिंगळे फैजपुर येथे राहतात. दररोज पिंगळे देखील दैनंदीनी व्यायाम करून रोज यावल व रावेर तालुक्यात दौर्‍यावर असतात व गुन्हा उघड करण्या संदर्भात मार्गदर्शन करतात. पिंगळे म्हणाले की, कोरोना वगैरेला मी घाबरत नाही परंतु सुरक्षित राहण्यासाठी सर्व खबरदारी घेत असतो. नागरीकांना, पोलिसांनी नेहमी सुरक्षित अंतर ठेवूण दैनंदीन कामे करण्याच्या सूचना देत असतो.\nभुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवर्सचे शक्तीशाली इंजिन दाखल\nभुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nभुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन\nअट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/15/the-unfortunate-end-of-a-corona-warrior-who-helped-the-needy-during-the-lockdown/", "date_download": "2020-09-27T20:04:13Z", "digest": "sha1:BYEFV2RAHTYCYLMVGAXRGXRXXZVTTJEF", "length": 7252, "nlines": 46, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लॉकडाऊनच्या काळात गरजुंची मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत - Majha Paper", "raw_content": "\nलॉकडाऊनच्या काळात गरजुंची मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / कोरोना योद्धा, कोरोना वॉरिअर्स, दिल्ली सरकार / July 15, 2020 July 15, 2020\nनवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहे. पण तरी देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्था व काही कोरोना योद्ध्यांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असलेल्यांच्या पोटाची खळगी भरण्याचे काम कोरोनाचा धोका असतानाही जीवापेक्षा माणुसकी मोठा म्हणत या कोरोना योद्ध्यांनी केले. ते दिवस-रात्र गरजूंची मदत करीत होते.\nअशातच एक दुःखद बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून दिल्लीतील नागरी संरक्षण स्वयंसेवक अरुण सिंह गरजुंना मदत करीत होते. पण त्यांच्यावरच कोरोनाने काळाचा घाला घातला आणि त्यांचा या जीवघेण्या रोगामुळे दुर्दैवी अंत झाला. अरुण सिंह यांचे 13 जुलै रोजी निधन झाले. ते 48 वर्षांचे होते.\nअरुण सिंह यांची महिन्याच्या सुरुवातीला कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 4 जुलै रोजी त्यांना द्वारका विभागातील वेंकटेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीतील कोविड रिस्पॉन्स सिस्टमचा आधार असलेल्या हजारो स्वयंसैनिकांपैकी ते एक होते.\nहजारो गरजुंना अन्न-धान्यासह आवश्यक वस्तू अरुण सिंह पुरवित होते. कामादरम्यान ते व्यवस्थित काळजी घेत होते. पण एवढे करुनही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांचा मुलगी नववीत आहे तर मुलीने बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुलीचा सोमवारी निकाल आला मात्र वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घ��ामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/21/melania-trump-delivers-lunch-to-firefighters-and-their-families-in-washington-dc/", "date_download": "2020-09-27T18:56:07Z", "digest": "sha1:SIUMMD2M3P3ADAVRDFES4SOXE4E6M4S2", "length": 6500, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना : मेलानिया ट्रम्प यांनी स्विकारली व्हाईट हाऊसच्या किचनची जबाबदारी, गरजूंपर्यंत पोहचवले जेवण - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना : मेलानिया ट्रम्प यांनी स्विकारली व्हाईट हाऊसच्या किचनची जबाबदारी, गरजूंपर्यंत पोहचवले जेवण\nआंतरराष्ट्रीय, मुख्य / By आकाश उभे / मेलानिया ट्रम्प / July 21, 2020 July 21, 2020\nकोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आता व्हाईट हाऊसने वॉशिंग्टन डीसीमधील गरजूंना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे या नागरिकांच्या जेवणाची जबाबदारी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्याकडे आहे. या संकटाच्या काळात पहिल्यांदाच मेलानिया ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतः लोकांपर्यंत जेवण पोहचवले.\nआपले युवा कल्याण अभियान बी बेस्टच्या प्रचारासाठी मेलानिया ट्रम्प अनेकदा शाळा, हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी जात असे. मात्र आता शाळा बंद असल्याने मेलानिया ट्रम्प यांनी प्रेरणा देण्यासाठी व्हाईट हाऊसच्या किचनची जबाबदारी स्विकारली आहे. मागील आठवड्यात मेलानिया यांनी कोलंबियाच्या अग्निशामक आणि इमर्जेंसी मेडिकल सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्या आपल्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये तयार केलेले जेवण, मोठ्या बॅग्स, फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर घेऊन गेल्या होत्या. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची देखील भेट घेतली.\nमेलानिया ट्रम्प म्हणाल्या की, मी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती अग्निशामक, पोलीस कर्मचारी, ईएमएस कर्मचारी आणि इतर लोक ज्यांनी दुसऱ्या देशांपासून रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, त्यांच्यासोबत उभे आहोत.\nमेलानिया ट्रम्प यांनी सार��वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे लोकांना आवाहन केले आहे. सोबतच व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना 150 जेवणाचे डब्बे पाठविण्यास देखील सांगितले. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ येथे हे जेवण पाठविण्यात आले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/06/", "date_download": "2020-09-27T20:46:17Z", "digest": "sha1:CJYBN7LALBN36D6YGAGGINOB53RZYLPF", "length": 54060, "nlines": 107, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: June 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nवृत्तपत्रांच्या पाच संपादकांबरोबर काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुमारे १०० मिनिटे संवाद साधला आणि त्यांच्या विविध (पण ठरलेल्या) प्रश्नांना कुशलतेने (ठरलेली) उत्तरे दिली. खरे सांगायचे तर मला हा सगळा प्रकारच विनोदी वाटला. पण सगळ्यात हास्यास्पद होती ती पंतप्रधानांनी केलेली 'मी दुबळा नाही' ही गर्जना. पंतप्रधानसाहेब, अहो जे खरोखरच सबल असतात त्यांना 'मी दुबळा नाही','मी दुबळा नाही' असे ओरडण्याची गरज नसते, उलट अशी घोषणाबाजी करणारे लोकच खरे दुबळे असतात ही साधी गोष्ट आपल्यासारख्या मोठ्या माणसाच्या लक्षात कशी येत नाही बरे\nपंतप्रधान करत असलेली विविध विधाने आता मला तरी पाठ झाली आहेत. 'मी दुबळा नाही', 'या देशाचा सर्वेसर्वा मीच आहे', 'सोनिया गांधी माझ्या कामकाजात दखल देत नाहीत', 'भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशासमोरच्या मोठ्या अडचणी असल्या तरी त्या एका रात्रीत नाहीशा होऊ शकत नाहीत','राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात मला काहीही हरकत नाही','आघाडी सरकार चालवताना काही वेळा तडजोड कराव्या लागतात, जनतेने आम्हाला समजून घ्यावे' ही वाक्ये ऐकून आता सा-या देशाचे कान किटले आहेत. पंतप्रधान सज्जन असतील (किंबहुना आहेतच) पण राजाने नुसते सज्जन असून चालत नाही, राज्य चालवण्यासाठी त्याने धूर्त, चाणाक्ष नि सतत सावध असावे लागते. अन्यथा त्या राजाची अवस्था राज्य सोडून वनवासात हिंडणा-या रामासारखी होण्यास वेळ लागत नाही. मनमोहन सिंग यांचे काहीसे असेच झाले आहे. ते सज्जन आहेत पण त्यांच्याभोवतीची भुतावळ मात्र चांगली नाही आणि ती भुतावळ दूर करण्याइतके धैर्य त्यांच्याकडे नाही.\nसरकारमधल्या मंत्र्यांनी गैरप्रकार केले की सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी अंतिमत: पंतप्रधानांवर येते हे मनमोहन सिंग यांनी विसरता कामा नये. अन्यथा त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे असा समज जनतेचा होतो (जो रास्तच आहे.) सुरेश कलमाडी, ए राजा यांसारख्या मंत्र्यांना मनमोहन सिंग यांनी त्वरेने दूर करायला हवे होते, पण तसे झाले नाही. महागाईची समस्या दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते आहे आणि त्याला सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव यांच्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा हा जनता त्यांच्यावर भुळून गेल्यामुळे नव्हे तर ती भ्रष्टाचाराला कंटाळल्याने मिळतो आहे हे पंतप्रधानांना का समजत नाही\nवाढत्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, भ्रष्टाचार जोराने फोफावतो आहे, गुन्हेगारांना कायद्याचा नि न्यायालयांचा वचक राहिलेला नाही, सामान्य माणसाचे जगणे अवघड नि मरण सोपे होत आहे असे सगळे घडत असताना पंतप्रधान मात्र 'मी दुबळा नाही', 'मी दुबळा नाही' अशी घोषणाबाजी करण्यात गुंग झाले आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव याहून जास्त काय असू शकते\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\nजुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी\nजुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.\nजुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी\nयावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nकधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिराती वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.\nही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथ�� येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र( कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र() इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय\nलग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय\nही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्यामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘ख���लच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे\nगेले अनेक दिवस गाजत असलेले बाबा रामदेव यांचे उपोषण अखेर संपले. चित्रपट नि उपोषणे लांबली की ती कंटाळवाणी होतात, त्यामुळे हे उपोषण संपल्यावर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या उपोषणातून काय कमावले नि काय गमावले याचा हिशोब बाबा रामदेव यांनी केल्यास (बाकी तो करण्याचा सूज्ञपणा ते दाखवतील का हा प्रश्नच आहे) तो वजाच येणार यात काय शंका) तो वजाच येणार यात काय शंका किंबहुना गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी पाहता बाबा रामदेव दिसले की ‘कोण होतास तू, कोण झालास तू‘ हे गाणे आठवावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्की.\nबाबांच्या गाडीची वाटचाल चुकली ती सुरुवातीलाच. अण्णा हजारे यांनी केलेले उपोषण नुकतेच ताजे असताना बाबा रामदेव यांनी काहीशा तशाच मागण्यांसाठी पुन्हा वेगळे उपोषण करावे ही गोष्ट लोकांना काही फारशी पचनी पडली नाही. त्यातच बाबा रामदेव यांनी आपल्या उपोषणासाठी उभारलेल्या पंचतारांकित शामियान्याचा मुद्दाही गाजला. भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनासाठी भरमसाठ पैसे खर्च करून हा जामानिमा करण्याची गरज काय लोकांना रामदेव बाबांचे हे वागणे दुटप्पीपणाचे वाटले. स्वत: वातानुकूलित मंडपात राजेशाही उपोषण करणारे बाबा रामदेव मंत्र्यांना जाब कसे विचारू शकतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि मुलाला साखर खाऊ नये एवढे सांगण्यासाठी स्वत: साखर सोडणा-या त्या महात्म्याची आठवण झाली.\nनंतर मुद्दा गाजला तो बाबा रामदेवांच्या सहका-यांचा. आपण ताडाच्या झाडाखाली ताक जरी प्यायलो तरी लोकांना ताडी पिल्यासारखेच वाटणार हे रामदेवबाबा कसे विसरले आपण कुणासोबत राहतो, दिसतो याचे भान समाजसेवकांनी सतत ठेवायला हवे. किंबहुना समाजसेवकांचे चारित्र्य धुतलेल्या तांदळाइतके स्वच्छ हवे, त्यावर एकही डाग असता कामा नये. साध्���ी वितंबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे लोक अशा लोकांना बाबांसोबत पाहून हे बाबांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आहे की विरोधी पक्षांचे सरकारविरोधी आंदोलन हा प्रश्न लोकांना पडला. बाबांचे आंदोलन जनतेच्या मनातून उतरायला सुरूवात झाली ती इथेच.\nनंतर उपोषण सुरू झाले आणि बाबांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. मात्र त्या मांडतानाही वास्तवाचा विसर त्यांना पडला. त्यांनी केलेल्या अनेक मागण्या अवास्तव नि राजकीय स्वरूपाच्या होत्या; देशहिताशी त्यांचा दुरूनदुरून संबंध नव्हता. काळ्या पैशाची मागणी ही त्यांची महत्वाची मागणी खरी, पण (सरकारलाही) ते काम तितके सोपे नाही या महत्वाच्या वस्तुस्थितीचे विस्मरण त्यांना झाले. स्विस सरकारचे कायदे पहाता ही माहिती मिळवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. ‘५००/१००० च्या नोटा रद्द व्हाव्यात‘ ही मागणी योग्य खरी, पण तिची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम अवघड होते. बाकी ‘भ्रष्टाचा-यांना फाशीची शिक्षा व्हावी, प्रधानमंत्री थेट निवडण्याचा अधिकार लोकांना मिळावा, इंग्रजीच्या जागी हिंदी वापरली जावी‘ या त्यांच्या मागण्या तर थक्क करणा-या होत्या. त्या मान्य झाल्यास जनतेचे आयुष्य कसे सुधारणार हे सांगण्यास ते का बरे विसरले असावेत\nनंतर घडला तो चार जूनचा प्रकार. हजारो पोलिसांनी रामलीला मैदानावर अचानक धाड टाकली आणि तिथल्या जवळपास लाखभर समर्थकांना पळवून लावत रामदेव बाबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत स्वत:ला अटक करून न घेता बाबांनी स्त्रीवेश परिधान करून तेथून पळण्याचा प्रयत्न केला. गमतीची गोष्ट अशी की एवढे करूनही पळून जाण्यात ते यशस्वी झाले नाहीतच. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना हरिद्वारला नेले आणि तिथे त्यांना मोकळे सोडून दिले. असा प्रकार घडल्यावर वर ‘आपण स्त्रीवेश घातला यात काहीच गैर केले नाही; किंबहुना आपण शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला‘ असे लंगडे स्पष्टीकरण बाबांनी दिले. खरेतर स्वत:ला सन्मानाने अटक करून घेऊन स्वत:चे महत्व वाढवण्याची मोठी संधी बाबांकडे होती; तिचा फायदा त्यांनी का करून घेतला नाही या प्रश्नाचे उत्तर बराच विचार करूनही मला आजपर्यंत सापडलेले नाही. या प्रकारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी सरकारवर केलेले आरोप अक्षरश: ���क्क करणारे होते. ‘मला मारण्याचा सरकारचा डाव होता आणि माझे ५००० कार्यकर्ते बेपत्त्ता झाले आहेत‘ अशी सनसनाटी वक्तव्ये करून त्यांनी स्वत:च स्वत:च्या पायांवर धोंडा मारून घेतला. त्यातच १८०० कोटी हा आपल्या संपत्तीचा भरभक्कम आकडा जाहीर करून बाबांनी उपोषणापासून सामान्य जनतेला आणखीनच दूर लोटले.\nमला वाटते, प्रत्येक समाजसेवकाची जी शोकांतिका होते तीच बाबांची झाली. ‘आपले म्हणणे लोक ऐकत आहेत, ते त्यांना पटते आहे, लोक आपल्याला मानू लागले आहेत‘ हे एकदा जाणवले की मग आपण काय करतो आहोत याचे भान लोकांना रहात नाही, बाबांचे काहीसे असेच झाले. याखेरीज समाजसेवकाने प्रचंड धूर्त असायला हवे हे बाबांना समजले नाही. आपल्या मंत्र्यांना आपण बरीच नावे ठेवत असलो तरी त्यांचा हा गुण निश्चितच घेण्यासारखा आहे. प्रत्येक चाल जिंकण्यासाठीच चालायची आणि नशिबाने ती उलटी पडली तरी तिचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे कसब त्यांना पक्के जमलेले आहे. धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चाणाक्षपणा हे गुण का कोण जाणे आपण नकारात्मक माणतो, प्रत्यक्षात मात्र ते अतिशय उपयोगी आहेत. कुठे थांबायचे, कुठे विरोधकांना कोंडीत पकडायचे, कुठे थोडे नमते घ्यायचे नि कुठे आक्रमकपणा दाखवायचा हे जाणत्या समाजसुधारकाला नेमके कळायला हवे, रामदेव बाबा इथेच कमी पडले. याबाबत समाजसेवकांनी श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवायला हवा. ह्या गोष्टीचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गांधींना आपण खूप साधे समजत असलो तरी ते तसे नव्हते, ते अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होते. जनआंदोलन कसे सूरू करायचे, ते कसे चालवायचे नि ते थांबवायची कधी याची खूणगाठ त्यांच्या मनात पक्की होती, त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठीचा सर्वव्यापी लढा उभारण्यात नि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यात यशस्वी ठरले. समाजसुधारकांना आणि चळवळ करणा-यांना त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.\nअसो, झाले ते झाले. जे घडले त्याला बहुतांशी रामदेव बाबा स्वत:च जबाबदार असले तरी मन त्यामुळे उदास झाले हे खरे. बाबांचे जनमानसांमधले स्थान डळमळले, आपल्या पहिल्याच चळवळीत ते संपूर्णपणे अपयशी झाले आणि त्यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्या भारतवर्षाचा त्यांनी भ्रमनिरास केला याची बोचणी मनात आहे नि पुढेही राहीलच\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nनमस्कार मिलिंद कारेकर साहेब, आपल्या http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms या लेखाला उत्तर म्हणून सदर लेख लिहितो आहे. आता 'हे पत्र्युत्तर तुम्हाला मागितले कुणी' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण' असे म्हणू नकात म्हणजे झाले, कारण आमचे खरे नावच टिकोजीराव आहे.\nअसो, बाकी तुमचा लेख आम्हाला आवडला. पोटतिडीकीने म्हणतात तो काय तसा लिहिल्यासारखा वाटला. किंबहुना सचिनवरचे तुमचे प्रेम पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. इतके की आम्हाला अचानक 'हर किसीको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगीमे' हे गाणेच ऐकू यायला लागले. पण नंतर ते आमच्या खुराड्यात बसणा-या आमच्या सहका-याच्या भ्रमणध्वनीचे केकाटणे असल्याचे कळाल्यावर मात्र आमची निराशा झाली. (बाकी पकडलेत बरोबर हो तुम्ही आम्हाला हो, हो, कार्यालयातच वाचला आम्ही हा लेख.) असो. (हा शब्द या लेखात पुन्हापुन्हा येतो आहे हे आम्ही जाणतो, पण ते पुण्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याला आमचा नाईलाज आहे.)\nतर तुमच्या लेखाविषयी. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता 'सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय प्रत्येक मोठी व्यक्ती शेवटी माणूस असते हे खरे, त्यामुळे तिच्या चुका लोक माफ करतीलही, पण तिचे अपराध कसे काय माफ केले जावेत\nपुढे तुम्ही म्हणता, 'आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का इथे लक्षात घ्या, सचिनने केलेली मागणी बेकायदेशीर आहे असे नव्हे तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून तिच्यावर टीका झाली. (आता तो बेकायदेशीर गोष्टी करत नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.)\nआता तुमचे हे वाक्य, 'पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते.' अहो, करावी ना, सचिनने जरून धनवृद्धी करावी, पैसा कमवावा, टिकवावा, पण असा खोटेपणा करून नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात अहो, एका हि-याची तुलना दुस-या हि-याशी केली जावी, दगडाशी नव्हे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, 'बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि सचिन तसे करत नाही म्हणून तो महान.' हा आपला युक्तिवाद ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.\nपुढे तुम्ही लिहिता, 'फेरारी ३६० मॉडेना ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली.' मग काय चूक त्यात अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय पण 'मी कुणीतरी खास आहे, म्हणून मला खास वागणूक हवी' असे तो म्हटला नि त्यामुळेच त्याच्यावर सडकून टीका झाली.\nनंतर तुम्ही म्हणता, 'माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.' अर्थात सत्यसाईबाबा हे एक भोंदू होते हे तुम्ही मान्य करताच ना उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल सचिनच्या एका भोंदू बाबावरील श्रद्धेमुळे लोकांमधे चुकीचा संदेश जातो हे तुम्ही नाकारता आहात काय\nआणि सगळ्यात शेवटी तर आपण कडी केली आहे. 'अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला \"पद्मश्री\" देतात तेव्हा आमच्या तोंडून 'ब्र' निघत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो' कारेकर साहेब हे काय आहे' कारेकर साहेब हे काय आहे अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे स��बंध काय अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय आणि सैफ अली खानला पद्मश्री मिळाल्यावर महाराष्ट्रात पेढे वाटले गेले होते नि सचिनला भारतरत्न मिळाल्यास महाराष्ट्रात सुतक पाळले जाईल असे आपल्याला म्हणायचे आहे काय\nमिलिंदराव, 'सचिनने तरी' असे करू नये असे आम्ही म्हणतो आहोत आणि 'सचिनने' हे केले तर काय हरकत आहे असे म्हणता आहात, आपल्या दोघांच्या दृष्टीकोनात हाच तर फरक आहे. अहो, भारतरत्न मिळवण्याच्या लायकीचा माणूस हा. लहानसहान आहे का हा सन्मान मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा छे, आम्हाला नाही पटत\nबाकी कारेकर साहेब, आपल्या या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, अहो हा देश नि या देशाची मनोवृत्तीच तशी आहे. 'एखादा माणूस आम्हाला आवडला की त्याचे शंभर गुन्हे माफ' ही मनोवृत्ती एकदा स्वीकारली की मग लहान मुलांच्या नरबळीच्या बातम्या येऊनही आसाराम बापूंची व्याख्याने हाउसफुल्ल होतात, गंभीर गुन्हे करूनही संयज दत्त, सलमान यांना प्रत्यक्ष पहायला मारामारी होते आणि खुनाचे अनेक गुन्हे असूनही नेते सलग १० वेळा मतदारसंघातून निवडून येतात. अहो चालायचेच, आताशा तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. नुसते 'मेरा भारत महान' म्हणायचे नि एक सुस्कारा सोडायचा झाला\nता.क. मिलिंदराव, आमचे मराठी थोडे कच्चे असल्याने पुन्हा पुन्हा वाचूनही आपण खाली लिहिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, तो समजावून देण्याचे कष्ट आपण घ्याल काय\nआम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू, कलमाडी, ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला त���ी आम्हाला फिकीर नसते.' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%8F._%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T18:41:51Z", "digest": "sha1:RP27OUJVCPOP2CK2MXGJML5TDV4HJPNO", "length": 2755, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सी.ए. ओसासूना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपूर्ण नाव = क्लब ॲटलेटिको ओसासुना\nएस्तादियो रेनो दे नव्हारा,\nLast edited on १७ सप्टेंबर २०१७, at ११:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१७ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/ipl-2020-sachin-tendulkar-shaun-pollock-respond-to-rohit-sharmas-mumbai-indians-comeback-wish-see-tweet-159412.html", "date_download": "2020-09-27T20:50:35Z", "digest": "sha1:5M4DZYYSFETG2MANVI57DHN7B4555Z4X", "length": 33620, "nlines": 247, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IPL 2020: रोहित शर्माला सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॅक पुन्हा हवे आहेत मुंबई इंडियन्स संघात, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर (See Tweet) | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIPL 2020: रोहित शर्माला सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॅक पुन्हा हवे आहेत मुंबई इंडियन्स संघात, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर (See Tweet)\nसचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty/Instagram)\nसचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) अखेर इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामना खेळून 7 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे पण तरीही तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ध्वजवाहक मानला जातो. सोमवारी माजी कर्णधाराने जो अजूनही मुंबई फ्रँचायझीचा सदस्य आहे त्याने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) विशेष इच्छेला प्रतिसाद दिला. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची नुकतेच ट्विटरवर प्रश्नोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. या दरम्यान, त्याला विचारण्यात आलं की जर तुला मुंबई इंडियन्सच्या निवृ��्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील या प्रश्नावर रोहितने उत्तर देत म्हणाला, “जर मला अशी संधी देण्यात आली तर मी एकाऐवजी दोन खेळाडूंना संघात परत घेईन. ते दोन खेळाडू म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक (Shaun Pollock).” (सुरेश रैनाने एमएस धोनी-रोहित शर्माची केली तुलना, पुढचा धोनी म्हणून टॅग केल्यावर 'हिटमॅन' म्हणाला-'असं होऊ नये')\nरोहित 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आणि सचिनबरोबर फ्रँचायझीसाठी खेळला. मात्र, या दोन्ही फलंदाजांना एकत्र सलामीला येण्याची संधी मिळाली नाही. रोहितच्या या टिप्पणीला उत्तर देताना सचिन म्हणाला की, आयपीएलमध्ये परतल्यास मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराबरोबर खेळण्याची मजा येईल. \"रोहित तुझ्याबरोबर ओपन करण्यात मजा येईल\", अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.\nदुसरीकडे, शॉन पोलॉकनेही मुंबई इंडियन्सला म्हटले की जर त्याने आयपीएलच्या सामन्यात परत येण्याची इच्छा असल्यास तो जिममध्ये जाणार असल्याचे माजी दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटूने म्हटले. \"हे शक्य असल्यास नेट्समध्ये जाऊन कसरत करेल,\" पोलॉकने लिहिले.\nसचिनप्रमाणेच पोलॉकनेही मुंबई इंडियन्सची प्रशिक्षक आणि मार्गदर्शक भूमिका साकारल्या. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने 2009 मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आणि 2011 मध्ये त्यांनी मार्गदर्शक व गोलंदाजी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी सांगितले की, यंदा आयपीएल युएई येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळले जाईल.\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/07/Osmanabad-police-Crime-News.html", "date_download": "2020-09-27T18:59:16Z", "digest": "sha1:QSI22EOXYVOD43ZBEKEJJA4OQ35VQFMZ", "length": 8539, "nlines": 61, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मनाई आदेश झुगारला, 3 व्यक्तींना प्रत्येकी 600/-रु. दंडाची शिक्षा - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / मनाई आदेश झुगारला, 3 व्यक्तींना प्रत्येकी 600/-रु. दंडाची शिक्षा\nमनाई आदेश झुगारला, 3 व्यक्तींना प्रत्येकी 600/-रु. दंडाची शिक्षा\nकळंब: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलीसां तर्फे खटले दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी पो.ठा. कळंब येथील भा.दं.सं. कलम- 188, 269 नुसार दाखल गु.र.क्र. 124, 133, 144 /2020 या 3 गुन्ह्यांतील 3 आरोपींस प्रत्येकी 600/-रु. दंडाची शिक्षा आज दि. 13.07.2020 रोजी सुनावली आहे.\nनाकाबंदी दरम्यान 182 कारवाया- 67,200 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त\nउस्मानाबाद कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 12.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 182 कारवायांत 67,200 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 101 पोलीस कारवायांत 25,600/-रु. दंड वसुल\nउस्मानाबाद कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 12.07.2020 रोजी खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 70 कारवायांत- 14,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.\n2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 9 कारवायांत- 4,500/-रु. दंड प्राप्त झाला आहे.\n3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 16 कारवायांत 4,100/-रु. दंड प्राप्त झाला आहे.\n4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 6 कारवायांत 3,000/- रु. दंड प्राप्त झाला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mshfdc.co.in/", "date_download": "2020-09-27T19:25:10Z", "digest": "sha1:EZ6TN2CF3R26ZC67HLD4XX7PAABREURA", "length": 6483, "nlines": 104, "source_domain": "mshfdc.co.in", "title": "महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, मुंबई । आय. एस. ओ. ९००१ : २००८ प्रमाणित", "raw_content": "मुख्य मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा | स्क्रिन रीडर अक्सेस | English | टेक्स्ट साईझ थिम\nशासन निर्णय / परिपत्रक\nकौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण\nमार्गद���्शन व सहाय्यता शिबीर\nसामाजिक न्याय विभागाचे फेसबुक पेज\n\"दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे. दिव्यांग बांधवानी आपली निराशा झटकून महामंडळाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा व \"मुकम् करोति वाचालम्, पंगूम् लघयते गिरीम्\" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी.\"\nदिव्यांगांचे साहित्य व कला संमेलन, कल्याण - २०१४\nमहामंडळच्या वसूलीमध्ये वाढ होण्यासाठी लाभार्थी मेळाव्यांचे आयोजन\nमतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका\nराज्यातील दिव्यांगांच्या दिमतीला पुनर्वसन केंद्र\nदिव्यांग मार्गदर्शक व सहायता शिबिर\nदिव्यांगांसाठीच्या कर्जपुरवठा मर्यादेत वाढ : शिवाजीराव मोघे\nदिव्यांग पुनर्वसन केंद्राचे आज उद्घाटन\nमहाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ\nसामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार\nमुख्य आयुक्त, दिव्यांग कल्याण, भारत सरकार\nराष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळ (NHFDC)\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य\nआयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य\nऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य\nअली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था\nआरोग्य - दिव्यांगत्व मदत गट\nमुख्य पृष्ठ | लाभार्थी | यशोगाथा | उद्धिष्ट पूर्ती | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी | संपर्क | आरएसएस | साईट मॅप\nकॉपीराईट © २०१९ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई. सर्व हक्क सुरक्षित. रचनाकार वेबवाईड आयटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_45.html", "date_download": "2020-09-27T21:34:14Z", "digest": "sha1:UDB3SSRTHCX4J45YEUNIYCWXHUSAGHMI", "length": 21230, "nlines": 220, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\nकाजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची श��भर टक्के प्रतिपूर्ती\nकाजू व्यावसायिकांना चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. त्याचबरोबर काजू व्यावसायिकांची मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कमही परत करण्यात येणार आहे. काजू उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असून त्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयांमुळे काजू उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार राजेश पाटील, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बहुलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, चंदगडचे सागर दांडेकर यांच्यासह वित्त, पणन, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nवातावरणातील बदल, बाजारातील चढ-उतार अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या काजू उद्योगाला उभारी देण्यासाठी चालू आर्थिक वर्षापासून म्हणजे दि. 1 एप्रिल 2020 पासून राज्य वस्तू व सेवा कराची (स्टेट जीएसटी) काजू व्यावसायिकांना शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा तसेच मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कम परत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा काजू व्यावसायिकांबरोबरच अप्रत्यक्षरित्या काजू उत्पादक शेतकरी, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांनाही होणार आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.\nमहाराष्ट्रात उत्पादित होणारा काजू उच्च प्रतीचा आणि चांगल्या चवीचा असल्याने त्याला परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काजूसह सुपारी आणि पांढऱ्या कांद्याचे जिओग्राफिकल इंडिकेशन (जी.आय.) करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून या क्षेत्राला मदत करण्याची मागणीही उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली. कापूस, उसाप्रमाणे काजू पिकालाही आधारभूत विक्री किंमत मिळाली पाहिजे, अशी मागणी काजू उत्पादक संघटना तसेच शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे आश्वासन उममुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि न���तिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/1946", "date_download": "2020-09-27T20:40:26Z", "digest": "sha1:NPRYAK2KKWD6VDFKDNA453VBA3J6RWKZ", "length": 9634, "nlines": 187, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ' बाळूचे स्वप्न - ' | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\n' बाळूचे स्वप्न - '\nसशाने धरले सिँहाचे कान\nगरगर फिरवून मोडली मान \nशेळीने घेतला लांडग्याचा चावा\nमुंगीची ऐकून डरकाळी कानात\nहत्ती घाबरून पळाला रानात \nकासवाने लावली हरणाशी शर्यत\nहरीण दमले धापा टाकत \nउंदराने बोक्याच्या पकडून मिशा\nकाढायला लावल्या दहा उठाबशा \nबाळूने मोजले दोन सात चार\nस्वप्नात बाळू मोजून बेजार \nगमतीदार. शेवटच्या दोन ओळी इतर\nगमतीदार. शेवटच्या दोन ओळी इतर कवितेपेक्षा वेगळ्या वाटल्या.\n) हवे असे वाटले.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nशेवटच्या दोन ओळी सोडुन बाकी\nशेवटच्या दोन ओळी सोडुन बाकी कविता आवडली. मजेशीर आहे.\nमस्त स्वप्न आहे बाळूचे\nमस्त स्वप्न आहे बाळूचे\nपुन्हा एकदा लहान होउन वाचलं. आवडलं.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nबाळूने मोजले राक्षसाचे दांत\nएकाच ठोशात सगळे गेले आंत|\nबाकीची कविता छानच आहे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज���यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/4", "date_download": "2020-09-27T19:10:01Z", "digest": "sha1:C3YBBQ76VNDVD7CUTM4ZLKUKKHIPKTKY", "length": 6553, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Page4 | महाराष्ट्र-विधानसभा-निवडणूक: Latest महाराष्ट्र-विधानसभा-निवडणूक News & Updates, महाराष्ट्र-विधानसभा-निवडणूक Photos & Images, महाराष्ट्र-विधानसभा-निवडणूक Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभुजबळ, अमिताभ, अनुपम खेर मतदानापासून वंचित\nभुजबळ, अमिताभ, अनुपम खेर मतदानापासून वंचित\nतुरळक हिंसा, पावसाच्या व्यत्ययामुळे मतदानाचा टक्का घसरला\nLive: महाराष्ट्रात ६०.४६ टक्के मतदान\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेनाच; एक्झिट पोलचा कौल\nमहाराष्ट्र- हरयाणा विधानसभा निवडणूक 2019 एक्झिट पोल Live\nमहाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेनाच; एक्झिट पोलचा कौल\nगडचिरोलीत मतदान केंद्राकडे जाताना शिक्षकाचा मृत्यू\n'मतदानाची सक्ती हवी ��िंवा घरात बसून मतदान करता येईल अशी व्यवस्था करा'\nतुरळक हिंसा, पावसाचा व्यत्ययामुळे मतदानाच टक्का घसरला\nचंद्रकांत पाटलांची मतदान केंद्रावरच विरोधी उमेदवाराला 'ऑफर'\n'चंद्रकांतदादांना कोथरूडची जनता माहिती नाही'\n'चंद्रकांतदादांना कोथरूडची जनता माहिती नाही'\nशरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांचे मतदान\nशरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांचे मतदान\nगडचिरोलीत मतदान केंद्राकडे जाताना शिक्षकाचा मृत्यू\nघरी बसून मतदान करण्याची सोय हवी: नाना पाटेकर\nघरी बसून मतदान करण्याची सोय हवी: नाना पाटेकर\nसोशल मीडियावर मत मांडणाऱ्यांनो मतदान करा: सोनाली कुलकर्णी\nसोशल मीडियावर मत मांडणाऱ्यांनो मतदान करा: सोनाली कुलकर्णी\nचंद्रकांत पाटलांची मतदान केंद्रावरच विरोधी उमेदवाराला 'ऑफर'\nमतदान करा... सेलिब्रिटींचे मतदान करत नागरिकांना आवाहन\nमहाराष्ट्रात जीव अडकलाय: आदित्य ठाकरे\nमहाराष्ट्रात जीव अडकलाय: आदित्य ठाकरे\nनागपुरात मुख्यमंत्री, गडकरी आणि सरसंघचालकांचे मतदान\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80,_%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T21:13:31Z", "digest": "sha1:2Z5EMXY4H663WU7SBXKPG7NKSK6XAJOQ", "length": 22182, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुरी, ओडिशा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपुरी भारताच्या ओड़िशा राज्यातील एक शहर व पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर तेथे असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरामुळे 'जगन्नाथपुरी' म्हणून अधिक ओळखले जाते. सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाली. त्याचा प्रारंभ राजा अनंतवर्मन देव या गंग राजघराण्यातील राजाकडून झाला.[१]\nसमुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)\n३ नव-कलेवर उत्सव : इतिहास\n४ मूर्तीसाठी लाकडाचा शोध\n५ लाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक आणि मूर्ती घडविण्याची क्रिया\nजगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून वीस मैलांवर समुद्रतीरी वसलेले एक नगर आहे. हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून याला श्रीक्षेत्र, पुरुषोत्तमक्षेत्र अशी अन्य नावेही आहेत.जग���्‍नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात. (म्हणून फार मोठे काम करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हणतात,)\nहिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधिवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’ होय.(कलेवर म्हणजे देह.) या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२ हून अधिक वर्षे लागू शकतात. त्याशिवाय ‘इंद्र नीलमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव, नव-कलेवर उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.\nनव-कलेवर उत्सव : इतिहाससंपादन करा\nकाही जाणकारांच्या मते, ओरिसामधील हिंदू राजांच्या पतनानंतर व काही विशिष्ट कारणवश मूर्ती बदलण्याची आवश्यकता भासली. मुसलमानी राजवटीत बंगालचा नबाब करानीचा सेनापती काळा पहाडने ओरिसावर स्वारी केली. भुवनेश्वरची अनेक मंदिरे पाडून तो जगन्नाथपुरीकडे वळला. तेव्हा श्रीजगन्नाथाच्या भक्तांनी सगळ्या मूर्तीना देवळातून हलवले. पण त्याआधी भक्तांनी त्यामधील ‘ब्रह्म’ काढून ते मृदुंगात लपवून कुजंगगडावर लपवून ठेवले होते. काळा पहाडने मूर्ती हाताला लागल्यावर त्या जाळून टाकल्या. या घटनेनंतर २० वर्षांनी कुजंगगडाच्या राजांनी नव्या मूर्ती घडवून, त्यात ‘ब्रह्म’ची स्थापना करून त्यांची पुरीच्या मंदिरात स्थापना केली. त्यानंतरच्या मुसलमानी राजवटींत अनेकदा जगन्नाथ मंदिराबाहेर गेले आणि ‘नव-कलेवर’ होऊन परत आले. औरंगजेबाच्या काळात तर मंदिर आणि जगन्नाथ दोघांचेही खूप हाल झाले. त्यानंतर १७३३ साली जगन्नाथ ‘नव कलेवर’ होऊन देवळात परत आले.\nत्यानंतर ओरिसावर मराठ्यांचे राज्य होते. त्यांच्या कारकिर्दीत जगन्नाथपुरी आणि मंदिरातही शांती प्रस्थापित झाली. पुरीच्या देवळासमोरील अरुण स्तंभाची स्थापना मराठ्यांच्या राजवटीत झाली. कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भग्न अवशेष जगन्नाथपुरीला आणून त्यांनी जगन्नाथाच्या देवळातील भोग मंडपाचे आवर, स्नान मंडप, मंदिराभोवतालची भिंत तसेच अनेक देवळे बांधली. सोन्याची लक्ष्मी घडवून या देवळात तिची स्थापना केली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी येण्याअगोदर व या कंपनीच्या काळातही ‘नव-कलेवर’ झाल्याच्या नोंदी आहेत. गेल्या १०० वर्षांत १९३१, १९५०, १९६९, १९७७ आणि १९९६ साली ‘नव कलेवर’ झाले. १८ जुलै २०१५ रोजी एकविसाव्या शतकातले पहिले नव कलेवर झाले.\nमूर्तीसाठी लाकडाचा शोधसंपादन करा\nनव-कलेवराची तयारी चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका चांगल्या दिवशी शुभ मुहूर्त बघतात. त्या मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार सर्व विधी करून श्रीजगन्नाथाची आज्ञा घेऊन दैतापती छत्रचामरे घेऊन बडदांड (ज्या रस्त्यावरून जगन्नाथाचा रथ ओढला जातो तो रस्ता) वरून दारुयात्रेला (तिन्ही देव व सुदर्शनासाठी लागणाऱ्या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी केलेले प्रस्थान) निघतात. यालाच ‘वनजाग विधी’ असेही म्हणतात. तेथून ते पुरी राजाच्या राजवाड्यावर जातात. राजा तिथे भिल्लांचा नायक-विश्वावसूवर कामाची सर्व जबाबदारी सोपवतो. मग त्याच्या देखरेखीखाली काकटपूर मंगळादेवीच्या दर्शनासाठी दैतापती निघतात. तिथे ते प्राची नदीच्या किनारी सिद्धमठात राहतात. देवीची पूजाअर्चा करून तिचा कौल मिळायची वाट बघतात. मुख्य दैतापतीला स्वप्नादेश मिळतो. ओंडके (दारु) कुठे कुठे मिळतील, हे मुख्य दैतापतीला स्वप्नात येते. त्यानुसार चार गटांत विभागणी होऊन दैतापतींचे चार गट चार ओंडक्यांसाठी त्या-त्या ठिकाणी रवाना होतात. नव कलेवरासाठी जो ओंडका वापरला जातो त्याला ‘दारु’ म्हणतात. हा ओंडका कडुिलबाच्या झाडाचा असतो.\nहे झाड कसे असावे याचे काही नियम ठरलेले आहेत. झाडाच्या आसपास एखादा आश्रम वा देऊळ असावे. जवळ स्मशान असावे. झाडाच्या आसपास नदी अथवा मोठा जलाशय असावा. झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारूळ असावे. वारुळात नागाची वस्ती असावी. झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवर असाव्यात. म्हणजेच जमिनीपासून झाडाचा बुंधा १२ फूट एकसंध असावा. फांद्���ांनी जवळच्या दुसऱ्या कोणत्याही झाडाला स्पर्श केलेला नसावा. झाडावर पक्ष्यांचे एकही घरटे नसावे. दुसऱ्या कोणत्याही वेली झाडावर वाढत नसाव्यात. आणि नवल करण्यासारखी अट म्हणजे, झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापकी एखादे चिन्ह असणे आवश्यक आहे.\nअशा लक्षणांनी युक्त असे झाड सापडले, की झाड उतरवण्याअगोदर त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करून तिथे होम करण्यासाठी जागा निवडतात. छोट्या छोट्या राहुट्या उभारून त्यात दैतापती राहतात. प्रथम पाच प्रकारची धान्ये पेरतात. मग मुख्य पुरोहित (विद्यापती) व विश्वकर्मा पाताळ नृसिंहाच्या मंत्राने नृसिंहाची उपासना करून होमात आहुती देतात. झाडावर असणाऱ्या देवतांना झाड सोडून जाण्याची विनंती करतात. जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन दैतापती व ब्राह्मण वाद्यांच्या गजरात झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून ती माळ झाडाला बांधतात. एकदा झाडाला माळ बांधली, की झाड उतरवेपर्यंत सगळे उपवास करतात. सोन्याची व चांदीची अशा दोन छोट्या कुऱ्हाडी तयार करतात. त्या दोन व लोखंडाची एक अशा तीन कुऱ्हाडींची पूजा होते. होम झाला की विधिवत प्रथम विद्यापती सोन्याची, विश्वावसू चांदीची व विश्वकर्मा लोखंडाची कुऱ्हाड झाडाला लावतात. त्यानंतर झाड पाडणारे कामाला लागतात. मापाप्रमाणे बुंधा घेऊन झाडाचा उरलेला भाग तिथेच खड्डा खणून पुरून टाकतात. याला ‘पाताळी’ असे म्हणतात. हे सारे आटोपल्यावर सगळे उपास सोडतात.\nलाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक आणि मूर्ती घडविण्याची क्रियासंपादन करा\nझाडापासून मिळालेले ओंडके जगन्‍नाथपुरीच्या देवळात नेतात. त्यासाठी लाकडाचीच चारचाकी गाडी तयार केली जाते. चाकांसाठी वडाचे लाकूड वापरतात. मुख्य दांडा चिंचेच्या झाडाचा असतो. ओंडका लाल कापडात गुंडाळून गाडीवर ठेवतात व ही गाडी वेताच्या अथवा काथ्याच्या दोराने माणसे ओढत नेतात. चारही ओंडके जगन्नाथपुरीला उत्तरेच्या दारातून (याला ‘वैकुंठद्वार’ म्हणतात.) कोयली वैकुंठमध्ये आणून ठेवतात. तिथे चार खोल्यांमध्ये हे चार ओंडके ठेवून त्यांची पूजा होते.\nमूर्ती घडविणे : ज्येष्ठ पौर्णिमेला देवांना स्नान घालून त्यांची पूजा, नेवैद्य वगैरे झाल्यावर आधीचे देव कोणासही दर्शन देत नाहीत. यालाच ‘अणसर’ असे म्हणतात. देव अणसरात गेले की नवीन दारूंना स्नान घालून दारुशाळेत आणतात. इथेच विश्वकर्मा त्यापासून चार नव्या मूर्ती बंद दाराच्या आत घडवतात. त्या घडवताना होणारे आवाज कोणाच्याही कानावर पडू नयेत म्हणून बाहेर अखंड वाद्यांचा गजर चालू असतो. ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येच्या रात्री नवीन मूर्तीना रथात बसवून जगन्नाथाच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात. दैतापतींखेरीज ही रथयात्रा इतर कोणीही बघत नाहीत.\nत्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात, पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून व हातालाही कापड गुंडाळून जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.\nपुरीच्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-Murum-Murder.html", "date_download": "2020-09-27T19:45:05Z", "digest": "sha1:ZRW64MOHXDMFZAMMH6JKRLGID625ZMLE", "length": 6246, "nlines": 53, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मुरूम : मारहाणीत एकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / मुरूम : मारहाणीत एकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल\nमुरूम : मारहाणीत एकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल\nAdmin August 09, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nमुरुम: पाशा रसुल पटेल, वय 50 वर्षे, रा. दाळींब, ता. उमरगा हे दि. 08.08.2020 रोजी सायंकाळी 18.00 वा. सु. गावातील- अबु तालीब यांच्या घराजवळ होते. यावेळी गावकरी- अबुतालीब फकीर व त्यांची मुले- रियाज, फैयाज यांसह जाकीर शेख, मुजम्मील मुगळे, तौफिक मुल्ला अशा सहा जणांनी दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन पाशा पटेल यांना लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. या मारहाणीत रियाज फकीर याने लाकडी दांड्याचा फटका पाशा पटेल यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या हक्कानी पटेल (मयताचा भाऊ) यां���ी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद सहा व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 302 अन्वये गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mpsc-state-service-admit-card-2020-prelims-exam-postponed-to-september-20-here-is-how-to-download-admit-card-on-mpsc-gov-in-162790.html", "date_download": "2020-09-27T20:34:13Z", "digest": "sha1:QTKYPVIHGHHW5RCVXZISPOVSNVWN2DW5", "length": 34154, "nlines": 243, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "MPSC State Service Admit Card 2020: महाराष्ट्रात राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबरला लवकरच रीलीज होणार अ‍ॅडमीट कार्ड; mpsc.gov.in वरून कसं कराल डाऊनलोड | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्या���ं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMPSC State Service Admit Card 2020: महाराष्ट्रात राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबरला लवकरच रीलीज होणार अ‍ॅडमीट कार्ड; mpsc.gov.in वरून कसं कराल डाऊनलोड\nMPSC Admit Card 2020: महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) यंदा 13 सप्टेंबरला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता देशात NEET 2020 परीक्षांची आणि MPSC ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने कोरोना संकटकाळात प्रशासकीय यंत्रणेवरील भार आणि परीक्षा केंद्रावरील सुरक्षा जपण्यासाठी महाराष्ट्रात राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र विद्यार्थ्���ांना अद्याप एमपीएससी परीक्षांची अ‍ॅडमीट कार्डस देण्यात आलेली नाहीत. अंदाजे ऑगस्ट महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Card) देखील उपलब्ध करून दिली जातील. उमेदवारांना ऑनलाईन अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध असेल.\nमहाराष्ट्रामध्ये MPSC ची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना कॉल लेटर डाऊनलोड करण्यासाठी क्रेंडेन्शिअल्सची (लॉगिन आयडी/ पासवर्ड) याची गरज आहे. दरम्यान जाणून घ्या ऑनलाईन एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी अ‍ॅडमीट कार्ड्स कसे डाऊनलोड करू शकतात\nMPSC च्या होम स्क्रिनवर डाव्या बाजूला तुम्हांला लॉगिन सेक्शन दिसेल. तिथे तुम्हांला युजरनेम, पासवर्ड देणं आवशयक आहे.\nअ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पासवर्ड, लॉगिन आयडी एन्टर करून ‘login’बटनावर क्लिक करा.\nनव्या ओपन झालेल्या स्क्रिनवर तुम्हांला ‘my account’चा पर्याय दिसेल.\nडाव्या बाजूला ‘competitive exam’चा पर्याय दिसेल.\nपोस्टचं नाव, वर्ष निवडा आणि application ID वर टीक करा.\nतुमच्या स्क्रीनवर MPSC State Service Admit card दिसेल. त्यानंतर डाउनलोड बटणावर क्लिक करून प्रिंट काढा.\nदरम्यान एमपीएससीच्या उमेदवारांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड शिवाय देखील अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची सोय आहे. त्यासाठी ‘click here to download hall ticket without username and password' असा होमपेजवर दिसणारा पर्याय क्लिक करा.\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट कार्डवर त्यांचे नाव, लिंग, सेंटर कोड, रोल नंबर, Prelims किंवा main examination चा उल्लेख, उत्तर परीक्षा लिहण्याची भाषा, फोटो, परीक्षेचं नाव, वेळ, रिपोर्टिंग टाईम आणि महत्त्वाच्या सूचना यांचा उल्लेख केलेला असतो.\nदरम्यान महाराष्ट्रात एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणांची बेरीज करून अंतिम निकाल आणि सिलेक्शन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते. काही दिवसांपूर्वी 2019 सालच्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.\nMPSC Preparation Tips: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षा 2020 ची तयारी करताना लक्षात ठेवा या खास टीप्स\nMPSC Prelims Exam 2020 New Date: महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबरला; mpsc.gov.in वर सुधारित वेळापत्रक जारी\nमहाराष्ट्र लोकसेव�� आयोगाची 20 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा सर्व विभागीय केंद्रांवर होणार\nMPSC Exam: राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 आता 20 सप्टेंबरला होणार- महाराष्ट्र लोकसेवा आयोग\nMPSC Exam: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या\nMPSC Exams 2020 Revised Time Table: राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला; mpsc.gov.in वर पहा नवं वेळपत्रक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या\nराज्यातील पूरपरिस्थितीमुळे MPSC ची परीक्षा पुढे ढकलत आयोगाचा विद्यार्थ्यांना दिलासा; पहा काय आहे नवी तारीख\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.codedfilm.com.ng/download/%E0%A4%9A-%E0%A4%A1-%E0%A4%B3-%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%9C-%E0%A4%AD-%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%B8-%E0%A4%AA-%E0%A4%B0-%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%A0-%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%B0-%E0%A4%9C-chandal-chaukadi-ep-11-marathi-webserise/LS1fMk00TklUM19rQQ", "date_download": "2020-09-27T19:22:23Z", "digest": "sha1:SYCISUJ7NH5EQFXX3OS47Z2NO3W4VHL4", "length": 5452, "nlines": 38, "source_domain": "web.codedfilm.com.ng", "title": "Download चांडाळ चौकड़ी [भाग ११ संपूर्ण] मराठी वेबसिरिज chandal chaukadi [EP 11] marathi webserise in HD,MP4,3GP | Codedfilm", "raw_content": "\nचांडाळ चौकड़ी [भाग ११ संपूर्ण] मराठी वेबसिरिज chandal chaukadi [EP 11] marathi webserise\nआजही ग्रामीण भागत महविद्यालयीन शिक्षणासाठी मुलींना तालुक्याच्या गावीजावा लागतेत्यात टुकार मुले त्यांना त्रास देत असतातत्यात टुकार मुले त्यांना त्रास देत असतात त्यामुळे अनेकमुलींना तर अक्षरशा अर्ध्यातून शिक्षण सोडवे लागते त्यामुळे अनेकमुलींना तर अक्षरशा अर्ध्यातून शिक्षण सोडवे लागते या विषयावर याएपिसोड मधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे या विषयावर याएपिसोड मधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे बघा चांडाळ चौकड़ी ने यारोड रोमियों ना कसा धड़ा शिकवलाय तो बघा चांडाळ चौकड़ी ने यारोड रोमियों ना कसा धड़ा शिकवलाय तो\nचांडाळ चौकड़ी [भाग ११ संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 11] Marathi Webserise\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_66.html", "date_download": "2020-09-27T20:05:58Z", "digest": "sha1:SRPZTYSNP2FEAZ3MLBDUOR4OS6BPAPAI", "length": 7698, "nlines": 95, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार' ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nइस्रोचे प्रमुख के. सिवन यांना 'डॉ. एपीजे अ���्दुल कलाम पुरस्कार'\nविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. के सिवन यांना तमिळनाडू सरकारने 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने' सन्मानित केले. प्रशस्तिपत्रात त्यांचा \"रॉकेट मॅन\" म्हणून उल्लेख केला आहे.\nके. सिवन हे तामिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातील आहे.\n1980 मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली.बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थानातून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर ते इस्रोमध्ये दाखल झाले.\nत्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि लिक्विड प्रोपल्शन सेंटरचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.तसेच त्यांनी इस्रोच्या प्रक्षेपण वाहनाच्या डिझाईन आणि विकासात काम केले आहे.\nत्यांच्या नेतृत्वात, जीएसएलव्हीने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनसह उड्डाण केले. त्यांच्या कार्यकाळातच चंद्रयान -2 अभियान सुरू केले.\n1999 मध्ये त्यांना डॉ. विक्रम साराभाई संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nडॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार\n2015 मध्ये डॉ अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री जे. डॉ. कलाम यांच्या सन्मानार्थ जयललिता यांनी पुरस्कार जाहीर केला.\nतामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.\nविज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा'ने गौरवण्यात येते.\nया पुरस्कार विजेत्यास 8 ग्रॅम सुवर्ण पदक, पाच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.\nसर्वप्रथम हा पुरस्कार इस्रो वैज्ञानिक एन.के. वलारमती यांना 2015 मध्ये देण्यात आला होता.\nस्रोत: दै.लोकसत्ता ,द हिंदू , द टाइम्स ऑफ इंडिया, दै.जागरण.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/pm-narendra-modi%E2%81%A9-launches-financing-facility-under-agriculture-infrastructure-fund-and-releases-benefits-under-pm-kisan-scheme-via-video-conferencing-161328.html", "date_download": "2020-09-27T20:48:27Z", "digest": "sha1:3VB6IXDBYNKJPLTMTGOENJ3L6ORUYAD3", "length": 31625, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Agriculture Infrastructure Fund अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना वित्त सुविधा देण्याची केली घोषणा | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nAgriculture Infrastructure Fund अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना वित्त सुविधा देण्याची केली घोषणा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे Agriculture Infrastructure Fund अंतर्गत एक लाख कोटी रुप���े वित्तपोषण सुविधा सुरु करण्याची घोषणा केली. यात PM-KISAN योजनेअंतर्गत विशेष फायदे देण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले. यासोबतच पंतप्रधानांनी 8.5 कोटी शेतक-यांच्या खात्यात 17,000 कोटी PM-KISAN योजनेअंतर्गत देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. हे टप्प्याटप्याने शेतक-यांच्या खात्यात तात्काळ जमा होईल असेही ते यावेळी म्हणाले.\nपंतप्रधान मोदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतीसाठी युरियाचा अधिकाधिक वापर केला जात असल्याने चिंता व्यक्त केली. यामुळे जमिनीला नुकसान होत असून शेतक-यांनी याविषयी विचार केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. Vijayawada Fire: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयवाडा COVID-19 सेंटर मध्ये आगीच्या दुर्घटनेवर ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले दु:ख; See Tweet\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतक-यांना भगवान बलराम जयंतीच्या शुभेच्छा देत या शुभ दिनी शेतक-यांना एक लाख कोटी रुपये विशेष फंड लाँच केले. मोदी म्हणाले, \"यामुळे गावा-गावांत चांगले भंडारण, आधुनिक कोल्ड स्टोरेज ची साखळी बनण्यास मदत होईल. मला आनंद होत आहे की, या योजनेचे जे लक्ष्य आहे, ते साध्य होत आहे.\"\nया योजनेने शेतक-यांना खूप फायदा होईल. त्यासोबतच Agriculture Infrastructure Fund हे आत्मनिर्भर भारत अभियानचा संकल्प आहे ज्याच्यावर आपल्या सर्वांना काम करायचे आहे.\nagriculture Agriculture Infrastructure Fund FARMER PM Narendra Modi एमएस धोनी शेती कृषी पायाभूत सुविधा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nFormer Union Minister Jaswant Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे अर्पण केली श्रद्धांजली\nCriminal Case Against Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत विरोधात कर्नाटकमध्ये फौजदारी खटला दाखल; शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप\nपुण्यात आज 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर 3,628 नवे कोरोना रुग्ण ; 25 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nPM Narendra Modi to address UNGA 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला युएनजीए मध्ये संबोधित करणार\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-fci-recruitment-2018-exam-result-12964/", "date_download": "2020-09-27T18:46:05Z", "digest": "sha1:DXC2V7ER3MMRJECGZ4DCCSHKUVY2EB3H", "length": 4387, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - भारतीय अन्न महामंडळाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध Lakshyavedh - NMK", "raw_content": "\nभारतीय अन्न महामंडळाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध\nभारतीय अन्न महामंडळाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध\nभारतीय अन्न महामंडळाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता, टंकलेखक, सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांच्या एकूण ४१०३ जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.\nसौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, औरंगाबाद.\nनवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र वन विभाग वनरक्षक (गट-क) परीक्षा गुणतालिका उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, ठाणे/ पालघर गुणतालिका उपलब्ध\nराष्ट्रीय आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी निकाल उपलब्ध\nबीड जिल्हा होमगार्ड (पुरुष/ महिला) प्रास्तावित निवड यादी उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nनागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध\nलेखा व कोषागारे संचालनालय परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\nवन विभागातील सर्व्हेअर पदाच्या परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-zp-nanded-recruitment-11962/", "date_download": "2020-09-27T18:48:44Z", "digest": "sha1:CTT64NLMNOEJGSVH5T7KWOMR6CM4LJOP", "length": 12132, "nlines": 117, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५७ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nनांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५७ जागा\nनांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५७ जागा\nनांदेड जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ११ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nकनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदवी/ पदविका किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.\nकंत्राटी ग्रामसेवक पदांच्या ९१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nऔषध निर्माता पदाच्या १४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nप्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.\nआरोग्य सेवक पदांच्या १३९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)\nआरोग्य सेविका पदांच्या २०४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.\nविस्तार अधिकारी (कृषी) पदाची १ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ४८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शा���कीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपशुधन पर्यवेक्षक पदांच्या १० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nपर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या २२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nविस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची २ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nआरोग्य पर्यवेक्षक पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nपरीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०१९ आहे.\nअधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nनागपूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४०५ जागा\nनाशिक जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६८७ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढा��ा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/orignal-hello-kitty-back-cover-by-woozy-for-oppo-f3-red-price-pr29eG.html", "date_download": "2020-09-27T19:58:11Z", "digest": "sha1:RSRLYG4QXBGCMGETL7G65R6TZ4FR4LVU", "length": 10683, "nlines": 210, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड किंमत ## आहे.\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड नवीनतम किंमत Sep 27, 2020वर प्राप्त होते\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेडऍमेझॉन उपलब्ध आहे.\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 249)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड दर नियमितपणे बदलते. कृपया ओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्�� वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड वैशिष्ट्य\nमॉडेल नाव Oppo F3\nपार्ट नंबर Oppo F3\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nOther हॅलो किट्टी टॅब्लेट्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All हॅलो किट्टी टॅब्लेट्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nओरिग्नल हॅलो किट्टी बॅक कव्हर बी उझ्य फॉर ओप्पो फँ३ रेड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/chandrakant-patil-wishes-for-speedy-recovery-of-amit-shah-who-tested-corona-positive-251511.html", "date_download": "2020-09-27T20:05:54Z", "digest": "sha1:XF5VY4N3XZH2PK2CDLNPBDQVNTKHZB4B", "length": 20172, "nlines": 203, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Chandrakant Patil wishes for Amit Shah who tested Corona Positive", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nअमितभाईंची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा, कोल्हापूरच्या जावयासाठी कोल्हापूरच्या सुपुत्राची अंबाबाईकडे प्रार्थना\nअमितभाईंची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा, कोल्हापूरच्या जावयासाठी कोल्हापूरच्या सुपुत्राची अंबाबाईकडे प्रार्थना\nअमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत, अशी प्रार्थना चंद्रकांत पाटील यांनी केली\nयोगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : “केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा आहे. अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो” असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाईकडे प्रार्थना केली. (Chandrakant Patil wishes for speedy recovery of Amit Shah who tested Corona Positive)\n“अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीमुळे मनामध्ये खूप चिंता निर्माण झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईवर अमितभाईंचीही श्रद्धा आहे. आपण अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की, अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nकोल्हापूर ही अमित शाह यांची सासुरवाडी. अमित शाह यांच्या पत्नी सोनल यांचे माहेर कोल्हापूरचे त्यामुळे शाह यांना कोल्हापूरचे जावई म्हणूनही संबोधले जाते. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा जन्म मुंबईचा असला तरी मूळगाव कोल्हापुरातील. त्यामुळे कोल्हापूरचा सुपुत्र अशीही पाटलांची ओळख.\nहेही वाचा : जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का\n“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ 5 ऑगस्ट रोजी होत आहे. आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामूहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे” असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.\n“अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मोदींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा.” असे ते म्हणाले.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\n“मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा.” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.\n“पाच ऑगस्टच्या समारंभाचा सामूहिक उत्सव टाळावा. सामूहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामूहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत.” असे चंद्रकांतदादांनी बजावले.\nएकाच दिवशी भाजपच्या 5 बड्या नेत्यांना कोरोना\nभाजपच्या पाच बड्या नेत्यांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री कमला राणी वरुण यांचं कोरोनामुळे रविवारी निधन झालं.\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण\nउदयनराजे, आव्हाड ते आठवले, अमित शाहांच्या स्वास्थ्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रार्थना\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाचे ढोल…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nआयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम \nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/dharkund-waterfall-accident-3-dead/", "date_download": "2020-09-27T21:13:32Z", "digest": "sha1:JTA7ZYH6IYSF75QOY22DDOLTKI4OQGC6", "length": 8681, "nlines": 129, "source_domain": "livetrends.news", "title": "धारकुंड धबधब्यात तीन तरूण बुडाले; जळगावचे दोघे तर पाचोर्‍याचा एकाचा समावेश - Live Trends News", "raw_content": "\nधारकुंड धबधब्यात तीन तरूण बुडाले; जळगावचे दोघे तर पाचोर्‍याचा एकाचा समावेश\nधारकुंड धबधब्यात तीन तरूण बुडाले; जळगावचे दोघे तर पाचोर्‍याचा एकाचा समावेश\n सोयगाव तालुक्यातील बनोटीजवळ असणार्‍या धारकुंड धबधब्यात जळगावचे दोन तर पाचोर्‍याचा एक तरूण बुडाला असून त्यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.\nसविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा\nबनोटी गावाजवळ धारकुंड धबधबा असून तेथून हिवरा नदीचा उगम होतो. सध्या पावसाळ्यामुळे हा धबधबा वाहत असून अनेक पर्यटक या ठिकाण येत आहेत. या अनुषंगाने जळगाव येथील सहा तरूण रविवारी येथे फिरण्यासाठी गेले होते. यातील राहूल रमेश चौधरी (वय २३; रा. हनुमान नगर, जळगाव) व राकेश रमेश भालेराव ( वय २५, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) हे धबधब्याखाली आंघोळ करत असतांना बुडाले. रात्री उशीरापर्यंत त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. तर रविवारीच पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील गणेश भिकन सोनवणे हा तरूण देखील याच धबधब्याखाली वाहून गेला आहे.\nसध्या पावसाळ्यामुळे पाणवठे, बंधारे आदी ओसंडून वाहत आहेत. तर धबधबेदेखील वाहत आहेत. धारकुंड धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असला तरी येथे धोक्याची सूचना देणारी पाटी वा सुरक्षारक्षकांची नितांत आवश्यकता असल्याचे या दुर्घटनांमधून दिसून आले आहे.\nदरम्यान, बनोटी दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. आज सकाळी पुन्हा एकदा मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.\nशिक्षण विभागातील कर्मचार्‍यांच्या पेन्शन योजनेबाबत आ. पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा\nभुसावळातील माजी लोकप्रतिनिधीला कोरोनाची बाधा\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/coranavirus-in-india/", "date_download": "2020-09-27T20:13:33Z", "digest": "sha1:JPQWZ6USI7PTOEP3DWB2YYW3CZ37BYNZ", "length": 31012, "nlines": 256, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coranavirus In India – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Coranavirus In India | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक ���ेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus In India: देशात कोरोना वाढीचा रेकॉर्ड 24 तासात सापडले 95, 735 नवे रुग्ण, एकुण बाधितांंचा 44,65,864 आकडा वर\nCoronavirus In India:भारतामध्ये मागील 24 तासांत 89,706 नव्या कोविड 19 रूग्णांची भर; एकूण बाधितांची संख्या 43 लाखांच्या पार\nCoronavirus Update In India: एका दिवसात देशात कोरोना व्हायरसचे 75,809 रुग्ण वाढले, एकुण बाधितांंची संख्या 42,80,423 वर\nकॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड; 11 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 22,68,676 वर; मागील 24 तासांत 53,601 नवे रुग्ण तर 871 रुग्णांचा मृत्यू\nआपात्कालीन क्रमांकावर फो��करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हानी पोहचवण्याचे भाष्य करणाऱ्या एका व्यक्तीला अटक; 10 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत कोरोनाचे 62,064 नवे रूग्ण,1007 जणांचा मृत्यू; एकूण रूग्ण्संख्या 22,15,075 वर\nCoronavirus in India: देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21,53,011 वर; मागील 24 तासांत 64,399 नवे कोरोनाग्रस्त तर 861 रुग्णांचा मृत्यू\nओडिशा: बहरामपूर जंगलातील मंदिरात सापडला 10 फूट लांबीचा किंग कोब्रा; 6 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत वाढले 56,282 नवे कोविड 19 रूग्ण, एकूण आकडा 19,64,537 च्या पार\nCoronavirus in India: देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने ओलांडला 19 लाखांचा टप्पा; 52,509 नव्या रुग्णांसह 857 मृतांची नोंद\nAssam Rifles महिला सैनिक पहिल्यांदाच कश्मीरमध्ये तैनात; 4 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nझारखंडमध्ये आज 618 नवे कोरोनाबाधित रुग्ण ; 3 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण; 2 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nचित्रदुर्ग: सिद्दम्मा नावाच्या 110 वर्षांच्या आजींची कोरोना व्हायरसवर मात; 1 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nनोएडा येथे 31 ऑगस्टपर्यंत सिनेमागृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव आणि करमणूक उद्याने बंद राहतील; 31 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 16 लाखांच्या पार; मागील 24 तासांत 55,079 नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ\nCoronavirus In India: भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 15 लाखांच्या पार; 24 तासांत 768 बळी\nCoronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 14,83,157 वर; मागील 24 तासांत 47,704 नव्या रुग्णांसह 654 मृतांची नोंद\nएआयआयएमएसचे डाक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 20 सेंटीमीटरचा चाकू काढला; 27 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus Update: देशात कोरोनारुग्ण संख्या 14 लाखाच्या पार, 24 तासात 49,931 रुग्णांची विक्रमी वाढ, पहा आकडेवारी\nसचिन अहिर यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; 26 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nझारखंड येथे 214 कोरोनाबाधित रुग्णांची भर; 25 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus in India: देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 12 लाखांचा टप्पा; मागील 24 तासांत 45,720 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/pune-srpf1-police-bharti-3630/", "date_download": "2020-09-27T20:13:17Z", "digest": "sha1:3RQEHYF4TTRHOI5IRVTX4SWVSYOH6L2H", "length": 5526, "nlines": 82, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - पुणे राज्य राखीव पोलीस बल (१) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई' पदांच्या ८० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nपुणे राज्य राखीव पोलीस बल (१) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ८० जागा\nपुणे राज्य राखीव पोलीस बल (१) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ८० जागा\nराज्य राखीव पोलीस बल, पुणे गट क्रमांक (१) यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकरिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)\nठाणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलिस शिपाई’ पदांच्या एकूण २३८ जागा\nगोंदिया राज्य राखीव पोलीस बल (१५) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ६३ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-Corporator-Manik-Bansode-passed-away.html", "date_download": "2020-09-27T20:13:57Z", "digest": "sha1:MBJ5XJY4WSFYQOVDZRESFRVGFXRCH3JO", "length": 8020, "nlines": 59, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "नगरसेवक माणिक बनसोडे यांचे कोरोना संसर्गमुळे निधन - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद शहर / नगरसेवक माणिक बनसोडे यांचे कोरोना संसर्गमुळे निधन\nनगरसेवक माणिक बनसोडे यांचे कोरोना संसर्गमुळे निधन\nआ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून शोक प्रगट\nउस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक माणिक तात्या बनसोडे यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शोक प्रगट केला आहे.\nनगरसेवक माणिक बनसोडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती, त्यानंतर त्यांना सोलापूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचार सुरु असतानाच त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पत्नी रेविताताई बनसोडे (माजी नगराध्यक्षा) यांचे गतवर्षी निधन झाले होते, बनसोडे कुटुंबावर हा दुसरा आघात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे.\nआ. राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून शोक प्रगट\nमाणिक तात्या बनसोडे यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच तळमळीने काम केले.त्यांच्या निधनाने एक जिवाभावाचा सच्चा सहकारी गमावला आहे.संघटनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या या झुंझार सहकाऱ्याची उणीव कायम जाणवेल.नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटायचे म्हणून ते लोकप्रिय होते.त्यांनी अभ्यासू नगरसेवक म्हणून स्वतःचा एक ठसा उमटवला होता.\nकोरोनाच्या काळात देखील त्यांनी नागरिकांची अहोरात्र सेवा केली.माणिक तात्या व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा दिवंगत रेविताताई बनसोडे यांनी उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी मोठं योगदान दिलेले आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात व नगरपालिकेच्या माध्यमातुन केलेले काम कायम स्मरणात राहील.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/navi-mumbai-commissioner-abhijit-bangar-on-icu-beds-ventilators-251888.html", "date_download": "2020-09-27T21:21:29Z", "digest": "sha1:XBDRXZAOLAIF2GC34URADRWS277GGRNY", "length": 17503, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Navi Mumbai Commissioner Abhijit Bangar on ICU Beds Ventilators", "raw_content": "\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nनवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार\nनवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार\nवाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी चांगलाच कामाचा धडाका लावला आहे (Abhijit Bangar on ICU Beds Ventilators).\nसुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई\nनवी मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी चांगलाच कामाचा धडाका लावला आहे (Abhijit Bangar on ICU Beds Ventilators). त्यांनी एकिकडे ‘मिशन ब्रेक द चेन’ या मोहिमेतून संसर्गावर नियंत्रण आणलं जातंय. दुसरीकडे रुग्णांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई क्षेत्रामध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेडची कमतरता असल्याने हा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलं आहे.\nरुग्ण सुविधामध्ये वाढ करण्यासाठी अभिजीत बांगर यांनी एक महत्���्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नेरुळ सेक्टर 5 येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत 200 आयसीयू बेड आणि 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आला आहे.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nडॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्यावतीने 10 ऑगस्टपर्यंत 50 आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यानंतर 10 दिवसांच्या 3 टप्प्यांमध्ये 30 दिवसांमध्ये एकूण 200 आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यामुळे नवी मुंबईकरांसाठी 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला जात आहे, अशी माहिती आयुक्त अभिजीत बांगर सांगितले.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nदरम्यान, नवी मुंबईमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 16 हजारावर पोहचली आहे. तसेच आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 500 वर पोहचली आहे. नवी मुंबईतील नागरिकांसाठी 3 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी आल्या आहेत. यात अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र, आता नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी आल्यापासून यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मिशन ब्रेक चेन हा उपक्रम जोरकसपणे राबवला आहे.\nआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री, आता विरोधीपक्ष नेतेही कोरोना पॉझिटिव्ह\nPune | पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय हे नियम वाचून घ्या\nKonkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप\nआयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम \nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 ��ाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nराज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/11/", "date_download": "2020-09-27T20:02:55Z", "digest": "sha1:EF4TVPLAF6L5KS3D77YN5ASU4X2G2AW7", "length": 20508, "nlines": 77, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: November 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nकबूतर, जा... जा... जा...\nभाग्यश्री पटवर्धन या मराठी मुलीनं (काय गोड दिसायची ती - हिमालयाची सावली बनून राहण्याचा निर्णय घेतला नसता तर खूप पुढे गेली असती पोरगी) 'कबूतर जा जा जा' हे गाणं लोकप्रिय केल्याला आता खूप वर्षं झाली. सध्या मीही रोज हेच गाणं गातो, पण फरक एवढाच की भाग्यश्री ते गाणं प्रेमानं म्हणायची, मी ते वैतागून म्हणतो.\nकारण सोप्पं आहे, ते म्हणजे आमच्या घराच्या गॅलरीत पारव्यांनी मांडलेला उच्छाद. (आता पारवे म्हणजे कबूतरं नव्हेत हे मला माहितीये, पण मनोज कुमार म्हटलं काय किंवा जॉय मुखर्जी म्हटलं काय, काही फरक पडतो का) आमची गच्ची ही एक मॅटर्निटी वॉर्ड आहे असा या पक्षांचा समज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळे रामायण घडते आहे.\nखरंतर पक्षी या प्राणीप्रकाराचा मी दिवाणा आहे. [पुरावा हवा असल्यास सदर जालनिशीवर 'आमची कवडीसहल' ही पोस्ट चाणाक्ष वाचकांनी धुंडाळावी नि वाचावी.] अपवाद फक्त पारव्यांचा. त्यांचं ते घुं... घुं... असा घाणेरडा आवाज करणं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं स्वतःभोवती फिरणं आणि बसतील तिथे शिटेचा सडा टाकणं हे सगळेच प्रकार माझ्या डोक्यात जातात. आम्ही या फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हा गच्चीत पारव्यांची काही पिसं आम्हाला दिसली होती, पण 'येत असतील पारवे इथे कधीतरी' असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे दुर्लक्षच पुढे धोकादायक ठरलं.(हे वाक्य वाचलं की आपण विमान अपघातावरचा एखादा लेख वाचतोय असं वाटतं, नै) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे) पहिल्या, त���यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे\nअसो, हा बालपारवा मोठा होईपर्यंत तरी आम्हाला वाट पहाणे भाग आहे. तोपर्यंत तरी सकाळ नि संध्याकाळ पारव्यांचा मारवा ऐकणे या डोकेदुखीला तरणोपाय नाही\nहरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते\nहरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.\nसध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का\nघडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसवले ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार\nपण या घटन��ने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिला कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी\nआणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अ��्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो\nअसो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.\nमराठी माणूस आणि दिवाळी अंक\nतर लेखाचे कारण आहे उपक्रमवरचा http://mr.upakram.org/node/3522#comment-60990 हा प्रतिसाद आणि त्यातला वादाचा मुद्दा - 'दिवाळी अंक विकत घेऊनच वाचले जावेत की ते वाचनालयातून आणून वाचण्यास काही हरकत नसावी' हा. माझ्या मते दिवाळी अंक ही एक खास आगळीवेगळी मराठी परंपरा असल्याने ती वाचवण्याची नि वाढवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे आणि ती टिकवण्यासाठी त्याने दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊनच वाचायला हवेत.\nआता 'सगळेच लोक दिवाळी अंक विकत घेण्याइतके श्रीमंत नसतात' असं काही लोक म्हणतील, मी त्यांच्याशी सहमत आहे. महागाईची आग झळाळून पेटून उठली असताना आणि ती खिशातून बाहेर आलेला पैसा बघताबघता स्वाहा करत असताना गरीब लोक दिवाळी अंक खरेदी करणार कसे पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे मी म्हणतो लोकांनी दिवाळी अंकांना नावे जरूर ठेवावीत, पण ते विकत आणून वाचल्यावरच.\nदिवाळी अंक ही एक खास मराठी परंपरा आहे. इतर कुठल्याही भाषेत एखाद्या सणानिमित्त असे खास अंक काढले आणि वाचले जातात असे मला तरी वाटत नाही. आज अनेक कारणांनी आपले वाचन कमीकमी होत चालले आहे, अशा वेळी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तरी काही चांगले वाचायला मिळत असेल तर ती संधी का दवडा आज पुण्यासारख्या शहरात 'रा.वन' सारखा चित्रपट पहायचा झाल्यास एका कुटुंबासाठी कमीत कमी १००० रुपये खर्च होत असताना दिवाळी अंकांसाठी एक दोनशे रूपये खर्च करण्यास आढेवेढे कशाला\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकबूतर, जा... जा... जा...\nहरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते\nमराठी माणूस आणि दिवाळी अंक\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2403", "date_download": "2020-09-27T19:57:45Z", "digest": "sha1:PSXD5Z26TBRR2NL5CHOVXQEODKPXAR2M", "length": 15231, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : ५ ते ११ जानेवारी २०१९\nग्रहमान : ५ ते ११ जानेवारी २०१९\nशुक्रवार, 4 जानेवारी 2019\nमेष : तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कामाचे नियोजन करून त्याप्रमाणे कामे मार्गी लावावीत. योग्य व्यक्तींचा उपयोग योग्य कामासाठी करावा. पैशाचे व्यवहारात दक्ष राहावे. नोकरीत अधिकाराचा वापर व मिळालेल्या सवलतींचा वापर योग्य ठिकाणी करावा. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वादविवादाचे प्रसंग आले तरी दुर्लक्ष करावे.\nवृषभ : कार्यपद्धतीत बदल करून कामाचा दर्जा उंचावण्याकडे कल राहील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. पैशाची आवक चांगली झाल्याने नड भागेल. नोकरीत कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. स्वतःच्या मनाप्रमाणे कामे कराल. घरात दोन पिढीतील तफावत वैचारिक मतभेद घडवून आणेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे तंत्र आत्मसात करावे. यश हमखास मिळेल.\nमिथुन : कामाचा उरक पडल्यामुळे हायसे वाटेल. व्यवसायात नवीन कामांकडे लक्ष पुरवाल. कार्यपद्धतीत बदल करून रेंगाळलेली कामे मार्गी लावावीत. ओळखीचा उपयोग करून तुम्ही तुमचा मतलब साध्य करून घ्याल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळावे. कामात बदल हवा असल्यास त्यादृष्टीने हालचाल करावी. घरात आनंदाची बातमी कळेल.\nकर्क : पूर्वी केलेल्या कामाचा लाभ या सप्ताहात मिळेल. भविष्यात उपयोगी पडणारी कामे हाती येतील. व्यवसायात रेंगाळलेल्या कामांना वेग येईल. सभोवतालच्या व्यक्तींचे मूड सांभाळून कामे पूर्ण करावीत. सरकारी कामात गती येईल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. परदेशगमन, परदेशव्यवहारांच्या कामांना गती येईल. घरात आप्तेष्टांचे रुसवे-फुगवे सहन करावे लागतील, तरी डोके शांत ठेवावे.\nसिंह : कामाच्या पद्धतीत सहसा बदल केलेला तुम्हाला आवडत नाही. परंतु सभोवतालच्या परिस्थितीनुरूप कामात बदल करावा लागेल, त्यामुळे नवीन अनुभव मिळतील. व्यवसायात चौफेर नजर ठेवून स्पर्धेत टिकून राहण्याकडे कल राहील. काही गोष्टींत तडजोड करावी लागेल. पैशाची उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. विद्यार्थ्यांनी शांत चित्त ठेवून अभ्यास करावा.\nकन्या : तुमच्या सुप्त गुणांना वाव देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उलाढाल वाढवाल. नवीन कामात पुढाकार राहील. सहकारी कामांना गती येईल. परदेशगमन व परदेशव्यवहाराच्या कामांना वेग येईल. नोकरीत कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. कमी श्रमात जास्त यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चालढकल करू नये.\nतूळ : कामाचे नियोजन योग्य केलेत तर तणाव जाणवणार नाही व आनंदही घेऊ शकाल. व्यवसायात कामाचे प्रमाण भरपूर असेल, त्यामुळे समाधान वाटेल. मात्र कामाची पूर्तता वेळेत करणे बंधनकारक राहील. शब्द देताना विचार करावा. पैशाची तरतूद करावी लागेल. नोकरीत ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट कराल, मात्र वरिष्ठांच्या बदलत्या मूडमुळे तुमची कुचंबणा होईल. घरात वैचारिक तफावत जाणवेल.\nवृश्‍चिक : तारेवरची कसरत करावी लागेल, तरीही त्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करून कामे सोपवा. विश्‍वासार्हता पडताळून नवीन कामाची जबाबदारी सहकाऱ्यांवर सोपवावी. जादा कमाईच्या मोहाने न पेलावणारी कामे स्वीकारू नये. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी वरिष्ठ आवश्‍यक त्या सुविधा देतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.\nधनू : कृतिशीलता वाढल्याने उत्साही राहावे. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. सर्व आघाड्यांवर पुढे जायचा विचार असेल. व्यवसायात कुठल्याही मार्गाचा अवलंब करून ईप्सित साध्य करून घ्याल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कल्पना विचार मनात येतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्या कामात तुमची धाडसी वृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल.\nमकर : प्रगतीला पूरक ग्रहमान लाभले आहे. पूर्वी काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. व्यवसायात काही ठोस पावले उचलून त्याप्रमाणे कृती कराल. अनपेक्षित चांगली संधी चालून आल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत कार्यपद्धतीत बदल करून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्याल. तुम्ही तुमचे विचार इतरांच्या गळी उतरवण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील.\nकुंभ : योग्य दिशा सापडेल, त्यामुळे कामांना गती येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष प्रयत्नशील राहील. ओळखीचा उपयोग याकामी होईल. नोकरीत विचार व कृती यांची सांगड घालून कामाचे नियोजन करावे. सर्वांशी सलोख्याचे संबंध राहतील याची दक्षता घ्यावी. नवीन नोकरीचे निर्णय भावनेच्या आहारी जावून घेऊ नये.\nमीन : चंचल मनाला आवर घालून व कामाचे नियोजन करून कार्यपद्धती ठरवावी लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वतः कंबर कसून काम करावे लागेल. व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करावी. आर्थिक व्यवहारात काटेकोर राहावे. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे कामाचा ताण वाढेल, तरी झेपेल तेवढेच काम करावे. महिलांना छंद जोपासता येईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-mango-special-tasty-desserts-sujata-nerurkar-marathi-article-2848", "date_download": "2020-09-27T18:57:58Z", "digest": "sha1:CPUBAMPVUECISOVN2VGZ2H3CFBFGF7I4", "length": 22599, "nlines": 143, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Mango Special Tasty Desserts Sujata Nerurkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशनिवार, 4 मे 2019\nआंबा हा फळांचा राजा आहे. एप्रिल-मे महिना आला, की आंब्याचा सीझन सुरू होतो. आंबा हा सर्वांनाच आवडतो. त्याच्यापासून आपण नानाविध पदार्थ करू शकतो. आंबा हा आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. आंब्याच्या रसापासून केलेले काही गोड पदार्थ म्हणजेच डेझर्ट्‌स इथे देत आहोत.\nसाहित्य : चार कप दूध, २ कप आंब्याचा रस, २ टेबलस्पून साखर, ४ स्कूप व्हॅनिला किंवा मॅंगो आइस्क्रीम, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम (आवडत असेल तर फेटून घालावे), सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌स व आंब्याचे तुकडे.\nकृती : प्रथम आंब्याचा रस मिक्‍सरमधून ब्लेंड करून घ्यावा. मग त्यामध्ये दूध, साखर घालून परत मिक्‍सरमधून ब्लेंड करावा. एका आकर्षक ग्लासमध्ये प्रथम आंब्याच्या फोडी घालाव्यात. मग थोडे व्हॅनिला किंवा मॅंगो आइस्क्रीम घालून आंब्याचा मिल्कशेक घालावा. परत थोडे आइस्क्रीम घालून वरून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट व आवडत असेल, तर फ्रेश क्रीम घालून सजवावे. हा ग्लास फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर मॅंगो मस्तानी सर्व्ह करावी.\nसाहित्य : एक कप आंब्याचा घट्ट रस, २ कप नारळ (खोवून), १ कप पिठीसाखर, १ टीस्पून वेलचीपूड, २ कप मैदा, २ टेबलस्प���न तूप, चवीनुसार मीठ, पीठ भिजवण्यासाठी दूध, पुरी तळण्यासाठी तूप.\nकृती : मैदा, मीठ, गरम तूप घालून एकत्र करावे. मग त्यामध्ये दूध घालून घट्ट पीठ मळावे. आंब्याचा रस घट्टसर आटवावा. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, पिठीसाखर, वेलचीपूड घालून मिश्रण तयार करावे. मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून पुरी लाटावी. त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरून पुरी बंद करावी व जाडसर लाटावी. कढईमध्ये तूप गरम करावे. त्यामध्ये आंब्याच्या साटोऱ्या गुलाबी रंगावर तळाव्यात.\nसाहित्य : दोन कप दूध, २ टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, २ टेबलस्पून साखर, १ कप हापूस आंब्याचा पल्प, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌स, द्राक्ष, डाळिंबाचे दाणे व २ टेबलस्पून हापूस आंब्याच्या फोडी.\nकृती : एका बाऊलमध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर व अर्धा कप दूध घालून एकत्र करावे. आंब्याचा रस मिक्‍सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका जाड बुडाच्या भांड्यात बाकीचे राहिलेले दूध गरम करायला ठेवावे. दूध गरम झाल्यावर त्यामध्ये कस्टर्ड घातलेले दूध घालून मंद विस्तवावर पाच मिनिटे शिजवावे. कस्टर्ड शिजले, की त्यामध्ये साखर घालून एकत्र करून गार करावे. कस्टर्ड गार झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प व फ्रेश क्रीम घालून हॅंड मिक्‍सरने ब्लेंड करावे. डेकोरेटिव्ह ग्लासमध्ये कस्टर्ड घालून वरून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्‌स, द्राक्ष व डाळिंबाचे दाणे घालून सजवावे व फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. मॅंगो कस्टर्ड थंड झाल्यावर सर्व्ह करावे.\nसाहित्य : दोन कप ओला नारळ (खोवून), १ कप दूध, १ कप साखर, १ कप आंब्याचा रस, १ कप खवा, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्‌सचे तुकडे.\nकृती : एका कढईमध्ये खोवलेला नारळ व दूध एकत्र करून पाच मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे. साखर घालून सात ते दहा मिनिटे मिश्रण पुन्हा शिजवावे. मग त्यामध्ये आंब्याचा रस व खवा घालून एकत्र करावे व थोडे घट्ट होईपर्यंत शिजवावे. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून शिजवलेले मिश्रण प्लेटमध्ये ओतून एकसारखे पसरावे. त्यावर ड्रायफ्रूट्‌सचे तुकडे घालून सजवावे. प्लेट सजवल्यावर फ्रीजमध्ये दोन-तीन तास थंड करायला ठेवावे. मँगो फज थंडच सर्व्ह करावा.\nसाहित्य : अर्धा लिटर दूध (म्हशीचे), पाव कप हापूस आंब्याचा रस (घट्ट), १ टेबलस्पून मिल्क पावडर, २ टेबलस्पून साखर, एक चिमूट तुरटी, सजावट��साठी ड्रायफ्रूट्‌स.\nकृती : दूध गरम करायला ठेवून त्यामध्ये तुरटी विरघळवून घ्यावी. दूध गरम झाले, की साखर, मिल्क पावडर, आंब्याचा रस घालून मंद विस्तवावर आटवायला ठेवावे. मिश्रण पूर्ण आटले पाहिजे. मिश्रण आटल्यावर एका स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा स्टीलच्या ट्रेमध्ये ओतून एकसारखे पसरून घ्यावे. मग त्यावर ड्रायफ्रुट्‌सने सजवावे. आंब्याची मलई बर्फी गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावी.\nसाहित्य : अर्धा लिटर दूध, १ कप आंब्याचा रस, अर्धा कप शेवया, पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, १ टेबलस्पून साजूक तूप, पाव कप ड्रायफ्रूट्‌सचे तुकडे (काजू, बदाम).\nकृती : दोन आंबे धुऊन त्याचा रस काढून मिक्‍सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया दोन मिनिटे परतून घ्याव्यात. मग त्यामध्ये दूध घालून एक उकळी आणावी. नंतर त्यामध्ये साखर घालून दोन-तीन मिनिटे गरम करावे. नंतर वेलचीपूड घालून गार करायला ठेवावे. खीर गार झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस घालून एकत्र करावे. नंतर फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. आंब्याची खीर सर्व्ह करताना वरून आंब्याचे तुकडे व ड्रायफ्रूट्‌सने सजवून थंड थंड खीर सर्व्ह करावी.\nसाहित्य : एक कप रवा, १ कप मैदा, २ कप आंब्याचा रस, १ नारळ (खोवून), १ कप साखर, २ कप दूध, १ टीस्पून वेलचीपूड, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तूप.\nकृती : रवा, मैदा, मीठ, अर्धा कप गरम तूप एकत्र करावे. दुधामध्ये अर्धा कप आंब्याचा रस एकत्र करून त्यामध्ये रवा, मैदा मिसळून घट्ट पीठ मळून घ्यावे व अर्धा तास बाजूला ठेवावे. एका कढईमध्ये खोवलेला नारळ, दूध, आंब्याचा राहिलेला रस घालून एकत्र करावे व कोरडे होईपर्यंत शिजवून घ्यावे. मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून लाटून घ्यावे व त्यामध्ये एक टेबलस्पून सारण भरून बंद करावे. त्याला करंजीचा आकार द्यावा. अशा प्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात. कढईमध्ये तूप गरम करून सर्व करंज्या तळून घ्याव्यात.\nमॅंगो मलई कुल्फी किंवा आइस्क्रीम\nसाहित्य : एक कप खवा, २ कप म्हशीचे दूध (आटवून), १ कप मिल्क पावडर, १ कप फ्रेश क्रीम, १ कप आंब्याचा रस, १ कप साखर, २ चिमूट खाण्याचा पिवळा रंग.\nकृती : दूध व साखर एकत्र करून दहा मिनिटे आटवून घ्यावे व थंड करावे. आंब्याचा रस मिक्‍सरमध्ये ३० सेकंद ब्लेंड करून घ्यावा. ब्लेंडरमध्ये आटवलेले दूध, खवा, मिल्क पावडर, फ्रेश क्री��, आंब्याचा रस पिवळा रंग घालून ब्लेंड करावे. हे मिश्रण ॲल्युमिनियमच्या भांड्यात अथवा डब्यात ओतून चार तास डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवावे. अथवा कुल्फीच्या मोल्डमध्ये सेट करायला ठेवावे.\nसाहित्य : एक लिटर दूध, १ कप साखर, १ कप शेवया, १ टीस्पून वेलचीपूड, २ कप सीताफळ पल्प, २ कप आंब्याचा पल्प.\nकृती : सीताफळाच्या बिया काढून मिक्‍सरमध्ये ब्लेंड करून घ्यावे. आंब्याचा पल्पपण ब्लेंड करून घ्यावा. दूध थोडे आटवून घ्यावे व त्यामध्ये शेवया घालून पाच मिनिटे मंद विस्तवावर शिजवावे. शेवया शिजल्यावर त्यामध्ये साखर घालून दोन मिनिटे उकळून घेऊन थंड करायला ठेवावे. पूर्ण गार झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड, सीताफळ पल्प, आंब्याचा पल्प घालून एकत्र फ्रीजमध्ये गार करायला ठेवावे. सर्व्ह करताना वरून आंब्याच्या बारीक फोडी घालून सजवावे.\nसाहित्य : दोन मोठ्या आकाराचे बटाटे (किंवा ४ मध्यम आकाराचे बटाटे), २ टेबलस्पून फुटाणा डाळ पीठ, मिरपूड, चवीनुसार मीठ.\nसारणासाठी : एक कप आंब्याचे तुकडे, अर्धा कप पनीरचे तुकडे, दोन हिरव्या मिरच्या (चिरून), १ टेबल स्पून काजू-बदाम तुकडे, ८-१० पुदिना पाने (चिरून), मिरपूड, चवीनुसार मीठ, ४ टोस्ट पावडर करून (ऐच्छिक), तेल.\nकृती : आवरणासाठी : बटाटे उकडून, सोलून, किसून घ्यावेत. मग त्यामध्ये फुटाणा डाळीचे पीठ, मिरपूड व मीठ घालून एकत्र करावे व त्याचे एकसारखे आठ गोळे करावेत.\nसारणासाठी : आंब्याचे तुकडे, पनीरचे तुकडे, हिरवी मिरची, मिरपूड, पुदिन्याची पाने, मीठ घालून मिश्रण तयार करावे. त्याचे एकसारखे आठ भाग करावेत.\nकटलेट करण्यासाठी : बटाट्याचा एक गोळा घेऊन त्यामध्ये आंब्याचे मिश्रण भरून गोळा व्यवस्थित बंद करावा. नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल गरम करून घ्यावे. केलेले कटलेट टोस्टच्या पावडरमध्ये घोळून मंद विस्तवावर शॅलो फ्राय करावे. तसेच हे कटलेट डीप फ्राय केले, तरी छान लागतात. आंबा पनीर कटलेट गरम गरम सर्व्ह करावेत.\nसाहित्य : एक कप बासमती तांदूळ, २ टेबलस्पून तूप, ४ लवंग, ५-६ वेलची, अर्धा कप पाणी, अर्धा कप आंबा रस, चवीनुसार मीठ, १ कप साखर, १ चिमूट केशरी रंग, २ टेबलस्पून दूध.\nकृती : तांदूळ धुऊन १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावा. दुधामध्ये केशरी रंग घालावा. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यामध्ये लवंग, वेलची, धुतलेला तांदूळ ३-४ मिनिटे मंद विस्तवावर भाजून घ्यावा. पाणी, आंबा रस व मी��� एकत्र करून उकळून घ्यावे व भाजलेल्या तांदळामध्ये मिसळावे. मंद विस्तवावर भात शिजवून घ्यावा. नंतर त्यामध्ये केशरी रंगाचे दूध व साखर घालून एकत्र करावे. मग पाच मिनिटे भात मंद विस्तवावर शिजवावा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-style-statement-soniya-upasani-marathi-article-4140", "date_download": "2020-09-27T19:46:28Z", "digest": "sha1:UPZSBRJCAYKHMNTZZIFCNNR3Q2R5WGWV", "length": 12945, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Style Statement Soniya Upasani Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 29 मे 2020\nसध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार...\nकडाउनमुळे सध्या सगळेच व्यवहार ठप्प झालेत. गेले दोन महिने सगळे घरीच. अगदी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडणे आणि रखरखीत उन्हातसुद्धा बाहेर निघताना सर्वांग झाकून निघणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. अशातच मास्क, ग्लोव्हज आणि संपूर्ण चेहरा व डोक्याला कव्हर करणे बंधनकारक झाले आहे.\nलॉकडाउनच्या या चौथ्या टप्प्यात रहदारी व कामकाजांना थोडीफार सूट मिळाल्याने घरातून बाहेर निघायचे मार्ग थोडेफार मोकळे झाले आहेत. अशात उन्हाळा अजून पूर्णपणे संपलेला नाही व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यातील सुती कपडे वापरावे की पावसासाठी सिन्थेटिक हेच उमजेनासे झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघताना योग्य पेहरावांचे चयन केल्यास या बदलत्या ऋतुमानामुळे होणारा त्रास व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे या दोन्ही गोष्टी शक्य होण्यास मदत होईल. पेहराव हलक्या रंगाचा व सैल असला, तर शरीरात रक्ताभिसरण योग्यरीत्या होईल. कारण रोज मास्क वापरण्याची सवय नसल्यामुळे श्‍वास कोंडल्यासारखा वाटू शकतो. अशात जर कपडे घट्ट असतील तर त्रास अजून बळावेल.\nपुढचे अनेक महिने सर्वांना योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडणे हितकारक असणार आहे. बाहेर पडताना सर्वांत अत्यावश्यक गोष्ट ही मास्क असेल. सर्जिकल मास्क हे मेडिकल प्रोफेशनल्स आणि हेल्थ वर्कर्ससाठी आहेत. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कापडी, सुती मास्क वापरले तरी त्यामुळे योग्य प्रोटेक्शन मिळणार आहेच.\nतर आपण आज बघूया, की सर्वांनाच कम्पलसरी केलेल्या या मास्क आणि ग्लोव्हजला आपण घरच्या घरी कशी एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. अर्धवट जुन्या झालेल्या कपड्यांचे काय करायचे हा प्रश्‍न सर्वांनाच भेडसावत असतो. विशेष करून लहान मुलांचे कपडे आणि पुरुषांचे जुने कपडे. लहान मुलांच्या अथवा घरातील पुरुषांच्या जुन्या पण जरा पातळ कापडाच्या जीन्स व होजिअरीचे टी-शर्ट वापरून आपण घरच्या घरी दैनंदिन वापराकरिता मास्क आणि ग्लोव्हज तयार करू शकतो. फॅशन इंडस्ट्रीमध्ये जीन्स आणि होजिअरी कधीही आऊटडेटेड होत नाही. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या घरगुती मास्कचा वापर केला, तर या सक्तीच्या काळातही आपल्या पेहरावाला साजेल असे विविधरंगी मास्क आणि ग्लोव्हज तयार करून यातूनही एक नवे स्टाइल स्टेटमेंट तयार करू शकतो.\nआता अटी-शर्तींसह समारंभांनासुद्धा परवानगी मिळू लागली आहे. कालांतराने समारंभ पूर्वीसारखे साजरे होऊ लागतीलही, पण मास्क घालणे पुढील बराच काळ बंधनकारक राहील. पोशाख कितीही भरजरी असला तरी त्यावर मास्क घालावा लागेल. त्यामुळे कोसा कलर व गोल्डन कलरचे मास्क आतून सूती अस्तर लावून नीट शिवले व त्यावर हलकेसे नक्षीकाम केले, तर कुठल्याही समारंभात व्हायरसपासून संरक्षणपण होईल आणि नवीन फॅशनही. ज्या स्त्रियांना लिपस्टिक फ्लाँट करायची आहे, पण त्याबरोबरच संरक्षणही हवे आहे, त्यांनी मास्क तयार करताना आयताकृती कापडाला ओठांच्या जागी कट देऊन तिथे प्लास्टिक शीट लावून मास्क तयार करावा. सध्या या प्रकारचे फॅशनेबल मास्कही चलनात आहेत.\nघरगुती मास्क तयार करण्यासाठी कुर्ता शिवून उरलेले कापड, अथवा टी-शर्टला आयताकृती ६×४ इंच कापून, गरज भासल्यास आतून अस्तर लावून व्यवस्थित टीप मारावी व दोन्ही टोकांना इलॅस्टिक लावून परत नीट शिवून घ्यावे. असे विविधरंगी आणि विविध आकाराचे मास्क घरच्या घरी तयार करता येतील.\nस्त्रियांच्या अर्धवट जुन्या झालेल्या कपड्यांमध्ये जुन्या जॉर्जेटच्या साड्यांपासून बेड कव्हर्स आणि पडदे शिवून रूमचा लुक बदलता येईल. पावसाळा तोंडावर असल्यामुळे जॉर्जेट वाळायला सोपे आणि नो मेंटेनन्स जुन्या ओढण्यांचे लांब लांब पट्टे कापून नंतर एकत्र विणून त्याचे पायपुसणे तयार करता येऊ शकते. या मल्टिकलर पायपुसण्यामुळे रूमचा लुकही खुलून दिसेल. अशा या लॉकडाउनच्या काळामध्ये घरच्या घरीच थोडी कलाकुसर करून आणि जुन्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या घरासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी हटके करून आपल्या वेळेचा ही सदुपयोग करू शकतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T20:06:18Z", "digest": "sha1:ZZCNUWCPDL4NFD567MF2MIDZLD3GWBTB", "length": 3196, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:हिंदू मंदिर - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा चक्र मिळाले: साचा:हिंदू मंदिर\nसाचा वलय असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१३ रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/NCP", "date_download": "2020-09-27T19:22:22Z", "digest": "sha1:A2KQE2LV3E3T4CICPC4DZJMHGR5MI7GY", "length": 7171, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितले कारण\nRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nSharad Pawar: महाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nअजित पवारांना 'ते' ट्वीट डिलिट करायला लावणारे कोत्या मनाचे\nराष्ट्रवादीसाठी शिवसेनेनं घेतली माघार; शिवसैनिकांमध्ये नाराजी\nRohit Pawar: अर्थव्यवस्थेचं जहाज बुडतंय; रोहित यांचा केंद्राला 'हा' टोला\n 'या' निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने\nEknath Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर; चंद्रकांत पाटील म्���णाले...\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थांबेना\nशरद पवारांना आयकर नोटीस; निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण\nकृषी विधेयकावर राष्ट्रवादी आक्रमक; २५ सप्टेंबरच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल\nफडणवीसांचं 'पहाटेचं सरकार' पुन्हा चर्चेत; नीलेश राणेंचं 'हे' ट्विट राष्ट्रवादीला झोंबलं\nकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतर\nकृषी विधेयकं राज्यसभेत कशी मंजूर होणार सरकारचा शिवसेना- राष्ट्रवादीशी संपर्क\nKiran Lahamate: राष्ट्रवादीच्या आमदाराने पोटात लाथ मारली; गुन्हा दाखल\nonion export ban : कांदा निर्यातबंदी हा तर शेतकऱ्यांवरचा सर्जिक स्ट्राइक; राष्ट्रवादीची केंद्रावर टीका\nराष्ट्रवादीची बेरीज सुरू; माजी आमदार सीताराम घनदाट यांचा पक्षात प्रवेश\nसंकटकाळातही भाजपची राजकीय फायद्यासाठी धडपड; मलिक यांची टीका\nकांदा निर्यातबंदी; अजितदादांनी केंद्रावर केला 'हा' आरोप\nअशी वेळ शत्रूवरही येऊ नये; राष्ट्रवादीच्या आमदारानं सांगितला भयंकर अनुभव\nपवारांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे उघड करावी: आंबेडकर\nछत्रपतींच्या काळात असतो तर... जयंत पाटलांनी केली रायगडाच्या बांधकामाची स्तुती\nanil deshmukh : भाजप खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; देशमुखांचे चौकशीचे आदेश\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/kirti-vyas-murder", "date_download": "2020-09-27T20:26:10Z", "digest": "sha1:ILBKXKKOTOAF6X4JC2V5OCHWAVFK2PSV", "length": 3130, "nlines": 60, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रेमसंबंधातील दुराव्याच्या भीतीने कीर्तीचा खून\nकीर्ती व्यास हत्या: कंपनीतील २ सहकारी अटकेत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/nisarg-hach-majha-mitr-nibandh/", "date_download": "2020-09-27T19:58:49Z", "digest": "sha1:UBOU7NA7FTKJDZBEEMN6Q6GID6G3ZQMW", "length": 11778, "nlines": 116, "source_domain": "marathilekh.com", "title": "निसर्ग हाच माझा मित्र | Nature My Friend Essay in Marathi | मराठी निबंध - मराठी लेख", "raw_content": "\nया भारत भुमीत देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी.मोठ्या प्रमाणात क्रांती झाली.दुधगंगा घरोघरी पोहचण्यासाठी मोठी क्रांती झाली आणि आज आपल्या पुढे स्वप्न आहे हरीतक्रांतीचे का माझा देश हरितक्रांतीने नटला नव्हता का माझा देश हरितक्रांतीने नटला नव्हता भारताला प्राचीन काळापासून जे वैभव प्रात्प होते ते कोठे गेले.\n“सुजलाम सफलाम सस्यशामला मातरम”\nअशी होती माझी धरणी. पण आज वेगळे वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी.चित्रे माझ्या पुढे आहे.हिरवेगार असणारे डोंगर.आज ही धरती उजाड दिसत आहे.दूर दूर झाडे जिसत नाही.फार उन लागते.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात –हास झाला.हे कशामुळे झाले.जंगल भागातील मोठे मोठे भाग आपण आधीच कापून साफ केले.त्यातील लाकूड इमारत बांधण्यासाठी,लाकडी वस्तू तयार करणयासाठी.इंधनासाठी लाकडी वस्तू तयार करण्यासाठी कागद निर्मिती करण्यासाठी सुद्धा वापरले खरे….म्हणजे जंगल हे एका प्रकारचे कोठारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल..प्राणी,पशू,सुक्ष्म जीव येथे आढळतात.आज हे सारे संपत चालले आहे.\nवृक्षाची काळजी घेण्याबाबत शिवाजी महाराज कीती दक्ष होते पण आपण मात्र काय कळतयं पण वळत नाही अशी आपली स्थिती झाली आहे.पण निसर्गाच्या बाबतीत आपण सगळेच स्वार्थी झालो आहोत.पृथ्वीवर वाढत जाणारी लोकसंख्या,प्रदुषण,आणि ओद्योगिकरण या सर्वीची धोका निसर्गाला होत आहे.\nही वसुंधरा जनसंख्येच्या ओझ्याने रडत आहे.ह्या लोकसंख्ये मुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होउन आज त्या ठीकाणी सिमेंटची कृत्रिम जंगले तयार झालेली दिसून येतात.जमिनीच्या वाढत्या मागणी मुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचे आतिक्रमण होत आहे.जंगले नाहीशी झाली.साधन सामग्रीचा वापर यामुळे जंगलांची घट निर्माण झाली आहे.ओद्योगिक आणि वाहतूक यामुळे प्रदुषण वाढले.सुगंधी फवा-यातून आणि शीतपेयांमध्ये वापरणय्त येणा-याCFC या वायूमुळे पृथ्वीवरील सभोवताली असणा-या ओझोनच्या थराला धोका निर्माण झाला आहे त्यातूनच जागतिक तापमानाची वाढीची समस्या निर्माण झाली व अश्या समस्या तंत्रविज्ञानाच्या विकासातून उद्भवल्या आहे हे नाकारता येत नाही.तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे याचे गांभिर्य जाणले पाहीजे.प्रदुषणावर नियंत्रण ठेऊन पर्यांवरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे हे आपण आळखले पाहीजे.\nआपण आपल्या सुखासाठी आपला नाश ओढवून घेत आहोत.वृक्षामुळे मिळणारी शितलता,वायू,फळ,फुले सर्व काही.आज हे स्वप्न वाटु लागले आहे.माझ्या स्वप्नाची पुर्णता करायची असेल तर झाडे लावणे आवश्यक आहे.अतिरिक्त लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे जसे प्रमाण आहे तसेच समाजाचे सुद्धा असले पाहीजे.पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहीजे.वनतोड कमी प्रमाणात केली पाहीजे.एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होताना माणसाने हे लक्षात घेतले नाही की,हा आपला नाश आहे आणि आपणच आपला नाश ओढावून घेत आहे.\nवृक्षवल्ली आम्हा सोयीचे वनचरे…….\nअसे तुकाराम महाराज म्हणतात.वृक्षाबद्दल एवढ आपण मित्रासारख सांगावं.शांतिनिकेतन सारखी शाळा वृक्षराशीच्या समवेत असावी म्हणुन रविंद्र नाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली.माणसाच्या मनाला शांताता मिळतो तो दाट शांत गार सावलीत.ह्या भारतमातेचे सजल रुप पाहायचे असेल नंदनवन फुलवायचे असेल तर प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहीजे.झाडे लावणे,वृक्षांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.कारण ती ही आपल्या सारखी सजीव \nमानवाने वाया घालवू नये क्षण\nमानवाने वाया घालवू नये कण\nहा जीवनमंत्र स्विकारु या\nआपली वसुंधरा वाचवू या\nसाक्षरतेचे महत्व | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसाक्षरतेचे महत्व | Marathi Nibandh | मराठी निबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/its-not-too-late-to-undo-heart-disease-risk/?vpage=2", "date_download": "2020-09-27T19:39:21Z", "digest": "sha1:RAPOTHNBWGO2XCVHUE5PZ5IECFK7M7N2", "length": 23211, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeआरोग्यह्रदयाचा धोका टाळण्यास अजूनही उशीर झालेला नाही\nह्रदयाचा धोका टाळण्यास अ��ूनही उशीर झालेला नाही\nJuly 2, 2015 डॉ. शीतल म्हामुणकर आरोग्य\nतुमच्या कल्पनेपेक्षाही तुमचे ह्रदय क्षमाशील आहे– मुख्यत्वे करून प्रौढवयातील व्यक्तिंनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले तर. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते कारण सर्वत्रच लठ्ठपणा फैलावताना दिसतोय. पूर्वीपेक्षा सध्याच्या व्यक्ति तरूण वयातच लठ्ठ होताना दिसतात आणि त्यामुळेच आशा व्यक्तीला त्याचे बरेचसे आयुष्य लठ्ठपणा बरोबर काढावे लागते.\nविशी, तिशी, आणि चाळीशीतील व्यक्ती जितकी दिर्घकाळ लठ्ठ राहते तितके त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कठीण प्लेक तयार होण्याचे प्रमाण वाढते. ह्याचा परिणाम म्हणून ह्या व्यक्तींना पुढील आयुष्यात हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका संभवतो. वेळीच ह्या वाढत्या लठ्ठपणाला आळा घातला नाही तर पुढे जाऊन जसा लठ्ठपणा फैलावताना दिसतोय, तद्वतच ह्रदय रोगाचा फैलावताना दिसेल. Atherosclerosis ही हळूहळू वाढीस लागणारी एक प्रोसेस (प्रक्रिया) असून ती अगदी लहानपणातच सुरू होते असे हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. काही व्यक्तींमधे ही प्रक्रिया त्यांच्या तिशी मध्येच दिसून येते तर काहींच्या बाबतीत ही प्रक्रिया पन्नाशीत किंवा साठीत दिसून येते.\nअमेरिकन हार्ट असोसिएशननुसार जेव्हा तुमचे वजन हेल्दी रेंज मध्ये (निरोगी श्रेणीत) असते तेव्हा\n— तुमच्या शरीरात रक्ताभिसरण चांगले व प्रभावी असते\n— तुमची फ्लूइड लेव्हल (प्रवाही पातळी) चांगल्या प्रकारे मॅनेज (व्यवस्थापित) होते\n— टाईप 2 डायबेटिस, ह्रदय रोग, काही प्रकारचे कॅन्सर आणि स्लीप अॅपनीया (झोपेत बिघाड) हया सारख्या रोगांचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.\nReis आणि त्याचे सहकारी ह्यांनी 3300 व्हाइट आणि अफ्रीकन अमेरिकन प्रौढ व्यक्तिंची अध्ययनासाठी निवड केली आणि त्यांना 25 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. प्रयोगात सहभागी व्यक्तीचे वय 1980 मध्यान्ह मध्ये 18 – 30 वर्षे होते. सहभागी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भातील बॉडी मास इंडेक्स (BMI): उंची (सेंटीमीटर)/वजन (किलोग्राम), कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, आहार, शारीरिक हलचाली विषयी माहिती, तसेच कोलेस्टरॉल, ब्लडप्रेशर, टाईप 2 डायबेटिस होण्याची शक्यता ह्या सर्वाची माहिती दोन दशकांपेक्षा जास्त काळापर्यंत गोळा केली. सहभागी व्यक्तीच्या कोरोनरी आर्टरी मध्ये कॅलसिफीकेशन ज्याला सोप्या भाषेत कठीण प्लेक असेही म्हणता येईल ते झाले आहे कि नाही हे बघण्यासाठी 15, 20, आणि 25 वर्षाला ह्या व्यक्तींचा CT (computed tomography) स्कॅन केला. प्लेक चा धोका वाढण्याचे कारणअसते मेटाबॉलिक अ‍ॅक्टिव्ह फॅट जी इनफ्लमेशन वाढवते. हेच वाढलेले इनफ्लमेशन Atherosclerosis होण्यास आणि त्याच्या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावते. ह्या अध्यापन विषयीचे निष्कर्ष JAMA July 2013 ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध झाला आहे.\n— तरूण प्रौढांमध्ये जे लठ्ठ होते त्यांच्यात कठीण प्लेक तयार होण्याचा धोका 2 ते 4% पर्यंत वाढलेला आढळला आणि हे सहभागी होणार व्यक्तीचे वय, लिंग, रेस, आर्थिक व सामाजिक स्थिती, बी.एम.आय, कंबरेचा घेर, धुम्रपानाची सवय, शारीरिक हालचालीची लेव्हल, आणि दारूचे सेवन ह्या सर्वांच्या व्यतिरिक्त लठ्ठपणा स्वतंत्र घटक कारणीभूत ठरताना आढळला आहे.\n— ज्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा कालावधी जितका जास्त आणि ज्यांचा पोटाचा घेर (abdomial girth) जास्त त्या व्यक्तींमध्ये ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल वाढण्याचा धोका जास्त तसेच त्या व्यक्तीला टाईप 2 डायबेटिस होण्याचे प्रमाण जास्त आणि आशा व्यक्तीला ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी औषधांची गरज भासू शकते.\nदुसर्‍या एका प्रयोगात UK मधील व्यक्तींना 30 वर्षांपर्यंत फ़ॉलोअप केले. Masi आणि त्याच्या सहकारी व्यक्तींनी National Survey of Health and Development (NHSD)/1964 birth cohort मधली NHSD अध्ययनातील ज्यांचे 2006 ते 2010 साली 60 ते 64 वर्षे वय असलेल्या 1233 व्यक्तींची निवड केली. सहभागी व्यक्तींच्या बीएमआय, aortic pulses – wave velocity, aortic calcification score and caratoid IMT, ह्या सर्व गोष्टींची माहिती 36, 43, 53, आणि 60-64 वर्षी गोळा केली. सहभागी व्यक्तींना त्यांच्या बीएमआय नुसार वेगवेगळ्या गटात विभागले.\nअध्यापन पूर्ण होईपर्यंत नॉर्मल वजन\n— 36, 43, 53, किंवा 60-64 ह्या वेळेस सहभागी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली\n— नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले आणि कमी केलेला बीएमआय नंतर वाढू दिला नाही\n— नंतरच्या आयुष्यात जी व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ झाली आणि त्या व्यक्ती ने नंतर वजन बीएमआय कमी केले पण घटलेला बीएमआय परत वाढला.\n60-64 ह्या वयोगटातील स्थूल किंवा लठ्ठ सहभागी व्यक्तींची तुलना त्यांच्याच वयोगटातील नॉर्मल वजन असलेल्या सहभागी व्यक्तींच्या बरोबर केली असता ह्या लठ्ठ व्यक्तींमधे इतर लठ्ठ व्यक्तींप्रमाण�� मेटाबॉलिक सिंड्रोमचा प्रॉबलेम आढळला ज्यात ब्लडप्रेशर, कोलेस्टरॉल एच बी एवन सी वाढलेले आढळले. तसेच aortic pulses – wave velocity, aortic calcification score सुद्धा जास्त वाढलेले आढळले. हे अध्यापन European Society of Hypertension 2015 मिटींगमध्ये सादर केले.\nतिशी चाळीशी मध्ये जर आपण चांगल्या सवयी पाळू लागलो तर ह्रदय रोगाचा धोका कमी करू शकतो\nशास्त्रज्ञांना असे आढळले आहे कि तिशी चाळीशी मधील व्यक्ती जेव्हा आपल्या अन-हेल्दी (वाईट) सवयी ज्या ह्रदयाला घातक ठरू शकतील आशा सवयी बदलून चांगल्या सवयींचा अंगीकार करते तेव्हा coronary artery disease चा धोका असल्यास तो आटोक्यात येतो आणि नैसर्गिकरित्या coronary artery disease होण्याचा संभाव्य धोकाही उलटवू शकते. ज्या व्यक्ती त्यांचे जसजसे वय वाढत जाते तसेतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयी आत्मसात करतात त्या व्यक्तींमध्ये त्यांच्या coronary artery वर मोजता न येण्या इतका हानिकारक परिणाम दिसू लागतो असे ही आढळले आहे.\nशास्त्रज्ञांनी 5000 व्यक्तींना Coronary Artery Risk Development in Young Adults (CARDIA) हया अध्ययनात सहभागी केले आणि ह्या व्यक्तींच्या रोजच्या सवयी हेल्दी आहेत कि नाहीत, त्यांच्यात coronary artery calcification झाले आहे कि नाही तसेच त्यांची जाडी ह्या विषयीची माहिती गोळा केली. सहभागी व्यक्ती जेव्हा 18 ते 30 वर्षाचे होते तेव्हा आणि ह्या सर्व गोष्टींचा आढावा परत 20 वर्षांनंतर ही घेतला.\nहेल्दी जीवनशैली ठरवताना: ती व्यक्ती स्थूल किंवा लठ्ठ नाही, धुम्रपान करत नाही, शारीरिक व्यायाम योग्य प्रमाणात करते, आहार हेल्दी आहे, आणि दारूचे सेवन एकदम कमी करत असेल ह्या सर्व गोष्टींचा विचार केला गेला. अध्यापनाच्या सुरुवातीच्या काळात 10% पेक्षा ही कमी सहभागी व्यक्ती ह्या 5 ही गोष्टींची पूर्तता करत होत्या. अध्यापन पुर्तीच्या काळात म्हणजे 20 वर्षांनंतर 25% सहभागी व्यक्तींनी कमीतकमी एक तरी हेल्दी जीवनशैलीचा अंर्तभाव केला होता तर 40% सहभागी व्यक्तींनी वय वाढत जात होते तसतसे चांगल्या सवयी सोडून वाईट सवयींचा अंतर्भाव केला.\nहेल्दी जीवनशैलीचा अंतर्भाव केलेल्या सहभागी व्यक्तींमध्ये जाडी व coronary artery calcification कमी झालेले आढळले तर वाईट जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्तींमध्ये मात्र मोठा जाणवण्याची इतपत परिणाम झालेला आढळला. हे अध्यापन जून 2014 Circulation ह्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाले आहे.\nह्या वरून स्पष्ट होते की तुम्ही कोणत्या ही वयात तुमच्या वाईट सवयी बदलायच्या ठरवून ���ांगल्या सवयी अंगीकारल्या तर तुम्ही तुमचा ह्रदय रोगाचा धोका टाळू शकाल.\nAbout डॉ. शीतल म्हामुणकर\t20 Articles\nडॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/drone-walks-dog-amid-coronavirus-lockdown-in-cyprus.html", "date_download": "2020-09-27T19:03:16Z", "digest": "sha1:YEVQGVIKVCHGDDYSEBRJ2H3D5BW5YHBQ", "length": 7376, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोनामुळे घरात कैद झालेल्या या व्यक्तीला कुत्रा रस्त्यावर फिरवण्याचा अनोखा मार्ग सापडला.... - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / ऐकावे ते नवल / कोरोनामुळे घरात कैद झालेल्या या व्यक्तीला कुत्रा रस्त्यावर फिरवण्याचा अनोखा मार्ग सापडला....\nकोरोनामुळे घरात कैद झालेल्या या व्यक्तीला कुत्रा रस्त्यावर फिरवण्याचा अनोखा मार्ग सापडला....\nकोरोना व्हायरसमुळे जगभर हाहाकार उडाला आहे. चीनच्या वुहानमध्ये सुरू झालेला कोरोना आता 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. लाखो लोक या विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्त आहेत. एका अहवालानुसार १०,००० हून अधिक लोक आपला जीव गमावत आहेत आणि दररोज हजारो नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत.\nकोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी स्वत: ला घरातच बंदिस्त केले आहे. बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन वातावरण आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.\nहा व्हायरल व्हिडिओ वकीस डेमेट्रिओ नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ड्रोनच्या सहाय्याने कुत्राला बाहेर फिरत असल्याचे दर्शवित आहे. कुत्रा ड्रोनसह चालत आहे. इतकेच नाही तर त्याची दोरी ड्रोनला बांधली आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. नेटिझन्सनी या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_93.html", "date_download": "2020-09-27T21:25:23Z", "digest": "sha1:45G6PTR4KKV6HKMS6FBLMRDRL2F27G3A", "length": 27230, "nlines": 221, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nपर्यावरण संरक्षणाविषयी इस्लाम आणि विज्ञानाचे मत समान\n१.४ अब्ज लोकसंख्या आणि जगातील सर्वांत मोठ्या तेल साठ्याचा मालक असल्याने मुस्लिम समुदाय पर्यावरण संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. इस्लामी समाजात पर्यावरण हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय चळवळ आयोजित करण्याचा एक नवीन प्रयत्न सुरू झाला आहे. इस्लामी जगतात पर्यावरणीय चळवळ वाढत आहे. इस्लामनिष्ठ मुस्लिमांच्या मते त्यांचा धर्म आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात कसलाही विरोधाभास नाही. तसेच ग्लोबल वार्मिंग वाढीचे परिणाम प्रादेशिक आणि धार्मिक फरकांपेक्षा जास्त आहेत. जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या हवामानविषयक परिषदेत जगभरातील सुमारे २०० मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेला ‘अर्थ मेट्स डायलॉग सेंटर’चे पर्यावरणवादी कार्यकर्ते महमूद आकिफ हेदेखील हजर होते. ते म्हणतात की आपण सर्व जण या ग्रहावर राहत आहोत. हवामान बदलाच्या बाबतीत जे काही घडत आहे आणि त्याचे परिणाम अमेरिकन लोकांवरही होत आहेत आणि त्याचा प्रभाव इंडोनेशियासह इजिप्त, आप्रिâका, आशिया आणि जगभरात कोणत्याही ठिकाणी राहात असलेल्या मुस्लिमांवरदेखील होत आहे. जलवायूविषयक तज्ज्ञ आणि पर्यावरणीय कार्यकर्ते म्हणतात की खनिज इंधन जाळल्याने जागतिक तापमानवाढ होत आहे. पर्यावरणीय चळवळीने काही काळ पाश्चात्य राष्ट्रांमध्ये परिवर्तनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपले बहुतेक स्रोत खर्च केले आहेत. याच मुस्लिम बहुल देशांनी उद्योगधंदे आणि वाहणांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी फारच कमी पावले उचलली आहेत. त्यांनी इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात जंगलतोड करण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांना नष्ट करण्याची परवानगी दिली आहे. आकिफ म्हणतात की, मुस्लिम पर्यावरणीय कार्यकत्र्यांना हा संदेश पोहोचवायचा आहे. उदाहरणार्थ, त्यांना ग्लोबल वार्मिंगबद्दल जागरूकता आणण्यासा���ी ग्रीन हज तयार करायचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत हज स्थळांवर प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे आणि इस्लामी शिकवणींमधील संबंधांबाबतच्या कार्यशाळांचा समावेश आहे. आकिफ यांच्या मते, कुरआन एक प्रकारे पर्यावरणविषयक एक ग्रंथ आहे. यामधील अनेक आयतींमध्ये पर्यावरणाविषयी, पर्यावरणाशी कसे वागावे आणि पर्यावरणाचे रक्षण कसे करावे याच्या पद्धतींबाबत सांगितले गेले आहे. मुस्लिम समुदायदेखील मस्जिदींना पर्यावरणास अनुकूल बनवण्याचा आणि कायमस्वरूपी जंगली लाकडापासून बनविलेल्या कागदावर कुरआन प्रकाशित करण्याचे नियोजन करीत आहे.\nकेहाती या इंडोनेशियन पर्यावरणीय संस्थेचे सदस्य असलेले मुहम्मद संबरिंग म्हणतात की मुस्लिम कार्यकत्र्यांसाठी पर्यावरणाच्या मुद्द्यांवरील विज्ञान आणि श्रद्धा यांच्यात कोणताही संघर्ष नाही. तसेच या संदर्भात कोणताही संघर्ष नसल्याचेही सिद्ध झाले आहे. या विषयावर विज्ञान आणि श्रद्धा दोन्ही एकत्रित उभे असल्याचे दिसून येते. तसेच मुस्लिम समुदायाद्वारे पर्यावरणीय चळवळ सुरू करणे ही हवामान बदलावरील जागतिक सहमतीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. सध्यस्थितीत प्रकारचे संकटांचा सामना करणे हे आजकालचे सर्वांत मोठे आव्हान आहे. कदाचित याद्वारे पावित्र्याची भावना नष्ट झाल्यामुळे दृढ आध्यात्मिक वेचैनीची प्रचिती येते. पर्यावरणसंबंधी आपल्या लालची वर्तणुकीच्या अंतर्निहित दार्शनिक कारणे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मतांचे पुढारी पृथ्वीला वाचविण्यात एक सकारात्मक भूमिका पार पाडू शकतात कारण आपण सर्वजण त्याच स्रोतापासून बनलो आणि वाढलो आहोत. कुरआनमध्ये अल्लाह सर्व काही संतुलित बनविण्यास सांगतो आणि असंतुलनाचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणीही देतो. मुस्लिम मानवतेला असाधारण वैश्विक सिंफनीचा भाग असल्याचे समजतात. मात्र पृथ्वीच्या उप प्रतिनिधींच्या स्वरूपात आपली भूमिका आपल्याला सृष्टीपासून वेगळे करते. अल्लाह निसर्गाच्या देणगीसह प्रदान केलेल्या सृष्टीच्या रूपात मानवतेला ज्ञानाची शक्ती प्रदान करून तिला संदर्भित करतो. तो पृथ्वीला गार्डन ऑफ पॅराडाइजच्या अपेक्षेत अभिव्यक्तीत बदलण्याची इच्छा प्रकट करतो.\nकुरआनमध्ये ६००० हून अधिक आयतींमध्ये ५०० हून अधिक नैसर्गिक घटनांचा संदर्भ आढळून येतो. अल्लाह आम्हाला वारंवार आपल्या प्रतीकांना प्रदर्शित करण्यासाठी बोलवितो ज्यात झाडे, पर्वत, समुद्र, पशू, पक्षी, तारे, सूयक्ष आणि चंद्र यासारखे निसर्गाचे सर्व पैलू आहेत आणि आमचे स्वतःचे हृदयदेखील. मर्यादित जल संपत्तीचे संरक्षण आणि वाटप, वर्गीकृत वापराच्या विशेष क्षेत्रासह जमिनीचे संरक्षणासाठी रेंजलँड, वेटलँड, ग्रीन बेल्ट आणि वन्य जीवांना वाचविण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठीच्या नियमांचा इस्लामी शरियतमध्ये समावेश आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीना शहराच्या चोहोबाजूच्या ३० किमी परिसरात एक सुरक्षित जमीन जाहीर केली. तेथील झाडे तोडण्यास मनाई आहे. त्यांनी रस्त्यावरील कचरा उचलण्यास पुण्यकर्म ठरविले. त्यांनी प्राण्यांना सावली आणि आश्रय देणाऱ्या देवदारची झाडे कापण्यास मनाई केली. पैगंबरांच्या शिकवणुकीतून आपण्यास असा बोध मिळतो की गतकाळातील प्रेषितांच्या अनुयायांची विशिष्ट प्रार्थनास्थळे होती मात्र पैगंबरांच्या अनुयायांकरिता संपूर्ण धरतीला पवित्र करण्यात आले आहे. जसे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ‘’माझ्यासाठी संपूर्ण पृथ्वी एक मस्जिद बनविण्यात आली आहे.’’\n(भाग ९) - क्रमश:\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्या��कन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/bypoll", "date_download": "2020-09-27T20:19:34Z", "digest": "sha1:OWVDXHJHNQVW3P5DLO6KCT6IRQDPQJVB", "length": 5942, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमी तर राज्याचा 'टेम्पररी' मुख्यमंत्री; तुम्हीच मला 'परमनंट' बनवा\nकाँग्रेस उमेदवारासाठी मनमोहन सिंग यांची प्रचारसभा\nकोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी\nयवतमाळ विधानप���िषद पोटनिवडणुकीत सेनेने गड राखला\nमुंबईत शिवसेनेला 'टॉनिक'; मानखुर्दमध्ये दणदणीत विजय\nलोकांचा भाजपवर विश्वास: पंतप्रधान मोदी\nकर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा\nकर्नाटक पोटनिवडणूक: मतदारांनी काँग्रेसला धडा शिकवला: मोदी\nकर्नाटक: येड्डियुरप्पांच्या सरकारला बहुमत\nकर्नाटक पोटनिवडणूक: सिद्धरमय्या यांचा विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा\nLive कर्नाटक पोटनिवडणूक: भाजप विजयाच्या दिशेनं... काँग्रेसनं मान्य केला पराभव\nकर्नाटक निकाल: मोदींचा काँग्रेसवर हल्ला; शिवसेनेला टोला\nकर्नाटक पोटनिवडणूक: शिवराम हेब्बर विजयी\nकर्नाटक पोटनिवडणुकीत भाजप सुस्साट, काँग्रेसला पराभव मान्य\nकर्नाटक पोटनिवडणूक: काँग्रेसनं स्वीकारला पराभव\nकर्नाटकातील १५ मतदारसंघात पोटनिवडणूक\nकर्नाटक पोटनिवडणूक: आज भाजपची परीक्षा\nकर्नाटक: १५ जागांवर ५ डिसेंबरला पोटनिवडणूक\n२०२४ पर्यंत घुसखोरांना देशाबाहेर काढणार: शहा\nफडणवीस यांनी अनंतकुमार यांचा दावा फेटाळला\nTMC कार्यकर्त्यांकडून भाजपची चार कार्यालये ताब्यात\nपश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसची पोटनिवडणुकीत बाजी\nअहंकाराचे राजकारण लोकांनी नाकारले: ममता\nप.बंगाल पोटनिवडणूक: कालियागंजमध्ये तृणमूल विजयी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/llegal-mining-in-talegaon-lake/", "date_download": "2020-09-27T20:09:00Z", "digest": "sha1:HS75BRCQ24BNH2YLHOUQJSG3DM6TLEG4", "length": 3060, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "llegal mining In Talegaon lake Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी तळेगाव नागरपरिषदेस 79 कोटी 64 लाखांचा दंड : तहसीलदार बर्गे\nएमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरीषदेच्या हद्दीतील तळ्यातील माती व मुरुम यांची अनाधिकृतरित्या उत्खनन केल्याप्रकरणी तळेगाव नगरपरीषदेला 79 कोटी 64 लाख 94 हजार 600 रुपये दंड भरण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिले आहे. या…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मि���वून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2219110/aalibag-sharvika-mhatre-smallest-climber-india-and-book-record-nck-90/", "date_download": "2020-09-27T19:15:44Z", "digest": "sha1:S6VIUS55HYTS6VDNQJYWJEXSTYOR45DH", "length": 10445, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: aalibag Sharvika Mhatre Smallest Climber India and Book Record nck 90 | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअलिबागच्या तीन वर्षाच्या हिरकणीनं सर केला सर्वात अवघड किल्ला\nअलिबागच्या तीन वर्षाच्या हिरकणीनं सर केला सर्वात अवघड किल्ला\n'बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात' अशी म्हण प्रचलित आहे. ही म्हण अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची शर्विका म्हात्रे हिने सत्यात उतरवली आहे\nअलिबागच्वया शर्विका म्हात्रेची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे\nअलिबाग तालुक्यातील लोणेरे येथे राहणारी शर्विका ही दीड वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने अतिशय दुर्गम किल्ले पायी चढून सर केले आहेत.\nवडील जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती\nती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली.\nइंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विकाला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले.\nगड किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. मात्र पायी गड किल्ले सर करताना अनेकांची दमछाक होत असते. मात्र शर्विका ही दीड वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करीत आहे.\nशर्विकाचे वडील जितेन म्हात्रे आणि आई अमृता म्हात्रे यांना गड किल्ल्यावर जाण्याची हौस आहे. मावळा प्रतिष्ठानमध्ये दोघेही सहभागी होऊन गड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करीत आहेत\nशर्विकालाही लहानपणापासूनच गड किल्ल्याचे आकर्षण असून सुट्टी�� ती समुद्र वा इतर ठिकाणी न जाता गड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट करीत असते, असे तिची आई अमृता म्हात्रे यांनी सांगितले.\nगड, किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेतही शर्विका स्वतहून भाग घेत असते.\nशर्विकाने आतापर्यंत ११ किल्ले हे पायी चढून सर केले आहेत\n२६ जानेवारी 2020 रोजी प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण किल्ला पायी चढून झेंडा फडकवला होता\nशर्विकाला सर्व किल्ल्याची नावे पाठ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची गारदही पाठ आहे.\nभविष्यात तिला चांगली गिर्यारोहक बनविण्याचा मानस असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.\nशर्विका ची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडिया बुक ने सुद्धा नोंद घेतली.त्यानंतर आज तिची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे.\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-desh/central-government-should-intervene-maratha-reservation-ranjitsingh-nimbalkar", "date_download": "2020-09-27T18:58:15Z", "digest": "sha1:ZJ6CVQIW57GBLY7D633Y7WSZZ6ONDZ3S", "length": 14039, "nlines": 199, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Central government should intervene for Maratha reservation: Ranjitsingh Nimbalkar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : रणजितसिंह निंबाळकर\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : रणजितसिंह निंबाळकर\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : रणजितसिंह निंबाळकर\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : रणजितसिंह निंबाळकर\nमराठा आ��क्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : रणजितसिंह निंबाळकर\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा : रणजितसिंह निंबाळकर\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nमराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून, या समाजाच्या उन्नतीसाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि घटना व इतर संबंधित कायद्यांमध्ये आवश्‍यक त्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत, असे श्री. निंबाळकर यांनी म्हटले आहे.\nफलटण शहर : मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरीविषयक पुढील काळात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी पंतप्रधान व केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nपत्रात खासदार निंबाळकर यांनी म्हटले की, तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणासाठी 16 टक्के आरक्षण दिलेले होते. त्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य आरक्षण व सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कायद्यासाठी (एसईबीसी) कायद्याला आव्हान देणारी याचिका मंजूर केली.\nसर्वोच्च न्यायालयाने 50 टक्केमध्ये जास्त आरक्षणाचे औचित्य न दाखविता, राज्यांना त्यांच्या हद्दीची आठवण करून दिली. केंद्राने घटनेत बदल करून आर्थिक आधारावर 10 टक्के आरक्षण दिले. यापूर्वी त्यांनी तामीळनाडूमध्ये सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात 69 टक्के आरक्षण दिले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा तामीळनाडू म्हणाले, होते की राज्यातील 87 टक्के लोकसंख्या मागासवर्गीय लोकांची आहे.\nहरियाना विधानसभेत जाट व इतर नऊ समुदायांना 10 टक्के आरक्षण देण्यात आले. यामुळे राज्यात एकूण आरक्षण 67 टक्के झाले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करेपर्यंत महाराष्ट्र 65 टक्केसह तिसऱ्या क्रमांकावर होता. तेलंगना, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये 62, 55 आणि 54 टक्के आरक्षण आहे. अशाप्रकारे आर्थिक आधारावर 10 टक्के आरक्षण देण्यापूर्वी सात राज्यांमधील 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण आधीच अस्तित्वात आहे.\nत्याचवेळी 10 राज्यांत 30 ते 50 टक्के आरक्षण लागू होते. मराठा ���माज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून, या समाजाच्या उन्नतीसाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि घटना व इतर संबंधित कायद्यांमध्ये आवश्‍यक त्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत, असे श्री. निंबाळकर यांनी म्हटले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपुण्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा समाजाचे आंदोलन\nपुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nघरात बसून कामकाजाचा मुख्यमंत्र्यांचा नवा पायंडा : चंद्रकांत पाटलांची टीका\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवीनच पायंडा पाडला आहे. घराच्या बाहेर न निघता घरात बसून राज्यातील आणीबाणीची परिस्थिती हाताळत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n#marathareservation ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन...\nपुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चोतर्फे पुण्यात टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मराठा समाजाच्या महिला, पुरुष...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nएक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...\nपंढरपूर : पुरुषोत्तम अर्थात अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे....\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nजयंत पाटलांनी ऐकली सरपंचाची कैफियत... कालवे दुरूस्तीचा आदेश..\nशिक्रापूर : आपल्या गावच्या तीन कालवा वितरीकांच्या दुरुस्तीसाठी पुणे जिल्ह्यातील बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील सरपंच पुनम टेमगिरे यांचे पती दत्तात्रय...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nमराठा समाज maratha community आरक्षण सर्वोच्च न्यायालय नोकरी सरकार government खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नरेंद्र मोदी narendra modi शिक्षण education महाराष्ट्र maharashtra मराठा आरक्षण maratha reservation आंध्र प्रदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/04/blog-post_36.html", "date_download": "2020-09-27T19:11:04Z", "digest": "sha1:MH26XAV6HPKUIHMCVQSNAIZCXKSLV3O4", "length": 8404, "nlines": 96, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "भगोड्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nVideo अग्रलेख क्राईम म���ाराष्ट्र राजकीय हिंदी\nभगोड्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला\nलंडन : देशातील पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टाने मोठा दणका दिला आहे. नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणांसाठी हे मोठे यश मानलं जातं आहे.\nया प्रकरणातील एका साक्षीदाराला धमकी देण्यात आल्याची बाब कोर्टात भारताची बाजू मांडणारे टॉबी कॅडमन यांनी मांडली. तसेच भारतीय तपास यंत्रणांना तो सहकार्य करत नाही. त्याला जामीन मिळाल्यानंतर सगळ्यात आधी तो देश सोडू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करु नये अशी मागणी केली.\nदरम्यान, सुनावणीपूर्वी नीरव मोदीच्या वकिलाने सांगितले की, प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करु. पण, यात त्यांना यश आले नाही. लंडनमध्ये नीरव मोदीला अटक झाल्यानंतर यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टात पहिल्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यावेळी भारताची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला सांगितले होते की, नीरव मोदी सुमारे दोन अब्ज डॉलरच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भारताला हवा आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याला कोर्टाने दणका दिला आहे\nLabels: Video अग्रलेख क्राईम महाराष्ट्र राजकीय हिंदी\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदव���री जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/27/mla-shivaji-kardile-about-ncp/", "date_download": "2020-09-27T19:37:05Z", "digest": "sha1:MZWJ3PCCPQ6J43NPNQ2N7YEZAARCGYJG", "length": 10281, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती - आ.शिवाजी कर्डिले . - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती – आ.शिवाजी कर्डिले .\nराष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती – आ.शिवाजी कर्डिले .\nअहमदनगर : नगर जिल्ह्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी स्पष्ट केलं आहे.\nनगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ.संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.\n“भाजपने सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. कोणत्य���ही परिस्थितीत सुजयचाच विक्रमी मताने विजय होईल. असे आ.कर्डिले यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले.\nयावेळी आ. शिवाजी कर्डिलेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर असणारा रागही व्यक्त केला. 2009 च्या निवडणुकीत मला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पण राष्ट्रवादीच्याच लोकांनी मला पाडलं. राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती.\nपण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला राहुरीतून विधानसभेसाठी तिकीट दिलं आणि पुन्हा राजकीय पुनर्वसन केलं. त्यामुळे संकटाच्या काळात मागे उभा राहिलेल्या भाजपशी दगाफटका करणार नाही, असं कर्डिलेंनी स्पष्ट केलं.\nराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि मला विश्वासात घेऊन उमेदवारी दिली. वेगळं काहीही घडणार नाही, एकच घडेल की सुजय विखेंचा विक्रमी मतांनी विजय होईल”, असंही कर्डिले म्हणाले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/11/ahmednagar-corona-breaking-so-many-corona-patients-increased-in-the-district-today/", "date_download": "2020-09-27T18:52:24Z", "digest": "sha1:L54REYAPTYOOH32SB2TBMMAIJ6JHJHXS", "length": 9932, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले 'इतके' करोना रुग्ण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ करोना रुग्ण\nअहमदनगर Live24 ,11 जून 2020 : नगर जिल्ह्यात आज आणखी ०६ रुग्ण वाढले आहेत. आज आढळले रुग्ण नगर शहर आणि रहाता तालुक्यातील आहेत.\nशहरातील रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला, शाहूनगर, केडगाव येथील ३४ वर्षीय महिला आणि गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर येथील ४८ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण.\nयाशिवाय, राहाता येथील ४० वर्षीय, ५६ वर्षीय आणि ३२ वर्षीय पुरुष असे तिघे बाधित. रेल्वे स्टेशन भागातील महिलेला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने ती दवाखान्यात दाखल झाली होती\nकेडगाव येथील महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. एमआयडीसी भागातील बाधित व्यक्ती सारीची लक्षणे जाणवल्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता.\nत्यानंतर त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.\nराहाता शहरातील तिघेही बाधित हे यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/30/tests-are-declining-to-show-less-patients/", "date_download": "2020-09-27T20:26:51Z", "digest": "sha1:RRPTIJ5GY5DMNLU4EVQKN7DZTSCGUBCQ", "length": 10928, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत \nरुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत \nअहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- प्रशासनावर व डॉक्टरांवर दबाव आणून त्यांना योग्य पद्धतीने काम करू दिले जात नाही. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट कमी करून कोरोना कमी झाल्याचे भासविण्यात येत असल्याचा व जनतेच्या आरोग्याशी खेळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.\nआमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या वस्तीगृहात उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरला अचानक भेट दिली व येथील रुग्णांबरोबर सुरक्षित अंतर ठेवत चर्चा केली.\nयेथील व्यवस्थेबाबत माहिती घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड व आरोग्य विभागाचे कर्मचारी, सुनील यादव उपस्थित होते. या भेटीनंतर माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कर्जत तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असताना ज्यांना आरोग्याबाबत काही ज्ञान नाही त्यांनी या विषयावर बोलू नये.\nअन्यथा ते लोकांच्या जीवनाशी खेळल्या सारखेच होते. सातत्याने टेस्ट झाल्या पाहिजेत पण सतत टेस्ट कमी केल्या जातात अशा तक्रारी येत आहेत. लोकांना या आजारात लवकर निदान होऊन लवकर उपचार मिळाले तर ते लवकर बरेही होतात. सर्वत्र महाराष्ट्रात, देशात व जगात अशी पद्धत अवलंबली जात आहे.\nकोरोना सारख्या महामारीच्या विषयात ज्यांना कोणाला याचे ज्ञान नाही अशा व्यक्तींनी डॉक्टर वरती प्रशासनावरती दबाव न आणता जर काम केले तर यातून आपल्याला लवकर मुक्ती मिळू शकेल.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \n��ोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/8-august-2020-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-160984.html", "date_download": "2020-09-27T19:26:56Z", "digest": "sha1:KQGQIQIG3I7HOZ6VQUOOTWKVDWKWYVDV", "length": 41104, "nlines": 277, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, तर 11 जण जखमी; 8 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्��ी एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पं��ित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, तर 11 जण जखमी; 8 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, तर 11 जण जखमी\nठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे लागलेल्या आगीत, मालक जागीच ठार झाला. तर होरपळलेल्या इतरांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.\n#ठाणे जिल्ह्यात #उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार, तर ११ जण जखमी. स्फोटामुळे लागलेल्या आगीत, मालक जागीच ठार झाला, तर होरपळलेल्या इतरांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर.— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 8, 2020\nहिमाचल प्रदेशचे मंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण\nहिमाचल प्रदेशचे मंत्री सुखराम चौधरी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट-\nलीलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संजय दत्तने दिली पहिली प्रतिक्रिया\nलीलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संजय दत्तने दिली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या माझी प्रकृती उत्तम आहे. मी सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे आणि माझा कोविड - 19 अहवाल नकारात्मक आहे. लीलावती रूग्णालयात डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांच्या मदतीने आणि काळजी घेऊन मी एक-दोन दिवसांत घरी येईल, असंही संजय दत्तने म्हटलं आहे.\nझारखंडमध्ये आज 926 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 6 जणांचा मृत्यू\nझारखंडमध्ये आज 926 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.\nअभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल\nअभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.\nराजस्थानमध्ये आज 1,171 नवे कोरोनाबाधित रुग्ण\nराजस्थानमध्ये आज 1,171 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 51,328 इतकी झाली आहे.\nपुणे शहरात आज 37 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू\nपुणे शहरात आज 37 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.\nशहरात आणखी ३७ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून यात ससून १४, DMH ५, नायडू ५, नवले ४, पूना २, इनामदार १, लाइफ केअर १, दळवी १, संचेती १, नोबेल १, भारती १ आणि Pune Adventist १ अशा तपशील आहे. सदरील मृत्यू १ ते ७ ऑगस्ट दरम्यानचे आहेत.\nअहमदाबाद येथे कोरोनाचे आणखी 158 रुग्ण आढळून आल्याने आकडा 27,745 वर पोहचला\nअहमदाबाद येथे कोरोनाचे आणखी 158 रुग्ण आढळून आल्याने आकडा 27,745 वर पोहचला आहे.\nदिल्लीतील एलपीजी गॅसच्या स्फोटात 5 जण जखमी\nदिल्लीतील एलपीजी गॅसच्या स्फोटात 5 जण जखमी झाली आहेत.\nदिल्लीतील जेजे कॅम्प रहिवाशी ठिकाणी LPG गॅसचा स्फोट झाल्याने आग लागली\nदिल्लीतील जेजे कॅम्प रहिवाशी ठिकाणी LPG गॅसचा स्फोट झाल्याने आग लागली आहे.\n(Air India Express Plane Crash) काल केरळच्या करीपुर येथे कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात आतापर्यंत 2 पायलट्स सह 18 जणांंचा मृत्यु झाला आहे तर 127 जण रुग्णालयात आहेत या बाबत नागरी विमान उड्डाण मंत्री हरिपालसिंग पुरी यांनी शोक व्यक्त केला असुन ते सध्या केरळ विमानतळावर जात आहेत. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनारायी विजयन सुद्धा आज घटना स्थळी जाणार आहेत.\nवंदे भारत मिशन अंतर्गत हे विमान दुबईहून 190 प्रवासी घेऊन येत होते. पायलटने टॅब्लेटॉप विमानतळाच्या धावपट्टीच्या शेवटी, फ्लाइटला शेवटी आणण्याचा प्रयत्न केला असावा, जेथे पावसाळ्यामुळे निसरड्या स्थितीमुळे विमान घसरुन हा अपघात झाला अशी माहिती पुरी यांंनी दिली आहे.\nआजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.\nदुसरीकडे मान्सुन अपडेट (Maharashtra Monsoon Update) पाहायचा झाल्यास, आयएमडी उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांंच्या माहित���नुसार काल रात्रीपासुन पावसाने जरा विश्रांंती घेतली असली तर पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई व कोकणात आता 10-11 ऑगस्ट दरम्यान पुन्हा अति मुसळधार पाऊस होउ शकतो.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nIPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nMaharashtra Monsoon Update: मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता- IMD\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 ष��कार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/youth-congress-movements-attempt-is-a-stunt-to-mislead-the-people-without-studying/", "date_download": "2020-09-27T20:35:10Z", "digest": "sha1:2T6U56HDMKYD53O5YZY7EVGM3LNSRB3P", "length": 11921, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'युवक कॉंग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न म्हणजे अभ्यास न करता जनतेला गुमराह करण्याचा स्टंट'", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘युवक कॉंग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न म्हणजे अभ्यास न करता जनतेला गुमराह करण्याचा स्टंट’\nसंगमनेर : महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ह्यांनी “आत्मनिर्भर भारत” ह्या योजनेतील २० लाख कोटी रुपये कुठे गेले ह्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर येवून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.\nत्यांचा हा आंदोलनाचा प्रयत्न जरी असफल झालेला असला तरीही हे आंदोलन म्हणजे अभ्यास न करता राज्यातील जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न आहे.असा पलटवार सत्यजित तांबे ह्यांच्या आंदोलनाबाबत भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल देशपांडे ह्यांनी व संगमनेर भाजयुमोने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यावर अत्यंत योग्य पद्धतीने आक्रमक होवून भूमिका स्पष्ट केली व ह्याबाबत युवक कॉंग्रेस ला जशास तसे उत्तर दिलेले आहे. तसेच युवक काँग्रेसच्या बनावट बईट कशा आहेत व जनता भाजप बरोबर आहे हे आज दाखवून दिले. विक्रांत पाटील ह्यांच्या व प्रदेश युवा मोर्चाच्या भूमिकेसाठी, लोकांसाठी संगमनेर मधील कार्यकर्ते देखील संघर्ष करतील असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nमुळात कोणत्याही शासकीय योजना ह्या राबवल्या जातात किंवा त्यातील निधीचा विनियोग कसा होतो किंवा झाला आहे ह्याची माहिती शासकीय कार्यालयात किंवा अगदी वेबसाईट वरती देखील मिळते,परंतु कोणत्याही स्वरूपाचा अभ्यास न करता केवळ स्टंट करण्याचा युवक काँग्रेस चा प्रयत्न आहे असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nखरे तर युवकांची वृत्ती ही चिकित्सक,अभ्यासू असायला हवी.मात्र झुटो ने झुटों से सवाल किया, अशा पद्धतीने लाभार्थी शोधण्याचा युवक काँग्रेसचा प्रयत्न आहे.संगमनेर मध्ये देखील अनेक लोकांना ह्यामधील अनेक योजनांचा लाभ मिळाला आहे.राज्यातील कोरिनाची परिस्थिती काय आहे.संगमनेर मध्ये इतके पेशंट वाढता आहेत.नगरपालिका एक रुग्णालय उभारू शकत नाही.पेशंटची प्रचंड लूट चालू आहे.खरेतर सत्तेत असणाऱ्या काँग्रेस ने ह्याकडे लक्ष दिले तर जनतेची दुवा मिळेल.परंतु ह्याकडून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी हे स्टंट आहेत असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nराज्यात म्हाभकास तिघडी सरकार आहे.दूध उत्पादकांना भाव मिळत नाही परंतु तेच दूध सर्व��ामान्य जनतेला दुप्पट भावात मिळत आहे. विद्ार्थ्यांना परीक्षा नसताना देखील परीक्षा शुल्क आकारले जातात. काहीच्या काही वीज बिल येत आहेत.अशी भकास अवस्था राज्य सरकारने केलेली असताना त्यावर आंदोलन का करत नाही असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.\nकेंद्राच्या २० लाख कोटी रुपयांची तरतूद केली.त्याचा अभ्यास करून माहिती घ्या.राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेऊन युवक काँग्रेस चालत आहे.आणि राज्य सरकारने जनतेला कोणते आर्थिक पॅकेज दिले ह्याची माहिती युवक काँग्रेस ने द्यावी.अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल देशपांडे, शहराध्यक्ष योगराज परदेशी, दिपेश ताटकर,रोहित चौधरी,राहुलजी भोईर,शैलेश फटांगरे,नवनाथ ववरे,विकास गुळवे,शुभम बेल्हेकर, चिराग साहू,सोमनाथ बोरसे आदी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी केली.\n‘कोरोनाच्या संकट काळात फडणविसांच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल\nप्रशांत भूषण यांच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी\nडॉ. निलंगेकर यांचा निलंग्यात भव्य पुतळा उभा करण्याची;सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/removed-barrier-branch/articleshow/73164516.cms", "date_download": "2020-09-27T21:30:35Z", "digest": "sha1:CGRW3CWJDFCS76KD5SVIV5NIN6YR7KUI", "length": 8886, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअड���ळा ठरणारी फांदी हटवली\nभिंगारः येथून जाणाऱ्या महामार्गावर झाडाची तुटलेली काटेरी फांदी आल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. याबाबत ‘मटा सिटीझन रिपोर्टर’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर तातडीने महामार्गावर आलेली काटेरी फांदी संबंधित यंत्रणेने हटवली असून येथील वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. - शहाजान शेख\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवाडिया पार्क येथे नागरिकांची गैरसोय...\nरस्त्यावर कचरा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमटा सुरक्षा कवच Ahmednagar\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्य���ंवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/5", "date_download": "2020-09-27T20:51:51Z", "digest": "sha1:HV77CJGAD4BRQKUDI3ZXMXGR23KOHUZ7", "length": 6093, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआईच रुसली तर मुले जगतील कशी\nImtiyaz Jaleel: 'मोदी सरकार आता 'उठ जीडीपी उठ' केव्हा म्हणणार\nThackeray affidavit: ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी\nSanjay Raut: संजय राऊतांनी केले योगी आदित्यनाथांचे कौतुक, पण...\nकांदा उत्पादकांच्या आंदोलनास ‘सोशल’ धार\nही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी; माजी खासदाराने शिवसेनेला डिवचले\nलॉन्स, मंगल कार्यालये आर्थिक संकटात\nमुख्यमंत्री भाऊ, आम्ही काय खाऊ\nमहापालिकेकडून ६३३ कोटींची हमी\nमराठा समाजाचा ‘ओबीसी’त समावेश करा\nअंमली पदार्थांच्या विळख्याचा तपास करा\nSharad Pawar: शिवसेनेचं नेमकं काय चाललंय; पवारांनी तातडीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमहाराष्ट्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ\nSachin Sawant: कंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\n​राहु कृपेमुळे पुन्हा नितीश कुमार\nshivsena : ...तर मोदी सरकारविरोधात सर्वांना एकत्र यावेच लागेल; शिवसेनेचा आसूड कडाडला\nराज्यमंत्र्यांना कार्यभार देण्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nभाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nअधिवेशन रद्द करा; निधी कोव्हिडसाठी द्या\nलष्कराने मान्य केलं, शोपियान चकमक प्रकरणी जवानांवर होणार कारवाई\nVaibhav Pichad: 'म्हणजे ठाकरे सरकार सांगतंय; तुमचं कुटुंब तुम्हीच सांभाळा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/blog-post_249.html", "date_download": "2020-09-27T20:51:40Z", "digest": "sha1:L2BHYLWSN7UPHSUQJNRMBBWJ5TGF2U6O", "length": 19951, "nlines": 134, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "सततच्या पावसाने सेनगाव तालुक्यातील मुगाचे पीक शेतक-यांच्या हातचे गेले;पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : सततच्या पावसाने सेनगाव तालुक्यातील मुगाचे पीक शेतक-यांच्या हातचे गेले;पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nसततच्या पावसाने सेनगाव तालुक्यातील मुगाचे पीक शेतक-यांच्या हातचे गेले;पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.\nहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे\nसेनगाव तालुक्यातील साखरा हत्ता कापडशिंगि हिवरखेडा या सह तालुक्यातील आदी गावातील मूग उदित हाताशी आलेले पीक पावसामुळे भुई सपाट जालेआहें व सोयाबीन देखिल जास्त पावसा मुळे पिवळी पडत आहें आस्मानी संकटांची मालिका शेतक-यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. पाचसहा वर्ष कोरड्या दुष्काळात दुबार तिबार पेरणी करून ही खरीप,रब्बी पिके हातात आली नाहीत. या वर्षी जुन ला मृगात पेरणी झाली चांगली पिके येतील अशी आशा लागुन राहीली मात्र सतत पाऊस लागुन राहिल्याने तोडनीला आलेल्या मुगाच्या शेंगांना तोडणी अभावी झाडावरच कोंब फुटले असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र गावागावात दिसत असून मुगाचे पंचनामे करून अर्थीक मदत देण्याची मागणी होत आहे.\nया वर्षी आता जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सुरूवातीला मुगाचे पीक चांगले येईल श्रावणातील सनवार भागतील अशी भाबडी आशा शेतकरी ठेऊन होते. मात्र या आशेवर वरुन राजाने वकृदृष्टी करत मुगाच्या एैन तोडनीच्या काळात सतत पडत राहील्याने मुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहेत.\nया वर्षीच्या पावसाळ्यात सुरूवाती पासून पिकांच्या गरजे नुसार पडणारा पाऊस सरासरी पेक्षा जास्तच होता त्या मुळे मुगाचे पिक प्रचंड वाढले यात वारा आणि पाऊस यात हे पिक आडवे झाले तरीही पन्नास टक्के पिक हातात येईल अशी आशा वाटत असतांना लगेच धुई आली यात या पिकाचा फोलोरा गळाला त्या नंतर मागील आठ दहा दिवसां पासून सतत पाऊस सुरू असल्याने मुगाचे पिक शेतातच सडून गेले. शेतक-यांनी पडत्या पावसात मुगाच्या शेंगांची तोडणी केली खरी मात्र या ओल्या शेंगा जागे अभावी आणि वाळवण्या साठी सुर्य��ेवताच नसल्याने मुग काळे पडले तर हवेतील आर्दत्रे मुळे येथेही मुगाच्या शेंगांना करे फुटले त्या मुळे हे पीक शेतक-यांच्या हातचे गेले आहे.\nमुगाच्या पिकाचा कालावधी पासष्ट दिवसांचा असतो. या पिका मुळे खरीपात केलेला खर्च काही अंशी वसुल होऊन पोळा,लक्ष्मी,गणेशोत्सव,गोकुळाष्टमी अशी सने भागवली जातता तर उधार उसनवारी ही काही अंशी भागऊन घरात तेलमीठ मिळते मात्र या वर्षी ही जादा पावसाने शेतक-यांच्या आशांवर पाणी फेरल्याचे चित्र दिसून येत आहे. आता हे शेत दुरुस्त करण्या साठी पैसा आणायचा कोठून हा प्रश्न शेतक-यां समोर आवासून उभा आहे.\nअजून ही पाऊस पडतच आहे त्या मुळे नगदी पिक असलेल्या सोयाबीनच्या शेंगातही दाने भरणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत तर कपाशीला जादा पाऊस झाल्याने पाते आणि लहान बोंडे गळून पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.\nमुगाच्या पिकांचे तालुका कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करून मुग उत्पादक शेतक-यांना अर्थीक मदत द्यावी अशी मागणी सेनगाव तालुक्यातील साखरा कापडशिंगि हिवरखेडा हत्ता या सह आदी गावातील शेतकरी नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करीत आहेत कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी\nतेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3454/", "date_download": "2020-09-27T19:59:36Z", "digest": "sha1:N37VK4ZP35CLCIROOBUR34QTBV2EUY4J", "length": 6277, "nlines": 147, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-टाहो", "raw_content": "\nनुरली इथे माणुसकी, नुरली चाड नात्यांची\nनुरला इथे प्रेम जिव्हाळा,उरली तहान देहाची\nलज्जा,शरम,अब्रू खेळी फ़क्त शब्दांची\nकिंमत नुरली जगती या शब्दांच्या अर्थाची\nभूक देहाची शमविण्या खुडली एक कळी\nपुसोनिया कुंकू यातनांचा संग्राम तिच्या भाळी\nलागली नराधमांची समाजास वाळ्वी\nपोखरूनी स्त्रियांना मनी घाव हे घालिती\nशिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार ना\nकोमेजलेली कळी परत कधी फुलणार ना\nचर्चा करुनी समाज हा झोपी बघा जाई\nस्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही\nजोडूनी हात पाय विनविते तुम्हा\nमाणुसकीला जरा जागे करा\nएकाकी स्त्रीचा आक्रोश हा ऐका जरा\nकिड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nशिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार ना\nकोमेजलेली कळी परत कधी फुलणार ना\nचर्चा करुनी समाज हा झोपी बघा जाई\nस्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही\nजोडूनी हात पाय विनविते तुम्हा\nमाणुसकीला जरा जागे करा\nएकाकी स्त्रीचा आक्रोश हा ऐका जरा\nकिड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nशिक्षा होऊनी त्यांना व्रण हे मिटणार ना\nकोमेजलेली कळी परत कधी फुलणार ना\nचर्चा करुनी समाज हा झोपी बघा जाई\nस्वग्रूही अघटीत घडण्याची जणू वाट पाही\nजोडूनी हात पाय विनविते तुम्हा\nमाणुसकीला जरा जागे करा\nएकाकी स्त्रीचा आक्रोश हा ऐका जरा\nकिड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा.\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nजोडूनी हात पाय विनविते तुम्हा\nमाणुसकीला जरा जागे करा\nएकाकी स्त्रीचा आक्रोश हा ऐका जरा\nकिड ही नष्ट करण्या पेटूनी आता ऊठा जरा.\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=16377", "date_download": "2020-09-27T19:48:06Z", "digest": "sha1:EPPLH7K3MY54OEGAZSKRSZVT52ELPXAR", "length": 13153, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दाखल केले नामांकन, रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग\nप्रतिनिधी / अहेरी : भारतीय जनता पार्टीचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार विद्यमान आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी आज ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपातर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. काढण्यात आलेल्या नामांकन रॅलीत विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nराजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी राजे विश्वेश्वराव महाराज यांना अभिवादन करून रॅलीस प्रारंभ केला. रॅलीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, अवधेशराव बाबा आत्राम, विधानसभा क्षेत्रातील जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विविध घोषणा देत रॅली उपविभागीय कार्यालयात पोहचली. यावेळी शहरात सर्वत्र भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nयेत्या दोन - तीन दिवसात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nआता वीज हवी असल्यास र��चार्ज करावे लागणार : वीज मीटर प्रीपेड होणार\n'व्हॅलेंटाईन डे' दिनी मुलींनी घेतली प्रेमाविवाह न करण्याची शपथ\nकोरची येथील शेतकऱ्याचे धान पुंजने जळून लाखोंचे नुकसान\nसत्तास्थापनेकरीता राज्यपालांना महाविकास आघाडीकडून १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र\nजि. प. पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता गायकवाड अडकला एसीबीच्या जाळ्यात\nजिल्ह्यात रात्रंदिवस पाऊस, भामरागड सह शेकडो गावांचा संपर्क तुटला\nविदर्भ निर्माण महामंच विदर्भातील ६२ पैकी ४० मतदारसंघात उमेदवार उभे करणार\nकोरोना विषाणूची लागण टाळण्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी - योगिता पिपरे\nगडचिरोली विधानसभा क्षेत्र सापडलाय खड्ड्यात\nराज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध\nकोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे\nअजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीमध्ये खळबळ\nनागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा : जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार\nगडचिरोली जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांना ६ व ७ सप्टेंबर रोजी सुट्टी घोषित : जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा\nराफेल विमान खरेदी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या\nकोरची तालुक्यातील दोन शिक्षिका निलंबित तर एका शिक्षिकेचे दोन इन्क्रिमेंट थांबविले\nस्वतःच्या फायद्यासाठी नक्षली घेत आहेत निष्पाप आदिवासींचा बळी\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरण्यासाठी एका स्वतंत्र साक्षीदाराच्या समक्ष गुन्हा घडणे आवश्यक\nआदिवासी महिलेवर अत्याचार, शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल\nगडचिरोलीमध्ये प्रत्येक मतदार संघासाठी आय.ए.एस. व आय.पी.एस.दर्जाच्या २ निवडणूक निरीक्षकांची नेमणूक\nमतमोजणीला सुरुवात , १२ वाजतापर्यंत नव्या विधानसभेचं चित्र होणार स्पष्ट\nअखेर फरार असलेले तिन आरोपी पोलिसांना आले शरण\nविवो मोबाईल कंपनीसोबतचा करार बीसीसीआयने मोडला\nअडीच लाखांची लाच मागणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचाच पोलिस निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nनागरिकत्व सुधारणा कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनागरिकत्व कायद्याला विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत व्हायला हवं , विरोध करणारे देशद्रोही : संभाजी भिडे\nराज्यात कोविड संदर्भात आतापर्यंत ६९ हजार गुन्हे दाखल\nगडचिरोली जिल्ह्यात आढळलेला संशयित रुग्ण निगेटीव्ह मात्र प्रशासनाची धावपळ पॉझीटीव्ह\nपी चिदंबरम यांच्या अटकेवर न्यायालयात सुनावणी, पत्नी - मुलगा न्यायालयात हजर\nसतत गैरहजर राहणाऱ्या अहेरी पं.स.च्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा : अजय कंकडालवार\nआरमोरी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांची इटियाडोह कार्यालयावर धडक\nलॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने वेतन द्या : सुप्रीम कोर्ट\nप्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी : कोरोना नियंत्रणासाठी सहा हजारांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध\nमाजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड\nकुरखेडा तालुक्यातील दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याकरिता महिलांनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन\nकासरबोडी, मुधोली चक नं. २ आणि आरमोरीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळले\nवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी 'विदर्भ मिशन २०२३' आंदोलन तीव्र करणार\nइतर समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश\nदारुवर लावलेल्या ७० टक्के कोरोना टॅक्सचा वाद गेला कोर्टात\nपीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती\n९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यात रानभाज्या महोत्सव\nराज्यात ३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद : एकूण रुग्ण संख्या ३३५ वर\n१८ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहेरी येथे प्रचार सभा\n५ हजारांची लाच घेताना भंडारा येथील समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक अडकला एसीबीच्या जाळयात\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेमध्ये संभ्रम\nआदित्य ठाकरे यांचा ७० हजार १९१ मतांनी दणदणीत विजय\nफारूख अब्दुल्ला सहा महिन्यानंतर नजरकैदेतुन बाहेर\nसर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश\nवाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/july/", "date_download": "2020-09-27T19:34:59Z", "digest": "sha1:MPG2ICF3WQ3DF3YQ5QGRUH4AWNOGV3JZ", "length": 3517, "nlines": 105, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "जुलै - दिनविशेष", "raw_content": "\nभारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन\nजुलै महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष\n१ जुलै – क��षिदिन / राष्ट्रीय वैद्य दिन\n२६ जुलै – कारगिल विजय दिन\nजुलै महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष\n२ जुलै – जागतिक युएफओ (UFO) दिन\n११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिन.\n१७ जुलै – आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन\n१८ जुलै – नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन\n२० जुलै – आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन\n२८ जुलै – जागतिक हेपटायटीस दिन\n२९ जुलै – विषमता विरोधी दिन / आंतरराष्ट्रीय वाघ दिन\nसोशल मीडिया वर फॉलो करा\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nसोशल मीडिया वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/samparka/", "date_download": "2020-09-27T18:43:56Z", "digest": "sha1:BYVU2GQVUSCDALPQ3FJEBO3KH7MQXAYA", "length": 2864, "nlines": 56, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "संपर्क - दिनविशेष", "raw_content": "\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nतसेच, दिनविशेषचे गोपनीयता धोरण आणि वापर अटी माहिती करून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकबघा.\nगोपनीयता धोरण / Privacy Policy\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nसोशल मीडिया वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/07/blog-post_26.html", "date_download": "2020-09-27T21:04:44Z", "digest": "sha1:L2YBJRSZC6VWTN3B4OUF3WP6BABLUXV6", "length": 9271, "nlines": 96, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांना पन्नास हजारांची आर्थिक मदत | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nशहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांना पन्नास हजारांची आर्थिक मदत\nपिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - भाजपचे प्रवक्ते माधव भंड���री यांच्या वतीने कारगिल दिनानिमित्त शहीद जवान सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ५० हजार रुपयांचा धनादेश शहीद सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल नंदकुमार फराटे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. माजी सैनिक संघ भोसरी , महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने कारगिल दिनानिमित्त शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.\nभोसरीतील गावजत्रा मैदान येथे कारगिल दिनानिमित्त शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कारगिल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, कर्नल एस. पी. शुक्ला, प्रल्हाद जगताप, नवनाथ मोरे, बाबासाहेब तारडे, मेजर रवी सैनिक, ऑडनरी कॅप्टन भोसले, सुभेदार बी.एस. माने, महापौर राहूल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे, शिक्षण मंडळाच्या सभापती सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होते.\nमाधव भंडारी म्हणाले, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून वायू सेना दलाची भरती प्रकिया सुरु आहे. त्यांच्या प्रेरणेतून प्रामाणिकपणे कष्ट करणारे उमेदवार वायुदलात यशस्वी होतील. ही भरती सगळ्यांच्या दृष्टीने आयुष्यातला मोठा क्षण आहे. आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून तरुणांना वायू दलात भरती होऊन देशसेवेच्या माध्यमातून आयुष्य घडविण्याची मोठी संधी मिळत आहे. यातून भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांना चांगला अनुभव मिळणार आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने ��ाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_95.html", "date_download": "2020-09-27T19:26:24Z", "digest": "sha1:ACLU2CDQZZEJFOUNLYKLGTL374OCQXKT", "length": 11867, "nlines": 97, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात विलास लांडेचा झंझावाती प्रचार | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nइंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात विलास लांडेचा झंझावाती प्रचार\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १४) इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात लांडेचा झंझावाती प्रचार झाला. पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लांडे हे आमदार असताना इंद्रायणीनगर आणि परिसराचा विकास झाला. या भागातील शंभर टक्के मतदान विलास लांडे यांनाच देऊन विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे यांनी व्यक्त केला.\nभोसरी विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना लांडे यांनी इंद्रायणीनगर, बालाजीनमधील अनेक प्रश्न सोडविले. सर्वांची कामे करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे विलास लांडे यांच्या स्वागतासाठी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर भागातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती. कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून कपबशीच्या विजयाचा जयजयकार करून जोरदार स्वागत केले. चौकाचौकात महिलांकडून विलास लांडे यांचे औक्षण करण्��ात आले. लाडे यांनी ज्येष्ठांना नम्रपणे नमस्कार करून त्यांच्याकडून विजयासाठी शुभेच्छा घेतल्या.\nइंद्रायणीनगर, लांडगेनगर, गुरूविहार पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा वसाहत, गणेशनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती, स्पाईन रोड, संतनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. डिस्ट्रिक्ट सर्कल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष सतीश थिटे, बाळासाहेब इचके, दत्तात्रय दिवटे, अशोक थोपटे, विठ्ठल माने, अशोक आहेर, संजय उदावंत, संजय भोसले, माणिक जैद, मेरी डिसुझा, अश्विनी वाबळे, संजय सातव यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे तसेच भाजप-शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nयावेळी बोलताना संजय वाबळे म्हणाले, “विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांनी केलेला विकास मतदारसंघातील जनतेच्या डोळ्यासमोर आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील विकास हा केवळ कागदावरच राहिला आहे. आम्ही हे केले, ते केले म्हणून नुसते ढोल वाजविले जात आहेत. पाच वर्षांत मतदारसंघातील नागरिकांची फसवणूक झाली आहे. आमदार असताना लांडे यांनी इंद्रायणीनगर आणि बालाजीनगर या भागातील नागरिकांवर कधी दादागिरी केली नाही. येथील नागरिकांना सर्व मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे काम त्यांनी केले. महापालिका निवडणुकीत या भागातून त्यांच्या मुलाचा मोठ्या फरकाने विजय झाला. विधानसभा निवडणुकीतही येथील जनता लांडे यांच्या सोबत उभी आहे. इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि परिसरातून विलास लांडे यांच्या कपबशी चिन्हाला नागरिकांची पसंती आहे. येथील नागरिकांनी कपबशीलाच विजयी करण्याचे ठरविले आहे, असा विश्वास संजय वाबळे यांनी व्यक्त केला.”\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवाद��� कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/there-should-be-an-independent-institute-for-the-study-of-onion-market/", "date_download": "2020-09-27T18:41:38Z", "digest": "sha1:KBWYRLXD4SADK6UW5KLMFWJVFCTWGZH3", "length": 12356, "nlines": 197, "source_domain": "agrowonegram.com", "title": "कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे\nकांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे\nई ग्राम : कांदा हे राज्यातील प्रमुख पिक असून जवळपास १५ हजार कोटी पर्यंत कांदा पिकाची उलाढाल जावू शकते. त्यामुळे कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे आहे असे मत शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. दीपक चव्हाण यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कांदा बाजाराचा हालहवाल या विषयावर मार्गदर्शन केले.\nवाचा: तुम्हीच सांगा आता कर्ज फेडायचं कसं; बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत\nयावेळी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले कांदा बाजारभावात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किती उत्पादन करावे, विक्री कधी करावी याव���षयी मार्गदर्शन करण्यासाठी संस्था असणे गरजेचे आहे. असे आवाहन दीपक चव्हाण यांनी केले.\nवाचा: मुसळधार पावसाने पिकांना फुटले कोंब; पावसाचं धुमशान सुरूच\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleसेंद्रिय शेतीतज्ञ तुषार मुळीक यांचे फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन\nNext articleमहाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्री गोयल यांचे उद्धव ठाकरे यांना उत्तर\nकांद्याच्या दरात चांगली सुधारणा; ‘या’ बाजार समितीत ५ हजारांपर्यत मिळतोय भाव\nशेतकऱ्यांना दिलासा; अडकलेल्या कांदा निर्यातीला अखेर हिरवा कंदील\n निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकरी संतापले\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तं��्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nहोम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची वैद्यकीय महाविद्यालयात राहण्याची व्यवस्था\n लस सर्वांना उपलब्ध करून देऊ; इस्राईलची ग्वाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/buy-land-for-huts-rehabilitation/articleshow/73088622.cms", "date_download": "2020-09-27T18:49:18Z", "digest": "sha1:VUIPPUVUUX3DSFQNFYPQU6BVXERZHLZM", "length": 12590, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'झोपड्या पुनर्वसनासाठी जमीन खरेदी करा'\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\n'मुंबईत विरारपर्यंत पश्चिम रेल्वेच्या जागेवर ८ हजार ९२३ झोपड्या असून, रेल्वेच्या जमिनींवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने जमीन खरेदी करावी', अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी केली. या प्रश्नी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमुंबईतील रेल्वे आणि विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, गृहनिर्माण व सामाजिक न्याय विभाग यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 'रेल्वेच्या जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेची जमीन राज्य शासनाने खरेदी करावी. त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून रेल्वेच्या जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करावे. अशा प्रकारचा प्रयोग धारावीत यशस्वी झाला असून, धारावीतील रेल्वेची जागा राज्य शासनाने खरेदी करून झोपडपट्टी पुनर्वसनासाठी उपयोगात आणली आहे', असे आठवले यांचे म्हणणे आहे.\n'रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी रेल्वे लँड डेव्हलपमेंटकडे प्रस्ताव पाठविला असून, त्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच दिल्लीत बैठक घेण्यात येईल', असे आठवले म्हणाले. विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन त्याच परिसरातील तीन किमीच्या परिसरात करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nUddhav Thackeray: अनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाक...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली क...\nशिवसेनेचा 'हा' नेता शिवबंधनातून होणार मुक्त\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nगुन्हेगारीराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nआयपीएलRR vs KXIP: मयांक आणि राहुलची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानच्या गोलंदाजीची धुलाई\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/agreed-to-increase-five-flights/articleshow/72481295.cms", "date_download": "2020-09-27T20:41:36Z", "digest": "sha1:L6VNSELUX337BEOYEKDO75LBEJE4FST7", "length": 16792, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाच उड्डाणे वाढवण्यास सहमती\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'लोहगाव विमानतळाहून उड्डाणांत वाढ करण्यास संरक्षण दलाने मान्यता दिली असून, रात्रीची पाच उड्डाणे वाढविण्यावर सहमती झाली आहे,' अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली. चांदणी चौकातील उड्डाणपुल प्रकल्पाअंतर्गत एनडीए रस्त्याच्या रुंदीकरण, लोहगाव विमानतळ येथे पार्किंगसाठी अतिरिक्त जमीन, विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणास या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.\nचांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी लष्कराच्या ताब्यातील जमीन, लोहगाव विमानतळावर पार्किंग, अतिरिक्त सुविधांसाठी हवाई दलाकडील जमिनीची गरज, पालखी मार्गाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीसाठी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासदार गिरीश बापट यांच्याच बुधवारी बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्तांसह संबंधित सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nहवाई दलाचा तळ असल्याने लोहगाव विमानतळावर नागरी विमान उड्डाणांच्या संख्येवर मर्यादा आहेत. गेल्या काही वर्षात प्रवाशांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याने उड्डाणांची संख्या वाढविण्याची मागणी होत होती. दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी यापुढे एकही उड्डाण वाढविणे शक्य नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत लोहगावहून आणखी पाच उड्डाणांसाठी अधिक वेळ देण्यास राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली. बापट यांनी ही वाढीव वेळ दिवसा मिळावी, अशी मागणी केली होती. त्या वेळी 'रात्रीच्या उड्डाणातच वाढ करणे शक्य होईल,' असे सिंह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात विमानतळाहून दोन्ही बाजूच्या उड्डाणांची संख्या दोनशेच्या पुढे जाणार आहे.\nविमानतळाबाहेरील 'कोंडी' आणि 'पार्किंग' समस्या सुटणार\nपार्किंगसाठी जागेची कमतरता आणि रस्त्यांचे रखडलेले रुंदीकरण यामुळे लोहगाव विमानतळाबाहेर सध्या वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या समोरील बाजूची साडेतीन एकर जागा देण्यास संरक्षण दलाने मंजुरी दिली. विमानतळातून बाहेर पडल्यानंतर डावीकडे वळाल्यानंतरचा रस्ता, विमाननगरकडून विमानतळाकडे येणारा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'संरक्षण दलाकडून जागा मिळाल्यानंतर संरक्षण दलाला त्या मोबदल्यात बांधकाम करून देण्याची अट घालण्यात आली आहे. या संबंधी येत्या काळात विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे,' असे गिरीश बापट यांनी सांगितले.\nएनडीए रस्त्यासाठी हिरवा कंदील\nचांदणी चौकातील दुमजली उड्डाण पुलाच्या प्रकल्पाअंतर्गत एनडीए रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. येथील जागा संरक्षण दलाच्या ताब्यात असल्याने मान्यतेची प्रतीक्षा होती. आता संरक्षण दलाकडून रुंदीकरणासाठी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजनाथ सिंह यांनी त्यास हिरवा कंदील दाखविला आहे.\n'मेट्रो' मार्गातील अडथळा कायम\nनिगडी-स्वारगेट मेट्रो मार्गावर खडकी येथे भूसंपादनाअभावी अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. येथील संरक्षण दलाची जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मोबदला कोणत्या स्वरूपात द्यायचा, हे निश्चित न झाल्याने हा प्रश्न सुटू शकलेला नाही.\n- लोहगाव विमानतळावर रात्रीची पाच उड्डाणे वाढणार\n- विमानतळाबाहेर पार्किंगसाठी जागा साडेतीन एकर जागा उपलब्ध होणार\n- विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा\n- चांदणी चौकात एनडीए रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागा देण्यास हिरवा कंदील\n- संरक्षण दलाला द्यावयाचा मोबदला निश्चित न झाल्याने खडकी येथे मेट्रो मार्गातील अडथळा कायम\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफे���बुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nडीएसकेंच्या सहा वर्षांच्या नातवाची कोर्टात धाव; केली 'ह...\nCovid Care Center: करोनाचे संकट; पिंपरी-चिंचवड पालिकेने...\nकृषी कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार का; अजित पवार ...\nAjit Pawar: मेट्रोच्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी पुन्ह...\nकांद्याचे दर निम्म्यावर; चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर ६५ रुपये किलो महत्तवाचा लेख\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nमुंबईठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/alia-bhatt-will-sing-with-lamberghini-composers-doorbeen-for-her-first-non-film-song-prada-music-396098.html", "date_download": "2020-09-27T20:35:29Z", "digest": "sha1:RVCCFWRCKDAP3J4MTK3MF4HUHD4AS7KJ", "length": 20187, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गायिका आलिया भट्ट म्हणणार 'हे' गाणं; गेल्या वर्षीच्या सुपरहिट कंपोझसरसाठी गाणार Alia Bhatt will sing with Lamberghini Composers Doorbeen for her First Non-film Song Prada Bhatt will sing for Lamargini composer | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठ��� काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nVIDEO पुन्हा एकदा दिसणार गायिका आलिया भट्ट; गेल्या वर्षीच्या सुपरहिट कंपोझसरसाठी गाणार\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nVIDEO पुन्हा एकदा दिसणार गायिका आलिया भट्ट; गेल्या वर्षीच्या सुपरहिट कंपोझसरसाठी गाणार\nआलिया भट्ट अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच, पण तिची गाणीही लोकांनी तितकीच डोक्यावर घेतली आहेत. आता ती फक्त अभिनेत्री नव्हे तर सिंगर- ��ान्सर म्हणून पुढे येणार आहे.\nमुंबई, 1 ऑगस्ट : आलिया भट्ट अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच, पण तिची गाणीही लोकांनी तितकीच डोक्यावर घेतली आहेत. आता ती फक्त अभिनेत्री नव्हे तर सिंगर- डान्सर म्हणून पुढे येणार आहे. आलियाने यापूर्वी हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिनं गायलेल्या गाण्यांना काही पुरस्कारही मिळालेत. हायवे, हम्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब अशा चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. आता लँबार्गिनी हा हिट अल्बम देणाऱ्या संगीतकारांसाठी आलिया एका खास म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. ती या गाण्यावर फक्त डान्स करणार नाहीये तर ती स्वतः ते गाणं गाणार आहे. प्रादा हे तिचं पहिलं नॉन फिल्मी गाणं येतंय आणि तेही गेल्या वर्षीच्या सुपरहिट म्युझिक कॉम्पोझरबरोबर.\nगेल्या वर्षी 'लंबर्गिनी चलाईये' हे लोकप्रिय गाणं देणाऱ्या द दुर्बीण या ग्रूपसाठी आलिया हे नवं गाणं म्हणणार आहे. या निमित्ताने आलिया नॉन फिल्मी गाणं पहिल्यांदाच गाणार आहे.\nतिचं हम्टी शर्मा की दुल्हनियाँ या सिनेमासाठी गायलेलं मै तेनू समझावाँ खूप गाजलं होतं. आलियाच्या गाण्याच्या कौशल्याचं तेव्हा खूप कौतुक झालं होतं.\nत्यानंतर आलियाने दलजित दोसांज या पंजाबी गायक- अभिनेत्याच्या साथीने उडता पंजाबसाठीसुद्धा हे गाणं गायलं.\nआलिया भट द दुर्बीणसाठी गाणं गाणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को मार्टिस या फिल्ममेकरने केली आहे. प्रादा असं हे गाणं असणार आहे.\nलाखो रुपये खर्च करून ‘या’ ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात बॉलिवूड स्टार्स\nआलिया भट्ट सध्या अनेक बिग बजेट आणि महत्त्वाकांक्षी सिनेमांमध्ये बिझी आहे. सलमान खानबरोबरचा इन्शाल्लाह, शिवाय सडक2 आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबरचा ब्रह्मास्त्र हे तिचे सिनेमे येणार आहेत.\nVIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/sensex-crossed-30000-benchmark-level-1078018/", "date_download": "2020-09-27T20:52:13Z", "digest": "sha1:NVCAKRWKVWO4FO26OF4BKDZFVP63UQ47", "length": 11872, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘सेन्सेक्स’कडून ३० हजाराचे अभूतपूर्व शिखर आणि माघारही! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n‘सेन्सेक्स’कडून ३० हजाराचे अभूतपूर्व शिखर आणि माघारही\n‘सेन्सेक्स’कडून ३० हजाराचे अभूतपूर्व शिखर आणि माघारही\nसकाळीच व्याजदर कपातीच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकस्मिक घोषणेने भांडवली बाजारात बुधवारी निर्देशांकांच्या विक्रमी उसळीच्या उधळलेल्या ‘रंगा’ने एक दिवसच आधीच धुळवड सेन्सेक्सने व्यवहाराच्या\nसकाळीच व्याजदर कपातीच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकस्मिक घोषणेने भांडवली बाजारात बुधवारी निर्देशांकांच्या विक्रमी उसळीच्या उधळलेल्या ‘रंगा’ने एक दिवसच आधीच धुळवड सेन्सेक्सने व्यवहाराच्या सुरुवातीलाच अभूतपूर्व ३० हजाराचा तर निफ्टीने ९,१०० चे शिखर सर केले. दिवसभरातील खरेदीचा उत्साही जोश व्यवहाराच्या अखेरच्या दीड तासात मात्र शमला आणि गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने दिवसअखेर निर्देशांकांना ‘घसरण रंग’ फासला गेला.\nकर्ज स्वस्ताई ���ेण्याच्या हर्षांने ३०,०२४.७४ वर गेलेला सेन्सेक्स दिवसअखेर आपल्या या उच्चांकापासून ४९९ अंश खाली ओसरला. दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत २१३ अंशांनी घसरत तो पुन्हा ३० हजाराखाली, २९,३८०.७३ वर येऊन स्थिरावला. तर ९,१२० पर्यंतची वाटचाल नोंदविणारा निफ्टी सत्रअखेर ७३.६० अंश आपटीसह ८,९२२.६५ वर बंद झाला.\nअर्थसंकल्पानंतर गेल्या सलग चार दिवसात सेन्सेक्सने ८५० अंशांची तेजी दाखविली आहे. बुधवारच्या व्यवहारात मात्र सेन्सेक्स त्याच्या सर्वोच्च टप्प्यापासून बंद होताना ६५० अंशांनी घसरला. सुरुवातीची सर्व खरेदी नफ्यामध्ये बदलण्यासाठी गुंतवणूकदारांनी शेवटच्या व्यवहारात समभाग विक्रीचा सपाटा लावला. व्याजदर कपातीने उंचावलेल्या बँक, स्थावर मालमत्ता, वाहन समभागांमध्ये प्रामुख्याने नफेखोरी अनुभवली गेली. बँक, गृहनिर्माण कंपन्यांचे समभाग तीन टक्क्य़ांपर्यंत रोडावले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nहिंसाचारामुळे काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी; कर्जदारांच्या प्रमाणात आतापर्यंतची सर्वात मोठी घट\nसरकारच्या धोरणात्मक सक्रियतेने ‘सेन्सेक्स’मध्ये त्रिशतकी झेप\nदुपारच्या सत्रातील भूकंपानंतर शेअर बाजार सावरला, २७९ अंकांची पडझड\nSensex : सेन्सेक्सने गाठला ऐतिहासिक उच्चांक, ही आहेत चार कारणं\nशेअर मार्केट कोसळला; सेन्सेक्स ४०० अंशांनी घसरला\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 उद्योगक्षेत्राकडून कौतुकाची थाप\n2 कंपन्यांच्या भागविक्रीतून निधी उभारणी, म्युच्युअल फंडांच्या नवीन योजनांचा सुकाळ\n3 २०१४ मध्ये प्रस्तुत झालेली स्मार्टफोन मांदियाळी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2220414/ips-soumya-sambasivam-know-about-her-inspiring-story-and-strugggle-life-nck-90/", "date_download": "2020-09-27T20:49:30Z", "digest": "sha1:MDWEB43YDIDBSVCDUIDRGQRSNXVIJ2UV", "length": 9331, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ips soumya sambasivam know about her inspiring story and strugggle life nck 90 | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआमदारालाही लगावली होती कानाखाली; जाणून घ्या या दबंग महिला IPS आधिकाऱ्याबद्दल\nआमदारालाही लगावली होती कानाखाली; जाणून घ्या या दबंग महिला IPS आधिकाऱ्याबद्दल\nIPS Soumya Sambasivan : दबंग महिला पोलीस आधिकाऱ्यांबाबत विषय निघाल्यास शिमलाच्या पहिल्या महिला एसपी सौम्या सांबशिवन यांचं नाव घेतलं जातेच.\nIPS सौम्याने आपल्या वर्दीची ताकद दाखवत हिमाचल प्रदेशमधील ड्रग्ज आणि मानव तस्करी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. कधीकाळी एमबीए करुन आरामात बँकात नोकरी करणाऱ्या सौम्या सांबशिवन आज गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आहेत.\nमूळची केरळमधील असणारी सौम्या हिमाचल प्रदेश २०१० कैडर बॅचची आयपीएस आधिकारी आहे.\nसौम्याचे वडील इंजिनिअर होते. सौम्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. सौम्याला लेखिका व्हायचा होतं.\nबायो स्ट्रीममधून पदवी घेतल्यानंतर सौम्याने एमबीए पूर्ण केलं त्यानंतर बँकेत दोन वर्ष नोकरीही केली. बँकेत नोकरी करताना यूपीएससीची तयारी केली.\n२०१० मध्ये सौम्या आयपीएस आधीकारी झाली. एसपी म्हणून त्यांची पहिली पोस्टींग हिमाचल प्रदेशमध्ये सिरमौर जिल्ह्यात झाली.\nसिरमौरमध्ये सौप्यानं ड्रग्ज आणि मानव तस्करी करणाऱ्यांना धडा शिकवला. येथील गुन्हागार सौम्याचं नाव जरी ऐकली तरी घाबरतात.\nसिरमौर येथे एसपी म्हणून कार्यरत असताना एकदा प्रदर्शनादरम्यान सौम्या यांनी आमदाराच्या कानाखाली लगावली होती. त्या आमदाराला त्यांनी तुरुंगातही पाठवले होते. या प्रकरणानंतर सौम्याचं नाव देशभर गाजलं होतं.\n२०१७ मध्ये सौम��या यांना शिमल्यात एसपी म्हणून पाठवण्यात आलं आहे. शिमल्यात सौम्या यांनी गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवला.\nसौम्या मध्य प्रदेशमधील मुलींना स्पे तायर करण्याचं खास प्रकारचं ट्रेनिंग देत आहे. या स्प्रे केअसरमुळे मुलींना सुरक्षित फील होतं.\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sutrasanchalan.com/2018/11/blog-post.html", "date_download": "2020-09-27T19:13:53Z", "digest": "sha1:25JES7Z6AMLDHNDC7LY7EYSGDT5LUVMU", "length": 44023, "nlines": 260, "source_domain": "www.sutrasanchalan.com", "title": "दिवाळी - वसुबारस मराठी माहिती _दिवाळी पहिला दिवस . - सूत्रसंचालन आणि भाषण", "raw_content": "\nआशिष देशपांडे सर_ सूत्रसंचालन\nDownload our \"सूत्रसंचालन आणि भाषण\" App डाउनलोड करे .\n🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *\"कलाकंद\"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून \nहमारा \"सूत्रसंचालन आणि भाषण\" यह\nHome / दिवाळी सणांची मराठी माहिती / दिवाळी - वसुबारस मराठी माहिती _दिवाळी पहिला दिवस .\nदिवाळी - वसुबारस मराठी माहिती _दिवाळी पहिला दिवस .\non November 05, 2018 in दिवाळी सणांची मराठी माहिती\nदिवाळी वसुबारस मराठी माहिती पहिला दिवस :\nभारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती \"वसु - बारस\" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.\nवसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.\nसमुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.\nहे पण वाचा 🔜\nदिवाळी - वसुबारस मराठी माहिती _दिवाळी पहिला दिवस .\nदिवाळी - धनत्रयोदशी/धनतेरस दिवाळी दुसर�� दिवस\nदिवाळी - नरक चतुर्दशी कथा व सांस्कृतिक महत्व मराठी माहिती.\nदिवाळी - लक्ष्मीपूजनाची मराठी माहिती,इतिहास व विधी,दिवाळी तिसरा दिवस\nदिवाळी - बलिप्रतिपदेचा / पाडवा कथा, पूजा विधी मराठी माहिती दिवाळी चौथा दिवस . :\nदिवाळी - भाऊबीज मराठी माहिती ,कथा.दिवाळी पाचवा दिवस .\nवसुबारस व्रताची कथा अशी –\nएक म्हातारी होती. तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी-मुगाळी वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले, की गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते, की गहू-मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ घेतला आणि गोठ्यातील गव्हाळी-मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई-वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली.\nया दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते..या दिवशी\nगाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.\nवसुबारस पूजा कशी केली जाते :\nज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.\nघरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,\nअक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.\nनिरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.\nपुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –\nतत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |\nमातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||\nअर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.\nह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.\nपुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात\nनाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळल���ले पदार्थ खात नाहीत. या\nदिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया\nबाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या\nमुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.\nवसुबारस असे का म्हणतात \nकाही ठिकाणी या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात\nतुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन\nकेले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त\nहोते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.\nयासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी\nहोणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी\nलक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.\nवसुबारस साजरा करण्यामागे गंमतशीर माहिती :\nवसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गाऊमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना आहे.\nगुजरातमध्ये आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला ‘वाधवारान’ असे म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचे चित्र हमखास असते. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात.\nदिवाळी सणांची मराठी माहिती\nLabels: दिवाळी सणांची मराठी माहिती\nहमारा \"शिक्षक डायरी मित्र\" हे\nकरे . महाराष्ट्र टिचर के लिए उपयोगी .\n�� श्री आशिष देशपांडे सर के सूत्रसंचालन व भाषण\n�� श्री. आशिष देशपांडे सर _ सूत्रसंचालन व भाषणांची PDF संग्रह Ashish Deshpande_ Sutrasanchalan aani Bhashan\nथोर महा पुरष जानकारी / भाषण .\n🍁 12 मार्च यशवंतराव चव्हाण जयंती मराठी माहिती सूत्रसंचालन\n🌿 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🌿 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🌿 26 नोव्हेंबर 'संविधान दिन' माहिती.\n🍁 संत गाडगे बाबा महाराज याच्या जयंतीनिमित्त भाषण व सूत्रसंचालन -\n🍁 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन\n🍁 स्वामी विवेकानंद भाषण ,निबंध ,सूत्रसंचालन .\n🍁 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे सूत्रसंचालन व भाषण\n🍁 15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती ,भाषण व सूत्रसंचालन\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\nपंडित जवाहरलाल नेहरू 14 नोव्हेंबर बाल दिवस .\n १५ जानेवारी मकरसंक्रांत जानकारी मराठी हिंदी इंग्रजी \n २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हिंदी मराठी इंग्रजी जानकारी \n26 January English, Marathi and Hindi Speech . २६ जानेवारी सूत्रसंचालन व ,इंग्रजी ,मराठी व हिंदी भाषण .\n8 मार्च महिला दिन के लिए मराठी ,इंग्रजी सूत्रसंचालन PDF - Ashish Deshpade Sir\nAnchoring Speech for Marathi Bhasha Divas.मराठी भाषा दिन मराठी हिंदी जानकारी सूत्रसंचालन,\n10 th nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. निरोप समारंभा के लिए सूत्रसंचालन भाषण व काही चारोळ्या व कविता\n\"सूत्रसंचालन और भाषण\" यह Android Application डाउनलोड करे .\nमहात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय\nदादाभाई नौरोजी मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन ,भाषण व मराठी माहिती डाऊनलोड करा\n23 जुलै - लोकमान्य टिळक जयंती मराठी माहिती भाषण\n15 अगस्त स्वतंत्रता दिवस भाषण हिंदी में\nShayari for Anchoring in Hindi ,marathi,English ,मंच संचालन शायरी ,शेरोशायरी ,चोरोळी संग्रह सूत्रसंचालन करण्यासठी\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\nडॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी सूत्रसंचालन\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n23 जुलै 2018 आषाढी एकादशीचे माहिती\nसावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता\nअहिल्याबाई होळकर मराठी माहिती\nशिक्षक दिन भाषणे Sutrsanchalan.\nमहारानी अहिल्याबाई होलकर हिंदी माहिती\nVatapurnima / vatsavitri वटपौर्णिमा / वटसावित्री हिंदी मराठी जानकारी\nVijayadashami / Dasra विजयादशमी / दसरा हिंदी मराठी इंग्रजी जानकारी\n 1 जनवरी 2019 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nCultural program,charoli shayari.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारोळी शायरी .\n23 जुलै 2018 आषाढी एकादशी\n2 Sep कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती\nविविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डाऊनलोड करा\nशिक्षक दिवस पर हिंदी भाषण,निबंध\nशिक्षक दिवस पर भाषण Teachers Day Speech & Essay in Hindi हमारे जीवन में एक शिक्षक कितना महत्त्वपूर्ण होता है इस बात को एलेक्ज...\nशिक्षक दिवस शायरी,वचन whatsapp message कविता ,चारोळी .\nशिक्षक दिवस पर अनमोल वचन शायरी ★★ शिक्षक दिन चारोळी pdf ★★ ‘ गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुदेदेव महेश्वरः. गुरुः सात्विक परब्रह्म त...\nशिक्षक दिन निबंध, भाषण (Essay, Speech on Teachers Day in Marathi) आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्य...\nरक्षाबंधनाचे इतिहास,महत्व आणि माहिती.\nरक्षाबंधनाचे इतिहास,महत्व आणि माहिती:- रक्षाबंधन मराठी हिंदी इंग्रजी माहिती भाषण निबंध 🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *\"कलाकंद\"...\n22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन\nकर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन. कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल...\nमुहर्रम शायरी (Muharram Shayari) कर्बला की शहादत इस्लाम बना गई खून तो बहा था लेकिन हौसलों की उड़ान दिखा गई.. ============...\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध\nमराठवाडा मुक्ति संग्राम दिन मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन निबंध ‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्...\nहमारे पोस्ट मेल पर मिलने के लिये क्लिक करे\nहमारा Facebook पेज लाईक करे\nआशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46)\nसांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3)\n11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन (2)\n14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. (2)\n21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन (2)\n23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . (2)\n28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2)\n31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" (2)\n8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2)\nमराठी भाषा दिन (2)\nविज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2)\nशाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. (2)\n1 एप्रिल फुल चा इतिहास (1)\n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1)\n14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती \n15 ऑगस्ट भाषण (1)\n15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1)\n15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन (1)\n26 जानेवारी सूत्रसंचालन (1)\n7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती\n9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती (1)\nआज भारताचा संविधान दिन (1)\nआनंद मेळावा सूत्रसंचालन (1)\nइंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1)\nऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1)\nदादाभाई नौरोजी सूत्रसंचालन (1)\nनिरोप समारंभ चारोळी (1)\nपर्यावरण दिन चारोळ��� (1)\nफ्रेशर पार्टी चारोळी (1)\nमराठी भाषा दिवस माहिती (1)\nमौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1)\nयशवंतराव चव्हाण जयंती (1)\nवर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन (1)\nविवाह सोहळा सूत्रसंचालन (1)\nविवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन (1)\nशिक्षक डायरी official App डाऊनलोड करा \nशिक्षक दिन सूत्रसंचालन (1)\nशिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1)\nशिवाजी महाराज जयंती (1)\nसंगीत संध्या सूत्रसंचालन (1)\nसंत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1)\nस्वागत समारंभ चारोळी (1)\nस्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध (1)\nआपल्यासाठी खास सूत्रसंचालन आणि भाषण संग्रह एकत्रीत करून देत आहोत \n14 नोव्हेंबर बाल दिवस . (1) 15 ऑगस्ट सूत्रसंचालन (1) 26 जानेवारी सूत्रसंचालन (1) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन (2) 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती (1) 8 March Mahila din Marathi Mahiti (2) 8 मार्च महिला दिन मराठी माहिती (2) Ashish Deshpade Sir Sutarsanchalan (2) Bhashan (1) Marathi Bhasha din (1) Marathi bhasha divas massage sms (1) Marathi Mahiti (1) Motivational शायरी (1) Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan (1) Science Day Eassy Anchoring speech (1) Shiv Jayanti Bhashan (1) Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . (1) shubhechya sandesh (1) sutrsanchalan. (1) आज भारताचा संविधान दिन (1) आनंद मेळावा सूत्रसंचालन (1) आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन (46) इंग्रजी सूत्रसंचालन नमुना (1) ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन (1) कविता (2) गँदरिंग सूत्रसंचालन (4) चारोळी (23) निरोप समारंभ चारोळी (1) परिपाठ सूत्रसंचालन (2) पर्यावरण दिन चारोळी (1) फ्रेशर पार्टी चारोळी (1) भाषण (4) मराठी भाषा दिन (2) मराठी भाषा दिवस माहिती (1) मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ (1) विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण (2) विवाह सोहळा सूत्रसंचालन (1) शिक्षक दिन सूत्रसंचालन (1) शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी (1) शिवाजी महाराज जयंती (1) संगीत संध्या सूत्रसंचालन (1) संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन (1) सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी (3) सूत्रसंचालन नमुना (3) स्वागत समारंभ चारोळी (1)\n22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन\nकर्मवीर भाऊराव पाटील मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन. कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल...\nमुहर्रम शायरी (Muharram Shayari) कर्बला की शहादत इस्लाम बना गई खून तो बहा था लेकिन हौसलों की उड़ान दिखा गई.. ============...\n१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi\nमहात्मा गांधी के नारे Mahatma Gandhi slogan –\nMahatma Gandhi slogan – महात्मा गांधी के नारे कानों का दुरुपयोग मन को दूषित और अशांत करता है किसी की मेहरबानी माँगाना, अपनी आजादी...\nसूत्रसंचालन एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही ........... गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही .........\nश्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन\nश्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती भाषण सूत्रसंचालन श्री. लाल बहादूर शास्त्री श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोब...\nमहात्मा गांधी मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi)\nमहात्मा गांधी- निबंध, भाषण (Speech, Essay on Mahatma Gandhi in Marathi) महात्मा गांधी- निबंध, भाषण ⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / ...\nलाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी माहिती भाषण सूत्रसंचालन\nलाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी माहिती भाषण सूत्रसंचालन लाल बहादुर शास्त्री का जन्म 2 अक्टूबर, 1904 को मुगलसराय, उत्तर प्रदेश मे...\nआमच्या पोस्ट ई मेल द्वारे मिळवा \n1 एप्रिल फुल 1 एप्रिल फुल चा इतिहास १ डिसेंबर जागतिक एड्स दिन माहिती 11 जुलै लोकसंख्या दिन सूत्रसंचालन 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती मराठी माहिती 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर सूत्रसंचालन. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मराठी माहिती 14 नोव्हेंबर बाल दिवस . 14 मे छत्रपति संभाजीराजांची जयंती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 15 ऑगस्ट भाषण 15 ऑगस्ट सूत्रसंचालन 15 जून शाळा प्रथम दिन सूत्रसंचालन 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती 21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस सूत्रसंचालन 23 जुलै -आषाढी एकादशीचे 23 मार्च शहीद दिवस मराठी माहिती व सूत्रसंचालन . 26 जानेवारी सूत्रसंचालन 27 जुलै गुरुपौर्णिमा मराठी माहिती सूत्रसंचालन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 31 मे -'अहिल्याबाई होळकर' \"सूत्रसंचालन\" 7 नोव्हेंबर \" विद्यार्ही दिवस माहिती 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्��ांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके 8 March Mahila din Marathi Mahiti 8 मार्च महिला दिन मराठी माहिती 9 ऑगस्ट -आदिवासी दिवस माहिती 9 ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन APJ Abdul kalam marathi mahiti Ashish Deshpade Sir Sutarsanchalan Bhashan Dr. A.P.J. Abdul Kalam Speech Happy New Year Whatsapp massage. MAHATMA GANDHI SPEECH Marathi Bhasha din Marathi bhasha divas massage sms Marathi Mahiti Motivational शायरी nirop samarambh sutrsanchalan charoli bhashan. Sant Gadge baba maharaj jayanti Bhashan Science Day Eassy Anchoring speech Shiv Jayanti Bhashan Shivaji Maharaj Jayanti Bhashan aani sutrsanchalan . shubhechya sandesh SMS Speech on Lal Bahadur Shastri' sutrsanchalan. whatsapp संदेश Yashwantrao Chavan marathi mahit अण्णाभाऊ साठे भाषण आज भारताचा संविधान दिन आनंद मेळावा सूत्रसंचालन आशिष देशपांडे सरांचे सूत्रसंचालन इंग्रजी सूत्रसंचालन नमुना ईद ए मिलादुन्नबी मराठी हिंदी माहिती ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती एप्रिल फुल इतिहास . ऑगस्ट क्रांतिदिन सूत्रसंचालन कविता गणित तज्ञ श्रीनावासन रामानुजन माहिती गँदरिंग सूत्रसंचालन गांधी जयंती कविता ग्यादरिंग शेलापागोटे घोषणा चारोळी जागतिक अपंग दिन माहिती डॉ एपीजे अब्दुल कलाम हिदी डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार तुळशी विवाह इतिहास मंगलाष्टके दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये दत्त जयंती माहिती . दादाभाई नौरोजी सूत्रसंचालन दिवाळी सणांची मराठी माहिती निरोप समारंभ चारोळी परिपाठ सूत्रसंचालन पर्यावरण दिन चारोळी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी चारोळी प्रेमाच्या चारोळ्या . फिश पॉड फ्रेशर पार्टी चारोळी भाषण भाषणं भाषण मराठी माहिती मकर संक्रात मराठी माहिती मराठी भाषा दिन मराठी भाषा दिवस माहिती महात्मा गांधी के नारे महात्मा गांधी पर हिंदी भाषण महात्मा गांधी मराठी भाषण महात्मा ज्योतिबा फुले मराठी माहिती महापरिनिर्वाण दिन मराठी माहिती मौलाना आझाद- ‘शिक्षण दिवस’ यशवंतराव चव्हाण जयंती रांगोळी लाल बहादूर शास्त्री हिंदी जानकारी लोकमान्य टिळक मराठी माहिती लोकसंख्या दिन घोषवाक्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मराठी माहिती वटपौर्णिमा कविता वर्षभरातील जयंती व राष्ट्रीय दिन वाचन प्रेरणा दिन वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा विज्ञान दिवस सूत्रसंचालन भाषण विवाह सोहळा विवाह सोहळा सूत्रसंचालन विवाह सोहळ्या साठी चारोळी सूत्रसंचालन व्हाट्सअप्प मॅसेज शाहू महाराज जयंती सूत्रसंचालन चारोळी. शिक्षक डायरी official App डाऊनलोड करा शिक्षक दिन सूत्रसंचालन शिवजयंती सूत्रसंचालन साठी काही निवडक चारोळी शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा पत्र शेले पागोटे श्रावण महिना निबंध श्री. लाल बहादूर शास्त्री मराठी माहिती संगीत संध्या सूत्रसंचालन संत गाडगे बाबा महाराज भाषण व सूत्रसंचालन संत गाडगेबाबा माहिती . संदेश हि��दी sms सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी भाषण सूत्रसंचालन निबंध . सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम साठी चारोळी सूत्रसंचालन सूत्रसंचालन नमुना स्वागत समारंभ चारोळी स्वातंत्रवीर सावरकर भाषण व निबंध हिंदी होळी मराठी निबंध होळी शायरी होळी सण मराठी माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_29.html", "date_download": "2020-09-27T21:31:45Z", "digest": "sha1:WPVCD43G5VIPWP5FJA5OY45PHMYB3MKL", "length": 13046, "nlines": 176, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": \"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\nPosted by साळसूद पाचोळा on शुक्रवार, 29 जनवरी 2010 / Labels: राजकारण, लोकप्रतिनिधी, सुप्रियाताई\nकाही प्रश्न विचारायचे राहिले म्हणून नवीन पोस्ट...\nलवासासाठी आपण बेमालूम पाने जंगलाची कत्तल करता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार\nअनेक औषधी वनस्पती काटून आम्हाला विनाशाकडे ढकलता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार\nजंगले समूळ उद्ध्वस्त करून आणि डोंगरमाथे व उतार यावर बुल्डोझर फिरवून पाणलोटक्षेत्राचा विध्वंस केल्याची किंमत कोण चुकवणार\nपर्यावरण विषयक, प्रदूषण विषयक, आदिवासी जमीन हक्क, कमाल शेतजमीन धारणाविषयक सारे कायदे धाब्यावर बसवून, शासनाच्या जमिनी सवलतीच्या दरात घेऊन, सार्वजनिक धरणक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी घेऊन, कोटय़वधीच्या मुद्रक शुल्काच्या सवलती घेऊन लवासा लेकसिटी बांधली जात आहे...बिनदिक्कतपणे ती योजना पुढे रेटली जात आहे. हे कसे घडू शकते आणि ....त्याची किंमत किती आणि कोन चुकवणार\nअमित पाटील ने कहा…\nलावासाची जाहीरात पाहीली तर खूपच छान शहर दिसते ते.पन त्यामागे काहीतरी हस्तक्षेप आणि कोणावर तरी अन्याय असेल असे वाटत राहते.पन त्याबद्दल जास्ती माहिती मिळत नाही.\nतुम्ही खूप छान माहीती दीली आहे पण यापेक्षा जास्त तिथे घडत असेल.\nखूपच छान परन्तू राज्यकर्तेच चोर आहेत ते स्वतःच्या फायद्या करीता देशाचे वाटेळे करतात त्यांचा खातमा कोण आणि कधि करणार. त्यासाठी काहीही होत नाही.\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष��ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\nमी काही ज्योतिषी नाही\n२००९- आले आणिक तसेच गेले.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\n��ुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/xiaomi-mi-10-and-mi-10-pro-launched-in-china-with-108mp-camera-and-snapdragon-865-chipset-price-and-more/articleshow/74127773.cms", "date_download": "2020-09-27T21:34:11Z", "digest": "sha1:Z4WMF43XYJXI6B33I47BKMHLR4QYDHYX", "length": 15881, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशाओमीचे Mi 10 आणि Mi 10 Pro लाँच\nचीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपले दोन नवे स्मार्टफोन Mi 10 आणि Mi 10 Pro लाँच केले आहेत. दोन्ही नव्या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ यासारखे दमदार प्रोसेसर देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये एक खास फीचर म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. शाओमी एमआय १० चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४० हजार रुपये तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४३ हजार रुपये आहे.\nनवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपले दोन नवे स्मार्टफोन Mi 10 आणि Mi 10 Pro लाँच केले आहेत. दोन्ही नव्या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ यासारखे दमदार प्रोसेसर देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये एक खास फीचर म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. शाओमी एमआय १० चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४० हजार रुपये तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४३ हजार रुपये आहे.\n१२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ४७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. शाओमीने या दोन फोनसोबत एक ६५ वॅटचा चार्जरही लाँच केला आहे. या चार्जरची किंमत १५०० रुपये आहे. शाओमीने हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच केले आहेत. या दोन्ही फोनला ५ जी सपोर्ट करणार आहे.\nशाओमीचा आणखी एक स्मार्टफोन Xiaomi Mi 10 Pro चा ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५० हजार रुपये तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६० हजार रुपये असल्याचे कंपनीने जाहीर ��ेले आहे.\nशाओमी Mi 10 चे वैशिष्ट्ये\nया स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. 90Hz रिफ्रेश रेटचा हा डिस्प्ले पंच होल डिझाइन सह देण्यता आला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सल, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, दोन मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ८के रिझॉल्यूशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये ४७८० एमएमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ३० वॅट वायर आणि वायरलेस दोन्ही चार्जिंगला सपोर्ट करते. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे फीचर दिले आहे.\nशाओमी Mi 10 Pro चे वैशिष्ट्ये\nया फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस HDR10+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेटसोबत दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सल आहे. यात २० मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, एक १२ मेगापिक्सलचा आणि एक ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा दिला आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंगसाठी 50W वायर आणि 30W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे फीचर देण्यात आले आहे.\nआयफोन 11 Pro वर ६००० ₹ डिस्काउंट\nकरोना व्हायरसमुळे 'रेडमी नोट ८' फोन महागला\n७ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्...\n'या' कारणांमुळे Galaxy S10 च्या कॅमेऱ्याला तोड नाही\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आल�� समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/airtel-expanding-in-mumbai-circle-1079450/", "date_download": "2020-09-27T20:03:00Z", "digest": "sha1:PRUJEQC5SATXKL4K455B5JCWZ52U6GVA", "length": 14931, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एअरसेलचा मुंबई परिमंडळ विस्तार | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nएअरसेलचा मुंबई परिमंडळ विस्तार\nएअरसेलचा मुंबई परिमंडळ विस्तार\nमुंबई परिमंड��ातील ग्राहकांना उत्पादने आणि सेवा देऊ करण्याच्या वचनबद्धतेतील पुढचे पाऊल म्हणून देशातील नवागत आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादारांपकी एक एअरसेलने आर्थिक राजधानीतील सेवा\nएअरसेलचा मुंबई परिमंडळ विस्तार\nमुंबई परिमंडळातील ग्राहकांना उत्पादने आणि सेवा देऊ करण्याच्या वचनबद्धतेतील पुढचे पाऊल म्हणून देशातील नवागत आघाडीच्या दूरसंचार सेवा पुरवठादारांपकी एक एअरसेलने आर्थिक राजधानीतील सेवा विस्ताराचा मनोदय जारी केला आहे. टुजी तंत्रज्ञानाची सेवा देणाऱ्या या कंपनीने शहरातील आपल्या नेटवर्क साईटमध्ये भर टाकण्याचे निश्चित केले असून दालनांची संख्या वाढविण्याचा मनोदयही जाहीर केला आहे.\nसद्य टुजी नेटवर्कमध्ये नव्या साईटची आणि अधिक क्षमतेची भर घालण्याबरोबरच डिसेंबर २०१५ पर्यंत २०० ‘एक्प्रेस स्टोअर्स’ स्थापन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. ही दालने ‘फ्रँचायझी ओन्ड फ्रँचायझी ऑपरेटेड’ धर्तीची असतील.\nएअरसेलच्या मुंबई विभागाचे व्यवसाय प्रमुख आलोक वर्मा यांनी याबाबत सांगितले की, गेल्या वर्षभरात आमच्या ग्राहकसंख्येत १७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. २०१५ मधील आमच्या दालन व जाळे विस्तार संकल्पामुळे आम्हाला अधिक सक्षम सेवा देणे शक्य होईल. यामुळे मुंबई परिमंडळातील आमचे स्थानही अधिक भक्कम होईल. असेही ते म्हणाले.\n‘स्टेमप्युटिक्स’ला ‘स्टेम सेल’साठी अमेरिकेचे पेटंट\n‘स्टेमप्युटिक्स रिसर्च’ व ‘सिप्ला ग्रूप’च्या सहकार्यातून नव्या स्टेम सेल आधारित औषध ‘स्टेमप्युसेल’ला अमेरिकी पेटंटची मान्यता मिळाली आहे. ‘क्रिटिकल लिम्ब इस्केमिया’ (सीएलआय) हे रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या प्रकारासाठी हे औषध आहे. या आजारामुळे हातपायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. हे उत्पादन भयंकर आजारापासून पीडित असलेल्या रुग्णांसाठी प्रगत रोगनिवारक उपचारपद्धती प्रदान करते, असा दावा ‘स्टेमप्युटिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. मनोहर यांनी केला आहे.\n‘ईबे इंडिया’चे लघु उद्योजकांना अर्थसहाय्य\nआघाडीच्या इ-कॉमर्स व्यासपीठ ईबे इंडियाने लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी भारतातले पहिले ऑनलाइन व्यासपीठ निर्माण केले आहे. ‘एसएमईकॉर्नर डॉट कॉम’च्या भागीदारीबरोबर या व्यासपीठाच्या निमित्ताने या क्षेत्रातल्या उद्योजकांच्या विविध आíथक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nविना अडथळा, सहा सुलभ टप्प्यांमधून कर्ज घेण्याचे पर्याय याद्वारे दिले गेले आहेत. यामुळे सततचा पाठपुरावा, ढीगभर कागदपत्रांचे सादरीकरण, व्यावसायिकता न पाळणारे मध्यस्थ घटक अशा अनेक गोष्टी आपोआपच बाजुला होतात. कर्ज पात्रतामापक, कर्ज मासिक हप्तामापक अशी वेगवेगळी मापके असून त्याद्वारे उद्योजकांना घेतलेल्या कर्जाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता येते. यासाठी सेवा शुल्क आकारले जात नसल्याची माहिती ‘एसएमईकॉर्नर डॉट कॉम’चे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी समीर भाटिया यांनी दिली आहे. या भागीदारीमुळे ‘ईबे डॉट इन’वरील जवळपास ५० हजार विक्रेत्यांच्या आíथक गरजा भागणार आहेत, असे ‘ईबे इंडिया’च्या विक्री सेवाचे प्रमुख पंकज उके यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nखनिज तेल ३० डॉलर खाली\nसेन्सेक्स २० महिन्यांच्या खोलात; मुंबई निर्देशांकाची २६७ अंश आपटी\nहिंसाचारामुळे काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी; कर्जदारांच्या प्रमाणात आतापर्यंतची सर्वात मोठी घट\n‘मुरगाव बंदरा’ला केंद्राकडून दोन पुरस्कार\nआस्कमी ग्रोसरीचे ८० शहरांत विस्तारण्याचे लक्ष्य\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 पोस्टाच्या आणि सहकारी बँकांच्या आवर्ती ठेव योजनांवर गंडांतर\n2 महागाई दराबाबतचे उद्दिष्ट आणखी खालावू शकेल\n3 ‘पहल’ योजनेत ८१ टक्के गॅस सिलिंडरधारक\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2/5", "date_download": "2020-09-27T20:18:40Z", "digest": "sha1:TWJTVNDGABP2YUYG5JPAT3Y7KMABQLAZ", "length": 5112, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनीरज व्होरा यांच्या अंत्यसंस्काराला अभिषेक, परेश रावल\n'चायवाला विरूद्ध बारवाला'; परेश रावल गोत्यात\n'चायवाला विरूद्ध बारवाला'; परेश रावल गोत्यात\nवादग्रस्त ट्विटबद्दल मागितली परेश रावल यांनी मागितली माफी\nही कायद्याची खेळी बरी नव्हे\n​ दोन दशकांनी आले एकत्र\n'पटेल की पंजाबी शादी'चा ट्रेलर लाँच\nपरेश रावल PM नरेंद्र मोदींची भूमिका करणार\nपीएम मोदींच्या भूमिकेत दिसणार परेश रावल\n​अक्षय कुमार साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका\nपरेश रावल रणबीरवर खूष\nपाकिस्तानी चित्रपटात काम करायला आवडेल : परेश रावल\nमलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे: परेश रावल\nBP वाढल्याने कपिल शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल\nपरेश रावल यांचे अकाउंट ट्विटरने बंद केले\n...म्हणून परेश रावल यांनी हटवलं 'ते' टि्वट\n‘१२ जणांचे जीव धोक्यात होते’\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T20:07:27Z", "digest": "sha1:RVB7RALXAGKY6E4AGHU6XK75LZ7EWKRV", "length": 8921, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी कोरोनाने २० रूग्णांचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घ��ला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात दुसर्‍या दिवशी कोरोनाने २० रूग्णांचा मृत्यू\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nजिल्ह्यात नव्याने आढळले ८८९ रुग्ण\nजळगाव – जिल्ह्यात बुधवारी पुन्हा २० रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिली आहे. दरम्यान आज जिल्हयात नव्याने ८८९ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ३५ हजार ३४२ एवढी झाली आहे. दुसरीकडे ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nनव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १३६ रुग्ण हे चाळीसगाव विभागात आढळून आले आहेत. तसेच जळगाव शहर ७५, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ ६५, अमळनेर ४७, चोपडा ४८, पाचोरा ५६, भडगाव ३६, धरणगाव ८३, यावल १९, एरंडोल ४१, जामनेर ८८, रावेर १४, पारोळा ६६, चाळीसगाव १३६, मुक्ताईनगर २३, बोदवड ४६, इतर जिल्ह्यातील १५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात २० कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, पाचोरा तालुका प्रत्येकी ४, भुसावळ तालुका ३, जळगाव व अमळनेर तालुका प्रत्येकी २ तर रावेर, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.\nअखेर तो दिवस आला; उद्यापासून राफेल कार्यरत होणार\nभयावह परिस्थिती: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nभयावह परिस्थिती: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ\nसर्वधर्म समभावाचे दर्शन: 'सर्वधर्म पूजा' करून राफेल हवाई दलात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/unemployment-crisis-in-front-of-muslim-computer-trained-youth-1635733/", "date_download": "2020-09-27T21:04:10Z", "digest": "sha1:T467JZGGYKCYBGFEJDOKMMIDM3TMFA77", "length": 15922, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unemployment crisis in front of Muslim computer trained youth | मुस्लिम समाजातील संगणक प्रशिक्षित तरुणांसमोर बेरोजगारीचे संकट | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुस्लिम समाजातील संगणक प्रशिक्षित तरुणांसमोर बेरोजगारीचे संकट\nमुस्लिम समाजातील संगणक प्रशिक्षित तरुणांसमोर बेरोजगारीचे संकट\nअभियांत्रिकीची पदवी घेताना चार वर्षांत वडिलांनी दोन लाख ४० हजार रुपये खर्च केले होते.\nआधी नऊ हजार नंतर पाच हजार रुपये आणि अखेर बेरोजगारी\nफरीस खान तिशीतला तरुण. मानसशास्त्र विषयातील पदवी. पण नोकरी काही मिळाली नाही. तेव्हा संगणक शिकणारा शहाणा मानला जायचा. तोही संगणक शिकला. मौलाना आझाद महाविद्यालयातून उत्तीर्ण झाला. नोकरी काही मिळाली नाही. मग एका दूरसंचार कंपनीमध्ये कॉल सेंटरवर काम केले. तेव्हा नऊ हजार रुपये मिळायचे. आता त्या कंपनीने कॉल सेंटर बंद केले. बेरोजगारीचे नवे संकट आले. आता तो माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कोठे पाच हजार रुपयांची नोकरी मिळतेय का, याची चाचपणी करायला आला होता. फरीस खान काही एकटा तरुण नाही. कौशल्य विकास आणि कामगार विभागाच्या वतीने बारावीपर्यंत शिकलेल्या तरुणांसाठी बेरोजगार भरती मेळावा बुधवारी घेण्यात आला. त्यात बहुसंख्य माहिती आणि तंत्रज्ञान विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तरुण होते.\nमोहम्मद आमीर ‘बीसीएस’पर्यंत शिकलेला. संगणकावर त्याची बोटे वेगाने चालतात. २०१५ मध्ये तो उत्तीर्ण झाला, तेव्हा नोकरी मिळण्याची शक्यता नव्हतीच. मग हैदराबादला गेला. तेथे संकेतस्थळ विकसित करण्यासाठीचे नवे शिक्षण घेतले. मग एका सरकारी खात्यातील डाटा एंट्रीचे काम घेणाऱ्या खासगी ���ंस्थेत कामाला लागला. एका एंट्रीला एक रुपयाच मिळायचा, पण काम होते म्हणून तो काम करत होता. सहा हजार रुपये मिळायचे. ते काम संपले. त्या कामाची रक्कम अजून त्याला मिळालेली नाही. मग कंपनी बदलली. प्रत्येक कंपनीत मानधनाचा आकडा कधी पाच हजार ते कधी सहा हजार. दोन-तीन महिने कसेबसे जायचे, पुन्हा बेकारी. घरी पाच बहिणी, भाऊ. वडील स्प्रे पेंटिंगचा व्यवसाय करतात. न शिकलेला एक लहान भाऊ त्यांना मदत करतो. आता मोहम्मद आमीर त्यांनाच कधीतरी मदत करतो. संगणक शिकून उपयोग काय, असा त्याचा प्रश्न इम्रान खान अभियंते इलेक्ट्रॉनिक शाखेतील. एका कंपनीत १५ हजार रुपये मिळायचे. ११ महिन्यांचे कंत्राट. आता ती कंपनी बंद पडणार आहे. अन्यथा देहरादूनला नोकरी करा, असा आदेश निघाला आहे. त्यामुळे बेरोजगार मेळाव्यात काही संधी मिळते का, हे पाहण्यासाठी ते आले होते. ते म्हणाले, अलीकडे आयटी सेक्टरमध्ये फुकट काम करून घेणाऱ्याही कंपन्या आहेत. ज्यांच्याकडे अनुभव नसतो, त्यांना तर दोन-तीन महिने पगार दिलाच जात नाही. मिळाला तर फक्त चार-पाच हजार रुपयेच मिळतात. इथे कोणालाच कामाची हमी नाही. त्यामुळे जेथे कोठे भरती होते, तेथे एक चक्कर मारावी लागते.\nशेख फरास याचीही अशीच अवस्था. कधी काळी पाच-सात हजार रुपये मिळविणारा हा तरुण सध्या बेरोजगार आहे. अभियांत्रिकीची पदवी घेताना चार वर्षांत वडिलांनी दोन लाख ४० हजार रुपये खर्च केले होते. ती रक्कम अजूनही फिटलेली नाही. कोठे चार-पाच हजार रुपयांची असेना, नोकरी मिळावी तर बरे होईल, असे ते सांगतात. शेख फरासचे लग्न झाले आहे. त्याला एक मुलगी आहे. तो प्रश्न विचारतो, ‘आम्ही शिकून उपयोग काय झाला\nकौशल्य विकासाच्या २००हून अधिक संस्था औरंगाबाद जिल्हय़ात आहेत, मात्र त्यांच्याकडून ज्यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यातील केवळ १७ टक्के उमेदवारांना कशीबशी नोकरी लागली, तीही चार-पाच हजारांची. आई-वडिलांनी कष्ट करून शिकवायचे. ज्या काळात, ज्या क्षेत्रात नोकरी मिळेल, असे वाटते, त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा, त्यावर पैसा लावायचा आणि शेवटी कशीबशी मिळणारी पाच हजारांची नोकरी गेली, की पुन्हा शोधत राहायची. गेल्या काही दिवसांत मुस्लिम समाजात संगणक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. आता या क्षेत्रातील मंदीमुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. एमआयएमचे आमद���र इम्तियाज जलीलही या माहितीला दुजोरा देतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ..पण शाळा बंद करू नका\n2 औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यावरुन तणाव; आरोपींना अटक\n3 लातूर राखण्यासाठीच रेल्वे प्रकल्प\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/73602", "date_download": "2020-09-27T19:12:57Z", "digest": "sha1:O3CJGI777UT7235AJKY5FNXOJOXO5GAA", "length": 34352, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद\nकोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद\nलेखाच्या शीर्षकावरून गोंधळला असाल ना लगेच खुलासा करतो. एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल हा लेख आहे. मूळ इंग्लीश पुस्तक आहे ‘The old man and the sea’ आणि त्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘एका कोळीयाने’.\nअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे पुस्तक १९५२मध्ये प्रकाशित झाले आणि पुढे ते जगभर गाजले. त्याचा मराठी अनुवाद पु ल देशपांडे यांनी केला आणि तो १९६५मध्ये प्रकाशित झाला. हे मराठी पुस्तक माझ्या संग्रही असून नुकतेच मी त्याचे पुनर्वाचन केले. पुस्तकाचा अनु��ाद ही देखील एक साहित्यकला आहे. चांगला अनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. दिग्गज लेखकाच्या दर्जेदार पुस्तकाचा तितकाच दर्जेदार अनुवाद करायला त्याच तोलामोलाचा लेखक लागतो. तसा तो पुलंच्या रूपाने लाभल्याने हा मराठी अनुवाद उच्च प्रतीचा झाला आहे.\nआपल्यातील काहींनी मूळ इंग्लीश पुस्तक तर काहींनी हा अनुवाद वाचला असेल. पुस्तक तसे बहुचर्चित असल्याने बहुतेकांना त्यातील कथा माहित असते. या लेखाचा उद्देश त्या कथेबद्दल लिहिण्याचा नाही. हा मराठी अनुवाद करून घेताना आपल्या प्रकाशकांना किती कष्ट पडले आणि कशा अडचणी आल्या, त्यासंबंधी मी काही लिहिणार आहे. ही दर्जेदार कलाकृती तयार करताना प्रकाशक आणि अनुवादक यांचा अगदी कस लागतो. त्यांना अनेक पातळ्यांवर लढावे लागते. वरवर वाटते तितके हे प्रकरण अजिबात सोपे नसते. हे सर्व वाचकांना समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.\nज्यांनी हे पुस्तक वाचलेले नाही त्यांच्या माहितीसाठी त्याचा गोषवारा अगदी थोडक्यात लिहितो. ही एक लघुकादंबरी आहे. मासेमारी करून पोट भरणाऱ्या एका म्हाताऱ्या कोळ्याची ही कथा. सतत ८४ दिवस एकही मोठा मासा पकडता न आलेल्या या म्हाताऱ्याच्या गळाला अचानक एक अजस्त्र मासा लागतो. त्यावेळी तो खोलवर समुद्रात असतो. आता ही शिकार घेऊन त्याला किनारी पोचायचे असते. मात्र हा परतीचा प्रवासच खूप कटकटीचा ठरतो. त्या दरम्यान समुद्रातील शार्क मासे या शिकार झालेल्या माशावर हल्ला चढवून त्याचे लचके तोडतात. कोळी त्या हल्लेखोर माशांशी प्राणांतिक झुंज देतो खरी, पण तो किनार्‍यावर पोचेपर्यंत त्या मृत माशाचा फडशा पडतो. आता उरला असतो तो केवळ त्या माशाचा सांगाडा. अशा पराभूत स्थितीत देखील म्हातारा निराश होत नाही. उलट तो आता आफ्रिकेच्या जंगलातील सिंहांच्या शिकारीची स्वप्ने बघू लागतो. थोडक्यात, जिंकण्यात हार आणि हरण्यात जय अशा अनुभवाचे सुंदर चित्र लेखकाने रेखाटले आहे.\nमूळ इंग्लीश पुस्तक जगभर गाजले आणि पुलित्झर पुरस्काराने सन्मानित झाले. पुढे दोन वर्षांतच हेमिंग्वेना साहित्यातील ‘नोबेल’ देखील प्राप्त झाले. अर्थातच या अलौकिक पुस्तकाचा अन्य जागतिक भाषांत अनुवाद करण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु झाले. आता आपण मराठी अनुवादाची खडतर वाटचाल पाहू.\nहे पुस्तक मराठीत आणण्याची कल्पना ‘देशमुख आणि कंपनी’चे रा.ज. देशमुख यांनी १९५५मध्ये उचलून धरली. प्रथम मूळ लेखकाची परवानगी घेण्यात आली. मग त्यांनी दिग्गज मराठी लेखकाचा शोध घेणे चालू केले. सर्वप्रथम त्यांनी विनंती केली वि. स. खांडेकरांना. त्यांनी ती मान्य करून या पुस्तकावर अभ्यास चालू केला. सुमारे तीन वर्षे ते त्यावर काम करीत होते. पण, त्यांच्या तब्बेतीने साथ न दिल्याने त्यांनी ते काम सोडून दिले.\nआता दुसऱ्या लेखकासाठी शोध सुरु झाला. विचारांती देशमुखांनी अनंत काणेकरांना विनंती केली. काणेकरांनी या पुस्तकावर दोन वर्षे अभ्यास केला. पण त्यांच्या अन्य व्यापांमुळे त्यांना हे काम काही तडीस नेता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा देशमुखांच्या पदरी निराशाच पडली. एका दर्जेदार अनुवादासाठी तोलामोलाचा साहित्यिक काही मिळेना म्हणून ते अगदी निराश झाले. मूळ लेखकाची परवानगी सहज मिळाली, पण मनासारखा अनुवादक काही मिळेना. ही स्थिती एखाद्या साक्षेपी प्रकाशकासाठी अगदी यातनामय असते.\nएक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पुलंना पत्र लिहून विनंती केली. आता जर का या प्रयत्नात अपयश आले तर मात्र ते या प्रकल्पाचा नाद सोडून देणार होते. पण वास्तवात तसे होणार नव्हते पुलंनी या कामासाठी होकार कळवला आणि पुस्तकावर काम चालू केले. सुमारे चार वर्षे त्यांनी हे काम अगदी झटून केले. अखेरीस १९६५मध्ये हा मराठी अनुवाद प्रकाशित झाला.\nएखाद्या भाषेतील पुस्तकाचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे ही अनुवादकाची सत्वपरीक्षा असते. निव्वळ दोन्ही भाषांचे ज्ञान एवढीच शिदोरी त्यासाठी पुरेशी नसते. बरेच सांस्कृतिक संदर्भ अभ्यासावे लागतात. पुस्तकाचा विषय खोलातून आणि प्रात्यक्षिकासह समजून घ्यावा लागतो. हे सर्व कष्ट कसे घेतले, हे पुलंनी या पुस्तकाच्या छोट्या मनोगतात लिहिले आहे. त्यात प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या कोळ्यांकडून शिकणे आणि मग तज्ञांशी चर्चा यांचा समावेश आहे. समुद्र आणि मासे या अफाट विश्वात अक्षरशः झोकून दिल्यावरच पुलं हा अप्रतिम अनुवाद लिहू शकले. ते काम हातावेगळे केल्यावर हेमिंग्वेच्या असामान्य प्रतिभेचा सहवास संपल्याचे दुखः पुलंनी व्यक्त केले आहे.\nअनुवादाच्या कामात कितीही मन लावून काम करा, तो सर्वार्थाने मूळ पुस्तकाच्या चवीचा होऊ शकत नाही, हे वास्तव आपण सगळे जाणतो. पुलंनी देखील याचा उचित उल्लेख केला आहे. ज्यांना इंग्लीश समजत नाही केवळ त्या मराठी भाषिकांसाठीच आपण हा अनुवाद केलेला आहे, याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. साहित्यिक भाषांतराबाबत एक टिपणी मार्मिक आहे ती अशी:\n‘भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण \nपुलंनी त्यांची प्रतिभा पणाला लावून हा अनुवाद केलेला आहे हे निःसंशय. त्यामुळेच जागतिक साहित्यातील हे अनमोल पुस्तक मराठी भाषिकांना उपलब्ध झाले.\nआता थोडे पुस्तकाच्या व्यावहारिक आणि तांत्रिक बाबींबद्दल लिहितो.\nत्याची पहिली आवृत्ती १९६५मध्ये प्रकाशित झाली. पुढे दुसरी १९९९मध्ये निघाली. २००३मध्ये त्याचे पुनर्मुद्रण झाले. ही आवृत्ती माझ्याकडे आहे. त्यातील काही गोष्टी लक्षवेधी आहेत. तिच्या छापील मजकुरातील अक्षरांचा आकार हा नेहमीच्या साहित्य पुस्तकांच्या तुलनेत बराच मोठा आहे. अगदी लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांचा असतो तसा. कारण उघड आहे. मुळात ही लघुकादंबरी आहे. ती नेहमीच्या अक्षरआकारात छापली तर पुस्तकाचा एकूण आकार लहानसा होईल. इथे अक्षरआकार बराच मोठा करून ती १५४ पानांची केली आहे. तिची बांधणी जाड पुठ्ठयात केलेली असून त्यावर गुळगुळीत कागदाचे सुंदर वेष्टन आहे. त्यावरचे मुखपृष्ठ दीनानाथ दलाल यांनी रेखीव आणि सुबक केले आहे. पुस्तकात मजकुराच्या ठराविक अंतराने समर्पक चित्रे आहेत. ती या आवृत्तीत बहुरंगात छापली आहेत. पुस्तकाची संपूर्ण छपाई चार रंगात केलेली आहे. मुद्रकांसाठी तेव्हा हे एक आव्हानच होते आणि ते त्यांनी समर्थपणे पेलले.\nएकंदरीत समकालीन मराठी पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक अगदी रुबाबदार झाले आहे. या सर्वाला शोभेल अशी त्याची किंमत देखील दणकून आहे – ३५० रुपये. १७ वर्षांपूर्वीच्या साधारण मराठी पुस्तकांच्या किमतीच्या तुलनेत हे महाग आहे. पण पुस्तकाचा दर्जा आणि देखणेपण पाहता ते योग्यही आहे. २००४मध्ये मी पुस्तक प्रदर्शनातून याच्यासह अन्य काही पुस्तके खरेदी केली होती. ती घरी घेऊन आल्यावर याची किंमत पाहून घरच्यांनी कौतुकाने डोळे विस्फारलेले मला आठवतात.\nपहिल्या आवृत्तीचे लेखन जुन्या शुद्धलेखन नियमांनुसार झालेले होते. त्यामुळे तेच लेखन याही आवृत्तीत कायम ठेवण्यात आलेले आहे. आज ते वाचताना बरेच इकारांत शब्द आणि क्रियापदांवरचे अनुस्वार पाहताना आपल्याला मजा वाटते. पुस्तकातील मजकुरात आलेले ‘पागणे, सालाव, टा��रण’, असे खास मासेमारी विश्वातील शब्द आपले छान मनोरंजन करतात. कथेतील पात्रांची नावे ही मूळ पुस्तकातीलच ठेवली आहेत. इतकेच काय पण पुस्तकाची अर्पणपत्रिका देखील हेमिंग्वेनी लिहिल्याप्रमाणेच ठेवली आहे. पुलंनी हा अनुवाद करताना स्वैर स्वातंत्र्य घेतलेले नाही हे यांतून दिसते. या पुस्तकाच्या वाचनातून शहरी पांढरपेशाला एक अनोखी व धाडशी समुद्रसफर घडते आणि तो आनंदाने निथळतो.\nआपण वाचनप्रेमी लोक या सदरात पुस्तक परिचय करून देत असतो. त्या रूढ अर्थाने हा लेख पुस्तक परिचयाचा नाही. हे पुस्तक बरेच जुने असून बहुतेकांना परिचित आहे. ते जागतिक पातळीवर गाजलेले आहे. त्याबद्दल नव्याने मी काय सांगणार त्याचा मराठी अनुवाद करताना प्रकाशक आणि मुद्रकांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्यातून हे देखणे पुस्तक आकारास आले. अनुवादित पुस्तकांच्या इतिहासात त्याने एक मानाचे स्थान पटकावलेले आहे. पुस्तक निर्मितीतील ही बाजू देखील वाचकांना माहित व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला. तो वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.\nमुळात हे पुस्तक म्हणजे माणसातल्या झुंजार वृत्तीचे एक गौरवलेखन आहे. हेमिंग्वे यांच्या हस्तसिद्ध लेखणीतून ते चितारले गेले. पुलंनी तितक्याच ताकदीने त्याचा अनुवाद केला. देशमुखांनी चिकाटीने अनेक अडचणींतून वाट काढत ते प्रकाशित केले. अशा या अजरामर झालेल्या पुस्तकाचे निर्मितीमूल्य देखील अत्युत्तम आहे. ते आपल्या संग्रही कायम ठेवावे असेच प्रत्येक मराठी पुस्तकप्रेमीला वाटेल यात शंका नाही.\nछान लिहिलं आहे. यात त्या\nछान लिहिलं आहे. यात त्या कोळ्याचं नाव सान्तियागो आहे आणि द अल्केमिस्टमधल्या मुलाचं नावही सान्तियागोच आहे ही दोन्ही पुस्तकं कमी अंतराने वाचल्यामुळे याची तेव्हा गंमत वाटली होती.\nभाषांतर एक आकर्षक तरी असते,\nभाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण ’ हे आवडलं. डॉक्टर, चांगला परिचय करून दिला आहे. अशी विशिष्ट बांधणीची पुस्तके मला लहानपणापासून आवडतात.\nवरील सर्व पुस्तकप्रेमी वाचकांचे आभार \nआयुष्यात जिंकण्या हरण्याला महत्व नसून आव्हाने स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे. हे या कादंबरीतून शिकण्यासारखे आहे.\nअनुवाद करणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. दिग्गज लेखकाच्या दर्जेदार पुस्तकाचा तितकाच दर्जेदार अनुवाद करायला त्या�� तोलामोलाचा लेखक लागतो>>>> + ७८६\nछान माहिती व लेख.\nछान माहिती व लेख.\nछान लेख. आवडतं पुस्तक.\nछान लेख. आवडतं पुस्तक.\nएक वेगळा पैलू... सुंदर लेख\nएक वेगळा पैलू... सुंदर लेख\nएवढे परिश्रम घेणारे लेखक आणि प्रकाशक आता फक्त तुमच्या सारख्याच्या लेखातूनच भेटतात.\nथोडक्यात, कुमार सरांनी कुणाला\nथोडक्यात, कुमार सरांनी कुणाला फार माहिती नसलेली ' मेकिंग ऑफ एका कोळियाने' स्टोरी सांगितली.\nही खरे तर एक छोटीशी कादंबरी\nही खरे तर एक छोटीशी कादंबरी (नॉवेला). पण त्याचे भाषांतर किती प्रामाणिकपणे व कष्टाने पुलंनी केले. त्याआधी असे दिसते की खांडेकर व काणेकरांनीही बरेच दिवस याला दिले. एखादे भाषांतर उत्कृष्ट का होते यामागे काय कष्ट असतात हे दिसते.\nही कादंबरी (अनुवाद तसेच मूळ) समज नसलेल्या वयात वाचली होती. त्यातले अनेक बारकावे डोक्यावरून गेले होते. मात्र ओल्ड मॅन अँड द सी वाचलेले'च' असले पाहिजे या प्रौढीखातर वाचले. आता समज वाढली अश्यातला भाग नाही पण थोडे थांबून वाचता येऊ लागले आहे. तेव्हा पुन्हा या कादंबरीस हात घातला पाहिजे.\nवरील सर्व पुस्तकप्रेमी आणि\nवरील सर्व पुस्तकप्रेमी आणि दर्दी वाचकांचे आभार \nया वेगळ्या विषयात आपण सर्वांनी उत्सुकता दाखवली याचा आनंद वाटतो.\nनॉवेला >>> किती सुंदर शब्द आहे हा \nअसाच एक सुंदर शब्द म्हणजे कादंबरीला गुजरातीत ‘नवलकथा’ म्हणतात.\n>>>>तेव्हा पुन्हा या कादंबरीस\n>>>>तेव्हा पुन्हा या कादंबरीस हात घातला पाहिजे. >>>>\nमलाही असे वाटू लागलंय.\nबादवे अशीच अवांतर माहिती:\nबादवे अशीच अवांतर माहिती: हेमिंग्वे अगदी चीजेल्ड फीचर्स असलेला हँडसम माणूस होता\nया चर्चेच्या निमित्ताने थोडी\nया चर्चेच्या निमित्ताने थोडी भर घालतो.\n१.\tया पुस्तकाची अर्पणपत्रिका दोन व्यक्तींच्या नावे आहे. त्यापैकी एक म्हणजे Max Perkins. हे गृहस्थ हेमिंग्वे यांचे संपादक होते. हेमिंग्वेनी त्यांना लिहिलेल्या एका पत्रातील एक वाक्य सर्व लेखकांसाठी बोधप्रद आणि मार्गदर्शक आहे. ते असे:\n“मला जे काही यश लेखक म्हणून मिळालं त्याचे कारण म्हणजे, मला नीट माहित असलेल्या विषयांबद्दलच मी लिहिलं”.\n२.\t‘एका कोळीयाने’ तयार होईपर्यंतच्या काळात हेमिंग्वे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे मराठी पुस्तक हेमिंग्वेना भेट न देता आल्याची खंत प्रकाशकांनी मनोगतात व्यक्त केली आहे.\nविलास सारंगांनी पुलंच्या अनुवा��ातले दोष दाखवले आहेत, जमल्यास तेही वाचा.\nहे पुस्तक अशातच वाचण्यात आले.\nहे पुस्तक अशातच वाचण्यात आले. भारतातून येताना आणले होते. आल्यानंतर कळले की मुलाच्या English AP साठी दिलेल्या यादीत Old man and the Sea आहे. मग दोघांनी एकत्र वाचले....त्यांने त्याचे आणि मी माझे....काहीठिकाणी तो परतीचा प्रवास कंटाळवाणा वाटला... पण मुलाचे आणि आजोबांचे नाते आवडले... आणि शेवटी ती सिंहाची स्वप्नं म्हणजे मला वाटले की तो कायमस्वरूपी झोपी गेला आहे.....आणि ते एक सूचक आहे.. हेंमिग्वेचा अंत मोठा दूर्दैवी झाला.\nविलास सारंगांनी.... >>>> पूरक\nविलास सारंगांनी.... >>>> पूरक माहितीसाठी आभार.\nआणि ते एक सूचक आहे. >>> वेगळा व रोचक विचार .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/zarkhand-madhye-marhanit-muslim-yuvakachi-hatya", "date_download": "2020-09-27T20:20:06Z", "digest": "sha1:DI7ZJIGP6FLOTODXD5VRMPHTRUXPCHBM", "length": 9638, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "झारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या - द वायर मराठी", "raw_content": "\nझारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या\nसंतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले.\nरांची : भारतात गोवंश रक्षणावरून हिंदू कट्‌टरतावादी गटाकडून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असलेला अमेरिकेतील एका संस्थेचा अहवाल भारताने फेटाळल्याला एक दिवस होत असतानाच रविवारी झारखंडमध्ये एका मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही घटना झारखंडमधील सेरईकेला खारसवान जिल्ह्यातील धतकिधीह गावात घडली.\nमृत तरूणाचे नाव तबरेज अन्सारी असून तो २२ वर्षाचा होता. मोटार सायकल चोरी केल्याच्या आरोपावरून गावातल्या जमावाने तबरेजला पकडले व त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आले. जवळपास सात तास जमाव त्याला लाठ्या-काठ्यांनी मारत होता. तबरेजला मारहाण करताना जमावाकडून ‘जय श्रीराम’, जय हनुमान’ अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि तबरेजलाही या घोषणा देण्या�� जमाव उद्युक्त करत होता. प्रचंड प्रमाणात मारहाण होत असताना तबरेज आपली सुटका करावी अशी याचना करत होता, तो माफीही मागत होता पण जमावाकडून त्याला मारहाण केली जात होती.\nया संतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याचा जाबजबाव घेतला त्यात तबरेजने चोरी केल्याची कबुली दिली. तबरेजला न्यायालयीन कोठडी दिली पण तेथेच अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे तो मरण पावला.\nपोलिसांनी या प्रकरणी ५ संशयितांना अटक केली असून दोन पोलिसांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.\nया घटनेनंतर धतकिधीह गावात तणाव होता. पोलिसांनी वेळीच उपचार केले असते तर तबरेज वाचला असता असा आरोप तबरेजच्या कुटुंबियांनी केला आहे.\nया घटनेनंतर शोकाकूल अवस्थेत तबरेजची पत्नी शाहिस्ता परवीनने माझ्या नवऱ्याला तो मुस्लिम होता म्हणून जमावाने अत्यंत क्रूरपणे मारले असा आरोप केला. मला सासर, माहेरकडून कोणीही नातेवाईक नाही. तबरेज माझा एकमेव आधार होता, मला न्याय हवा अशी मागणी तिने केली.\nही घटना उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांच्या विरोधात देशभर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात आपल्या बाजूने कर्तव्यच्युती झाल्याचे कबूल केले व एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवाय चंद्रमोहन ओरांव व बिपिन बिहारी या दोन पोलिसांना निलंबित केले. या पोलिसांना हे प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली नाही आणि त्यांनी वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली नाही शिवाय जमावावर केसही लावली नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.\nपद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T21:31:22Z", "digest": "sha1:VMUIXLXXMHPZXASDNU64FS57OIOKODLI", "length": 7469, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nविज्ञानाचा मनुष्याच्या दैनंदिन जिवनातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करणार्‍या शास्त्राला अभियांत्रिकी म्हणतात. या वर्गात अभियांत्रिकीशी संबंधित लेख आहेत.\nएकूण १६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १६ उपवर्ग आहेत.\n► अंतरीक्ष अभियांत्रिकी‎ (१ प)\n► अभियंते‎ (२ क, २ प)\n► अभियांत्रिकी प्रकल्प‎ (१ क)\n► अभियांत्रिकी शाखा‎ (८ क)\n► अभियांत्रिकीचा इतिहास‎ (१ क)\n► दळणवळण‎ (५ क, १६ प)\n► धातुशास्त्र‎ (४ प)\n► बांधकाम‎ (३ क, ४ प)\n► बायोनिक्स‎ (२ प)\n► भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये‎ (५ क, ३ प)\n► भारतीय प्रौद्योगिकी संस्थाने‎ (७ प)\n► यामिकी‎ (३ क, २ प)\n► राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थाने‎ (५ प)\n► विमान अभियांत्रिकी‎ (१ क, २ प)\n► शेतीशास्त्र‎ (३ क, ७ प)\n► स्थापत्य अभियांत्रिकी‎ (५ क, २६ प, ५ सं.)\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nवैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T18:58:11Z", "digest": "sha1:SW52H76TPHMKPXN5KBTDNO2TNV35I33R", "length": 9293, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी दोघांना पोलिस पदक जाहीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होण��ऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी दोघांना पोलिस पदक जाहीर\nमहाराष्ट्रातील एकूण 58 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस पदक जाहीर\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, धुळे, नंदुरबार\nजळगाव – महाराष्ट्रातील एकूण 58 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेला पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिक्षिक मच्छिंद्र रनमाळे व पोलीस मुख्यालयात कार्यरत सहाय्यक उपनिरिक्षक सुनील शामकांत पाटील या दोन जणांचा समावेश आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली असून 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात 58 जणांचा पदक जाहीर झाली आहेत.\nयात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिक्षिक मच्छिंद्र रनमाळे व पोलीस मुख्यालयात कार्यरत सहाय्यक उपनिरिक्षक सुनील शामकांत पाटील या दोघांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. या पदकाबद्दल अधिकारी कर्मचार्‍यांचे पोलीस उपअधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.\nपाच दिवसात नवीन अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले\nविरोधकांवरच दाखल व्हावा मनुष्यवधाचा गुन्हा\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nविरोधकांवरच दाखल व्हावा मनुष्यवधाचा गुन्हा\nकोरोनाला हद्दपार करण्याकरीता प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1990/11/2483/", "date_download": "2020-09-27T19:12:15Z", "digest": "sha1:XNZZGVCWRXN3NAIZYFS423PU3RCS6B47", "length": 49200, "nlines": 293, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आत्मनाशाची ओढ – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nज्या दिवशी जपानमधील हिराशिमा ह्या नगराबर परमाणुबाँइचा भयानक विस्फोट झाला तो दिवस—-६ ऑगस्ट १६.४५-—मानवाच्या संपूर्ण इतिहासात (व प्रागितिहासातही) अत्यंत महत्त्वाचा मानावा लागल, जावोत्क्रांतीच्या पदार्थ वाटचालीत पायात प्रथमत:च स्व-जाणीव व बुद्धी निर्माण झाली. त्या काळापा विमाञ्या शतकाच्या मध्यापर्यंत मानापुढील मृत्यूचे संकट हे व्यक्तिगत स्वरूपाचे होते. पण ज्या वेळी मानवाने भौतिकशास्त्राच्या साहाय्याने परमाणु विदनापर्यंत ‘गनि’ गाठली, न्या अागृत मानवापुढे नुसत्या व्यक्तिगत किंवा लहान समूहाच्या मृत्यूची नव्हे, तर अरिवल मानवजातीच्या संपूर्ण विनाशाची व मानवी संस्कृतीच्या आमूलाग्र विध्वंगावी भयप्रद शक्यता निर्माण झाली आहे. मानवजातीच्या गळ्याभोवती जणू काही एक भयानक काल – विस्फोटक (time bomb) बांधला गेला आहे. त्याचा केव्हा विस्फोट होईल व त्या सर्वनाशी विस्फोटात केव्हा संपूर्ण मानबजात नष्ट होईल याचा भरवसा नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे बोललेला शब्द परत घेता येत नाही, त्याप्रमाणे एकदा लावलेला शोधही परत घेता येत नाही. सर्व राष्ट्रांत गुरू असलेल्या परमाणु ऊर्जेच्या स्पर्धेमुळे पृथ्वीचे पर्यावरण अधिकाधिक दृषित होत आहे. पाणु युद्धाचा संभाव्य धोका बाजूला ठेवृनही ह्या दृषित पर्यावरणाचे दूरगामी परिणाम आपल्याला सतत भेडसावीत राहणार.\nमानवाच्या संपूर्ण इतिहासात समृहा-समूहांतील, देशादेशांतील युद्धाच्या नगान्यांचे ध्वनी निनाद आले आहेत. जगात �� युद्धे (tribal wars), धार्मिक युद्धे, गृहयुद्धे, राजघराण्यातील युद्धे (dynastic wars), स्वातंत्र्य युद्धे, आक्रमक पद्ध, प्रादेशिक युद्ध, (territorial wars), क्रांतियुद्धे, वसाहत – युद्धे (colonial wars) अशा अनेक प्रकारच्या युद्धाची कधी न संपणारं मालिका हाच मानवाचा इतिहास आहे. १९१४ -१८ च्या पहिल्या महायुद्धाचे वर्णन तर ‘युद्धे संपवण्याकरता केलेले युद्ध’ (A war to end all wars) असे केले होते. पण ते युद्ध संपून उणीपुरी वीस वर्षे होतात न होतात तो दुसर्‍या जागतिक युद्धाला सुरुवात झाली. १९४५ साली हे युद्ध संपल्यानंतरही ठिकठिकाणी अनेक युद्धे सुरू आहेतच. १९४६ ते १९८० ह्या काळात लहानमोठी ५० हून जास्त युद्धे वेगवेगळ्या देशांत झाली आहेत.\nअशा ह्या निराशेच्या व वैफल्यग्रस्त अवस्थेत–जगावर सर्वनाशाची टांगती तलवार असताना–‘पांडा’ ह्या आता दुर्मिळ झालेल्या प्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नाला किंवा गंगानदीच्या शुद्धीकरण्याच्या प्रयत्नाला कांय अर्थ आह ह्याला एक उत्तर हान्स फाइहिंगर {Hans Vaihinger) ह्याने प्रतिपादलेल्या ‘जणू काही’ तत्त्वज्ञानाच्या (Philosophy of ‘as-if) आधारे देता येईल. इंद्रियांना प्रतीत होणारी बाह्य- सृष्टी आभासात्मक (illusory) असली तरीही तीच ‘वास्तव’ आहे असे मानून मनुष्य जगत असतो. त्याशिवाय दुसरा मार्गच मानवापुढे नाही. जणू काही’ प्रतीत होणारी सृष्टीच अंतिम सत्य आहे, जणू काही’ मानवाला इच्छेचे स्वातंत्र्य (free will) आहे, ‘जणू काही’ सुष्ट व दुष्ट (good and evil) ह्यांचा निवाडा करणारा व विश्वाचा नियंता असा परमेश्वर आहे, अशा कल्पितांवरच मनुष्य जगत आलेला आहे. तसेच मानवजात सध्या वैफल्याने व निराशेने कितीही ग्रासली असली तरी तिचा विनाश होणार नाही ह्या कल्पितावरच आपण जगले पाहिजे. त्यामुळेच आपले जगणे सुसह्य होईल. शिवाय वर उल्लेखिलेले मानवी सर्वनाशाचे भवितव्य निश्चित आहेच असे नाही. पण त्याची संभाव्यताही नाकारता येत नाही.\nवर उल्लेखिलेल्या अवस्थेत मनुष्य का व कसा आला, व ह्या अवस्थेतून मुक्त होण्याचा काही उपाय आहे काय, याचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.\nमानवाच्या ह्या अवस्थेची चिकित्सा अनेकांनी केली आहे. बायबलमध्ये अॅडम व ईव्ह ह्या ईश्वराने निर्माण केलेल्या प्रथम पुरुषाने व स्त्रीने ईश्वराज्ञेची अवज्ञा करून ‘ज्ञानवृक्षा’ – चे फळ तोडून खाल्ले व त्यामुळे त्यांचे पतन झाले अशी कथा आहे. सर्व मानवजातीला ह्या प्रथम पापा’चा (original sin) वारसा मिळाला आहे व शेवटी सर्व जगाचा अंत होईल असे त्यात म्हटले आहे. पण ही गोष्ट धार्मिक प्राक्कथा (religious myth) म्हणून सोडून दिली तरी तिचा गर्भित, सांकेतिक अर्थ विचारात घेण्यासारखा आहे.\nअलीकडच्या काळात फ्रॉईड (Freud) ह्या मनोवैज्ञानिकाने मानवाच्या मनाचे प्रदीर्घ व सखोल विश्लेषण करून मानवाच्या सुप्त मनामध्येच निहित (inherent) असलेली एक ‘मृत्यूची इच्छा’ (death-wish) असते असे म्हटले आहे. ही ‘आत्मनाशाची ओढ’ (urge to self-destruction) आपल्याला सर्वमानवी इतिहासातवेगवेगळ्याप्रकारे आढळते. इतिहासात झालेली व आजही होत असलेली––अनेक युद्धे ह्या ‘आत्मनाशाच्या ओढीतूनच होतात असा त्याचा सूर आहे. आर्थर कोस्लर (Arthur Koestler) ह्या विचारवंताने एका वेगळ्याच दिशेने ह्या विषयाचा अभ्यास केला असून एक नवीन सिद्धांत मांडला आहे.\nह्या लेखात मुख्यत: कोएस्लरच्या सिद्धांचाचेच स्पष्टीकरण व विवेचन केले आहे.\nमनुष्याला बुद्धी आहे, पण ती मनुष्यजातीच्या कल्याणाकरिता वापरण्याचा समजूतदारपणा त्याच्यात असेल असे दिसत नाही. शिवाय नजीकच्या काळात असा समजूतदारपणा किंवा शहाणपण त्याच्यात निर्माण होईल हेही शक्य वाटत नाही. याउलट असे मानण्यास मळ पुरावा आहे की जीवोत्क्रांतीच्या वाटचालीत शवटी टी जव्हा मनुष्य पशुसृष्टीपासून आपल्या जाणिवेच्या व बुद्धीच्या द्वारा वेगळा होत होता, त्यावेळी काहीतरी गडबड झाली. निसर्गाच्या हातून काहीतरी चूक झाली. त्या संक्रमणावस्थेत मनुष्याच्या शरीररचनेत–विशेषत: त्याच्या मेंदूच्या रचनेत–एक विलक्षण दोष राहिला. ह्यान अंगभूत सदोषतेचा परिणाम आपल्याला हजारो वर्षांच्या मानवी इतिहासात पाहायला मिळतो.\nह्याच अंगभूत दोषामुळे मानवजातीमध्ये आपणाला बुद्धिविग्रहाचे लक्षण (paranoid streak) दिसते. उत्क्रांतीमध्ये निसर्गाने अनंत चुका केल्या आहेत. सध्या अस्तित्वात असणार्‍या प्रत्येक प्राणिजातीच्या निर्मितीच्या प्रयोगात शेकडो प्राणिजाती निर्माण झाल्या व कालांतराने नष्ट झाल्या. अजूनही त्या नष्ट झालेल्या दोकडो प्राणिजातींचे अवशेष (fossils) आपल्याला उत्खननात आढळतात. पृथ्वीचा आतला भाग निसर्गाने आतापर्यंत नष्ट केलेल्या प्राणिजातींची कचरा–पेटी’च (waste-basket) बनली आहे. मानव जातिदेवील अटाच प्रकारे निसरच्या चुकीचा वारस असण्याची दाट शक्यता आहे.\nहा निसर्गनिर्मित दोष माणसाच���या मेंदूच्या रचनेत असावा. ह्याच मदोषतेमुळे माणसात आभासात्मक जीवनाची व आन्मनाशाची प्रवृत्ती निर्माण झाली असावी.\nपण त्याचबरोबर मष्याला निसर्ग नियंत्रिक जीवोत्क्रांतीच्या वर जाऊन–बाहेर निघून–दारीररचनेत असलेल्या दोषांची भरपाई इतर प्रकारे करण्याची क्षमता देवील आहे. एकीकडे मनोरचनेत प्रक्षिप्त असलेली आत्मनाशाची ओढ व दुसरीकडे जीवनाला मर्यादित करणाच्या भौतिक परिस्थितीला उल्लंघून, त्याच्यावर मात करण्याची–जीवोत्क्रांतीच आपल्या नियंत्रणाखाली आणण्याची–मनुष्याची क्षमता व बुद्धी ह्या दोहोंचा मळ कसा लावायचा\nपुरातन काळा ऋषि-मुनींपासून आधुनिक काळातील अनेक तन्वज्ञ व समाजशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांनी मनुष्याच्या स्वभावाचे व त्याच्यातील ह्या विरोधी प्रवृत्तींचे निदान व विश्लेषण अनेक प्रकारांनी केले आहे. पण कोणीही मनुष्यजातीच्या शारीरिक रचनेतच काही निर्गनिर्मित अंगभूत दोष किंवा त्रुटी असण्याच्या शक्यतेचा विचार केला नाही. कोएस्लरच्या मते मनुष्यजाती ही जीवोत्क्रांतीमध्ये एक पथभ्रष्ट झालेली जाती (aberrant species) आहे, व तिच्यामध्ये एक विलक्षण जैविक दोष (biological malfunction) राहिला आहे. मानवी इतिहासात आपल्याला ह्या दोषाचे दर्शन घडते. प्रथम ह्या दोषांच्या लक्षणांचे विवेचन करून कोएस्लर त्याच्या कारणमीमांसेकडे वळतो.\nसर्वांत प्रथम मानवी संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत आढळणार्‍या एका प्रचलित रिवाजाकडे किंवा प्रवृत्तीकडे कोएस्लर आपले लक्ष वेधतो. ही प्रवृना म्हणजे प्राथमिक अवस्थेतील मानवात दिसणारी मनुष्यबळीची (human sacrifice) प्रवृत्ती किंवा चाल. ह्या प्रवृत्तीकडे व तिच्या विश्लेषणाकडे मानववंशशास्त्रज्ञांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही असे कोएस्लरचे मत आहे. निव्वळ एक कुतूहल म्हणून ह्या चालीकडे पाहणे व दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. मनुष्यजातीतील निसर्गदत्त द्विधा वृत्तीचे (streak of parancia} द्योतक म्हणून व त्याच्या दुभंगित मनोरचनेचे लक्षण म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे.\nमानवजातीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जातिबांधवांनी व स्वत:ची हत्या. स्वजातीतील इतरांची हत्या किंवा आत्महत्या (suicide) करण्याची प्रवृनी सर्व प्राणिमात्रांत फक्त मानवातच आहे. हा मानवाच अनन्यसाधारण (unique) गुण आहे. हिंस्र प्राणी व त्याचे सावज (predator and prey) यांची तुलना मनुष्यहत्येदी ���रता येणार नाही. कारण मारक प्राणी व त्याचे सावज हे वेगवेगळ्या प्राणिजातीचे असतात. प्राण्यांमध्ये आपल्याला आंतरजातीय (inter-specific) हत्या आढळते, स्व- जातिहत्या (intra-Specific) आढळत नाही. एकाच प्राणिजातीतील प्राण्यांची परस्परांमधील स्पर्धा किंवा वैमनस्यही वरपांगी, प्रतीक- स्वरूपाच्या भांडणाद्वारे किंवा एका प्राण्याच्या शारीरिक क्रियेने हार मानण्याच्या अभिव्यक्तीने (उदा. शेपूट खाली घालणे, जमिनीवर लोळणे, इ.) मिटतात. त्यांच्या भांडणाचा शेवट कचितच पकाच्या हत्यमध्ये होतो. याउलट असे मानण्यास सबळ\nगवा आहे की आपल्याच जातीतील प्राण्यांना न मारण्याबद्दल काहीतरी शरीरस्थित जन्मजात इन्धिटार्क (Inhibitory force) सर्व प्राण्यांमध्ये असावी.\nअटा प्रतिपदाक्तीचा अभाव भाणसात असल्याने, त्यांच्यात सतत स्वजातीय युद्धे व मंहार आढळतो. जातिसंहार, जातियुद्धे, जातिद्वेष व छळ ह्या गोष्टी फक्त मानवजातीमध्येच\nह्याशिवाय मानवातील दसरा दोष म्हणजे त्याची तर्कबुद्धी व त्याची भावनामिश्रित श्रद्धा यांनील भेद किंवा अंतर हा आहे. त्याचा परिणाम म्हणून माणसाच्या वैज्ञानिकर्‍यांत्रिक प्रगतीचा सतत वाढणारा वेग, त्याच्या भौतिक प्रगतीची वाढती कमान व त्याची अविकसित नैतिक वृत्ती यांतील महदंतर आपल्या दृष्टीस येते. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात ग्रीक संस्कृतीमध्ये सुरू झालेल्या शास्त्रीय शोधांचा व प्रगतीचा परमोत्कर्ष म्हणून माणसाने विसाव्या शतकात चंद्रावर पदार्पण केले. हा भौतिक प्रगतीचा वेग स्तिमित करणारा आहे. पण त्याच ख्रिस्तपूर्व काळात बुद्ध, कन्फ्यूशिअस, रित्रस्त ह्यांच्या विचारसरणीचा जन्म व प्रसार झाला. त्याच्यानंतर २० व्या शतकात मात्र हिटलर, मुसोलिनी, स्टालिन ह्या हुकुमशहांच्या तत्त्वांचा प्रसार झाला. म्हणजेच नैतिक व वैचारिक क्षेत्रात, भौतिक प्रगतीच्या तुलनेने, मुळीच प्रगती किंवा विकास झालेला आढळत नाही. एकीकडे आपल्याला मानवाचा चंद्राला पकडण्यासाठी उंचावलेला हात दिसतो, तसेच दुसरीकडे त्याच्या चेहर्‍यावरील पाशवी विकट हास्यही दिसते.\nमानवाच्या व्याधींची वरीलप्रकार लक्षणे सांगितल्यानंतर कोस्लर त्या व्याधींच्या संभाव्य कारणाकडे वळतो.\nमाणसांच्या मेंदूचे जुना मेंदू व नवीन मेंदू असे दोन भाग करता येतात. ह्या दोन भागांमध्ये रचना व कार्य या बाबतीत बराच फरक आहे. त्यामुळे मेंदूतून निर्माण झालेल्या मानवी मनातही एक द्विधा – वृत्ती किंवा संघर्ष आहे. माणसाच्या मेंदूची रचना एका अर्थाने त्रिविध आहे, व ह्या विविध गेंदूच्या प्रत्येक विभागाची रचना वेगळी असूनही त्यांना एकत्र कार्य करावे लागते व परस्परांशी संवाद (communication) राखावा लागतो. मेंदूचा सर्वांत जुना भाग मूलत: सरपटणाच्या प्राण्यांपासून (reptiles) आला आहे. एकूण जीवसृष्टीत मनुष्याचे स्थान अत्युच्च आहे. तो जीवसृष्टीचा मुकुट – मणी आहे. पण मनुष्यपदाला घोचण्यासाठी त्याला जीवसृष्टीच्या प्रत्येक अवस्थेतून जावे लले. सुमारे एक हजार कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या एकपेशीय आदिजीवाची उत्क्रांती होत होत मनुष्य निर्माण झाला. ह्या प्रदीर्घ जीवोत्क्रांतीच्या खुणा अजूनही मानवी शरीररचनेत आढळतात.\nवाइझमानच्या संस्मरण- सिद्धांतानुसार (theory of recapitulation) प्रत्येक नवजात मानव गभावस्थेत ह्या सर्व जीवावस्थेतून क्रमशः जात असतो.\n–वर म्हटल्याप्रमाणे माणसाच्या मेंदूचा सर्वात जुना व आकाराने मटा असलेला भाग मूलत: सरपटणार्‍या प्राण्यांचा वारसा आहे. त्यावरचा दुसरा भाग मरतन प्राण्यांपासून (mammals) आला आहे, व तिसरा–सर्वात वरचा व नवीन—भाग २वास मानवी मेंदू आहे. ह्याच अत्याधुनिक नवीनतम भागामुळे त्याला विचारदाक्ती, आत्मभान व मन ही प्राप्त झाली. ह्याच भागात त्याचे ‘मनुष्य’त्व निहित आहे. एकाच मानवी मेंदूत अशा प्रकार ३ मेंदू समाविष्ट असल्याने आपण अशी कल्पना करू शकतो की जेव्हा एखादा मनोविकारशास्त्रज्ञ (psychiatrist) आपल्या रोग्याची तपासणी करतो हा तो त्या माणसाबरोबरच घोडा (mammal) व मगर (reptile) ह्यांचीही तपासणी करीत असता.\nमाणसाच्या ह्या विविध मेंदूचा सर्वात वरचा व दुधावरील पायीप्रमाणे असणार्‍या पातळ पापुद्र्याला cerebral cortex म्हणतात. त्यालाच thinking cap अमेही नाव दिले आहे, कारण त्याच भागात माणसाच्या विचारशक्तीचा जन्म होतो. भाषा – शक्ती, स्मृती, आत्मभान, विचारशक्ती, प्रतीक- निर्माणदाक्ती, सदसद्विवेकबुद्धी इ. खास मानवी मनाचे गुण ह्याच भागात असतात. जीवोत्क्रांतीच्या वाटचालीत हा वास मानवी मेंदू इतक्या जलद गतीने विकास पावला की त्याचा खालच्या प्राणी- मेंदी एकसंध संबंध प्रस्थापित होऊ शकला नाही. हा नवीन मेंदू जुन्या मेंदूपासून बराचसा वेगळा राहिला. त्या दोहोंमध्ये एक प्रकारचे अंतर—हा दुरावा–निसर्���ाकडून घडलेली घोर चूक म्हणता येईल.\nह्याच निसर्ग निर्मित दोषातून मानवजातीत आढळणारी द्विधा वृनी (paranoia) निर्माण झाली. माणसाच्या मानसिक-व पर्यायाने सामाजिक-—संघर्षाचे मूळ ह्याच दोषात आहे. ह्याच द्विधा वृत्तीमुळे आपल्याला माणसांत अविवेकी श्रद्धाही (irrational faith) आढळते. मानवी इतिहासात आढळणार्‍या युद्धांचे व संहाराचे मूळ ह्या अविवेकी श्रद्धेतच आहे.\nमानवाच्या सद्य:स्थितीला दुसरेही एक कारण म्हणजे बाल्यावस्थेतील मानवी अपत्यांचे आपल्या पितरांवर संपूर्णपणे असणारे अवलंबन. माणसाचे मूल दीर्घकाळपर्यंत माता-पित्यांच्या छत्राखाली असल्याने त्याच्या मनावर चिरस्थायी परिणाम होतो. ‘आज्ञापालन’ हा गुण त्याचवेळी निर्माण होता. ह आज्ञापालन एका अधिकारी व्यझीच असते किंवा व्यक्तिसमूहाचे असते. समाजाचा घटक म्हणून राहण्याची वृत्ती (urge to belong) ह्यामुळे निर्माण होते. त्याचाच परिणाम म्हणजे विशिष्ट मनुष्य- समूहाशी—-राष्ट्रांकरूप होण्याची वृत्ती किंवा एका विशिष्ट मतप्रणालीशी किंवा श्रद्धाप्रणाली (ideology or religion) तादात्म्य पावण्याची वृत्ती. पुष्कळदा अशा प्रकारे एका श्रद्धाप्रणालीशी किंवा मानवसमूहाशी तादात्म्य पावणे वैचारिक शक्तीच्या, विवेकाच्या विरुद्ध असते. कारण विशिष्ट श्रद्धाप्रणालीशी वा समूहाशी तादात्म्य पावण्यास माणसाला आपल्या स्वतंत्र, चिकित्सक बुद्धीचा त्याग करावा लागतो. ह्या चिकित्सक बुद्धीच्या त्यागातूनच त्याची भावनिक, प्रक्षोभक वृनी बळावते, व ह्या भावना- प्राबल्यामुळे म्हणजेच समूहांशी, श्रद्धांगी, अवैचारिकपणे तादात्म्य पावल्याने युद्धे निर्माण होतात व मनुष्यसंहार होतो. अशा प्रकार आंधळ्या श्रद्धांमुळे युद्धे निर्माण झाल्याची अनेक ज्वलंत उदाहरणे इतिहासात आहेत. सर्व धार्मिक युद्धे यामधूनच उद्भवली. अत्याधुनिक काळात जर्मनीत हेच घडले. “आन्यंतिक राष्ट्रीयता मई युद्धांचे मूळ आहे” असे म्हटले जाते ते याचमुळे. माणसामध्ये जन्मजात असलेल्या आक्रमक किंवा युयुत्सु – प्रवृत्तीमुळे {aggressive instincत्) कलह व युद्धे होतात असा सर्वसाधारण समज आहे. पण तो चुकीचा आहे. त्याचप्रमाणे दुसन्या समूहाचा–राष्ट्राचा_प्रदेश मिळवण्यासाठी (territorial imperative) युद्धे होतात हाही समज चुकीचा आहे.\nयुद्धांच्या इतिहासाचे परिशोधन केल्यास आढळून येते की निवळ प्रदेश मिळवण्यासाठी त��� झालेली नसून एखादा ‘सद्धर्म’ वाढविण्यासाठी, विचारप्रणाली प्रस्थापित करण्यासाठी किंवा तत्सम कारणासाठी ती झाली आहेत. सारांश, जन्मजात आक्रमकवृत्ती युद्धांच्या मुळाशी नसून एरवाद्या समूहाविषयी, राष्ट्रान्निषयी आत्यंतिक प्रेम त्याच्या मुळाशी आहे. गुरखादा प्रेमिक जमा प्रेमातिशयाने प्रेयसीसाठी प्राणार्पण करतो त्याप्रमाणे समूहप्रेमामुळे, श्रद्धाप्रेमामुळे मनुष्य त्या समूहासाठी व श्रद्धांसाठी प्राणार्पण करण्यास व संहार करण्यास प्रवृत्त होता. ही एक प्रकारची अवैयक्तिक (depersonalised) हिंसावृत्ती आहे.\nमनुष्य प्रतीक निमिणारा प्राणी आहे (symbol-making anirmal) व ह्याच प्रतीकनिर्मितीची परिणती भाषेत झाली. भाषेमुळे जशी मनुष्याला विचार करण्याची व विचार – संवहनाची शक्ती प्राप्त झाली, तसेच त्यापासून एक संकटही निर्माण झाले. आपण नेहमी भाषेच्या शक्तीविषयी बोलतो. पण तिच्यापासून निर्माण झालेल्या संकटांचा विचार करीत नाही. एका मानवसमूहाला एकत्र आणण्याचे काम भाषा करते. पण दोन भाषिक गटांत भाषाच अड-पर बनते. सध्याच्या जगामध्ये लोक ३००० ते ४००० वेगवेगळ्या भाषिक गटांत विभागले गेले आहेत. भाषेच्या ह्या विभाजन करण्याच्या परिणामाशिवाय दुसराही एक विवातक परिणाम भाषेमुळे होतो. विशिष्ट मानवी समूहाच्या एकीकरणाबरोबरच अनेकविध भाषांमुळे संपूर्ण मानवजातीमध्ये अनुलंध्य अशा भिंतीही भाषेमुळेच उत्पन्न झाल्या. आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलणाच्या मानवसमूहाला आपण वेगळेच — परके — समजतो. त्यांच्यात खरे सौहार्द निर्माण होत नाही.\nह्याशिवाय भाषेमुळे काही अमूर्त संकल्पना (abstract concepts) तयार होतात व ह्या संकल्पनातून विशिष्ट श्रद्धाप्रणाली (belief systerms) उदयाला येतात. अशा अनेकविध श्रद्धाप्रणालींचा परस्परांशी संघर्ष होऊन कलह व युद्धे जन्माला येतात. मानवात आढळणाच्या वरील दोषापैकी एकही आपल्याला मानवेतर प्राण्यांमध्ये आढळत नाहीत.\nमानवजातीतील वरील गुण त्याला अनन्यसाधारण स्थान देतात, पण तेच त्याच्या अनन्यसाधारण दुःखान्तिकेलाही कारणीभूत आहेत. हे सर्व गुण त्याच्या वंशपरंपरागत आढळणाच्या आनुवंशिक गुणांवरच आधारित असल्याने त्यांवर मानवाचा अधिकार चालत नाही. त्यासाठी हे मानवी वंशगुणच बदलले पाहिजेत हा एक उपाय. सध्या हे वंशगुण बदलण्याचे अनेक प्रयोग झाले आहेत व त्यांत बरेच याही आले आहे. अशा जीववैज्ञानिक प्रयोगांद्वारे मनुष्य आपल्यातील जैविक दोष काढू शकेल अशी आशा करू या.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-27T20:54:18Z", "digest": "sha1:4EWQ5ZLRIBUUS3J5I67S3NBTGHLICBGB", "length": 7711, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी टळली - Live Trends News", "raw_content": "\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी टळली\nविजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी टळली\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या खटल्याची कागदपत्रे गायब झाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी टाळली आहे.\nविजय मल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे अवमान केल्याचा आरोप आहे. यावर माल्याने पुनर्विचार याचिका दाखल केलीय. यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने ही सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. ���०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात जात त्याची संपत्ती कुटुंबियांच्या नावे केली होती. या प्रकरणी माल्ल्याने याचिका दाखल केली होती. तीन वर्षांपूर्वी मल्याने ही याचिका दाखल केली होती. दरम्यान, बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे.\nभाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन\nरिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कोणतेही बदल नाहीत \nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक : निरूपमांचा टोला\nकुसुंबा येथील गँग वारमधील एकास अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prohibition-in-nagpur-to-celebrate-pola-marbat-in-public/", "date_download": "2020-09-27T18:57:38Z", "digest": "sha1:FYICVUQOZGKO4SQIXEP3J6Q3LO25H6QN", "length": 8419, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोळा, मारबत सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास नागपुरात प्रतिबंध", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाह��� : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nपोळा, मारबत सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास नागपुरात प्रतिबंध\nनागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरेक्षेच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ ऑगस्ट ला साजरा होणारा बैल पोळा व १९ ऑगस्ट ला साजरा करण्यात येणारा तान्हा पोळा सण सार्वजनिक ठिकाणी तसेच सामूहिक स्वरुपात साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच १९ ऑगस्ट ला साजरा होणारा मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर प्रतिबंध घातला आहे. तसेच नागरिकांनी हा सण घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.\nमनपा आयुक्तांनी या संबंधाचे आदेश शुक्रवार (१४ऑगस्ट)ला काढले आहे. नागपूरात बैल पोळा, तान्हा पोळा आणि मारबत मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. दरवर्षी हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी होतात. या गर्दीत सामाजिक अंतर ठेवणे अतिशय कठीण असल्याने कोविड-१९ च्या संसर्ग वाढण्याची शक्यता या कार्यक्रमामुळे नाकारता येत नाही. मनपा आयुक्तांनी लोकहिताच्या दृष्टीने व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा हितास्तव कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\nया निर्णयानुसार मारबत दहनाचा कार्यक्रम टाळण्याचा आग्रह केला आहे परंतु दहन करणे जर परंपरेनुसार आवश्यक असल्यास तो साजरा करताना पाच पेक्षा जास्त नसतील इतक्या व्यक्तिंच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून व त्रिस्तरिय मास्क घालून मनपा तसेच पोलिस विभागाची पूर्व अनुमती प्राप्त करुन नियमानुसार साजरा करता येईल. आयुक्तांनी नागरिकांना घरीच सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जर आदेशाचे उल्लंघन झाले तर भादंवि कलम १८८ व अनुषंगीक कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.\nडॉ. निलंगेकर यांचा निलंग्यात भव्य पुतळा उभा करण्याची;सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी\nकिंग्ज ११ पंजाबच्या त्रिशतकवीर खेळाडूने केली कोरोनावर मात\nसुशांतसिंग प्रकरणावरून रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले…\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/subodh-bhave-show-their-rage-on-twitter-over-brutal-hyderabad-brutality-with-vet-doctor/articleshow/72306873.cms", "date_download": "2020-09-27T21:06:09Z", "digest": "sha1:GLDF54ZS3K77YO6VUQANUHNCUONNNSSS", "length": 14153, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबलात्काऱ्यांचा तो अवयव शरीरापासून वेगळा करा; सुबोध भावेचा संताप\nहैदराबाद येथील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात करून तिला जाळण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर देशाभरातून संताप व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सर्वसामान्यांसह कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत.\nमुंबईः हैदराबाद येथील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात करून तिला जाळण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर देशाभरातून संताप व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सर्वसामान्यांसह कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत. अभिनेता सुबोध भावेनंही 'जो देश स्त्रियांचा सन्मान ठेवू शकत नाही तो स्वतःचं सत्व गमावतो.' असं ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.\n'ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय, तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा केली पाहिजे. जो देश स्त्रियांचा सन्मान ठेवू शकत नाही तो स्वतःचं सत्व गमावतो.' असं ट्विट सुबोधनं केलं आहे.\nसुबोध प्रमाणेच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या घटनेविषयी आवाज उठवला आहे. विजय देवरकोंडा, अनुष्का शेट्टी, फरहान अख्तर, अक्षय कुमार यांनी महिलांच्या स��रक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.\nमहिला डॉक्टरला बलात्कारानंतर जाळलं\nबुधवारी संध्याकाळी आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. रात्री नऊ वाजण्याचा सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी आली असतानाच पंक्चर झाल्याचं तिनं पाहिलं. आरोपीनींच तरुणीची गाडीतील हवा काढून टाकली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे. दरम्यान, मदतीच्या बहाण्याने आरोपीनं तरूणीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.\nसामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी तरुणीचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.\nहैदराबाद बलात्कारानंतर आक्षेपार्ह वक्तव्य; अभिनेत्रीवर टीकेची झोड\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने या दोन ल...\nसुरांचा बादशाह काळाच्या पडद्याआड; एसपी बालसुब्रमण्यम या...\nअभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना करोनाची लागण...\nहैदराबाद बलात्कारानंतर आक्षेपार्ह वक्तव्य; अभिनेत्रीवर टीकेची झोड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\n; गृहमंत्र्यांनी उ���ललं 'हे' मोठं पाऊल\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nकोल्हापूरकरोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/india-vs-england-prithvi-vihari-get-maiden-test-call-up-vijay-kuldeep-axed/articleshow/65506826.cms", "date_download": "2020-09-27T21:33:34Z", "digest": "sha1:XLTEMXXGUBLWPXGJ42AGD3VQAUIQ525P", "length": 11926, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nपृथ्वीचा समावेश, विजयला वगळले\n​​इंग्लंड दौऱ्यावरील उर्वरित दोन कसोटींसाठी बुधवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून मुंबईचा पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. सलामीवीर मुरली विजय आणि स्पिनर कुलदीप यादव या दोघांना संघातून वगळण्यात आले आहे.\nइंग्लंड दौऱ्यावरील उर्वरित दोन कसोटींसाठी बुधवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून मुंबईचा पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. सलामीवीर मुरली विजय आणि स्पिनर कुलदीप यादव या दोघांना संघातून वगळण्यात आले आहे.\nपहिल्या दोन कसोटी सामन्यांत भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. त्यात सलामीवीर मुरली विजय सातत्याने अपयशी ठरत होता. त्यामुळेच विजयची गच्छंती झाली असून मुंबईचा तडाखेबंद युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला विजयच्या जागी संघात संधी देण्यात आली आहे. इग्लंडमधील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल नसल्याने फलदांजीचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून कुलदीपच्या जागी आंध्र प्रदेशचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीची संघात वर्णी लागली आहे. उरलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी या दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे.\nविराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, हनुमा विहारी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसुनील गावस्करांचा पलटवार, अनुष्का शर्माचे असे टोचले कान...\nसुनील गावस्करांवर अनुष्का शर्मा चांगलीच भडकली, म्हणाली....\nधोनी आणि चेन्नईला मोठा झटका; विजय मिळवून देणारा खेळाडू ...\nकिमान समोरुन लढायला तरी शिक; गंभीरने धोनीला फटकारलं...\nIPL 2020: जे केले ते योग्यच; धोनीचे गंभीरला उत्तर, पाहा...\nभारताची इंग्लंडवर २०३ धावांनी मात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\n आज कोण ठरणार सरस\nविराट आणि राहुलची टक्कर, आज कोण जिंकणार\nकोलकत्ता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स\nधोनीवर टीका करणाऱ्यांना कोचने दिले 'हे' उत्तर\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ���ाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nकोल्हापूरकरोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A/%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2020-09-27T21:19:53Z", "digest": "sha1:CQDHNP3KAHBB4YOIT4T6SUJ7IIY6LNCD", "length": 4024, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:इतिहास/दिनविशेष/मार्च/१२ - विकिपीडिया", "raw_content": "\n< दालन:इतिहास‎ | दिनविशेष/मार्च\n१३६५ - व्हियेना विद्यापीठाची स्थापना.\n१५९४ - ईस्ट इंडिज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.\n१६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाली.\n१९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.\n१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.\n...मार्च महिन्यातील विशेष घटना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१२ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/polio-virus-found-in-hyderabad-sewerage-water-1251605/", "date_download": "2020-09-27T21:02:27Z", "digest": "sha1:ZQDFBHJ2DDONOPPQXN6CNGYNQ3WZF4DM", "length": 10604, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Polio Virus Found in Hyderabad sewerage water | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nPolio virus Found: हैदराबादमध्ये मैलापाण्यात आढळला पोलिओचा विषाणू\nPolio virus Found: हैदराबादमध्ये मैलापाण्यात आढळला पोलिओचा विषाणू\nसंबंधित भागामध्ये पोलिओनिर्मुलना विरोधात अभियान सुरू\n२०११ मध्ये भारत संपूर्णपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आल्यानंतर सातत्याने काही काळाने पोलिओचा विषाणू कुठे आढळतो का, याची चाचणी केली जाते.\nहैदराबाद शहरातील मैलापाण्यामध्ये विशिष्ट प्रकाराचा पोलिओचा विषाणू सापडला आहे. राज्य सरकारने या पाण्याची चाचणी करण्यासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये हा विषाणू सापडल्याचे प्रयोगशाळेने स्पष्ट केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने सरकारने संबंधित भागामध्ये पोलिओनिर्मुलना विरोधात अभियान सुरू केले.\nतेलंगणातील अंबरपेठमधून घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून vaccine derived polio virus type-II या प्रकारातील पोलिओचा विषाणू सापडला. राज्य सरकारचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राजेश्वर तिवारी यांनी याबद्दल माहिती दिली. २०११ मध्ये भारत संपूर्णपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आल्यानंतर सातत्याने काही काळाने पोलिओचा विषाणू कुठे आढळतो का, याची चाचणी केली जाते. त्याच पद्धतीची चाचणी करण्यासाठी अंबरपेठमधून मैलापाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी काही नमुन्यांमध्ये पोलिओचे विषाणू आढळले. राज्य सरकारने आता २० ते २६ जून या कालावधीमध्ये हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पोलिओ निर्मुलनाचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 दोन ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या गुरूसारख्या महाकाय ग्रहाचा शोध\n2 आयसिसशी संबंधिताकडून हल्ल्यात फ्रान्समध्ये पोलिस पती-पत्नी ठार\n3 हिंसाचारातील मृतांना श्रद्धांजलीसाठी अध्यक्ष ओबामा उद्या ओरलँडोत\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/unauthorized-weekly-markets-in-vasai-1675621/", "date_download": "2020-09-27T20:37:25Z", "digest": "sha1:JKFC5ZT6VTJTB2HE5ZLZHKFK44LZCDEQ", "length": 15922, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unauthorized Weekly Markets in vasai | अनधिकृत आठवडी बाजारांचा विळखा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअनधिकृत आठवडी बाजारांचा विळखा\nअनधिकृत आठवडी बाजारांचा विळखा\nएका विक्रेत्याकडून दिवसाला १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचे हप्ता वसूल केला जातो.\nशहरात विविध ठिकाणी आठवडी बाजार भरला जात असल्याची माहिती समोर आली आहे.\nफेरीवालामाफिया वसई-विरारमध्ये सक्रिय; दररोज लाखो रुपयांची वसुली\nवसई : वसई-विरारमध्ये फेरीवालामाफिया उदयास आले असून त्यांच्यामार्फत शहरात विविध ठिकाणी आठवडी बाजार भरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवडी बाजारातील विक्रेत्यांकडून दररोज पैसे उकळले जात असून दररोज लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. या फेरीवालामाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.\nस्थानिक शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, त्यांच्या शेतमालाची थेट विक्री व्हाव��� यासाठी पूर्वी आठवडा बाजार भरवले जायचे. त्यात स्थानिक महिला, शेतकरी आपला शेतमाल आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू विकायचे. मात्र वसई-विरार महापालिकेने शहरी भागात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत. पण शहरात आता फेरीवालामाफिया उदयास आले असून त्यांनी वसई-विरार शहरात ठिकठिकाणी अनधिकृत आठवडी बाजार भरवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर, सार्वजनिक जागेत हे आठवडी बाजार भरू लागले आहेत. या आठवडी बाजारात सर्व परप्रांतीय फेरीवाले असतात. त्यांच्याकडून दररोज फेरीवालामाफियांकडून पैसे घेतले जातात. या आठवडी बाजारासाठी पदपथ व रस्ते अडवले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, चालताही येत नाही. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सुदेश चौधरी यांनी या अनधिकृत आठवडी बाजारामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे सांगितले.\nपालिकेने विकास आराखडय़ातील रस्ते मोकळे केले, लोकांनी आपल्याच जागा दिल्या पण याच रस्त्यावर फेरीवाले अतिक्रमण करून आठवडी बाजार बसवू लागल्याचा आरोप त्यांनी केला. उद्या हेच फेरीवाले या रस्त्यावर, जागेवर आपला मालकी हक्क गाजवतील, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा आठवडी बाजार भरवला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका आठवडी बाजारात ५०० ते ७०० फेरीवाले बसतात. एका विक्रेत्याकडून दिवसाला १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचे हप्ता वसूल केला जातो.\nआठवडी बाजार कुठे कुठे\n* विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील शंभरफुटी रस्ता ल्ल साईनाथ नगर\n* भातपाडा ल्ल विवा मलांज\n* नालासोपारा येथीस मकवाना कॉम्प्लेक्स ल्ल सनशाइन ल्ल श्रीपस्थ\n* फनफिएस्टा ल्ल धानिव बाग\n* वसईतील एव्हरशाइन मधुबन\nआठवडी बाजार असा भरवला जातो\nफेरीवाल्यांचा आठवडी बाजार भरववणारे माफिया दररोज एक ठिकाण निवडतात. फेरीवाले तेच असतात. आज एका ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असे ते फिरत असतात. दररोज त्यांच्याकडून रक्कम घेतली जाते.\nआम्ही फेरीवाल्यांसाठी बाजारपेठा बांधल्या आहेत. फेरीवाल्यांकडून बाजार शुल्क वसूल करतो. परंतु अशा अनधिकृत आठवडी बाजारावर आम्ही नियमित कारवाई करत असतो. अनेकदा आमच्या पथकावर हल्ले झालेले आहेत. असे सर्व अनधिकृत आठवडी बाजार बंद केले जातील.\n– सतीश लोखंडे, महालिका आयुक्त\nअनधिकृत आठवडी बा���ाराचा नवा पायंडा शहरात पडला आहे. यामुळे मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तक्रारी आल्या की कारवाई करतो. या कारवाईसाठी कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळायला हवा. खासगी जागेवरील आठवडी बाजारावर अद्याप कारवाई केली नाही.\n– स्मिता भोईर, प्रभारी साहाय्यक आयुक्त, अतिक्रमणविरोधी पथक\nस्थानिकांचे आठवडी बाजार महापालिकेने रद्द केले, परंतु परप्रांतियांचे आठवडी बाजार आता शहरभर पसरू लागले आहेत. या बाजारांनी शहरातील रस्ते, पदपथ ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत, अन्यथा खूप गंभीर परिणाम शहरांना भोगावे लागतील.\n– सुदेश चौधरी, नगरसेवक, बविआ\nआम्ही आठवडी बाजारवर तक्रार आली की कारवाई करतो, परंतु ते अनेक ठिकाणी बाजार बसवत असतात. काही आठवडी बाजार हे खासगी जागेवर आहेत.\n– सुरेश हिनवर, फेरीवालाविरोधी पथक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला आडकाठी\n2 शहरबात : थंड झालेली तोफ\n3 ठाणेकर अक्षतची नासाच्या अंतराळविश्वात भरारी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44520/backlinks", "date_download": "2020-09-27T20:27:19Z", "digest": "sha1:Q3H6ALIZZWZV5C4TFAEVRJ434WBHQNGP", "length": 5179, "nlines": 103, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात\nPages that link to मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/03/mpsc-current-les-pen.html", "date_download": "2020-09-27T18:58:02Z", "digest": "sha1:C3OSPBSW5WVZGYBIL3R2QZ776DUIYN4Y", "length": 10236, "nlines": 85, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "लेस पेन ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nअमेरिकेत १९६०च्या दशकात झालेल्या भयंकर वांशिक दंगलींचा आढावा घेण्यासाठी तेथे केर्नर आयोग नेमण्यात आला. त्या आयोगाने काही निष्कर्ष काढले. आफ्रिकन अमेरिकनांची सर्वच क्षेत्रांमध्ये होत असलेली मुस्कटदाबी आणि अवहेलना हे या दंगलींमागील एक कारण होते; पण केर्नर आयोगाने आणखी एका महत्त्वाच्या मुद्दय़ावर बोट ठेवले. वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे या समाजाविषयीचे अज्ञान आणि अनास्था, कारण या बहुतेक माध्यमांमध्ये आफ्रिकन अमेरिकनांना असलेले अत्यल्प प्रतिनिधित्व. त्या निष्कर्षांची दखल घेऊन ‘न्यूजडे’ या वृत्तपत्राने व्हिएतनामवारी करून आलेल्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याला कामावर दाखल करून घेतले. तो आफ्रिकन अमेरिकन होता आणि इंग्���जी उत्तम लिहू शकत असे. त्याचे नाव लेस पेन. त्या घटनेला जवळपास ५० वर्षे लोटली. या लेस पेन यांचे नुकतेच निधन झाले; पण गोऱ्यांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी पत्रकारितेच्या क्षेत्रात आफ्रिकन अमेरिकनांविषयी जाणिवा समृद्ध करण्याचे महत्कार्य पुलित्झरविजेत्या या पत्रकाराने करून दाखवले.\nत्या दंगलींचा आणि त्या काळात अमेरिकेतील बहुतेक भागांमध्ये प्रचलित असलेल्या वातावरणाचा मोठा प्रभाव पेन यांच्यावर होता. रोखठोक आणि निर्भीड लिखाण, प्रत्येक घटनेच्या आणि संकल्पनेच्या मुळाशी जाण्यासाठी सत्ये आणि समजुती खणून काढण्याची अथक प्रवृत्ती त्यांच्या पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होती. अमेरिकेतील आणि एकूणच पाश्चिमात्य पत्रकारितेवर गोऱ्यांच्या दृष्टिकोनाची घट्ट पकड होती. ती सोडवून-मोडून काढण्यासाठी लेस पेन आघाडीवर राहिले. हे करताना निष्कारण अभिनिवेश, वंचितांचे वाली वगैरे भूमिकांपासून ते कटाक्षाने दूर राहिले. उलट न्यूयॉर्कमधील लाँग आयलंडपुरत्या मर्यादित असलेल्या ‘न्यूजडे’च्या कक्षा आणि व्याप्ती वाढवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आपला कोणी बॉस नाही आणि आपण कुणाचे बॉस नाही, असाच त्यांचा वावर राहिला. तो गोऱ्या संपादकीय मंडळाने आणि व्यवस्थापनाने खपवून घेतला, याचे एक कारण म्हणजे लेस पेन यांची पत्रकारिता.\nवर्णद्वेष किंवा वंशद्वेष हे केवळ दक्षिण आफ्रिकेच्या सरकारची मक्तेदारी नाही. ते राष्ट्रीय पक्षांच्या धोरणांपुरते मर्यादित नसते. तो तुमच्या-आमच्या रोजच्या जगण्यातून दिसतो. तुमच्या समाजात, घराबाहेर, बाजारात असतो. अन्याय घर, चर्च, शाळा, विद्यापीठे येथेही घडत असतो. त्याचा मुकाबला करायला हवा, हे लेस पेन यांनी आपल्या रिपोर्ताजमधून, बातम्यांतून, लेखांतून वाचकांच्या मनात ठसवले. त्यांचा वाचक केवळ गौरेतर नव्हता. त्यातून गोऱ्यांचेही प्रबोधन, मनपरिवर्तन होत गेले. तुर्कस्तानमधील अफूच्या शेतीचा प्रवास अमेरिकेतील गल्ल्यांपर्यंत कसा येतो याविषयी त्यांनी केलेल्या शोधपत्रकारितेबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना १९७४ मध्ये पुलित्झर पारितोषिक मिळाले. त्यातून त्या पारितोषिकाचाही सन्मान झाला असे म्हणावे लागेल. बॉक्सर मोहम्मद अली यांच्याइतकेच लेस पेन यांनाही आफ्रिकन अमेरिकनांचे आत्मभान जागृत ठेवण्याचे श्रेय द्यावे लागेल.\nआप��े अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-27T19:08:51Z", "digest": "sha1:7KH3QTLLBGJLZHUOAL4TWIXPA3FXMX63", "length": 29111, "nlines": 99, "source_domain": "kheliyad.com", "title": "काय आहे माउंट एव्हरेस्टचा इतिहास? - kheliyad", "raw_content": "\nकाय आहे माउंट एव्हरेस्टचा इतिहास\n‘सगरमाथा’ म्हणजे स्वर्गाचं शिखर हे नाव नेपाळचे इतिहास अभ्यासक बाबुराम आचार्य यांनी १९३० मध्ये दिले होते. त्याचा शब्दशः अर्थ होतो आकाशाचा माथा. गगनमाथा, ढगाचं कपाळ असंही म्हंटलं तरी चूक ठरणार नाही.\nतेन्झिंग नोर्गे Tenzing Norgye | याने २९ मे १९५३ मध्ये न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी Edmund Hillary | याच्या साथीने एव्हरेस्ट शिखरावर पहिले मानवी पाऊल ठेवले.\nमाउंट एव्हरेस्ट : शिखर की साहसाचं मखर भाग- १ | नेपाळमध्ये स्थानिक लोकं एव्हरेस्टच्या शिखराला ‘सगरमाथा’ म्हणतात.\nमाउंट एव्हरेस्ट : शिखर की साहसाचं मखर\nहाडे गोठविणाऱ्या थंडीत एव्हरेस्ट सर करण्याचे मनसुबे बाळगणे सोपे नाही. केवळ थंडी एवढंच एकमेव कारण असतं तरी एव्हरेस्ट सर करणं किमानअंशी सोपं झालं असतं; पण तसं अजिबात नाही. पावलोपावली आव्हानांचा डोंगर तुमची परीक्षा पाहत असतो. सगळ्या यातनांचा सामना करून जेव्हा तुम्ही शिखर गाठता तेव्हा तो स्वर्गीय आनंदच म्हणायला हवा. म्हणूनच नेपाळमध्ये स्थानिक लोकं या एव्हरेस्टच्या शिखराला ‘सगरमाथा’ म्हणतात. ‘सगरमाथा’ म्हणजे स्वर्गाचं शिखर हे नाव नेपाळचे इतिहास अभ्यासक बाबुराम आचार्य यांनी १९३० मध्ये दिले होते. त्याचा शब्दशः अर्थ होतो आकाशाचा माथा. गगनमाथा, ढगाचं कपाळ असंही म्हंटलं तरी चूक ठरणार नाही. तुम्ही कितीही शिखरं सर करा, पण एव्हरेस्ट सर नाही केलं तर त्याला काही अर्थ नाही. सगळ्या शिखरांमध्ये सर्वोच्च शिखर एव्हरेस्टच आहे. बुद्धिबळाच्या पटावर सर्वांत शक्तिमान वजीर असतो. बुद्धिबळाच्याच भाषेत त्याला क्वीन म्हणतात. सर्व शिखरांमध्ये एव्हरेस्ट शिखरही डोक्यावर ताज परिधान केलेली एक ��हाराणीच आहे. तिबेटमध्ये या एव्हरेस्ट शिखराला ‘चोमोलंगमा’ Chomolungma | म्हणजे ‘पर्वतांची राणी’ म्हंटले आहे.\nहे स्वर्गाचं शिखर गाठणं प्रचंड आव्हानात्मक आहे. त्यात हिमस्खलन Avalanches | हे सर्वांत मोठं आव्हान आहे. एव्हरेस्टवर सर्वाधिक मृत्यू हिमस्खलनानेच झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर बर्फाचा कडा अथवा दरड कोसळण्याच्याही Falling rocks | अनेक घटना घडल्या आहेत. ऑक्सिजन कमी असल्याने अतिथकवा किंवा निर्जलीकरणाचे Severe exhaustion/dehydration आव्हान हे मृत्यू होण्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते. याशिवाय आणखी इतरही अनेक आव्हाने आहेतच. या आव्हानांना तोंड देत आतापर्यंत ९६ देशांतील केवळ 4,587 गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी २०२० पर्यंतची आहे.\nकसे पडले माउंट एव्हरेस्ट नाव\nही पर्वतांची राणी सर्व शिखरांमध्ये सर्वोच्च आहे. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 18,513 फूट उंच आहे. मात्र, ही उंची मोजली कोणी या पर्वताचे नाव ‘माउंट एव्हरेस्ट’ कसे पडले या पर्वताचे नाव ‘माउंट एव्हरेस्ट’ कसे पडले माउंट एव्हरेस्ट या नावामागेही एक कहाणी दडलेली आहे. ब्रिटिशांच्या काळात ‘कांचनजंघाला’ Kanchenjunga | सर्वोच्च शिखर मानले जायचे. हे शिखर नेपाळ आणि सिक्कीम (भारत) यांच्या मध्ये आहे. मात्र, या शिखरापेक्षाही उंच शिखर नेपाळमध्ये आहे, याचा उलगडा नंतर झाला. ते शिखर होते पीक-१५ Peak XV |. जर पीक-१५ सर्वोच्च शिखर असेल तर त्याची उंची मोजणे आवश्यक होते. मात्र, ही उंची मोजायची कशी माउंट एव्हरेस्ट या नावामागेही एक कहाणी दडलेली आहे. ब्रिटिशांच्या काळात ‘कांचनजंघाला’ Kanchenjunga | सर्वोच्च शिखर मानले जायचे. हे शिखर नेपाळ आणि सिक्कीम (भारत) यांच्या मध्ये आहे. मात्र, या शिखरापेक्षाही उंच शिखर नेपाळमध्ये आहे, याचा उलगडा नंतर झाला. ते शिखर होते पीक-१५ Peak XV |. जर पीक-१५ सर्वोच्च शिखर असेल तर त्याची उंची मोजणे आवश्यक होते. मात्र, ही उंची मोजायची कशी म्हणून वेल्सचा एक सर्व्हेअर आणि भूगोलशास्त्रज्ञ जॉर्ज एव्हरेस्ट George Everest | याने या शिखराची उंची आणि ठिकाण अचूकपणे सांगितले. ही माहिती महत्त्वपूर्ण होती. पीक-१५ ला सर्वोच्च शिखर असल्याचं जगासमोर आणणारा जॉर्ज एव्हरेस्ट George Everest | होता. त्यामुळे त्याच्याच नावाने 1865 मध्ये या शिखराचं नाव ‘माउंट एव्हरेस्ट’ Mount Everest | असे ठेवण्यात आले. बाकी स्थानिक नावं तर वेगवेगळी होती. मात्र, ‘माउंट एव्���रेस्ट’ हे नाव आता जगभरात लोकप्रिय झालं आहे. जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म 4 जुलै 1790 रोजी झाला होता. 1830 ते 1843 या कार्यकाळात ते भारताचे सर्व्हेअर जनरल होते. ते 1862 मध्ये रॉयल जिओग्राफल सोसायटीचे ते उपाध्यक्षही होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अशा काही उपकरणांना जन्म दिला, ज्याच्या उपयोगामुळे आजही सर्व्हे अचूकपणे नोंदवला जातो.\nतेन्झिंग नोर्गे Tenzing Norgye | याने २९ मे १९५३ मध्ये न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी Edmund Hillary | याच्या साथीने एव्हरेस्ट शिखरावर पहिले मानवी पाऊल ठेवले.\nएव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी आता बऱ्यापैकी सुविधा आल्या आहेत. असे असूनही एव्हरेस्टवर चढाई करणे सोपे नाही. विचार करा, पन्नासच्या दशकात एव्हरेस्टच्या काठिण्यपातळीची कल्पना काय असेल कल्पनाही करता येणार नाही, पण भारताच्या तेन्झिंग नोर्गे Tenzing Norgye | याने २९ मे १९५३ मध्ये न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी Edmund Hillary | याच्या साथीने एव्हरेस्ट शिखरावर पहिले मानवी पाऊल ठेवले. नोर्गे मूळचा नेपाळी गिर्यारोहक. १९३३ मध्ये नोकरीच्या शोधात तो दार्जिलिंगमध्ये आला आणि कायमचा भारतवासी झाला. त्याचे मूळ नाव नामग्याल वांगडी Namgyal Wangdi | नामग्याल वांगडी म्हणजे ‘धर्माचा भाग्यवान शिष्य.’ शेर्पा बौद्ध परिवारात जन्मलेल्या नोर्गेला पर्वतारोहणाचं प्रचंड वेड होतं. सुरुवातीला १९३५ मध्ये एव्हरेस्ट सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी नोर्ग्ये कुली म्हणून या अभियानात सहभागी झाले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर नोर्ग्ये यांना बढती मिळाली. ते कुलींचे सरदार झाले. त्यामुळे ते एव्हरेस्टच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाले. स्वित्झर्लंडच्या गिर्यारोहकांनी १९५२ मध्ये एव्हरेस्टवर दक्षिणेकडून चढाई करण्याची मोहीम आखली होती. मात्र एकापाठोपाठ दोन्ही मोहिमा अयशस्वी ठरल्या. या दोन्ही मोहिमांमध्ये नोर्ग्ये त्यांच्यासोबत होते. अखेर १९५३ मध्ये ब्रिटिश एव्हरेस्ट मोहिमेत ते यशस्वी ठरले. त्या वेळी त्यांच्यासोबत एडमंड हिलरी होते. त्यांनी 29 मे 1953 रोजी सकाळी साडेअकरा वाजता एव्हरेस्टचं शिखर सर केलं. तेथे त्यांनी फोटो काढले आणि पुदिना खाल्ला. तब्बल 15 मिनिटे ते या स्वर्गाच्या शिखरावर होते. नोर्ग्ये श्रद्धाळू होते. बौद्ध परंपरेप्रमाणे त्यांनी त्या शिखराला प्रसाद अर्पण केला. या देदीप्यमान कामगिरीमुळे तेन्झिंग नोर्ग्य�� एव्हरेस्टच्या इतिहासात अजरामर झाले. ते पहिले भारतीयच नाही, तर जगातील पहिले एव्हरेस्टवीरही ठरले. 1959 मध्ये भारताने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंग्लंड आणि नेपाळ सरकारनेही त्यांचा गौरव केला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक एव्हरेस्ट मोहिमा केल्या आहेत. एव्हरेस्टची निष्काम भावनेने सेवा करणाऱ्या या एव्हरेस्टवीराने वयाच्या 71 व्या वर्षी 9 मे 1986 रोजी अखेरचा श्वास घेतला. दार्जिलिंगमध्ये हिमालयन माउंटेनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये Himalayan Mountaineering Institute | तेन्झिंग नोर्ग्ये यांचा पुतळा आजही एव्हरेस्टवीरांना प्रेरणा देत उभा आहे.\nएव्हरेस्टवर चढाईसाठी दोनच मार्ग\nमाउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग नेपाळमधील दक्षिणेकडील आहे, तर दुसरा मार्ग तिबेटमधील उत्तरेकडील. तिबेटमधून जाणारा मार्ग म्हणजे उत्तरी मार्ग अधिक सोपा आहे, तर नेपाळमधील सोलखुम्भू भागातून जाणारा परंपरागत दक्षिणी मार्ग खूपच खडतर आणि दुर्गम आहे. या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने एव्हरेस्ट मोहीम फत्ते करता येऊ शकते. तिबेटचा मार्ग सोपा असला तरी गिर्यारोहकांची पहिली पसंती नेपाळलाच असते. त्याची दोन कारणे आहेत, ती म्हणजे सुविधा आणि मार्गदर्शन. नेपाळमधून जाणारा मार्ग अतिशय अवघड आणि खडतर असला तरी तेथे सुविधा मुबलक आहेत. शेर्पांची मदतही सहजपणे उपलब्ध होते. याव्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे नेपाळ सरकारकडून एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहजपणे मिळणारी परवानगी. तिबेटच्या उत्तरेतील मार्गावरून चढाई करताना अनेक बाबींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे तेथे इतकी सहजपणे परवानगी मिळत नाही, जितकी नेपाळमधून मिळते. भारतीय गिर्यारोहक तर नेपाळलाच अधिक पसंती देतात. त्याचे मुख्य कारण असेही आहे, की पहिले गिर्यारोहक तेन्झिंग नोर्ग्ये यांनी न्यूझीलंडच्या एडमंड हिलरीसोबत एव्हरेस्टवर चढाई केली ती याच दक्षिण मार्गाने. २०१९ चा विचार केला तर या वर्षात नेपाळने ३८१ गिर्यारोहकांना परवानगी दिली, तर तिबेटकडून केवळ ६४ जणांना परवानगी दिली. हा फरक पाहिला तर लक्षात येते, की कुठे सहजपणे मंजुरी मिळते ते\nकिती खर्चिक आहे एव्हरेस्ट चढाई\nहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कुणीही एव्हरेस्ट शिखर सर केलं, की कुणाच्या���ी मनात एक भावना आपसुकच उमटते, की आपणही अशीच कामगिरी करावी. पण ते तेवढे सोपे नाही. त्यासाठी केवळ शारीरिक क्षमता असून उपयोग नाही, तर आर्थिक बाबतीतही तितकंच सक्षम असावं लागतं. कारण छोटा-मोठा गडकिल्ला सर करायचा असेल तरी एका व्यक्तीला किमान पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अर्थात, या गड-किल्ल्यांवर सध्या तरी आपण मोफतच जातो. मात्र, एव्हरेस्टवर चढाई करायची असेल तर तुम्हाला आधी नेपाळ सरकारला शुल्क द्यावे लागेल. कारण नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्रोत या एव्हरेस्ट मोहिमांवरच अवलंबून आहे. जगातील सर्वांत उंच १४ शिखरांपैकी आठ फक्त नेपाळमध्ये आहेत. नेपाळमध्ये हिमालयाची तब्बल दोन हजार शिखरं आहेत. यातील 326 शिखरं गिर्यारोहकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. केवळ ही शिखरंच नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानली जातात. नेपाळच्या एकूण जीडीपाचा चार टक्के पैसा या गिरिभ्रमणातूनच येतो. एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रत्येक गिर्यारोहकाला किमान २५ ते ३० लाख रुपये मोजावे लागतात. यात नेपाळ सरकारलाच सात लाखांपर्यंत शुल्क द्यावे लागते. युरोपीय देशांसह इतर देशांतील गिर्यारोहकांना येण्या-जाण्यासह अनेक बाबतीत प्रचंड खर्च येतो. आता तुलनेने तो कमी झाला असला तरी ३० लाखांपर्यंतचा खर्च एका गिर्यारोहकाला करावाच लागतो. २०१५ पूर्वी हा खर्च ५० लाखांपर्यंत जात होता. मात्र, नेपाळ सरकारने २०१५ नंतर शुल्क निम्म्याने घटवले आहे. आधी सुमारे 15 लाख 56 हजार रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागत होते. आता केवळ सात लाख रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागते. त्याचा परिणाम असा झाला, की एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची गर्दी इतकी वाढली, की दोनचार गड सर करणाराही एव्हरेस्टचं स्वप्न पाहू लागला. कारण सात जणांचा एक ग्रुप जर एव्हरेस्टवर चढाई करणार असेल तर त्यांना एकूण ७० हजार डॉलर शुल्क द्यावे लागते. अन्य खर्चही मग विभागूनच केला जातो. असं असलं तरी वैयक्तिक सुविधांसाठी खर्च विभागला जात नाही. तो प्रत्येकाला आपापल्या पातळीवर करावाच लागतो. त्यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन बाटली.\nएव्हरेस्टविषयी हे वाचलं का\n‘माउंट एव्हरेस्ट’ सर करण्यासाठी ४० ते ६० दिवसांचा कालावधी लागतो.\nएव्हरेस्ट सर करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातलं सर्वांत कठीण आव्हान म्हणजे वेगवान वारे.\nए���्हरेस्टवर सुमारे ३२१ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतात. दुसरे म्हणजे हाडे गोठविणारी थंडी. इथलं तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत असतं.\nसुमारे ४०० गिर्यारोहकांनी आपला जीव गमावला आहे.\nआतापर्यंत पाच हजारांवर लोकांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nएव्हरेस्ट सर करणाऱ्या प्रतिदहापैकी एक व्यक्ती परत येत नाही.\nएव्हरेस्ट चढाईत नैसर्गिक आपत्ती सर्वांत मोठा आघात ठरू शकते. 2014 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यात 16 लोकांचा मृत्यू झाला, तर 61 जण गंभीर जखमी झाले होते.\nएव्हरेस्ट पर्वताचं वैशिष्ट्य म्हणजे शिखराची उंची दरवर्षी चार मिलिमीटरने वाढत आहे.\nएव्हरेस्ट चढाईत अंगाला कापरं भरवणारा ‘स्पायडरमॅन’सारखा अंगावर उडी घेणारा कोळी आहे. त्याला ‘जम्पिंग स्पायडर’ Jumping Spider | असं म्हणतात. तो सुमारे २२ हजार फूट उंचावर आढळतो.\nआपल्याकडे गड-किल्ल्यांवर गेलं तरी प्रचंड प्लास्टिक आणि इतर कचरा पाहायला मिळतो. एव्हरेस्टही त्याला अपवाद नाही. गिर्यारोहकांच्या निष्काळजीपणामुळे पर्वतावर तब्बल ५० टनांपेक्षा अधिक कचरा आहे.\nअमेरिकेचा जॉर्डन रोमेरो Jordan Romero Everest | हा सर्वांत लहान एव्हरेस्टवीर ठरला. त्याने जून २००८ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याची किमया साधली. जगातील सर्वांत कमी वयाचा एव्हरेस्टवीर म्हणून हा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे. २०२० मध्ये तो २३ वर्षांचा झाला.\nजगातील सर्वांत जास्त वयाच्या एव्हरेस्टवीराचा विक्रम जपानच्या यूइचिरो मियूरा Yuichiro Miura | यांच्या नावावर आहे. त्यांनी 23 मे 2013 रोजी एव्हरेस्ट सर केले होते. त्या वेळी त्यांचे वय होते 80 वर्षे. २०२० मध्ये त्यांनी 87 व्या वर्षात पदार्पण केले असून, अजूनही ते ठणठणीत आहेत.\nमाउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी मार्च ते मे हा काळ उत्तम मानला जातो. या कालावधीत पाऊस नसतो, पण ऊन असते.\nमाऊंट एव्हरेस्टवर २०१५ या वर्षी एकही एव्हरेस्ट मोहीम होऊ शकली नाही. कारण २०१५ मध्ये नेपाळमध्ये भूकंप होण्याची पूर्वसूचना मिळाली होती.\nकरोना नसलेल्या देशातलं क्रिकेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/shilpa-shetty-and-aishwarya-rai-gets-tip-from-aradhya/articleshow/67091200.cms", "date_download": "2020-09-27T20:08:05Z", "digest": "sha1:C6WUYAD3CDL26VRBNR7HUBM3LGRPT3KR", "length": 13274, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तु��्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिल्पा-ऐश्वर्याला आराध्या बच्चन कडून टिप्स\nबॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन आणि शिल्पा शेट्टीला फोटो कसा काढावा याबाबतच्या टीप्स एका चिमुकलीनं दिल्या आहेत.\nबॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन आणि शिल्पा शेट्टीला फोटो कसा काढावा याबाबतच्या टीप्स एका चिमुकलीनं दिल्या आहेत. काय बसला ना धक्का पण ते खरं आहे. खुद्द ऐश्वर्याच्या लेकीनंच म्हणजे आराध्या बच्चननं या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्रींना फोटोबाबतच्या टीप्स दिल्या आहेत. तसं शिल्पानंच स्पष्ट केलं आहे.\nभारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि प्रसिद्ध उद्योजक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल विवाह बंधनात अडकले आहेत. अंबानी परिवाराच्या या लग्न समारंभात राजकीय नेते, बॉलिवूड तारे तसेच जगभरातील सुप्रसिद्ध हस्ती उपस्थित होते. या लग्नसोहळ्याला आराध्याही ऐश्वर्यासोबत आली होती. या सोहळ्याला शिल्पा शेट्टीही आवर्जुन उपस्थित होती. यावेळी शिल्पा आणि ऐश्वर्याने सोबत फोटो काढला. आराध्याने या दोघींचा फोटो क्लिक केला, शिवाय पोझ कशी द्यावी याबाबतच्या दोघींना टीप्सही दिल्या. बरं एकदा नव्हे तर वारंवार आराध्या या दोघींनाही फोटो काढताना टीप्स देत होती. त्यामुळे या दोघींना तिच्या हुकूमाबर पोझ देण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. या लग्नसोहळ्यानंतर शिल्पाने ऐश्वर्यासोबतचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले असून त्याबरोबर आराध्याने कशा कशा टीप्स दिल्यात याचंही सविस्तर वर्णन केलं आहे. ईशा आणि आनंदच्या लग्न समारंभात ऐश्वर्याने सब्यसाचीने डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. होती तर शिल्पाने तरुण तहिलिआनीने डिझाइन केलेली साडी परिधान केली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nड्रग���ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने या दोन ल...\nRakul Preet Singh Live : रकुलप्रीतने साराच्या माथी मारल...\nसुरांचा बादशाह काळाच्या पडद्याआड; एसपी बालसुब्रमण्यम या...\nरणवीर सिंहची दीपिकाला साथ, चौकशीसाठी NCB कडे मागितली खा...\n‘जोहार मायबाप’ चित्रपटाचे ‘रिस्टोरेशन’ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nमुंबईठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nआयपीएलRR vs KXIP: मयांक आणि राहुलची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानच्या गोलंदाजीची धुलाई\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/miss-4297/", "date_download": "2020-09-27T19:34:54Z", "digest": "sha1:X2TGE6VDPANJEAPWDXTPM4ZTEW726SZB", "length": 3057, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मी miss करतोय...", "raw_content": "\nतुझ हसन मी miss करतोय...\nतुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात\nमला पाहन मी miss करतोय \nतुझ्या चेहर्याचा एकन एक कण...\nमाझ्या मनाच्या कागदा वर...\nतुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय \nमाझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...\nही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...\nमाझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय\nगुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...\nवेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...\nकधीच नको आहे जिथुन सुटका मला \nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/kvs-recruitment-2018-6041/", "date_download": "2020-09-27T19:57:06Z", "digest": "sha1:S2POYOWM36PSKJWTMEZYMJ2GYVRLCOAY", "length": 6549, "nlines": 92, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या एकूण ५१९३ जागा - NMK", "raw_content": "\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवरील उपप्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) आणि मुख्याध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nउपप्राचार्य पदाच्या एकूण १४६ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, बी.एड. किंवा तत्सम आणि ५ वर्ष अनुभव आवश्यक.\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या १७३१ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (५०%), बी.एड. किंवा तत्सम आणि केंद्रीय विद्यालय संघटन मधील ३ वर्ष अनुभव आवश्यक.\nपदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या ३१५३ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवी, पदव्युत्तर पदवी (५०%) बी.एड. किंवा तत्सम आणि केंद्रीय विद्यालय संघटन मधील ५ वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून अनुभव आवश्यक.\nमुख्याध्यापक पदाच्या एकूण १६३ जागा\nशैक्षणिक पात्रता – केंद्रीय विद्यालय संघटन मधील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.\nऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ११ एप्रिल २०१८\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०१८\nसौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.\nपुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/17/scotch-brite-has-promised-to-change-its-age-old-logo-post-goes-viral-on-social-media/", "date_download": "2020-09-27T20:57:41Z", "digest": "sha1:JFJMHIN24MU56KOHXAF46RJZ3VYJNJBS", "length": 5848, "nlines": 40, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "... म्हणून स्कॉच ब्राइटच्या पाकिटावरून हटवला जाणार महिलेचा लोगो - Majha Paper", "raw_content": "\n… म्हणून स्कॉच ब्राइटच्या पाकिटावरून हटवला जाणार महिलेचा लोगो\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे / लोगो, स्कॉच ब्राइट / July 17, 2020 July 17, 2020\nकाही दिवसांपुर्वी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने फेअर अँड लव्हलीने या आपल्या उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता स्कॉच ब्राइट देखील आपला लोगो बदलणार आहे. तुम्ही जर लक्ष दिले असेल तर तुम्हाला स्कॉच ब्राइटच्या पाकिटावर टिकली लावलेल्या महिलेचा लोगो दिसला असेल. आता कंपनी हा टिकली लावलेल्या महिलेचा लोगा बदलणार आहे. स्कॉच ब्राइट 3एम चे मार्केटिंग प्रमुख अतूल माथूर यांनी ही माहिती दिली आहे.\nकार्तिक श्रीनिवासन नावाच्या व्यक्तिने स्कॉच ब्राइटच्या लोकावर प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, स्कॉच ब्राइटवर टिकली लावलेल्या महिलेचा फोटो या गोष्टीचा संदेश देत आहे की घरातील जेवढीही काम आहेत, जसे की झाडू, फरशी पुसणे, भांडी घासणे, साफ सफाई हे केवळ महिलांचे काम आहे का आमचे हे अजिबात म्हणणे नाही की ह�� केवळ महिलांचे काम आहे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे की समाजात आपल्याद्वारे चुकीचा संदेश पसरू नये.\nयावर उत्तर देताना कंपनीचे मार्केटिंग प्रमुख अतुल माथूर यांनी म्हटले की, कार्तिक मी तुम्हाला वचन देतो की लवकरच स्कॉच ब्राइटच्या पाकिटावर या प्रकारचा लोगो देणार नाही. आम्ही स्कॉच ब्राइटद्वारे कोणताही चुकीचा संदेश समाजात देऊ इच्छित नाही. त्यांनी ‘घर सबका तो काम भी सभी का’ या जुन्या जाहिरातीची आठवण करून देत लिंक देखील शेअर केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8A%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T21:24:58Z", "digest": "sha1:4MCEBSVJXKJNOCI3WZ2ADZYWWXFIMCMY", "length": 4668, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऊष्मे - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्या वर्णांना 'उष्मे’ (घर्षक) असे म्हणतात. श्, ष् व स् ही तीन उष्मे आहेत.\nमराठी व्याकरण विषयक लेख\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१९ रोजी ०१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. ह��� संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T19:50:54Z", "digest": "sha1:F2M4Q5M4XSL5WFHY3W4WWL5QJPLEBORU", "length": 9920, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव, राज्य\nमुंबई: भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्यावर चाळीसगाव तालुक्यातील एका माजी सैनिकाला मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले आहे. याबाबत भाजपचे सरकार असतांना वारंवार तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान आता गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक यांना चौकशीचे आदेश दिले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.\n२०१६ मध्ये तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे आरोप महाजन कुटुंबीयांनी केले. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र भाजप सरकारच्या काळात गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी महाजन कुटुंबीयांनी न्यायलयात धाव घेतली होती.\nमुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर नौदलाचे माजी सैनिक मदन शर्मा यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती, त्यानंतर शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणावरून शिवसेनेवर टीका होत आहे. दरम्यान आता महाविकास आघाडी सरकारने २०१६ चे प्रकरण पुढे काढत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nकांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेस धक्का: शरद पवारांचे आरोप\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nकांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेस धक्का: शरद पवारांचे आरोप\nचीनकडून अतिक्रमण: मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले: राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dharavi-chamda-bazaar-1391208/", "date_download": "2020-09-27T20:00:18Z", "digest": "sha1:OMBQHLVOYI52KTCU6KH76AI6IHW2FCL2", "length": 21562, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dharavi Chamda Bazaar | बाजारगप्पा : कातडीपासून पर्सपर्यंत.. | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nबाजारगप्पा : कातडीपासून पर्सपर्यंत..\nबाजारगप्पा : कातडीपासून पर्सपर्यंत..\nअशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली.\nभूलभुलैय्याशीच तुलना करता येईल अशा धारावीच्या छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये आज लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबंच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच ग���्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात. यातलाच एक म्हणजे चामडा बाजार.\nमध्य रेल्वेच्या शीव स्थानकापासून उजव्या दिशेला साधारण एक किलोमीटर अंतरावर आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीला सुरुवात होते. स्थानकाच्या एक क्रमांकाच्या फलाटापासून उजव्या हाताने दगडी पुलाच्या चिंचोळ्या बोगद्यातून पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा मासळी बाजार लागतो. पुढे गेल्यावर चामडय़ाचे कमरेचे पट्टे, बॅगा, जॅकेट्स, वॉलेट्स यांची छोटय़ामोठय़ा दुकानांची दुतर्फा रांग नजरेला पडते. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक गल्ल्या दिसतात. या गल्ल्या म्हणजे भूलभुलैय्याच एका गल्लीत शिरलात की पुन्हा त्याच गल्लीतून बाहेर पडाल याची शाश्वती नाही. गल्लीच्या दुतर्फा दोन-तीन मजल्यांची घरे दिसतात. प्रत्येक घरासमोर एक लोखंडी शिडी. चढताना पडू नये म्हणून आधाराला लटकणारी दोरी हमखास दिसते. प्रत्येक घरासमोर छोटे-छोटे नाले. कुठे तर नाला तुंबल्यामुळे पाणी साचून राहिलेले असते. त्यावर शेकडो माशा आणि डास घोंगावत असतात. अशा या धारावीच्या गल्ल्यांमध्ये लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबेच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात.\nधारावीच्या उद्यमशीलतेला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळात, म्हणजे १८८२ साली विविध वस्तूंच्या उत्पादनांच्या निमित्ताने धारावी वसू लागली. ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी आलेल्या स्थलांतरितांनीच ती वसवली. मोकळी जागा मिळेल तिथे घरे बांधली गेली. गरजेप्रमाणे वाढविली गेली. अशी ही धारावी आज सुमारे सात लाख चौरस फुटापर्यंत पसरली आहे. येथे मराठी, हिंदी, दाक्षिणात्य, बंगाली, गुजराती, राजस्थानी, मुस्लीम अशा विविध जाती-धर्माचे लोक पाहावयास मिळतात. धारावीतील कारखान्यांमध्ये काम करणारे बहुतांश कारागीरही स्थलांतरित आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली या भागातून पैसे कमविण्यासाठी हे लोक धारावीत येतात. धारावीच्या एकेका गल्लीत किमान दहा कारखाने वसले आहेत. तेथे सतराशे साठ वस्तूंचे उत्पादन आणि विक्री होते. त्यापैकी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे चामडय़ाची.\nदेवनार कत्तलखान्याबरोबरच मुंबईभरातून आलेल्या बकऱ्या, मेंढय़ा, बैल आणि म्हशी यांच्यापासून कातडे कमावण्याचा मोठा व्यवसाय इथे चालतो. याला ‘चामडा ��ाजार’ म्हणतात. कातडय़ापासून पुढे बॅगा, पट्टे, जॅकेट्स तयार करण्याचा व्यवयास पुन्हा इथल्याच चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये वसला आहे. पशूंच्या कातडीचा उग्र दर्प नाकात घुसू लागला की चामडा बाजार आल्याचे आपोआप कळते. अशा वातावरणात सामान्य माणूस फार काळ राहू शकत नाही. परंतु येथील कामगार हा उग्र वास सहन करत कारखान्यांमध्ये तासनतास काम करीत असतात. नव्हे इथेच ते राहतात. त्यांचे जेवणखाण, झोप येथेच असते. धारावीतील प्रत्येक कारखान्यात हीच परिस्थिती आहे.\nएका लहानशा खोलीत पशूंचे चामडे जाड मीठ लावून ठेवले जाते. बकरी आणि मेंढय़ाचे चामडे ५० ते ८० रुपयांपर्यंत खरेदी केले जाते. तर म्हैस किंवा बैल यांचे चामडे दीड ते दोन हजारापर्यंत खरेदी केले जाते. चामडे खराब होऊ नये यासाठी २४ तासांच्या आत त्यावर मीठ चोळतात. हे मीठ वापरातले नसते. मीठ लावल्यानंतर चामडे सात ते आठ फूट उंचीच्या रोलरमध्ये पाणी आणि काळ्या रंगाच्या पावडरचे रसायन टाकून धुतले जाते. १५ ते १७ तास हे चामडे धुतले जाते. तितका वेळ हे यंत्र सुरू असते. धुतलेले चामडे एकावर एक रचून ठेवतात. पाणी गळून गेल्यावर ते मऊ होण्याकरिता मोठय़ा यंत्राच्या साहाय्याने त्यावर इस्त्री फिरवली जाते. त्यानंतरही चामडे कडक वाटले तर कारखान्याबाहेरील दगडावर आपटून ते मऊ केले जाते. पुन्हा त्यावर इस्त्री फिरवून काही वेळ वाळवून हे चामडे रंगकाम करण्यासाठी पाठविले जाते.\nही एक वेगळीच खोली असते. खोलीभर दोरी बांधलेल्या असतात. चामडय़ावर रंगकाम करून वाळवण्यासाठी ते येथे टांगले जाते. त्यानंतर चामडे बॅगा, बेल्ट, शूज बनविणाऱ्या कारखान्यात पाठविले जाते. हा तयार माल शीव स्थानकाजवळील दुकानांमध्ये विक्रीकरिता येतो. महिलांसाठीच्या चामडय़ाच्या बॅगेची किंमत येथे २ हजारांपासून सुरू होते. तर चामडय़ाचे जॅकेट्स ३ हजारापासून पुढे १० हजारापर्यंत विकली जातात. यापुढे वांद्रे, अंधेरी, बोरिवली, मुलुंडच्या बडय़ा दुकांनांमधून ती कोणत्याही किमतीला विकली जाऊ शकतात. त्याशिवाय छोटय़ा पर्सेस आणि प्रवासाकरिता लागणाऱ्या मोठय़ा बॅगा ही देखील या बाजाराची खासियत. इथे बनलेल्या चामडय़ाच्या वस्तू गेली कित्येक वर्षे अनेक नामांकित ब्रँडने विकल्या जात आहेत. अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली. कारण धारा��ीकरांच्या आयुष्याबद्दल भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षण असते. आज धारावी एका वेगळ्या प्रकारच्या पर्यटनाचा आनंद लुटू पाहणाऱ्या पर्यटकांकरिता ‘पिकनिक स्पॉट’ बनली आहे. कातडय़ांच्या या बाजारात अशी ‘गोरी’ कातडी फिरताना अनेकदा दिसते. पण धारावीच्या चामडा बाजाराला त्याचे अप्रूप राहिलेले नाही.\nगोवंश हत्याबंदीचा रोजगारावर परिणाम\n‘लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार धारावीत कातडी वस्तू उत्पादनाचे १५ हजार लघुउद्योग आहेत. येथे चामडय़ाच्या बाजारात काम करणाऱ्या कामगारांना महिन्याला ८ ते १० हजार इतका रोजगार मिळतो. मात्र गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर देवनार कत्तलखान्यातून येणाऱ्या कातडीच्या प्रमाणात घट झाल्यामुळे येथील कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.\nअस्सल ‘लेदर’ कसे ओळखाल\nलेदरच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बॅगा किंवा वस्तू या नेहमीच चामडय़ापासून बनलेल्या असतीलच असे नाही. बऱ्याचदा चामडय़ासारख्या दिसणाऱ्या बॅग फोम कापडापासून तयार केल्या जातात. मात्र चांगल्या दर्जाच्या लेदरला पशूंच्या कातडीचा उग्र वास येतो. तर लेदरला जाळले असता ते जळत नाही. या दोन पद्धतीतून खऱ्या लेदरची शहानिशा केली जाते. तर बकरी आणि मेंढीची कातडी पातळ असल्याने यांपासून तयार केलेल्या वस्तू पातळ असतात. तर म्हैस किंवा बैलांची कातडी जाड असल्याने हे लेदर टिकाऊ असते. त्यामुळे हे कातडे महागही असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑ��्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 तपासचक्र : पुस्तकांच्या पायरसीचा बाजार..\n2 ‘वीकेण्ड’साठी गडय़ा, जवळचा गावच बरा\n3 ध्वजसंचलनावर ‘ड्रोन’ची नजर\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/himalaya-bridge-accident-report-to-be-presented-on-saturday-1876567/", "date_download": "2020-09-27T21:03:00Z", "digest": "sha1:2PRMORY3ZCNXMIC7JXM7NLFLDPCV3O34", "length": 14259, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Himalaya bridge accident report to be presented on Saturday | आणखी पालिका अधिकारी गोत्यात? | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआणखी पालिका अधिकारी गोत्यात\nआणखी पालिका अधिकारी गोत्यात\nहिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल शनिवारी सादर होणार\nहिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल शनिवारी सादर होणार\nएक महिन्यापूर्वी कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल दुर्घटनेची प्राथमिक चौकशी अंतिम टप्प्यात आली असून यात आणखी काही अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा चौकशीचा अहवाल येत्या शनिवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते. प्राथमिक चौकशीच्या अंतिम अहवालात आणखी काही अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला असून पुलांच्या संरचनात्मक तपासणी प्रक्रियेच्या काळात पूल विभागात कार्यरत अभियंत्यांचा त्यात समावेश असल्याचे समजते.\nदादाभाई नौरोजी मार्गावरील बी. टी. लेन येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाणाऱ्या हिमालय पादचारी पुलाचा मोठा भाग १४ मार्च रोजी कोसळला आणि त्यात सहा ठार, तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाचे प्रमुख विवेक मोरे यांना दिले होते. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल मोरे यांनी २४ तासांमध्ये आयुक्तांना सादर केला होता. या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अंतिम अहवाल पूर्ण होत आला आहे. हा अहवाल येत्या शनिवारी अजोय मेहता यांना सादर करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nशहर भागातील पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याच्या कामासाठी पालिकेने तांत्रिक सल्लागार म्हणून डी. डी. देसाईज् असोसिएट इंजिनीयर कन्सलटंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालेसिस प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती केली होती. या पुलाची तपासणी करून पालिकेला अहवाल सादर केला होता. तसेच ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी या पुलाचे पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयामार्फत सुशोभीकरण करण्यात आले होते. या सुशोभीकरणासाठी पूल विभागाचा निधी वापरण्यात आला होता. या सर्व बाबी विचारात घेऊन प्राथमिक चौकशीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे समजते.\nतांत्रिक सल्लागाराची झालेली नियुक्ती, हिमालय पुलाबाबत त्याने पूल विभागाला सादर केलेला अहवाल, पूल विभागातील अभियंत्यांनी अहवालाची दखल घेतली की नाही, दरम्यानच्या काळात ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी हिमालय पुलाचे करण्यात आलेले सुशोभीकरण आदींचा सर्वंकष अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात येत आहे. हिमालय पुलाच्या संरचनात्मक तपासणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तो कोसळल्याच्या कालावधीत पूल विभागात कार्यरत असलेल्या संबंधित अभियंते चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून या पुलाशी थेट संबंधित असलेल्या अभियंत्यांवर अहवालात ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी दोन अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी या प्रकरणात दोन अभियंत्यांना अटक केली. प्राथमिक चौकशीच्या अंतिम अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या आणखी काही अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे. हा अहवाल येत्या शनिवारी पालिका आयुक्तांकडे सादर होण्याची शक्यता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम ��को रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 शहरबात : इच्छाशक्तीची गरज\n2 मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर\n3 होय, मी नलक्षवाद्यांच्या संपर्कात होतो.\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/category/%E0%A4%87%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-27T19:55:30Z", "digest": "sha1:YAVKBMSZN56YW6WPLP6SNWWWBZM75DLN", "length": 15281, "nlines": 265, "source_domain": "www.sudharak.in", "title": "इहवाद – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)\nभारतीय धर्मनिरपेक्षतेचा राजकीय आशय\nSecularism – धर्मनिरपेक्षता याला भारतात वेगळा अर्थ व त्याचे वेगळे परिणाम आहेत. पाश्चात्याप्रमाणे हा शब्द येथे कार्यान्वित होत नाही. कारण भारत हा एक बहुधार्मिक देश असून याला उपनिषदांचे सर्वधर्मसमभावाचे जबरदस्त अधिष्ठान आहे. याच बरोबर येथील संरंजामशाही राज्य व्यवस्थेमध्ये सर्व धर्मामध्ये समन्वयाची व बंधुभावाची भावना असल्यामूळे धर्म-निरपेक्षतेचा प्रश्नच कधी आला नाही.\nपण 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पट बदलून गेला. ब्रिटिश राज्यकत्र्यानी फोडा व झोडाची राजनीती स्वीकारली. यामूळे मध्ययुगीन संस्कृतीच्या इतिहासावर परिणाम होऊन नवीनच विस्कळीत इतिहास निर्माण झाला.… पुढे वाचा\nAuthor डॉ. रा.अं.पाठकPosted on ऑक्टोबर , 2015 सप्टेंबर, 2020 Categories इहवाद, देव-धर्म, नीतीLeave a comment on निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता- सर्वधर्मसमभाव – इहवाद (उत्तरार्ध)\nनिधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)\nआज काल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बै��कित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.\n• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे.\n• या शब्दाला बरेच अर्थ आहेत जसे इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणा बरोबर याच संबंध जोडला जातो.\n• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.… पुढे वाचा\nAuthor डॉ. रा.अं.पाठकPosted on सप्टेंबर, 2015 सप्टेंबर, 2020 Categories इहवाद, देव-धर्म, नीतीLeave a comment on निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)\nइहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प\nपृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.\nमाणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही.… पुढे वाचा\nAuthor यशवंत मनोहरPosted on जून, 2015 सप्टेंबर, 2020 Categories इहवाद, विवेकवादLeave a comment on इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nप���्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7244", "date_download": "2020-09-27T19:17:03Z", "digest": "sha1:H5PBONXNWPOP6SUTQCALHBOQBP6UJBTV", "length": 33925, "nlines": 113, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कागद अभियांत्रिकी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nसंशोधकांच्या जगात ‘कागद अभियांत्रिकी’ वा ‘पेपर इंजिनियरिंग’ हा शब्दप्रयोग प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरून समस्यावर उत्तरं न शोधता कागदी घोडे नाचविणाऱ्या कचेरीतील बाबूसारखे फक्त कागदावर रेघोट्या मारून काहीतरी केल्यासारखे दाखवणे यासाठी केला जातो. परंतु कागदाच्या घड्या घालून त्यातून वेगवेगळे आकारमान व वस्तूच्या प्रतिकृती करणाऱ्या कारागिरीच्या ओरिगामी या छंदालासुद्धा पेपर इंजिनिअरिंग असे म्हणता येईल. त्या कागदी घड्यांच्यामागे विज्ञान व गणित असून त्याचे गांभीर्याने अभ्यास करणारे संशोधक जगभर विखुरलेले आहेत हे वाचून आश्चर्य वाटेल.\nमनाला येईल तसे कागदाच्या घड्या घातल्यानंतर एखादी वस्तूसदृश आकृती तयार होऊ शकते; त्याचे डिझाईन करता येऊ शकते; हे एका प्रकारे डिफरन्शियल जॉमेट्री (Differential Geometry) व इलॅस्टिक मॉड्युली (Elastic moduli )असून त्यातून काय आकाराला येईल याचा नीटसा अंदाज करता येत नाही. परंतु हे अभ्यासक्षेत्र दिवसे न दिवस वाढत आहे.\nजगात जेव्हापासून वस्तूंची निर्मिती झाली तेव्हापासून घड्या घालण्याचा प्रकारही जन्माला आला असावा. कपडे व कागदांच्या घड्या शेकडो वर्षापासून घातल्या जात आहेत. विसाव्या शतकात या परंपरागत विद्येला व्यवस्थितपणा आणण्याचे प्रयत्न केले गेले. व त्यातून ओरिगामी या छंदाचा विकास झाला. ओरिगामी हा शब्दच मुळी जपानी भाषेतील ओरी म्हणजे घड्या घालणे व कामी म्हणजे कागद यावरून आला आहे. पूर्वीच्या काळी जपानमध्ये ओरिगामीला टॉटोगामी म्हणून ओळखले जात होते.\nकिंडरगार्टन या 4-5 वर्षे वयाच्या पाल्यांना हसत खेळत शिकवण्याची संकल्पना मांडणाऱ्या फ्रेड्रिक फ्रोबेल (1782-1852) कागदाच्या घड्यापासून भूमितीतील आकार समजावून सांगण्याचे प्रयोग करत होता. या फ्रोबियन पद्धतीचा वापर करणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढू लागली. जगप्रसिद्ध वास्तुविशारद फ्रँक लॉयडची आई गंमत म्हणून कागदांच्या घड्या घालून भूमितीचे आकृती करण्यात निष्णात होती म्हणे. अनेक शिक्षणतज्ञ याविषयी उत्सुकता दाखवू लागले. 1893च्या सुमारास भारतातील टी सुंदर राव या ब्रिटिश सेवेतील अधिकाऱ्यांचे Geometric Exercises in Paper Folding हे पुस्तक प्रकाशित झाले. युक्लिडच्या कालखंडापासून कंपास व फूटपट्टी वापरून भूमिती शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतीला टी. सुंदर राव पर्याय शोधत होते. कागदाच्या घड्या घालून 3 ते 15 समान भुजा असलेले आकृत्या काढता येतात हे त्यांनी दाखवून दिले.\nभूमितीच्या आकृत्याबरोबर बीजगणितातील समीकरणं सोडविण्यासाठीसुद्धा पेपर फोल्ड्स वापरता येते हेही हळू हळू लक्षात येऊ लागले. कागदाच्या मध्यरेषेवरील एखाद्या बिंदूला कागदाच्या कडा स्पर्ष करत घड्या घालत गेल्यास y=x2 या पॅराबोलाची (parabola ) वक्ररेषा मिळू शकेल. नवीन शिकण्यात मजा असते व भूमितीसाठी युक्लिडच्या पद्धतीव्यतिरिक्त काही असू शकते हेच या पेपर फोल्डिंगने दाखवून दिले. 1936मध्ये मार्गारेटा बेलोक (1879-1976) या गणितज्ञ महिलेने कागदाच्या घड्या घालून y=x3 या cubic functionला उत्तर शोधून काढली. कागदाच्या घड्या घालून घनमूळ काढता येते हे तिने सप्रमाण सिद्ध करून दाखविले. एखाद्या घनाकृतीच्या दुप्पट घनाकृतीची बाजू किती लांबीची असू शकेल हे युक्लिडच्या पद्धतीप्रमाणे कंपास व फूटपट्टी वापरून काढता येणार नाही. परंतु कागदाच्या घड्या घालून लांबी काढता येते हे मार्गारेटा बेलोकने दाखवून दिले. कागदाच्या घड्या म्हणजे पेन्सिलचा वापर व करता मारलेल्या रेषा याच्यापेक्षा काहीतरी जास्त आहे हेच यावरून दिसून येते.\nपेपर फोल्डिंगच्या संदर्भात याहीपुढे जात काही गणितज्ञांनी अनेक संकल्पना मांडल्या. कदाचित प्रत्यक्षपणे हातात कागद घेवून त्यांनी घड्या घातले नसतील. परंतु बौद्धिक प्रयोग म्हणून ते कागदाच्या घड्यांचा वापर मनातल्या मनात करत असावेत. रोजच्या पारंपरिक बीजगणितापेक्षा differential algebraवर त्यांचा भर होता. ते करत असताना कागदाच्या सपाट आकारापेक्षा वक्र आकाराची कल्पना ते करत असावेत. आइन्स्टाइनच्या सापेक्षता सिद्धांतात वापरल्या गेलेल्या काल-अवकाश याच्यासाठीसुद्धा या गणितीय पद्धतीचा ��ापर केला आहे.\nकाही वैज्ञानिक पेपर फोल्डिंगच्या संदर्भात शास्त्रीय संकल्पना मांडत असतानाच ओरिगामीच्या कलाविश्वातसुद्धा फार मोठे बदल घडत होते. 1958मध्ये लिलियन ओप्पेनहेमर हिने ओरिगामी USA या केंद्राची स्थापना केली. पूर्वेकडील व पश्चिमेकडील ओरिगामी कुशलतेला हे केंद्र उत्तेजन देऊ लागले. वैयक्तिकरित्या मदतीचा हात देण्यात पुढाकार घेऊ लागले. या कलाक्षेत्रात बुद्धीबळातील खेळाप्रमाणे मास्टर्स तयार करण्यात या केंद्राचा फार मोठा वाटा आहे. मरीन बायालॉजिस्ट मायकेल लाफोस्से व विद्युत अभियंता जॉन माँट्रोल या केंद्रातर्फे तयार झाले. ओप्पेनहेमरचा मार्टिन क्रुस्कल या गणितज्ञ मुलाने नंतरच्या काळात कृष्ण विवरातील काळ-अवकाशासंबंधीच्या अभ्यासासाठी पेपर फोल्डिंग्सची मदत घेवू लागला.\n1989मध्ये काही उत्साही ओरिगामी अभ्यासकांनी ओरिगामीचा विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो याबद्दल चर्चा करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला. लेसर भौतिकीत संशोधन करणाऱ्या रॉबर्ट लँगच्या मते इटलीतील फेरारा येथील चर्चासत्रामुळे जगभरातील ओरिगामीचे गंभीरपणाने अभ्यास करणारे एकत्र आले व या विषयातील संशोधनाला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळू लागले. अलीकडील ऑक्सफोर्ड येथील ओरिगामी अधिवेशनात जमलेल्या प्रतिनिधींनी डॉ. लँगचा एखाद्या रॉकस्टार सेलिब्रिटीसारखे सन्मान केला. कारण प्रयोग शाळेतील वैज्ञानिकाचे कोट उतरवून पूर्ण वेळ ओरिगामीवर ते संशोधन करत आहेत. लँगच्या डोक्यात ओरिगामीचा शिक्षण व कला क्षेत्रातील वापरासंबंधी काही भन्नाट कल्पना आहेत. त्याविषयी ते ओरिगामीवरील लेखन/पुस्तकातून सातत्याने व्यक्त करत असतात. फेरारा व ऑक्सफर्डमधील त्यांची उपस्थिती हौशी ओरिगामीप्रेमींना प्रेरणादायी ठरत आहे.\nएक सपाट व कापाकापी न केलेल्या चौकोनी वा आयताकार कागदाच्या घड्यापासून केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांचा गणिताशी संबंध जोडत अभ्यास करणाऱ्या डॉ. लँगची हतोटी वाखाणण्यासारखी आहे. कागदाच्या घड्या घालून काल्पनिक वाटणाऱ्या व/वा अस्तित्वात असलेल्या प्रतिकृती बनविणारी संगणक प्रणालीच त्यांनी विकसित केली आहे. बहुशिंगी हरीण असो की एकमेकाची शिकार करणारा नाकतोड्या असो किंवा पुराणकथेतील एखादा चित्र-विचित्र प्राणी-पक्षी-���ृक्ष असो, कागदाच्या घड्या घालून त्रिमितीतील हुबेहूब प्रतिकृती पाहत असताना बघणारे भान विसरतात. एक साध्या कागदाला शंभरेक उलट-सुलट घड्या घालत असे काही तरी बाहेर पडू शकते हे कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि तेही संगणक प्रणालीतील क्लिष्ट गणिताच्या आधारे अवकाशाचा इतका सुंदर उपयोग आश्चर्यचकित करणारा आहे\nओरिगामीच्या माध्यमातून विज्ञानातील समस्यांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्न टोकियो विद्यापीठातील अवकाश विज्ञान क्षेत्रात संशोधन करत असलेले कोरिओ मिऊरा व मासामारी साकामाकी या प्राध्यापकांनी केला आहे. 1995 मध्ये उपग्रहाच्या उघडझाप करणाऱ्या सौर फलकासाठी ओरिगामीचा त्यांनी वापर केला. मोठ्या आकाराच्या नकाशांच्या व आरेखनांच्या सतत वापर करणाऱ्यांना पारंपरिकपणे केलेल्या काटकोनाच्या आकारातील घड्या किती किचकट आहेत याची नक्कीच कल्पना असेल. कारण वारंवार वापर केल्यामुळे या घड्या नकाशा/आरेखन फाडून तुकडे करून टाकतात. हीच पद्धत सौर फलकासाठी वापरल्यास उपग्रहाचे आयुष्य कमी झाले असते. परंतु या शास्त्रज्ञांनी काटकोन आकारात घड्या न घालता थोडासा कोन बदलून आयताकारात पॅनेल्सची रचना केली. एकमेकाविरुद्ध असलेले कोपरे दुमटून बाहेर ओढल्यास पॅनेल्सची उघडझाप नीट होऊ शकते व घड्या पॅनेल्स फाडत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. ओरिगामी जगात एकाद्याच्या नावाने घडीचे नामकरण करणे हे त्या व्यक्तीचे मोठेपण दर्शविणारे ठरते. कोरियो मिऊराच्या ओरिगामीसाठीच्या योगदानाच्या सन्मानार्थ मिऊरा ओरी हे नाव एका विशिष्ट प्रकारच्या घड्यासाठी देण्यात आले आहे.\nकेंब्रिज विद्यापीठात संरचनात्मक गतीशास्त्राचे प्राध्यापक सायमन गेस्ट यांच्या मते ओरिगामी आणि विज्ञान यांच्यात एक अतूट नाते आहे. पहिल्यांदा डॉ. लँग यांचे फोल्डिंग्सची करामत बघितल्यावर शंभरेक प्रकारे वेगवेगळ्या दिशेत हालचाल करण्यातील सुसंबद्धता त्यांना आकर्षित केली. व अशाप्रकारच्या गतीशीलतेला ओरिगामी उपयोगी पडू शकेल याची खात्री पटली. ओरिगामीच्या घड्यामधून नैसर्गिकरित्या अशा प्रकारे चलनवलन शक्य आहे, हे त्यांच्या लक्षात आले.\nमिऊरा फोल्डपासून प्रेरणा घेत अनेक वैज्ञानिकांनी व अभियंत्यांनी ओरिगामीबद्दलच्या मुद्रित व इलेक्ट्ऱॉनिक साहित्यात भर घालत आहेत. 2012साली अमेरिकेतील नॅशनल फौंडेशनने केवळ आवड म्हणून विकसित होत असलेल्या या छंदाला कायदेशीर व संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी Origami Design for Integration of Self Assembly Systems for Engineering Innovation (ODISSI) या नावाचा प्रकल्प हाती घेतला. ओरिगामीचा वापर करून संशोधन करत असलेल्या संशोधकांना ही संस्था निधी देवू लागली. यासाठी ओरिगामीचे छंद जपणाऱ्याबरोबर कार्य करण्याची अट घातली. कित्येक इंजिनियर्स याचा फायदा घेत संशोधन करू लागले. कदाचित त्याचीच फलश्रुती म्हणजे ऑक्सफर्ड येथील अधिवेशन\nपरंतु अजूनही ओरिगामी म्हणजे कागदाच्या घड्या घालत पशु, पक्षी, विमान, जहाजं, फळं, फुलं, व इतर अनेक प्रकारचे प्रदर्शनीय वस्तू असे समीकरण झाले आहे. ओरिगामीच्या प्रदर्शनात अशाच प्रकारच्या वस्तूंची सजावट करून जनसामान्यांना आकर्षित केले जाते. विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंध प्रस्थापित करू पाहणाऱ्या या छंदाला अजूनही विज्ञानाच्या क्षेत्रात मान्यता मिळाली नाही. तरीसुद्धा भविष्य काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबो व नॅनो तंत्रज्ञानात ओरिगामीचा मोठ्या प्रमाणात वापर होईल असे ओरिगामी प्रेमींना वाटत आहे. सुटे-सुटे घटक घेऊन त्यांची जोडणी करत वस्तु निर्मितीची पारंपरिक पद्धत नॅनो तंत्रज्ञानात निरुपयोगी ठरेल. म्हणून नॅनो तंत्रज्ञानासाठी घड्यांच्या सहाय्याने वस्तुनिर्मिती करण्याकडे कल वाढेल.\nओरिगामी तंत्राचा वापर वैद्यकीय तंत्रज्ञान व अवकाश तंत्रज्ञानातसुद्धा होऊ शकेल असे भविष्य वर्तविले जात आहे. हृदयविकाराच्या उपचारातील रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करणाऱ्या स्टेंटसाठी, डोळ्यातील रेटिनाच्या रोपणासाठी ओरिगामी तंत्राचा वापर शक्य आहे असा कयास वर्तविला जात आहे. शरीरातील अंतर्भागासाठी बरोबरच बाह्य उपचारासाठीसुद्धा ओरिगामीचा वापर कसा करता येईल याचा अंदाज घेतला जात आहे. लहान बाळांना डायपर्स योग्य रीतीने घट्ट व जास्त परिणामकारक ठरतील असे ओरिगामीचे फोल्ड्सचे डिझाइन्स डॉ. होवेल व त्यांचा गट विकसित करत आहेत.\nप्रयोगशाळेतील साधनातही ओरिगामी फोल्ड्सचा वापर होत आहे. पेशींच्या व कार्बन अणूंच्या संशोधनासाठी ओरिगामी फोल्ड्स उपयोगात आणल्या जात आहेत. कार्बनच्या अणूचे आकार हवामानातील बदलानुसार बदलत असतात. या self assembling systemला उपयोगी पडणारे योग्य साधन ओरिगामी फोल्ड्समधून तयार करणे शक्य होईल.\nओरिगामीचा छंद म्हणून जपणारेसुद्धा मोठ्या प्रमाणात भर घालत आहेत. कागदाच्या गुंतागुंतीच्या घड्या घालत गंमतीशीर वस्तू तयार करत आहेत. विमान, कार्स, क्षेपणास्त्र, उपग्रह इत्यादींचे कागदी प्रतिकृती तयार होत आहेत. 3 मीटर उंचीचे फायबर ग्लास वापरून तयार केलेल्या कमानीचे घडी घालून वाहतूक करणे ओरिगामीमुळे शक्य होत आहे. रेल्वेच्या डब्यातील खुर्च्यांची ओरिगामी टाइप घड्या घालून जागेची व ऊर्जेची बचत केली जात आहे. कार्सचे डिझायनर्ससुद्धा ओरिगामी फोल्ड्सचा अभ्यास करत आहेत.\nया सर्व गोष्टीसाठी गणितीय सिद्धांतांचा शोध अभ्यासक घेत आहेत. त्यामुळे गणिताच्या अभ्यासात भर पडत आहे. MITच्या संगणक तज्ञाने सरळ रेषेतील अष्टकोनाची बाजू असलेले चित्र वा शहराचे तिमिर चित्र (silhouette) असो, आकृतीला फक्त एक छेद दिल्यास त्या आकृत्या तयार होऊ शकतात अशी मांडणी केली आहे. शोभेसाठीचे क्रिसमस झाडसुद्धा कागदाच्या घड्यांना एका सरळ रेषेतील छेदातून करता येते असा दावा त्यांनी केला आहे. (पहा)\nघड्या घालण्यासाठी कागदाऐवजी दुसऱ्या एखाद्या धातू/अधातूंचा पातळ पत्रा वापरल्यास नेमके काय होईल, हासुद्धा संशोधनाचा विषय होऊ शकेल. कागदासारखा लवचिकपणा त्यात नसेलही. परंतु करून बघायला काय हरकत आहे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nओरिगामी तंत्राचा वापर वैद्यकीय तंत्रज्ञान व अवकाश तंत्रज्ञानातसुद्धा होऊ शकेल असे भविष्य वर्तविले जात आहे. हृदयविकाराच्या उपचारातील रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करणाऱ्या स्टेंटसाठी, डोळ्यातील रेटिनाच्या रोपणासाठी ओरिगामी तंत्राचा वापर शक्य आहे असा कयास वर्तविला जात आहे. शरीरातील अंतर्भागासाठी बरोबरच बाह्य उपचारासाठीसुद्धा ओरिगामीचा वापर कसा करता येईल याचा अंदाज घेतला जात आहे. लहान बाळांना डायपर्स योग्य रीतीने घट्ट व जास्त परिणामकारक ठरतील असे ओरिगामीचे फोल्ड्सचे डिझाइन्स डॉ. होवेल व त्यांचा गट विकसित करत आहेत.\nये हुइ ना बात\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मो��न रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/train/all/page-4/", "date_download": "2020-09-27T20:54:07Z", "digest": "sha1:4MQIGOPK432ELBPFVT6LL6TOXLMILASK", "length": 16921, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Train- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा ल���्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nलोणावळा-कर्जत जवळ मालगाडीचे डबे घसरले; 'या' एक्स्प्रेस गाड्या रद्द\nसोमवारी पहाटे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर एका मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.\nVIDEO: अख्खी एक्स्प्रेस ट्रेन अंगावरून गेली मात्र त्याला खरचटलं सुद्धा नाही\nमोदी सरकारची मोठी तयारी, दिल्ली ते मुंबई धावणार इंजिनरहित ट्रेन, 'इतक्या' तासाचा प्रवास\nरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, बदलतंय ट्रेनचं रूप, मिळतील 'या' सुविधा\nVIDEO : महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ\nIRCTC चा सावधानतेचा इशारा, ट्रेनमध्ये जेवण मागवताना 'ही' चूक करू नका\nधावती लोकल पकडण्याआधी 'हा' VIDEO नक्की पाहा\nमध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांना मोठा मनस्ताप\nVIDEO: अंधेरी स्टेशनमध्ये अवंतिका एक्सप्रेस अंगावरून धावल्यानंतरही 'तो' सहीसलामत\nमुंबईहून निघणाऱ्या पहिल्या Bullet Train मध्ये मिळतील 'या' सुविधा, पाहा VIDEO\nआरक्षित तिकीटासाठी प्रवाशांना केलं कॅन्सर पीडित, रेल्वेनं केलं मोठं रॅकेट उद्ध्वस्त\nप्रवाशांनी कृपया लक्ष द्या फानी चक्रीवादळामुळे 74 ट्रेन रद्द\nलाइफस्टाइल Apr 30, 2019\nLife In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली को��ब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/birth-anniversary-of-marathi-poet-narayan-surve/articleshow/6318444.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-27T20:04:43Z", "digest": "sha1:L7AJKXLCYC5CUEJN5CIC42JDTTJQCHS7", "length": 23488, "nlines": 205, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'माझे विद्यापीठ' आणि काही कविता\nकविवर्य नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्दातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते. त्यांची ही आणि आणखी काही कविता....\nकविवर्य नारायण सुर्वे यांची 'माझे विद्यापीठ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्दातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते. त्यांची ही आणि आणखी काही कविता....\nना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीनहोती\nदुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.\nअशादेण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता....\nटोपलीखाली माझ्यासह जग झाकीतदररोज अंधार येत जात होता.\nमोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे, वाचलीपाट्यांवरची बाराखडी\nव्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत; हातचे राखून कित्येकमारलेले गडी.\nहे जातीजातींतबाटलेले वाडे, वस्त्या, दारावरचे तांबडे नंबरीदिवे\nसायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचेथवे.\nअशा तांबलेल्या, भाकरीसाठी करपलेल्या, उदास वांदेवाडीच्यावस्तीत\nटांगे येत होते, घोडे लोळण घेत होते, उभा होतो नालीचा खोकासांभाळीत.\n“ले, पकड रस्सी-हां-खेच, डरता है क्या बम्मनका बेटा है रे तूसाले\nमजदूर है अपन; पकड घोडे को; हां; यह, वाह रे मेरे छोटेनालवाले.”\nयाकुब नालबंदवाला हसे, गडगडे. ���त्रीवाला घोडा धूळ झटकीत उभाहोई\n“अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा.” म्हणत दुसरा अश्व लोळवलाजाई.\nयाकुब मेला दंग्यात, नव्हते नाते; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळलेनाही\nउचलले नाही प्रेत तेव्हा ‘मिलाद-कलमा’;च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलोनाही.\nत्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले, “हे नारायणा”\nअशानंग्याच्या दुनियेत चालायची वाट; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा.”\nभेटला हरेकरंगात माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होईन\nरटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावरघेतलेत पायाचे तळवे होरपळवून.\nतरी का कोण जाणे माणसाइतका समर्थ सृजनात्मामला भेटलाच नाही\nआयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने; वाटते, अजून काही पाहिलेचनाही,\nनाही सापडला खरा माणूस; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो \nसदंतीसजिने चढून उतरताना, मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो \nआयुष्य दिसायलापुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस, गुटगुटीत, बाळसेदार.\nआतः खाटकाने हारीनेमांडावीत सोललेली धडे, असे ओळीवर टांगलेले उच्चार\nजीवनाचा अर्थ दरेक सांगीतमिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात\nपेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचचहिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत\nहे सगळे पाहून आजही वाटते, “हे नारायणा, आपणकसे हेलकावतच राहिलो.’\nचुकचुकतो कधी जीव; वाटते, ह्या युगाच्या हातून नाहकचमारले गेलो.\nथोडासा रक्ताला हुकूम करायचा होता, का आवरला म्यानावरचाहात,\nका नाही घेतले झोकवून स्वतःला, जसे झोकतो फायरमन फावडेइंजिनात.\nविचार करतो गतगोष्टींचा, काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवाएक\nउध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.\nकितीवाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात\nइथे सत्य एक अनुभव, बाकी हजारग्रंथराज कोलमडून कोसळतात.\nखूप सोयरीक करोत आता ग्रंथाची; वाटते तेहीआपणासारखेच बाटगे निघाले\nहवे होते थोडे परिचारिकेसम, कामगारासम निर्मितिक्षम. पणदुबळेच निघाले.\nजगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते; भरताना तेही बापडेदडतील\nस्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.\nवाढलेम्हणतात पृथ्वीचे वय, संस्कृतीचेही; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची\nछान झाले; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.\nह्या कथाः कढ आलेल्याभाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात\nरात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या ��ख्खा जीवहल्लक करुन सोडतात.\nकळले नाहीः तेव्हा याकुब का मेला का मणामणाच्याखोड्यात आफ्रिकन कोंडला \nका चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्यागिधाडाने अल्लद उचलला \nचंद्रा नायकीण; शेजारीण, केसांत कापसाचे पुंजके माळूनघराकडे परतणारी\nपंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुनझुलणारी\nअनपड. रोजच विकत घेऊ पेपर, रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्तीहोई\n“खडे आसा रे माझो झील; ह्या मेरेर का त्या रे,” भक्तिभावाने विचारीतजाई.\nकितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने, ; जगाचा भूगोल होताजवळ\nभिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन, बराकीवरुन , मलाच कुशीत ओढीजवळ.\nमेली ती; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन\nबसतोत्यांच्या पायरीवर जाऊन, जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.\nनिळ्याछताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी\nदुखत होत्या खलाशांच्या मालचढवून उतरुन पाठी\nवरुन शिव्यांचा कचकोल उडे, “ सिव्वर, इंडियन, कालेकुत्ते.”\nहसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते\nआफ्रिकी चाचाचिडे, थुंके, म्हणे; “काम नही करेगा.”\nचिलमीवर काडी पटवीत मी विचारी, “चाचा, पेटकैसा भरेगा \nधुसफुसे तो, पोट-या ताठ होत, भराभरा भरी रेलच्या वाघिणी\nएकदिवस काय झाले; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी\nटरकावले घामेजलेखमीस, त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला\nअडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्यबोलला,\n” वाटले, चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट\nखळालल्यानसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल\nअडकवून साखळदंडात सिंहसोजिरांनी बोटीवर चढवला\n “ गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटूनपडला.\nकुठे असेल माझा गुरु, कोणत्या खंदकात, का \nअजूनआठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात\nआता आलोच आहे जगात, वावरतो आहे ह्याउघड्यानागड्या वास्तवात\nजगायलाच हवे; आपलेसे करायलाच हवे; कधी दोन घेत; कधी दोनदेत\nइतका वाईट नाही मी; जितका तू आज समजतेस\nदाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस\nतडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले\nआयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले\nहारलो कैकदा झुंजीत; तूच पदराचे शीड उभारलेस\nहताश होऊन गोठलो; तूच पाठीवर हात ठेवलेस\nकसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद\nपळे युगसमान भासली;नाही बोलवत. नको ती मोजदाद.\nअशी उदास, आकुल, डोळ्यांत जहर साठवी��� पाहू नको\nआधीच शरमिंदा झालो आहे; अधिक शरमिंदा करू नको\nआयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव.\nज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.\nजेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन\nतू निःशंकपणे डोळे पूस.\nठीकच आहे चार दिवस-\nउर धपापेल, जीव गुदमरेल.\nउतू जणारे हुंदके आवर,\nउगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस\nखुशाल, खुशाल तुला आवदेल असे एक घर कर\nहवे अत्र मला विस्मरून कर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपर्यावरणाची माहिती आणि महती...\nप्रांजळ अनुभूतींचा सुबक नजराणा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसाहित्यिक नारायण सुर्वे जयंती नारायण सुर्वे narayan surve birth anniversary Narayan Surve\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nमुंबईठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्�� विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2020-09-27T19:25:48Z", "digest": "sha1:JGR7ESMFNS5THYLHJTC5KKHYSOKVWOE3", "length": 3643, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ३२९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३०० चे - ३१० चे - ३२० चे - ३३० चे - ३४० चे\nवर्षे: ३२६ - ३२७ - ३२८ - ३२९ - ३३० - ३३१ - ३३२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rahul-gandhis-poster-in-kolhapur-is-torn-down-2/", "date_download": "2020-09-27T20:09:04Z", "digest": "sha1:P7OUHDYATQQNK2AXSXIQCI2J6UXKWENU", "length": 6202, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापुरात राहूल गांधीच्या पोस्टारला फासलं काळं", "raw_content": "\nकोल्हापुरात राहूल गांधीच्या पोस्टारला फासलं काळं\nकोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी देशातील बलात्काराच्या घटनांवर भाष्य करताना वापरलेल्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याबद्दल संपूर्ण ��ेशभरात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने आज बिंदू चौक येथे राहूल गांधी यांचा या वक्तव्याबद्दल निषेध करण्यात आला.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून देशातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. परंतु राहूल गांधी यांचा ‘रेप इन इंडिया’ हा शब्द प्रयोग देशातील महिलांच्या भावना दुखावणारा आहे.\nराहूल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ हा अपशब्द वापरून भारतीय संस्कृतीचा आणि नारीशक्तीचा अनादर केलेला आहे. ज्या देशात प्रभूरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रीच्या सन्मानासाठी कार्य केले अशा भारत देशाबद्दल असे वक्तव्य अपमानास्पद असून राहूल गांधी यांनी देशातील महिलांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nयावेळी भाजपा महिला पदाधिकारी यांनी राहूल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी यांच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले.याप्रसंगी गायत्री राऊत, सुजाता पाटील, स्वाती कदम, आशा रेणके, प्रमोदिनी हर्डीकर, मंगल निप्पाणीकर, शुभांगी चितारी, शोभा कोळी, सुनिता सूर्यवंशी, सविता कोळी, गीता भोसले, सरिता पार्टे, भाग्यश्री आजगावकर आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-27T19:00:28Z", "digest": "sha1:WIZOKON7VBRLY2IIKHTZA5YH4JBMVTY2", "length": 8860, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जळगाव शहरात कोरोना चार हजार पार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितां��ेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजळगाव शहरात कोरोना चार हजार पार\nin गुन्हे वार्ता, खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, धुळे, नंदुरबार\n जिल्ह्यात कोरोनाने सलग चौथ्या दिवशी पाचशेचा आकडा पार केला आहे. गुरुवारी जिल्ह्यात नव्याने 574 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहे. एकूण रुग्णसंख्या 16 हजार 536 झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 168 हे जळगाव शहरात आढळून आले असून जळगावातही कोरोनाने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. तर दिवसभरात 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे 344 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nजिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी नव्याने 574 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 168, जळगाव ग्रामीण 26, भुसावळ 22, अमळनेर 89, चोपडा 64, पाचोरा 25, भडगाव 9, धरणगाव 32, यावल 23, एरंडोल 4, जामनेर 31, रावेर 14, पारोळा 39, चाळीसगाव 21, मुक्ताईनगर 3, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 11 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर आणि भडगाव , यावल तालुक्यातील प्रत्येक 2 तर चोपडा, रावेर, एरंडोल, जळगाव , जामनेर तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.\n‘जणू काही झालेच नव्हते’; पायलट, गेहलोत पुन्हा एकत्र\nश्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन पोलीस शहीद\nअखेर च��्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nश्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन पोलीस शहीद\nतामिनाळनाडूच्या खाजगी कंपनीतील अभियंत्यांची तापी पात्रात उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=employment%20guarantee%20scheme", "date_download": "2020-09-27T19:37:42Z", "digest": "sha1:PVV7ROJG3EXYUMO74QHG65D26EO5TZO2", "length": 4771, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "employment guarantee scheme", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार\nदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगाच्या कामांमध्ये वाढ\nरेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी आणि रोहयो विभागाने तुती लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे\nफळबाग लागवड योजनेत नव्या पिकांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmcs-appeal/", "date_download": "2020-09-27T19:20:40Z", "digest": "sha1:EQDWNPPQNZIO2NKBFVENRIRZU7SAUUFC", "length": 2976, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC's Appeal Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: महापालिकेच्या आवाहनाला अनेक संस्थांचा प्रतिसाद : आयुक्त\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभू���ीवर पुण्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेने मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक संस्था, सामाजिक संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml-director/", "date_download": "2020-09-27T18:53:31Z", "digest": "sha1:V4QXDTG6FEOLKCDWH2UX5MFEVLIZ6QC2", "length": 3913, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMPML Director Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदावर भाजपचे शंकर पवार; पवार यांनी 37 मतांनी केला जाधव…\nएमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल'च्या संचालक पदावर भाजप-आरपीआय (आठवले गट) तर्फे ज्येष्ठ नगरसेवक शंकर पवार यांना सोमवारी संधी देण्यात आली. तर, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फे भैय्यासाहेब जाधव यांना संधी देण्यात आली. यावेळी 80 - 43…\nPune : स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता, ‘पीएमपीएमएल’ संचालक पदासाठी कोणाचे नशीब…\nएमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि 'पीएमपीएमएल' संचालक पदावर कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागणार, त्याचा निर्णय मंगळवारी आयोजित भाजपच्या बैठकीत ठरणार आहे. सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी काकडे…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/technology/", "date_download": "2020-09-27T18:44:18Z", "digest": "sha1:WMVL2WDYZEI22SJADD5QXVOOSJWQ4CPO", "length": 10401, "nlines": 198, "source_domain": "agrowonegram.com", "title": "तंत्रज्ञान Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nमराठी पाऊल पडते पुढे जुन्नरच्या सुपुत्राचे कोरोना औषधाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण संशोधन\nविदर्भ, मराठवाड्यासाठी कृषी विभागाची पोकरा योजना; असा घेता येणार लाभ\n सलाईनच्या बाटल्यांपासून बनवली ठिबक सिंचन प्रणाली\nकच्च्या पपई पासून करा टूटी फ्रूटीचा व्यवसाय; अन कमवा लाखोंचा नफा\nकांद्याच्या साठवणूकीसाठी स्मार्ट सोल्यूशन; टाटा स्टीलचं तंत्रज्ञान\nरेशीम कोषाला मिळणार अनुदान\nप्रक्रिया उद्योगातच शेतीला भविष्य – उद्योग मंत्री\n जामखेडच्या ‘या’ सुपुत्राने बनवलाय टाकावू वस्तूंपासून व्हेंटीलेटर\nस्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण तापमानात मरतो कोरोना व्हायरस; अमेरिकी ‘रिसर्च’चा दावा\nअवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान, अकोलेच्या लेकीचा शोध\nशेतकऱ्यांसाठी सरकारने लाँच केले ‘किसान रथ’ अ‍ॅप, पिकांची विक्री होणार सोपी\nविलास शिंदे यांचे ॲग्रोवनच्या फेसबूक लाईव्हमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधि�� कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/technology/invention/", "date_download": "2020-09-27T20:02:29Z", "digest": "sha1:LPE4ZFG733AJ5YJZXPEDHWWFYVCGQYRR", "length": 7896, "nlines": 160, "source_domain": "agrowonegram.com", "title": "जुगाड Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\n सलाईनच्या बाटल्यांपासून बनवली ठिबक सिंचन प्रणाली\n जामखेडच्या ‘या’ सुपुत्राने बनवलाय टाकावू वस्तूंपासून व्हेंटीलेटर\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्��� महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/11/15/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AF-14-%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%96-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4-bc63f25e-0719-11ea-9031-8298cb54db623883040.html", "date_download": "2020-09-27T18:58:56Z", "digest": "sha1:LFKLUAQBICFV3QXJFJT54EI6VCEFA5ZC", "length": 4226, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "शहापूरमध्ये 14 पोती गुटखा जप्‍त - Sataranews - Duta", "raw_content": "\nशहापूरमध्ये 14 पोती गुटखा जप्‍त\nशहापूर, ता. सातारा येथे गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) छापा टाकला. या कारवाईत आयशर टेंम्पोसह गुटख्याचा एकूण 25 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.\nराहूल वामन माने (वय 29, रा.शहापूर) असे अटक केेलेल्याचे व पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री शहापूर येथे गुटखा विक्रीचा टेंम्पो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक करुन परिसरात छापा टाकला असता एम एच 11 एएल 3653 हा आयशर टेंम्पो निदर्शनास आला. पोलिसांनी त्यामध्ये पाहणी केली असता गुटखा होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता 20 लाख 28 हजाराचा 14 पोती गुटखा होता. टेंम्पोसह पोलिसांनी गुटखा जप्‍त करुन पोलिस ठाण्यात आणला व संशयिताला ताब्यात घेतले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2019-andre-russel-poses-serious-challenge-to-chris-gayle-in-most-sixes-in-a-season-1879364/", "date_download": "2020-09-27T21:04:02Z", "digest": "sha1:3ZB3LPQLWFZ2R4VI6ZADT6CCB26JQOPG", "length": 12469, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2019 Andre Russel poses serious challenge to Chris Gayle in Most sixes in a season | IPL 2019 : आंद्रे रसेलचा धडाका सुरुच, ख्रिस गेलला तगडं आव्हान | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nIPL 2019 : आंद्रे रसेलचा धडाका सुरुच, ख्रिस गेलला तगडं आव्हान\nIPL 2019 : आंद्रे रसेलचा धडाका सुरुच, ख्रिस गेलला तगडं आव्हान\nबंगळुरुविरुद्ध सामन्यात रसेलचे ९ षटकार\nआयपीएलच्या बाराव्या हंगामात, कोलकाता नाईट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ २०३ धावांपर्यंत मजल मारु शकला. आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.\nआंद्रे रसेलने २५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान आंद्रे रसेलने आपला विंडीजचा सहकारी ख्रिस गेलसमोर एक तगडं आव्हान निर्माण केलं आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रसेलने गेलला आव्हान दिलं आहे.\n२०११ ते २०१३ या काळात ख्रिस गेलने सर्वाधिक षटकार खेचत हा विक्रम आपल्या नावे केला होता. यंदाच्या हंगामात रसेलच्या नावावर ३९ षटकार जमा आहेत. आतापर्यंत आयपीएलचा बारावा हंगाम मध्यावर आला असल्यामुळे आगामी सामन्यांमध्ये रसेल गेलचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.\nयाचसोबत आयपीएलच्या इतिहासामध्ये आंद्रे रसेलने सर्वोत्तम स्ट्राईक रेटची नोंद केली आहे.\nसलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. डेल स्टेन आणि नवदीप सैनीने त्यांना माघारी धाडलं. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. नितीश आणि रसेल या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n रक्तबंबाळ पायाने वॉटसन अखेरपर्यंत लढला…\nसांघिक कामगिरी हेच मुंबईच्या यशाचे गमक\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\n“नो टेन्शन… धोनी पुढच्या वर्षीही खेळणार\n\"इत��े तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘कॉफी विथ करण’ प्रकरणी हार्दिक पांड्या, राहुलला २० लाखांचा दंड\n2 IPL 2019 : …आणि कुलदीपला मैदानावरच रडू कोसळलं\n3 ipl 2019 : धडपडणाऱ्या राजस्थानसमोर मुंबईचे आव्हान\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_390.html", "date_download": "2020-09-27T20:48:38Z", "digest": "sha1:7RUXRIX3Z2L4K7WADFY2USYG4LJ6NT2J", "length": 16177, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त रवि कांदे यांच्या हस्ते सत्कार - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त रवि कांदे यांच्या हस्ते सत्कार", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nभाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त रवि कांदे यांच्या हस्ते सत्कार\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी राजेश गित्ते यांचा भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि कांदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.\nबीड जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्य, हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष, भाजपा युवानेते राजेश हरिश्चंद्र गित्ते यांचा आज दि. 11 सप्टेंबर रोजी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. शहरातील साईनाथ मंदिर येथे भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस निमित्ताने भाजपाचे तालुका सरचिटणीस रवि ���ांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nभाजपाचे युवा नेते राजेश गित्ते हे संकट समयी आपण नेहमी प्रत्येक घटकासाठी मग तो शेतकरी,विद्यार्थी, दुर्बल,वंचित यांच्या साठी विविध आंदोलने करताना आम्ही पाहिले आहे.आपण हरिसुख प्रतिष्ठाण च्या माध्यामातून गेली आठ वर्ष आपल्या वडीलांच्या स्मणार्थ समाज कार्य करून प्रत्येक घटकाला आपल्या परिने मदत करत आहात .आपले समाज कार्य करत असताना काय मिळेल याची अपेक्षा ना करता प्रत्येकाच्या मदत करण्याचा आपला उदद्ेश वेळोवेळी संकट प्रसंगीदिसुन आलेला आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारं सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन रवि कांदे यांनी केले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/get-information-of-pm-kisan-yojana-through-mobile-app-know-the-status-of-beneficiaries-and-much-more/", "date_download": "2020-09-27T20:35:56Z", "digest": "sha1:QWAXKSMYDXGZPORB5TBNDS3N76Z3LIIP", "length": 11928, "nlines": 106, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मोबाईल एपद्वारे मिळेल पीएम किसान योजनेची माहिती; जाणून घ्या! लाभार्थी स्थिती अन् बरेच काही...", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमोबाईल एपद्वारे मिळेल पीएम किसान योजनेची माहिती; जाणून घ्या लाभार्थी स्थिती अन् बरेच काही...\nछोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट टाकले जातात. सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आला तर शेतकऱ्यांना बँकेत गेल्यानंतरच कळते आपल्या खात्यात पैसा आला किंवा नाही. याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी केलेला अर्ज हा मंजूर झाला किंवा नाही यांची कल्पनाही लवकर होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.\nसरकारने या समस्याची दखल घेत शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यामुळे शेतकरी आपल्या अर्जाची स्थिती, आणि पैसे मिळालेल्या लाभार्थ्यांची माहिती घरी बसून कळणार आहे. मोबाईल सुविधेमुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. इतकेच काय शेतकरी या पीएम किसान मोबाईल एपवरून या योजनेसाठी अर्ज देखील करू शकतील. अगदी सोप्या पद्धतीने शेतकरी या एपच्या मदतीने योजनेसाठी अर्ज करू शकतील.\nया एपमध्ये नवीन शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठीही पर्याय दिलेला आहे.\nयानंतर आपण लाभार्थ्यांची स्थिती याची माहिती घेऊ शकतो. (Check Beneficiary Status)\nजर आपल्या आधार कार्डातील काही गोष्टींमध्ये बदल करायचा असेल तर आपण तो बदलही करू शकतो. (Edit Aadhaar details)\nआपल्या नोंदणीची स्थिती आपण तपासून शकतो. (Check Status of self- registered farmers)\nजर आपल्याला काही अडचण असेल तर आपण सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून आपण तक्रार दाखल करु शकतो.\nकशाप्रकारे डाऊनलोड करणार पीएम किसान मोबाईल एप (Method to Download PM Kisan Mobile App)\nमोबाईल फोनमधील प्ले स्टोअर या एपमध्ये जा.\nसर्च बॉक्समध्ये पीएम किसान PM-Kisan Mobile app हे टाईप करा. व त्याचा सर्च करा.\nत्यानंतर आपल्याला पीएम किसान मोबाईल एप दिसेल.\nपीएम किसान मोबाईल एप डाऊनलोड करा.\nमोबाईल एपसाठी येथे क्लिक करा.\nमोबाईल एपद्वारे योजनेत करा आपली नोंदणी\nमोबाईल एप ओपन करा\nआपला आधार नंबर टाका\nआवश्यक असलेली माहिती भरा.\nमाहिती भरल्यानंतर सबमिट करा\nमोबाईल एपमधून पीएम किसान योजनेची स्थिती आपल्या कशी जाणून घेणार.\nआपल्या मोबाईल मधील पीएम किसान एप ओपन करा. त्यानंतर लाभार्थी स्थिती Beneficiary status चा शोधा आणि स्थिती जाणून घ्या.\nयानंतर आपला आयडी टाईप निवडा म्हणजे. आधार क्रमांक/ मोबाईल क्रमांक / खाते क्रमांक\nआवश्यक क्रमांक टाकल्यानंतर get details वर क्लिक करा.\nमग आपल्या मोबाईल स्क्रिनवर पीएम किसान योजनेची सर्व माहिती येईल\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nकिसान क्रेडिट कार्ड असेल तर मिळेल कमी व्याजदरात कर्ज; कार्डसाठी असा करा अर्ज\nपीएम किसान योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी ; अशाप्रकारे करा अर्ज\nअटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता\nपोस्ट खात्याशी जोडा आधार अन् घ्या सरकारी योजनांचा लाभ; जाणून घ्या पद्धत\nकोरोनामुळे नोकऱ्या गेलेल्यांना अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत दिलासा ; जाणून घ्या योजनेची पात्रता\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यत��� देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/4-august-coronavirus-update-in-india-with-new-52050-cases-and-803-deaths-in-last-24-hpurs-india-covid-19-tally-reached-1855746-159606.html", "date_download": "2020-09-27T20:51:16Z", "digest": "sha1:3NMANGTJFS5WS5CVKVKFC2DEMWNUK7YV", "length": 32367, "nlines": 239, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Update: देशात 24 तासात 52,050 कोरोना रुग्णांची वाढ, 803 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संख्या 18,55,746 वर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्���ांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus Update: देशात 24 तासात 52,050 कोरोना रुग्णांची वाढ, 803 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संख्या 18,55,746 वर\nCoronavirus In India: देशात कालच्या दिवसभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संंख्येत मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 52,050 नवे कोरोना रुग्ण आढळुन आल्याने एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 18,55,746 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 803 मृत्युंची नोंद होऊन देशातील आजवरच्या कोरोना मृतांंचा आकडा 38,938 इतका झाला आहे. सद्य घडीला देशात एकुण 5,86,298 कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजवर 12,30,510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा रेट हा आता 65 टक्क्यांवर पोहचला असुन कोरोना रुग्ण वाढ, मृत्यु आणि बरे होण्याचे प्रमाण यांची सरासरी काढल्यास परिस्थिती सुधारणेच्या मार्गावर आहे असे दिसत आहे. Unlock 3.0 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्त्वे\nदेशात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण सुद्धा वाढवण्यात आले आहे. कालच्या दिवसभरात झालेल्या 6,61,182 कोरोना चाचण्यांसह आतापर्यंत देशात 2,08,64,750 स्वॅब टेस्ट घेण्याट आल्या आहेत. यासंदर्भात आयसीएमआर तर्फे माहिती देण्यात आली आहे.\nदेशात 24 तासात 52,050 Corona रुग्णांची वाढ, 803 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संख्या 18,55,746 वर : Watch Video\nदरम्यान, 5 ऑगस्टपासून भारतामध्ये अनलॉक 3 सुरू होणार आहे. यावेळेस देशात जीम आणि योगा सेंटर यांना परवानगी देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सर्व कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन राहील. 5 ऑगस्ट 2020 पासून रात्र कर्फ्यू असणार नाही अशीही माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे.\nCorona Alert Corona In India Coronavirus Coronavirus Cases In India Coronavirus Death Toll in India Coronavirus Pandemic Coronavirus positive cases in India Coronavirus Recovery Rate Coronavirus updates COVID 19 recovery Rate COVID-19 India कोरोना रिकव्हरी रेट कोरोना रुग्ण कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट्स कोरोना व्हायरस अलर्ट कोरोना व्हायरस भारत कोरोना व्हायरस मृत्यू कोरोना व्हायरस रुग्णसंख्या कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट कोविड-19 भारत कोरोना रुग्ण भारत कोरोना व्हायरस\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/09/blog-post.html", "date_download": "2020-09-27T19:05:52Z", "digest": "sha1:MUWM2WY4Q3AKAU4XUJSHSSVK26ODHCKY", "length": 13130, "nlines": 59, "source_domain": "www.berkya.com", "title": "सकाळच्या बदनामीमागे कोणाचा 'हात' ?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यासकाळच्या बदनामीमागे कोणाचा 'हात' \nसकाळच्या बदनामीमागे कोणाचा 'हात' \nबेरक्या उर्फ नारद - गुरुवार, सप्टेंबर ०४, २०१४\nसकाळला बदनाम करण्याचे काम सध्या प्रतिस्पर्धी दैनिकाकडून सुरू आहे.या दैनिकाच्या मालकाने सकाळला बदनाम करण्यासाठी एक टीमच तयार केली असून, सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे.या पोस्टमध्ये पुणे बस डे चा हिशोब तसेच अन्य उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्म��ण केले आहे.\nत्याला किरण कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.ते असे...\nप्रश्न पाण्याचा असो नाहीतर पुण्यातल्या बसचा. सरकारनं करायला हवं ते काम सकाळ समाजासाठी करतो आहे आणि तेही लोकांना बरोबर घेऊन यासाठी सकाळविषयी कृतज्ञताच व्यक्त करायला हवी.\nमी बस डे चा साक्षीदार आहे आणि पुढच्या घटनाक्रमाचाही...\nसकाळने नुसता एक दिवस उपक्रम केला नाही दर महिन्याला आढावा दिला... अनेक मुद्दे सुटायला लागले काही अडले ते झारीतल्या शुक्राचार्यांमुळे... त्यांना सरळ करायचे तर समाजानेच पुढे व्हायला हवे... बस डे चा जमाखर्च पारदर्शपणे मांडला तो सकाळनेच...मला आठवते ती तारिख...\nमाळिण गावावर आपत्ती आली तेव्हा पहिल्यांदा मदतीचा हात पुढे केला सकाळनेच ...\nरिलीफ फंडातून कित्येक कामे उभी राहिली आहेत...\nतनिष्का नावाची एक चळवळच राज्यात उभी राहिली ती सकाळच्या परंपरेला साजेशीच आहे. तनिष्का सदस्यांनी स्वतःहून फी भरुन सहभाग घेतला त्यापलिकडं यासाठी कुणाकडून निधी गोळा केल्याचं एेकिवात नाही आता कंड्याच पिकवणारयांना किती महत्व द्यायचं.\nसर्व जल अभियान तर एक वर्तमानपत्र काय करु शकते याचा आदर्श नमूनाच आहे. राज्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सकाळने आधी पदरचे २० कोटी रुपये दिले नंतर लोकांकडे मदत मागितली आणि तिचा उपयोग पाण्यासाठीच होईल याची खात्रीच आहे. कारण तसा माझा अनुभव आहे...\nसमाजाच्या भल्यासाठी जागा, वेळ, पैसा, सारी साधनं देणारया सकाळला साथच द्यायाला हवी. खरंतर आपल्या भविष्याचा विचार करतानाही वर्तमानातल्या सगळ्या घडामोडी सकाळ देतोच...त्यातलं तर काहीच चुकत नाही...\nम्हणूनच सकाळ वाचयचा मह्णजे समाज बदलायचा, आयुष्य घडवायचं पाहा, पटलं तर तुमच्या ग्रुपवर शेअर कराच...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहि��ी तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/remembrance-poetics-behalf-public-library/", "date_download": "2020-09-27T20:03:40Z", "digest": "sha1:5FMPNSMAM2ZO6ES737I3J27OQG7JTAYM", "length": 29715, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’ - Marathi News | 'Remembrance Poetics' on behalf of public library | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं ��ेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हज��र ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nसार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’\nनाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.\nसार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘स्मरण कविसंमेलन’\nनाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा\nकार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.\nयाप्रसंगी दिलीप पाटील म्हणाले की, अनेक विद्वानांनी कवितेची व्याख्या करून ठेवली असली, तरी ज्याप्रमाणे सर्व धर्मांचे सार मानवतेत असते, तसेच कवितेचे सारतत्त्व सत्यात असते, असेही पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, कविता कल्पनेत रमत नाही. ती कधी आनंदाची बाग असते, तर कधी धगधगते वास्तव असते. ‘जंगले तुटतील, नद्या आटतील, डोळ्यांतही शिल्लक नसेल पाणी, आपल्याच कर्माने आपणच गाऊ उन्हाची गाणी’ या कवितेच्या ओळी सादर करीत त्यांनी भविष्यातील दुष्काळी स्थितीवर भाष्य केले.\nज्येष्ठ कवी ���िशोर पाठक यांनी ‘स्वप्न’ ही कविता सादर केली. तत्पूर्वी त्यांनी शोकसभेऐवजी कविसंमेलन आयोजित केल्याचे सांगितले. येत्या वर्षभरात कवी भीमराव कोते यांच्या ‘माणसांच्या कविता’ प्रसिद्ध व्हाव्यात, तीच त्यांना आदरांजली ठरेल, अशी अपेक्षाही पाठक यांनी व्यक्त केली.\nकविसंमेलनात कवी सुमती पवार, कविता बिरारी, प्रमोद कुलकर्णी, भारती देव, कमलाकर पाटील, प्रा. अरु ण सोनवणे, राधाकृष्ण साळुंके,\nमुुकुंद गायधनी, विजय थिगळे,\nअलका कुलकर्णी, नितीन गाडवे, जनार्दन देवरे, प्रशांत केंदळे,\nसत्यजित पाटील, चंद्रशेखर सावरे, किरण मेतकर, श्रीकांत चवरे, रमेश आव्हाड, दत्तात्रय दाणी, संदीप देशपांडे यांनी कविता सादर केल्या.\nभावना कुलकर्णी व आकाश\nकंकाळ यांनी सूत्रसंचालन केले.\nप्रा. डॉ. वेदश्री थिगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.\nप्रा. डॉ. विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, देवदत्त जोशी यांच्यासह रसिक उपस्थित होते.\nमनाम्हम सब साथ साथ है.. :\nनांदगाव नगरपरिषदेतर्फे गरजूंना जेवणाचे डबे\nपाटोदा येथे शेतमजुरांना मास्कचे वाटप\nपाईपात अडकलेल्या घुबडांना जीवदान\nमध्य प्रदेशात अडकलेल्या मजुरांना मिळाले अन्नधान्य\nआमडोंगरा पाड्याची भागली तहान \nखळगाठ जमिनीतुन घेतले नऊ लाखाचे उत्पन्न\nदिंडोरी तालुक्यात नागली, वरई पिक झाले दुर्मिळ\nआशासेविकांची विविध मागण्यांसाठी काम बंदची हाक\nयेवल्यातील १५ जण कोरोनामुक्त\nआॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई\nसिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच���या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://manojbobade.blogspot.com/2013/03/", "date_download": "2020-09-27T20:21:21Z", "digest": "sha1:AW2QA377IEIJTR3LDWO3JVLXLGSYWEPB", "length": 15115, "nlines": 139, "source_domain": "manojbobade.blogspot.com", "title": "शब्द सांगाती सर्वदा!!: मार्च 2013", "raw_content": "\nशब्दांच्या बळे रंजनासह, विवेकी आनंद देण्याचा-घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न...आपल्याला आवडेल या अपेक्षेसह\nशुक्रवार, १५ मार्च, २०१३\nशोधून सार पाहिले ते दार-दार पाहिले\nकित्त्येक माणसास रे मी थंडगार पाहिले\nरे वंद्य तुझे दिव्य ते फ़क़्त पुस्तकाम��्ये\nवागताना सामोरी किती विखार पाहिले\nजेत्यास येथल्या कुणी विचारती, ना पाहती\nमात झालेल्याच मी गळ्यात हार पाहिले\nना कोणत्याच राहिला तो स्नेहभाव मानसी\nफ़क़्त द्वेषाचेच येथे आरमार पाहिले\nआभाळ भाळ रंगले, त्या तेज तारकांमुळे\nहा भास- 'त्याच' शोधकाने आरपार पाहिले\nगे बाळगू कशास मी, हे वेदने, तमा तुझी\nपाषाण हृदयीच मी आजार फार पाहिले\nद्वारा पोस्ट केलेले मनोज बोबडे येथे ९:५९ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहुण्यांचे 'पुस्तकं परीक्षण' (2)\nमला साहित्याने व साहित्यातील शब्दाने कोणतीही गोष्ट स्वीकारताना विवेकाच्या कसोटीवर पारखून घेण्याची शिकवण दिली. हीच शिकवण मला जगण्याचा खराखुरा आनंद देत असते, म्हणूनच मला शब्दांशी उदंड प्रेम आहे. हे माझे सततचे सांगाती आहेत यासाठीच मी माझ्या या ‘ब्लॉग’ला नाव दिलेय...’शब्द सांगाती सर्वदा’ या ‘ब्लॉग’वर माझ्या कविता, लेख, ललित, कथा, व्यक्तिचित्रण, प्रवास, संदर्भविचार इ. प्रकारचे लिखाण असतील...आपल्याला ते आवडेल-नाही आवडेल, हे आपल्या प्रतिक्रियेतून कळणार आहे, तेव्हा ती द्यायला विसरू नका\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“ सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं ” सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे...\nरामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी...\nपाहुनिया फुल जणू पडे भूल जास्वंदी झाडाच्या कानाचे डुल हळदीचा सडा सूर्याच्या गावी दात फुलांचे मोगरा दावी चादर पानाची...\nलाडीक लाडीक बाळ हासती हर्षित आई मनी खास ती पाहून म्हणती राजा हा गोड सानुला माझा हा रम्य खेळणे हाती घेणे हलवून झुलवून फेकून देणे मस्...\nधर्म ...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्...\nकारण कळले की भीती उरत नाही....\n‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाच...\nगावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू\n‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. ��ाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते स...\nरडू नको गीडू नको बाई तू अशी अग् तुझ्या नाकावर बसली माशी रडशील तर ती चावेल तुला थांब तशीच अग् पकडू तिला माशी मारायला म...\nनव्या वळणाची समस्या प्रधान कादंबरी ‘एन्काऊंटर’ आवृत्ती-३\nनुकतेच चंद्रपूर येथे दि. ११ जुलै २०११ ला ‘आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन पार पडले.’ त्याच संमेलनात डॉ. प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्त...\nसांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”\nजागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झा...\n - शेतकरी संघटनांची अवस्था हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी सारखी झाली आहे. आपण जे करतो त्यानेच शेतीचा प्रश्न सुटणार आहे असे प्रत्येक संघटनांच्या सुभेदारांना व...\n - अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काम करत असताना, 'अंधश्रद्धा निर्मूलन करून आपल्याला समाजात काय करायचं आहे' असा प्रश्न आम्हांला वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं...\nअखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती\n- *'गुरू ' हवाय की ' सुलभक '...* *\" म्हाया कोणी गुरु नाही, अन् मले कोनी चेला नाही. \" - गाडगेबाबा* वरील वाक्य डेबुजी आपल्या किर्तनातून लोकांना सांगत....\nलोडशेडींग (द्विशतशब्दकथा) - तिन्हीसांजेची वेळ. लेक अजून कामावरून यायचा होता. सून स्वयंपाक आटोपून टीव्हीवरच्या मालिका पाहत बसली होती. नातू मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होता. नात कानात बोंड...\nप्रबोधनकार | महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत\nमूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग - समाजमानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात 2010 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग...\nभारत देशा, जय बसवेशा \nMadness named love... - कुछ कम हीतआल्लुक हैं, मोहोब्बतका जुनून से.. दिवाने तो होतेहैं, बनायें नहींजातें.. सुदर्शन फकीर च्याया ओळी खूपखूप आठवल्या लैलामजनू बघताना. हाचित्रपट बघून ...\nIAS निधी चौधरी यांचे गांधीजींबद्दलचे 'ते' ट्विट उपरोधिक... - निधी चौधरी (IAS) IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी च...\nगझल गंधर्व सुधाकर कद���\nसंसार - सुलभा सुधाकर - कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्य...\nमाझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत\n'ज्ञानगंगेचा भगीरथ ' चित्रपटातील एक महत्वाचे दृश्य - राजदत्त दिग्दर्शित 'ज्ञानगंगेचा भगीरथ ' ह्या डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जीवनावरील चित्रपटामधील मी लिहिलेल्या संवादाची व्हिडिओ क्लीप व्हॉटस ...\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/chief-minister-uddhav-thackeray-interacted-with-the-people-see-important-issues/", "date_download": "2020-09-27T20:21:00Z", "digest": "sha1:CENWDHJMJORPPA5S55HAEZRHHRARKEKC", "length": 18093, "nlines": 218, "source_domain": "agrowonegram.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा महत्वाचे मुद्दे - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा महत्वाचे मुद्दे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा महत्वाचे मुद्दे\nई ग्राम : आज सर्वत्र अक्षय्य तृतीया, बसवेश्वरांची जयंती आणि रमजान सारख्या सणांसाठी प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचे संकट कोणालाच अपेक्षित नव्हते मात्र आता ही लढाई आपण लढत आहोत. कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस हवालदारांचे निधन झाल्याने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सर्व धर्मियांचे आभार मानत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या देशकर्तव्याला सलाम केला आहे.\nपोलीस आपल्यासाठी अहोरात्र उभे आहेत त्यामुळे ते आपल्यासाठीच काम करत असल्याचे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. लॉकडाउनचा उपयोग हा कोरोनाची लढाई लढण्यात आपण यशस्वी ठरत असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि पुढे काय करणार यावर प्रकाश टाकला..पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे .\nवाचा: बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा; नुकसानीचे पंचनामे सुरू\nराजभवनाच्या भिंतीवर डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच – खासदार संजय राऊतhttps://t.co/SftmDrpS1f@MarathiRT @MarathiBrain\nहल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय. आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मियांचे आभार मानायला हवे.\nमुस्लीम धर्मियांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, मस्जिद किंवा रस्त्यावर नमाज पठण करण्यासाठी गर्दी करू नका.\nजे संयम पाळताय त्यातच देव आहे. आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि पोलिसांमध्ये देव आहे. आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे\nभाषणादरम्यान करोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.\nलॉकडाऊनमुळे आपण करोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत\nमुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार मानले. कारण, प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले होते की, मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे. केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत.\nकेंद्राचं पथक मुंबईत मुक्कामी आहे. केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती\nसोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे\nसर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हा\nमहाराष्ट्रात १ लाख ८९७२ चाचण्या, त्यापैकी १ लाख ११६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापैकी ७६२८ इतके जण पॉझिटिव्ह रुग्ण, तर ३२३ मृत्यू.\nकापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे. फळफळावळ विक्रीवर बंधन नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये काही उद्योगांना परवानगी दिली आहे. हे संकट पूर्ण दुर्लक्षित न करता हळू हळू पूर्वपदाच्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत करोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध नक्की जिंकेल.\nवाचा: 'या' राज्यांमध्ये सरकारी धान्यांची खरेदी केली कमी; कारण...\nकोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या वेळी जनतेला केले आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घेत त्यासंबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे. आपला विश्वास आणि आपले आशिर्वाद हेच आमचे बळ असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nवाचा: कृषीयंत्रांच्या वापरात लक्षणीय वाढ, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरज\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleकोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी लाल परी धावणार\nNext articleकांदलगाव ग्रामपंचायतीचे स्वच्छतेच्या दिशेने पुढचे पाऊल \n‘हे सरकार स्वत:हून कोसळेल, परिस्थिती आली तर आम्ही सरकार बनवू’ – देवेंद्र फडणवीस\nराज्यात पोल्ट्री व्यवसाय अडचणीत; तामिळनाडू, केरळ राज्यांत आर्थिक मदत, पण…\nयंदा खरीप दणकेबाज ठरणार\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nपुरंदरच्या प्रसिद्ध वाटाण्याला काळी बुरशीचा प्रादुर्भ��व\nशेतकऱ्यांसाठी खूषखबर..नाफेड’च्या माध्यमातून ५० हजार टन कांदा खरेदी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/2794", "date_download": "2020-09-27T19:34:41Z", "digest": "sha1:3QGEVLJM65KSJ62GUCASOXWSZDR5ECMS", "length": 42989, "nlines": 263, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ‘धेनुकाकट्’चे गौड्बंगाल- भाग 1 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\n‘धेनुकाकट्’चे गौड्बंगाल- भाग 1\nभारताच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित असलेल्या सह्याद्री पर्वतराजींमध्ये नाणेघाट या नावाने सुप्रसिद्ध असलेला एक प्राचीन घाट आहे. पायवाट म्हणणेच जास्त सयुक्तिक ठरेल असा हा घाट रस्ता घाटमाथ्यावरील एका नाळीपासून सुरू होतो व खाली उतरत उतरत रायगड जिल्ह्यामध्ये तळकोकणात उतरतो. या घाटमाथ्यावरील नाळीजवळ एक प्राचीन गुंफा आहे. काही वर्षांपूर्वी मी या गुंफेला भेट देऊन तेथे असलेले सातवाहन कालीन शिलालेख व पाषाणात कोरलेल्या मूर्तीच्या पावलांचे जे काय थोडेसे अवशेष उरलेले आहेत ते बघितले होते. नाणेघाटाला दिलेल्या या भेटीनंतर, इ.स.पूर्व 200 ते इ.स.200 या सुमारे 400 वर्षांच्या कालावधीत दख्खनच्या पठारावर अधिपत्य गाजवणारे सातवाहन राजे व त्यांचे साम्राज्य यांच्या पाऊलखुणा अजून जिथे कोठे अस्तित्वात असतील त्या ठिकाणांना भेट देण्याचा एक संकल्प मी केला होता.\nमाझ्या या शोध मोहिमेमध्ये एक नाणेघाट वगळला तर मी भेट दिलेल्या बाकी सर्व जागा सह्याद्री, सातमाला या सारख्या पर्वतांच्या किंवा कन्नड घाटामधील उभ्या कड्यावर खोदलेल्या बौद्ध गुंफा होत्या. या स्थानांना दिलेल्या भेटीचे मी केलेले प्रवासवर्णन, आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माझ्या ‘एका साम्राज्याच्या शोधात’ या पुस्तकात मी केलेले आहे व ज्या वाचकांना ते वाचण्याची इच्छा असेल ते वरील दुव्यावर हे पुस्तक वाचू शकतात. मी भेट दिलेल्या या सर्व बौद्ध गुंफा, कोणे एके काळी अतिशय सुप्रसिद्ध असे बौद्ध मठ होते. या मठांमध्ये शेकडो किंवा हजारांनी बौद्ध भिख्खू वास्तव्य करून असत. भिख्खूंच्या या निवास स्थानांचा एकूण आवाका लक्षात घेतला घेतला तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल की अगदी धार्मिक स्वरूपाच्या जरी या वसाहती असल्या तरी भरघोस आर्थिक बळ पाठीशी असल्याशिवाय सतत दोन-चारशे वर्षे त्या व्यवस्थित रितीने चालू रहाणे अशक्यप्राय होते.\nत्या काळातील बौद्ध भिख्खूंचे शिस्तप्रिय आचरण कसे असावे कोणत्या नियमांचे त्यांनी पालन करावे कोणत्या नियमांचे त्यांनी पालन करावे हे सांगणारी आचारसंहिता, लिखित स्वरूपात त्या वेळेस अस्तित्वात असलेल्या एका प्राचीन ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेली होती. ‘विनया’ नावाच्या या ग्रंथातील आदेशांचे बौद्ध भिख्खूंनी पालन करणे तेंव्हा अनिवार्य होते आणि खरे पाहिले तर सध्याही तात्त्विक दृष्ट्या अनिवार्यच आहे. परंतु कालानुसार यातील बरेच नियम आता शिथिल करण्यात आलेले आहेत. बौद्ध भिख्खू, भिख्खिणी आणि धर्मोपदेशक यांना या आचारसंहितेप्रमाणे कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता स्वत:च्या मालकीची करण्यास संपूर्ण प्रतिबंध होता. सुवर्ण, रूपे, रत्ने या सारख्या मौल्यवान वस्तूंना स्पर्श करण्याचीही त्यांना मुभा नव्हती. भिक्षा मागून मिळालेले अन्न फक्त त्यांनी ग्रहण केले पाहिजे, फेकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे शिवून भिख्खूंनी स्वत:साठी वस्त्रे शिवली पाहिजेत व अशी शिवलेली वस्त्रेच फक्त धारण केली पाहिजेत या सारखे कडक नियम विनया हा ग्रंथ भिख्खूंना सांगत होता.\nबौद्ध भिख्खूंना अनिवार्य असलेले हे आचरणाचे नियम लक्षात घेता असा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो की दुर्गम आणि निर्जन स्थानी प्रस्थापित केलेल्या आणि शेकडो किंवा हजारो बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य असलेल्या या बौद्ध मठांचा उदरनिर्वाह कसा चालत असावा विशेषकरून जेंव्हा बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित करणेही अशक्यप्राय होते अशा पर्जन्य कालात हे मठ कसे तग धरून रहात असावेत विशेषकरून जेंव्हा बाह्य जगाशी संबंध प्रस्थापित करणेही अशक्यप्राय होते अशा पर्जन्य कालात हे मठ कसे तग धरून रहात असावेत मागच्या शतकातील एक विद्वान व्यासंगी दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी या प्रश्नाचे उत्तर खालील शब्दात दिलेले आहे व ते मी येथे उद्धृत करत आहे.\n” अतिशय दुर्गम आणि निर्जन अशा या ठिकाणांवर गुंफा खोदून प्रस्थापित केले गेलेले हे बौद्ध मठ त्या ठिकाणांजवळून त्या काळातील व्यापारी मार्ग जात असल्याने तेथे प्रस्थापित केले गेलेले होते. ज्या ठिकाणी असे अनेक व्यापारी मार्ग एकत्र येत असत अशा स्थानांजवळ सर्वात विशाल व मोठ्या प्रमाणात बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य असणारे मठ प्रस्थापित केले गेले होते….. बौद्ध गुंफा खोदण्याचे कार्य ज्या कालामध्ये प्रथम सुरू केले ���ेले त्या वेळेस, दख्खनच्या पठारावर असलेल्या पर्वतराजींमधून जाणारे व्यापारी मार्ग शोधून काढणे हीच प्रमुख अडचण समोर असे.”\nया वरून हे लक्षात यावे की पश्चिम महाराष्ट्रामधील कार्ले, भाजे, शेलारवाडी, बेडसे, जुन्नर या सारख्या सर्व प्रमुख बौद्ध गुंफा किंवा लेणी ही महत्त्वाचे व प्रथम दर्जाचे व्यापारी मार्ग जेथे एकत्र येत असत अशा ठिकाणांजवळ प्रस्थापित केली गेलेली होती तर इतर दुय्यम व्यापारी मार्गांजवळ एक छोटा गट या स्वरूपातील बौद्ध गुंफा खोदल्या गेल्या होत्या. यावरून असे म्हणणे वावगे ठरू नये की पश्चिम महाराष्ट्रामधील ज्या ठिकाणी दर्‍याखोर्‍यात अशा बौद्ध गुंफा सापडतात त्याच्या जवळून त्या काळातील व्यापारी मार्ग जात असले पाहिजेत. हे मान्य केले की एक नवीनच प्रश्न समोर उभा राहतो. तो असा की या अनेक व्यापारी मार्गांवरून जो व्यापार चालत असे तो कसला असेल आणि तो कोणाबरोबर चालत असावा आणि तो कोणाबरोबर चालत असावा या प्रश्नाचे उत्तर सापडणे तसे कठिणच होते परंतु सुदैवाने टॉलेमी आणि पेरिप्लस यांच्यासारख्या ग्रीक-रोमन इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या टिपणांमधून या व्यापारासंबंधी माहिती मिळू शकते. या टिपणांच्या अनुसार ग्रीस आणि रोम या दोन्ही बरोबर् चालू असलेला हा व्यापार भारताच्या पश्चिम किनार्‍यावर असलेल्या छोट्या बंदरांच्या द्वारे होत असे. भारताची पश्चिम किनारपट्टी अतिशय दंतूर आहे व अनेक छोट्या मोठ्या नद्या येथे समुद्राला मिळतात. या नद्यांच्या मुखांजवळ आणि खाड्यांमधे असलेल्या बंदरांवर ग्रीस आणि रोम येथील गलबते येऊन लागत असत व भारतामधून निर्यात होणारा माल जमिनीवरील व्यापारी मार्गांनी या बंदरांपर्यंत पोहोचत असे. सह्याद्री मधील प्रमुख बौद्ध गुंफाजवळ असणार्‍या बंदरांचा विचार केला तर या यादीत भडोच, सोपारा (नाला सोपारा) कल्याण आणि चौल या बंदरांचा समावेश करणे आवश्यक वाटते.\nसह्याद्री मधील गुंफांमध्ये प्रस्थापित केले गेलेले बौद्ध मठ, उदरनिर्वाह आणि पर्जन्यकालात कसे तग धरून रहात असावेत या प्रश्नाकडे परत वळूया. याचा खुलासा करताना दामोदर धर्मानंद कोसंबी, भारतीय बौद्ध मठांच्या धर्तीवर आणि त्यांचे अनुकरण करूनच प्रस्थापित केल्या गेलेल्या, चीन मधील बौद्ध मठांचे उदाहरण यासाठी देतात. ते मी खाली उद्धृत केले आहे.\n” बौद्ध धर्मीय विश्व���च्या दुसर्‍या टोकाला असलेल्या टुन हुआंग किंवा युएन कांग येथील प्राचीन चिनी बौद्ध मठांमधील लिखित स्वरूपातील कागदपत्रांची जी भाषांतरे उपलब्ध आहेत त्यांच्यावरून या मठांनी विनया आचारसंहितेचे शब्दश: पालन करताना प्रत्यक्ष आचरणात मात्र कशा पळवाटा शोधून काढल्या होत्या याचा पुरावा मिळू शकतो.\nचीन मधील बौद्ध मठांप्रमाणेच सह्याद्रीमधील गुंफात प्रस्थापित झालेले बौद्ध मठ ‘उपासक’ असे गोंडस नाव दिलेल्या एका कर्मचार्‍याच्या मार्फत सुवर्ण, रुपे, रत्ने आणि इतर मौल्यवान वस्तूंची देवघेव करत असत. काही वेळा या मौल्यवान वस्तू एका वस्त्रात गुंडाळून ठेवल्या जात व त्यांचा प्रत्यक्ष स्पर्श टाळून त्यांची देवघेव बौद्ध भिख्खू करत. बौद्ध मठांत एक खजिनदार असे. त्याच्याकडे मठाला मिळालेल्या देणग्या किंवा मठाच्या रचनेमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्याच्या कामासाठी आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी तर असेच परंतु या शिवाय विनया आचारसंहितेतील नियमांचा, ज्या पार पाडण्यामुळे, थेट भंग होत असे अशा नियमभंग करणार्‍या जबाबदार्‍याही सोपवलेल्या असत. या नियमभंग करणार्‍या जबाबदार्‍यांमध्ये, भिक्षा मागून मिळालेले अन्न भिख्खूंनी ग्रहण केले पाहिजे, फेकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे शिवून भिख्खूंनी स्वत:साठी वस्त्रे शिवली पाहिजेत व अशी शिवलेली वस्त्रेच फक्त धारण केली पाहिजेत या सारख्या कडक नियमांचे सरळ उल्लंघन करून मठाला प्राप्त झालेल्या धनातून मठासाठी अन्नधान्य खरेदी करणे किंवा भिख्खूंसाठी परिधान करण्याची किंवा इतर वस्त्रे खरेदी करणे याही जबाबदार्‍यांचा समावेश असे.”\nयावरून हे स्पष्ट होते की सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये प्रस्थापित केले गेलेले हे बौद्ध मठ तत्कालीन राजे किंवा शासन यांवर तर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतच पण याशिवाय समाजातील धनवान मंडळींकडून मिळणार्‍या देणग्यांवरही हे मठ मोठ्या प्रमाणावर अवलंबून असत. या मठांच्या गुंफामध्ये देणग्या देणार्‍या धनवान मंडळींची नावे कोरलेले शिलालेख मोठ्या प्रमाणात विखुरलेले आढळतात या मागे हे कारण आहे.\nतत्कालीन शासक किंवा राजे यांच्याकडून बौद्ध मठांना मिळणारे सहाय्य बहुधा मठाच्या नावाने एक खेडेगाव लिहून देणे या स्वरूपाचे होते असे दिसते. राजा किंवा शासन या खेडेगावामधून कररूपी द्रव्य जमा करत नसे आणि ही सर्व रक्कम मठाला प्राप्त होत असे. याची दोन उत्तम उदाहरणे कार्ले गुंफामधील शिलालेखामध्ये सापडतात. क्षत्रप नहापन याचा जामात ऋषभदत्त याने कार्ले मठाला करंजका हे गाव लिहून दिल्याचा शिलालेख येथे अस्तित्वात आहे. त्याच प्रमाणे ऋषभदत्त याचा गौतमीपुत्र सातकर्णी याने संपूर्ण पराभव केल्यानंतर हीच व्यवस्था पुढे चालू राहील असा आदेश त्याने रणभूमी वरूनच काढला असल्याचा आदेश देणारा शिलालेखही अस्तित्वात आहे. हे दोन शिलालेख अनुक्रमे 13 आणि 19 क्रमांकाच्या कार्ले येथील गुंफामध्ये अस्तित्वात आहेत.\nराजा किंवा शासन यांनी मठाला दिलेल्या देणग्यांव्यतिरिक्त तत्कालीन धनवान मंडळींकडून वैयक्तिक स्वरूपातील देणग्या सुद्धा मठाला प्राप्त होत असत असे दिसते. हे वैयक्तिक देणगीदार व त्यांनी दिलेल्या देणग्या यांना जास्त महत्त्व प्रस्तुत लेखाच्या विषयाच्या दृष्टीने देणे आवश्यक आहे. एक उदाहरण घ्यावयाचे झाले तर कार्ले येथील गुंफ़ांमध्ये अशा दिलेल्या देणग्यांचा उल्लेख असलेले 37 तरी शिलालेख अस्तित्वात आहेत. परंतु सर्वात आश्चर्यजनक बाब कोणती असेल तर या 37 पैकी तब्बल 17 शिलालेखांमध्ये, देणगीदार हा ‘धेनुकाकट’ या गावचा रहिवासी असल्याचे नमूद केलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात खोदलेल्या दुसर्‍या कोणत्याही बौद्ध गुंफेत (शेलारवाडी मधील एक आणि मुंबईजवळच्या कान्हेरी गुंफांमधील एक असे दोन अपवाद शिलालेख वगळून) या गावाच्या नावाचा उल्लेख सापडत नाही. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की ‘धेनुकाकट’ गावातील धनवान मंडळींसाठी कार्ले गुंफा इतर ठिकाणच्या गुंफांपेक्षा जास्त लोकप्रिय असाव्यात. परंतु इतर ठिकाणच्या गुंफांबद्दल त्यांना का नावड होती आणि कार्ले मठ त्यांना का सर्वात प्रिय होता आणि कार्ले मठ त्यांना का सर्वात प्रिय होता हे एक कोडे आहे असे म्हणता येते.\nपरंतु यापेक्षाही सर्वात मोठे कोडे किंवा गौड्बंगाल तर हे आहे की इ.स. नंतरच्या पहिल्या दोन किंवा तीन शतकांमध्ये अनेक धनवान मंडळींचे वास्तव्य असणारे हे रहस्यमय ‘धेनुकाकट’ गाव होते तरी कोठे त्याचा ठावठिकाणा लावायचा तरी कसा\nमूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे या दुव्यावर क्लिक केल्यास बघता येतील.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nपूर्वी \"एका साम्राज्याच्या शोधात\" मालिका उपक्रमावरही आलेली आहे.\nतुमचं सगळं लिखाण इथं नव्यानं आलेलं आवडेल.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nछान, सगळे लेख आल्यावर मग\nछान, सगळे लेख आल्यावर मग एकत्रच वाचेन.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nनुकतेच कदाचित आठ-पंधरा दिवसांपूर्वी 'ऐसी'वरील एका (मला वाटते अरविंद कोल्हटकरांच्या) लेखात ओडिसातील 'धेनुकानन' या जुन्या नगराचा उल्लेख आला आहे.\n अवांतर - 'धेनुकाकट' हे\nअवांतर - 'धेनुकाकट' हे 'झुमरीतलल्लैया'सारखे असू शकेल काय \nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nचंद्रशेखर ह्यांचा मनोरंजक लेख पुढे वाचण्याची आतुरता आहे. 'धेनुकाकट' काय असावे ह्याबद्दल माझाहि तर्क आहे पण चंद्रशेखरांनी त्यावर काही लिहिण्याआधीच मी ते लिहिणे अनौचित्याचे आहे म्हणून अंमळ थांबतो.\nलेख वाचून सुमारे १५ वर्षांपूर्वी मी शेलारवाडी लेण्यांना भेट दिली होती त्याची आठवण झाली. तेथे एक चौरस आकाराचे खोलीवजा लेणे ताब्यात घेऊन शंकराचे मंदिर केव्हातरी तयार झाले आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख असून त्यामध्ये 'धेनुकाकट/ड' ह्या गावाचे नाव आहे. त्याची मी काढलेली छायाचित्रे येथे दाखवीत आहे:\nलेखाचा बर्जेस/इंद्राजी ह्यांच्या पुस्तकातील ठसा\nलेखाचे बर्जेस/इंद्राजी ह्यांचे वाचन\nमाझ्या शेलारवाडीच्या भेटीत मी लेण्यामधून दिसणार्‍या खालच्या देखाव्याची काही चित्रे घेतली होती ती अशी\nजुना पुणे-मुंबई रस्ता, पलीकडे तळेगाव\nवरील लेखामध्ये पितळखोर्‍याजवळील कन्नड घाटाचा उल्लेख आहे. घाटाजवळील 'कन्नड' ह्या नावाच्या गाववरून हे नाव त्याला मिळालेले असून त्यालाच ऊट्रम घाट असेहि म्हणतात कारण भिल्लांच्या बंदोबस्तासाठी तेथे नेमल्या गेलेल्या ऊट्रम नावाच्या अधिकार्‍याने त्याची डागडुजी केली होती. ह्या घाटाच्या इतिहासाबद्दल आणि त्याच्या व्यापारी महत्त्वाबद्दल 'भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण' ह्या माझ्या धाग्यामध्ये काही माहिती आहे.\nद.ग.गोडसे ह्यांचा सह्याद्रीमधील घाटांबद्दलचा एक लेख बर्‍याच वर्षांपूर्वी वाचला होता. प्रागैतिहासिक काळापासून हे रहदारीचे मार्ग स्थानिक लोक वापरत आले आहेत आणि प्रत्येक घाटाच्या पायथ्याशी असलेल्या स्थानिक देवदेवतांची स्थाने ही अशा आदिम काळापासून त्या त्या वेळच्या देवेदेवतांची स्थाने असली पाहिजेत असा त्या लेखाचा इत्यर्थ होता.\nभ��.इ.सं.मं.ने प्रकाशित केलेले 'सह्याद्रीतील घाट आणि चौक्या' असे पुस्तक एकेकाळी माझ्याजवळ होते. त्यामध्ये ह्या घाटांविषयी बरीच मनोरंजक माहिती मिळते.\nछान फोटो नि माहिती. दिल्लीत\nछान फोटो नि माहिती.\nदिल्लीत त्या* उट्रम साहेबांच्या नावे 'Outram Lines\" आहे. तिथे राहिलो आहे म्हणून आठवले.\n*हे गुगलल्यावर कळले. मी तिथे राहिलो आहे म्हणून चाळून पाहिले.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nOutram Lines वाला ऊट्रम आणि कन्नड घाटवाला ऊट्रम हे एक नसावेत. कन्नड घाटवाला ऊट्रम हा फार वरच्या पातळीवरील अधिकारी नव्हता की त्याचे नाव दिल्लीतील काही भागास दिले जावे. दिल्लीवाला Sir James Outram, 1st Baronet ह्याची माहिती येथे पहा. इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा करण्याच्या वेळी हा तेथे रेसिडेंट होता. त्याचे सुंदर चित्रीकरण अ‍ॅटेनबराने शतरंज के खिलाडी ह्या चित्रपटात केले आहे.\nअसे लिहिले आहे. माझे एकूण संदर्भ पडताळणे वैगेरे चूक असू शकते.\nसही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.\nमराठी शीर्षक अधिक आवडले\nइंग्रजी अनुदिनीतील शीर्षकापेक्षा मराठी शीर्षक अधिक आवडले. इंग्रजी शीषकातील प्रश्नात (व्हेअर द हेल इझ धेनुकाकट) एका प्रकारचा आक्रसताळेपणा जाणवतो, मराठी शीर्षकात कोड्याबाबत कुतूहल अधिक जाणवते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी ��ाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-women-sunny-leone-and-arbaaz-khan-talk-about-sexual-harassment/", "date_download": "2020-09-27T20:44:31Z", "digest": "sha1:P423OSGAJZ57TUVT3XPZFYHIQ6LNHYUK", "length": 6272, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कामाच्या ठिकाणी महिलांचे नव्हे तर पुरुषांचही लैगिक शोषण होते - सनी लिऑन", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nकामाच्या ठिकाणी महिलांचे नव्हे तर पुरुषांचही लैगिक शोषण होते – सनी लिऑन\nटीम महाराष्ट्र देशा – एकेकाळी पॉर्नस्टार राहिलेल्या सनीने लैंगिक अत्याचाबाबत प्रतिक्रिया दिल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे की, सनी नेमकी काय बोलली ‘टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ला सनीने नुकतीच एक मुलाखत दिली.\nया मुलाखतीत सनीने लैंगिकत अत्याचाराबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबाबत आणि या शोषणाला बळी पडलेल्या पीडितांबद्दल सहनुभूती व्यक्त केली आहे. सनी म्हणते, ‘कामाच्या ठिकाणी केवळ महिलांचेच लैंगिक शेषण होते असे नाही. तर, अनेकदा पुरूषांचेही लैंगिक शोषण होते. अनेक ठिकाणी ही सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, हे अत्याचार कोणीही खपवून घेऊ नयेत. आपल्यासोबत झालेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल प्रत्येकाने दाद मागायला हवी. जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत गोष्टी कधीच बदलणार नाहीत.’\nशेतकऱ्यां��ाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T20:16:57Z", "digest": "sha1:Y5EMLYQQONW3N4YOOFWLPA7HCNFPOWHE", "length": 2812, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अॅक्युप्रेशर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nॲक्युप्रेशर ही शरीराच्या विविध भागांवर विशिष्ट प्रकारे दाब देऊन उपचार करण्याची पद्धती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ११ डिसेंबर २०१५, at १६:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१५ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9F_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-27T21:15:34Z", "digest": "sha1:L3VQHX4QLSLZAXNHXKKFEYPJ7CSSVVFX", "length": 5370, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉल स्ट्रीट (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिव्हर स्टोन, स्टॅन्ली वाइझर\nमायकेल डग्लस, चार्ली शीन, मार्टिन शीन, डॅरिल हॅना\nवॉल स्ट्रीट हा १९८७मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात न्यू यॉर��कमधील रोखे बाजारात उलाढाली आणि अफरातफरी करुन संपत्ती मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांचे चित्रण आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८७ मधील इंग्लिश भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९८७ मधील चित्रपट\nऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०२० रोजी ०९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-view-shared-folders-on-windows/", "date_download": "2020-09-27T18:50:54Z", "digest": "sha1:XMC4RXZJCBKWVXGKKMJ3ZUH4N2BUHXHM", "length": 4901, "nlines": 24, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "विंडोज वर सामायिक फोल्डर कसे पहावे | tumomentogeek.com", "raw_content": "\nविंडोज वर सामायिक फोल्डर कसे पहावे\nहा विकी तुम्हाला तुमच्या Windows नेटवर्कवर सामायिक करत असलेल्या प्रत्येक फोल्डरची यादी कशी बघायची ते शिकवते.\nमेनूवर राइट-क्लिक करा. हे सहसा स्क्रीनच्या तळाशी-डाव्या कोपर्यात असते.\nफाईल एक्सप्लोरर क्लिक करा.\nडावा स्तंभ खाली स्क्रोल करा आणि नेटवर्क क्लिक करा. हे नेटवर्कचा एक भाग असलेल्या संगणकांची सूची प्रदर्शित करते.\nआपण सामायिक केलेले फोल्डर पाहू इच्छित असलेल्या संगणकावर डबल-क्लिक करा. निवडलेल्या संगणकावर सामायिक केलेल्या फोल्डर्सची सूची आता दिसून येईल.\nसंगणक व्यवस्थापन पॅनेल वापरणे\n⊞ Win + S दाबा. हे विंडोज सर्च बार उघडेल.\nसंगणक व्यवस्थापन टाइप करा. जुळणार्‍या निकालांची यादी दिसेल.\nसंगणक व्यवस्थापन क्लिक करा.\nसामायिक केलेल्या फोल्डरवर डबल-क्लिक करा. हे डाव्या स्तंभात आहे. [१] हे सबफोल्डर्सची यादी विस्तृत करते.\nशेअर्स क्लिक करा. आपल्याला फक्त एकदाच क्लिक करावे लागेल. सामायिक केलेल्या फोल्डरची सूची दिसून येईल.\nमेनूवर राइट-क्लिक करा. हे सहसा स्क्रीनच्��ा तळाशी-डाव्या कोपर्यात असते.\nकमांड प्रॉमप्ट वर क्लिक करा. कमांड प्रॉम्प्टवर हे टर्मिनल विंडो उघडेल.\nनेट शेअर टाइप करा. टाइप करण्यास प्रारंभ करण्यासाठी फक्त टर्मिनल विंडोवर क्लिक करा. [२]\nएंटर दाबा. सामायिक केलेल्या फोल्डरची सूची दिसून येईल.\nविंडोज फायरवॉलसह प्रोग्राम कसा ब्लॉक करावाविंडोजसाठी डेस्कटॉप चिन्ह कसे बदलावे किंवा ते कसे तयार करावेआपली विंडोज उत्पादन की कशी तपासायचीआपली विंडोज आवृत्ती कशी तपासावीविंडोजवर हार्ड ड्राइव्ह एसएसडी किंवा एचडीडी आहे का ते कसे तपासावेविंडोज चिन्ह कसे तयार करावेविंडोजवर SID वापरकर्ते कसे शोधावेतविंडोज टास्कबार कसे लपवायचेविंडोजवर एफएफएमपेग कसे स्थापित करावेविंडोज संगणकावर ध्वनी कसे सोडवायचेNetworkक्टिव नेटवर्क कनेक्शन (विंडोज) कसे पहावेमायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये स्क्रीनशॉट कसा घ्यावापीसीवर झूम आउट कसे करावेपीसी वर झूम इन कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-chaturthi-festival/news-stories-kokan/kasa-villege-48-years-tradition-one-village-one-ganesh", "date_download": "2020-09-27T19:46:47Z", "digest": "sha1:VZ74UURPQYLTMQIKLMJKDXLUQPJFHXL4", "length": 12790, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘एक गाव एक गणपती’ च्या 48 वर्ष परंपरेच कोकणातील उर्सें गाव | eSakal", "raw_content": "गणेश दर्शन प्राण-प्रतिष्ठापना नैवद्य बाप्पाचा डान्स बाप्पा डान्स 2.0 बाप्पा आणि मी बातम्या विघ्नहर्ता\n‘एक गाव एक गणपती’ च्या 48 वर्ष परंपरेच कोकणातील उर्सें गाव\n‘उर्सें’ गावाने ‘एक गाव एक गणपती’ उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.\nकासा : डहाणू तालुक्‍यातील कुणबी आणि आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या ‘उर्सें’ गावाने ‘एक गाव एक गणपती’ उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गेल्या ४८ वर्षांपासून उर्से गावातील सर्व एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात. या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजारच्या आसपास आहे.\nहेही वाचा - स्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा...\nउर्से गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे. हाच आदर्श या गावाने जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात. म���त्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पहिल्यांदाच या वर्षी या कार्यक्रमास गावकऱ्यांनी स्थगिती दिली आहे. यंदा पाच दिवसांचा गणपती अडीच दिवस करण्यात आला असून अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.\nगावातील तरुणवर्ग एकत्र येऊन सजावटीसाठी टाकाऊ वस्तूपासून देखावे साकारतात. येथे बनविण्यात येणारे मखर इकोफ्रेंडली असते. यावर्षी अवकाश तारांगण तयार करून जात्यावर दळण दळणारी महिला मास्क बांधून आपले काम करीत आहे, असा देखावा साकारण्यात आलेला आहे.\nहेही वाचा - गणेशगुळे किनार्‍यावर मच्छीमारीच्या जाळ्यातून कासवाची झाली सुटका...\nया गावाची परंपरा अशी की गणपती व गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंतावरील भक्ती म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. यातून उरलेले पैसे गरजवंत शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जातात. पुढील वर्षी याच पैशातून हे सण साजरे करतात. दरवर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात. या ठिकाणी जुगार व नशा यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणाऱ्याकडून दंड आकारला जातो अशा प्रतिक्रिया उर्से गावकरी व्यक्त करतात.\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nमार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे\nमार्केट यार्ड (पुणे) : बाजार आवारातील विविध विभागात व्यापारी, शेतकऱ्यासंह कामगारांसाठी नऊ स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी...\nमुलीच्या संगोपनावरून प्रियकराने केला प्रेयसीचा खून\nपिंपरी : प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या संगोपनावरून सतत होत असलेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा खून केला. अपह��ण करीत गळा दाबून, दगडाने...\nहवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी भाजपचा ठाणे पालिकेला सवाल\nठाणे : कोरोनाचे संकट असताना ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे...\n नामांकित संस्था कारवाईच्या फेऱ्यात अडकल्याने चिंता\nनाशिक/येवला : जिल्हाभर येवल्याच्या सहकाराचा नावलौकिक आहे. दुष्काळी तालुका असूनही येथील ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासावर अनेक संस्थांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/bangladesh-announces-national-mourning-honour-pranab-mukherjee-340580", "date_download": "2020-09-27T20:45:44Z", "digest": "sha1:SQOIECYRHR2WOW64TGEYTK6P7CSUCOZD", "length": 15450, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "बांगलादेशकडून मुखर्जींना श्रद्धांजली, पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा | eSakal", "raw_content": "\nबांगलादेशकडून मुखर्जींना श्रद्धांजली, पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा\nबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी प्रणव मुखर्जींचा उल्लेख 'भारताचे प्रख्यात राजकारणी आणि बांगलादेशचा खरा मित्र' असा केला.\nभारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून ते दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर प्रत्येक क्षेत्रातील लोकांकडून समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला जात आहे. यातच भारताचा शेजारी असणारा देश बांगलादेशने प्रणव मुखर्जींच्या निधनामुळे बुधवारी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या सन्मानार्थ २ सप्टेंबरला बांगलादेशच्या पीपल्स रिपब्लिकचा राष्ट्रीय ध्वज अर्धवट उतर���ला जाईल. बांगलादेशकडून जारी शोक संदेशात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा दिला.\nPranab Mukherjee Funeral Updates: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या पार्थिवावर दुपारी होणार अंत्यसंस्कार\nबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी प्रणव मुखर्जींचा उल्लेख 'भारताचे प्रख्यात राजकारणी आणि बांगलादेशचा खरा मित्र' असा केला. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना शेख हसीना यांनी वंगबंधूबरोबरच्या त्यांच्या अनेक आठवणीही सांगितल्या आहेत.\nअग्रलेख : महत्त्वाकांक्षी कर्मयोगी\nबांग्लादेश मुक्तीसंग्रामातील प्रणव मुखर्जी यांचे महत्वपुर्ण योगदान कधीही विसरले जाणार नाही, मी त्यांचे मुक्तिसंग्रामातील उल्लेखनीय योगदान कायम लक्षात ठेवेन. राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी यांनी भारतात हद्दपार असताना आम्हाला नेहमीच पाठिंबा दर्शविला होता, \" अशी माहितीही शेख हसीना यांनी दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने भारताने एक हुशार राजकारणी व देशभक्त नेता आणि बांगलादेशने आपला प्रिय व्यक्तीही गमावला आहे. प्रणव मुखर्जी भारताच्या राजकारणातील एक चमकणारा तारा म्हणून नेहमी ओळखले जातील, असेही शेख हसीना म्हणाल्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nIPL 2020 : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर; ऐतिहासिक विजयाची नोंद\nIPL 2020 : RRvsKXIP : शारजा : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर असा तुफानी सामना रविवारी (ता.27) आयपीएलमध्ये शारजाच्या मैदानावर झाला. पंजाबची 223...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nभारतात कोरोनाचा सर्वाधिक शिरकाव कोणत्या देशामुळे झाला\nनवी दिल्ली- दुबई �� ब्रिटनमधील प्रवाशांमुळे भारतात कोरोनो विषाणूंचा शिरकाव झाला, असे मत मंडी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थे (आयआयटी)ने केलेल्या...\n जर 'पीयूसी'साठी जादा दर आकाराल तर'; आरटीओने दिला कडक इशारा\nपुणे : प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) प्रमाणपत्राचे दर वाढलेले नाहीत. ग्राहकांकडून जादा दराने आकारणी करणाऱ्या पीयूसी केंद्र चालकांविरुद्ध कडक...\nमोठी बातमी : 'सीईटी'ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, हॉलतिकीट करा डाऊनलोड\nपुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'एमएचटी-सीईटी' ही परीक्षा १ ऑक्‍टोबरपासून घेतली जाणार आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/petrol-pump-owner-refused-give-petrol-bottle-angry-customer-thrown-snake-pump-office", "date_download": "2020-09-27T19:44:17Z", "digest": "sha1:OHKYV6VCL7K6EY5PPT3VJSR4Q4TWZBBR", "length": 14940, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "धक्कदायक ! कॅनमध्ये पेट्रोल दिलं नाही म्हणून थेट विषारी सापाचा प्रयोग, वाचा नक्की घडलंय काय ? | eSakal", "raw_content": "\n कॅनमध्ये पेट्रोल दिलं नाही म्हणून थेट विषारी सापाचा प्रयोग, वाचा नक्की घडलंय काय \nएखादी गोष्ट पटली नाही किंवा एखादी गोष्टी आपल्या मनासारखी झाली नाही तर कोण काय करेल हे सांगता येत नाही.\nएखादी गोष्ट पटली नाही किंवा एखादी गोष्टी आपल्या मनासारखी झाली नाही तर कोण काय करेल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडलाय. कॅनमध्ये पेट्रोल देण्यास पंप चालकाने नकार दिला. या गोष्टीचा कमालीचा राग आल्याने एक व्यक्तीने थेट मालकाच्या केबिनमध्ये विषारी सापच सोडला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरच्या या घटनेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nलॉकडाऊन कालावधीत पेट्रोल, डिझेल देण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर कोणालाही बाटली, कॅन किंवा ड्रममध्ये इंधन देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्याची काटेकोरप���े अंमलबजावणी करण्यासही सांगितले आहे. मात्र हे सगळ्यांनाच मान्य होत नाही. बुलढाणा जिल्ह्यात नेमके हेच घडले आणि त्यावरुन चिडलेल्या माणसाने कहरच केला.\nमोठी आनंदाची बातमी : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला तब्बल 'इतक्या' टक्क्यांवर\nमलकापूरला येथील चौधरी पेट्रोल पंपावर आलेल्या एकाने कॅनमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली. अर्थातच कर्मचाऱ्यांनी ही मागणी फेटाळली. त्याने तेथील प्रमुखांकडे जाण्याचे ठरवले. त्या पंपावरील कामाचे नियंत्रण एक महिला करीत होती. त्याने तिच्याकडे जाऊन कॅनमध्ये इंधन देण्याची मागणी केली. तिने ही या व्यक्तीची मागणी फेटाळल्यावर त्याने आपल्याकडील प्लॅस्टिक पिशवीतील मोठा विषारी सापच महिलेच्या केबिनमध्ये सोडला.\nही सर्व घटना CCTV मध्ये नोंदली गेली आहे आणि त्याचाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. परिसरातील साप पकडणाऱ्या एकाने केबिनमध्ये सोडलेल्या या सापाला पकडले. पंप चालकांनी आता साप सोडलेल्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. साप सोडलेली व्यक्ती साप पकडणारी असल्याचे सांगण्यात येते.\n(संकलन - सुमित बागुल )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर, तर 44 रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे....\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nमहालक्ष्मी रेसकोर्सवरुन पुन्हा च���्चेचे घोडे उधळण्याची शक्यता; BMC च्या महासभेत एक जूना प्रस्ताव पुन्हा चर्चेत\nमुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला...\nशेतकरी ते ग्राहक थेट साखळी निर्माण करण्याची संधी\nशेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/lockdown-again-sangli-district-323617", "date_download": "2020-09-27T19:53:18Z", "digest": "sha1:JG7OOOQOAU4VLVLZVLOP72OX36VAYLZW", "length": 14306, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन... पालकमंत्र्यांची घोषणा... कधीपासून वाचा ! | eSakal", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन... पालकमंत्र्यांची घोषणा... कधीपासून वाचा \nकोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत निघालेल्या अखेर सांगली जिल्ह्यातील शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्ण जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली\nसांगली ः कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत निघालेल्या अखेर सांगली जिल्ह्यातील शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्ण जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला.\nपालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली आणि त्यात हा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार बुधवार (ता. 22) रोजी रात्री 10 पासून ते 30 जुलै रोजी रात्री 10 पर्यंत महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती या ठिकाणी कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लोकांनी जनता कर्फ्यू पाळायचा आहे. जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्यमंत्री विश्‍वजीत कदम उपस्थित होते.\nजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्य संख्यने 1 हजाराचा आकडा पार केला होता. 30 जून रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 385 होती. त्यात गेल्या 19 दिवसांत तब्बल सहाशेहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. सांगली, मिरज, कुपवाड या शहरांमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. आकडा तिनशेवर पोहचला आहे. या स्थितीत पालकमंत्री जयंत पाटील काय निर्णय घेतात आणि त्यांच्या भूमिकेला जिल्ह्यातील खासदार, आमदार कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले होते.\nआज अखेर शहरी भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागात मात्र जनता कर्फ्यू असेल. तेथे बंदचा निर्णय स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून घेतला जाईल. शक्‍यतो या भागातही बंदच पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल��‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/chaturang/page/31/", "date_download": "2020-09-27T19:53:49Z", "digest": "sha1:YUUA2AGHIDJIH72THBONZCG4XQZGXFUD", "length": 6989, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chaturang Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about chaturang | Page 31, Chaturang | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nआणि सारं काही ठीक झालं.....\nमदतीचा हात – रस्त्यावरच्या वृद्धांचा देवदूत...\nगीताभ्यास :- मृत्यू व स्वधर्म...\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/plan-of-affordable-houses-from-vasai-virar-municipal-corporation-1673661/", "date_download": "2020-09-27T21:03:54Z", "digest": "sha1:YP24RRVYQD35QWQKLHIG2JAKTK4CJ3RI", "length": 15180, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Plan of Affordable Houses from Vasai Virar Municipal Corporation | ५९ हजार घरकुलांची निर्मिती | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n५९ हजार घरकुलांची निर्मिती\n५९ हजार घरकुलांची निर्मिती\nवसई-विरार महापालिकेने शहरात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.\nवसई-विरार महापालिकेकडून परवडणाऱ्या घरांची योजना; बांधकाम व्यावसायिकांकडून प्रस्ताव मागवले\nवसई : वसई-विरार महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. या योजनेंतर्गत खासगी विकासकांकडून तब्बल ५९ हजार परवडणारी घरे तयार केली जाणार आहेत. या कामासाठी महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांकडून विनंती प्रस्ताव मागवले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वाढीव चटई क्षेत्र देऊन त्या बदल्यात ही घरे बांधून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून अडीच लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे.\nवसई-विरार महापालिकेने शहरात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकूण चार घटकांत ही योजना राबवली जात आहे. या चार घटकांपैकी एका घटकात खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गट आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी स्वस्त घरे बांधून घेण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी वसई-विरार महापालिकेने खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून प्रस्ताव विनंती (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) मागवले आहे. बांधकाम व्यावसायिकांना वाढीव चटईक्षेत्रफळ देऊन त्या मोबदल्यात ही घरे तयार केली जाणार आहेत. याबाबत माहिती देताना महापालिकेने अभियंते प्रदीप पाचंगे यांनी सांगितले की, यासाठी महापालिकेतर्फे व्यावसायिकांना यासाठी वाढीव चटईक्षेत्रफळ (एफएसआय) दिले जाणार आहे. निवासीक्षेत्रात अडीच, हरितक्षेत्रात १ आणि ना-विकासक्षेत्रात १ असे वाढीव चटईक्षेत्रफळ दिले जाणार आहे.\nबांधकाम व्यावसायिकाने स्वत:च्या जागेत किमान अडीचशे सदनिका असलेल्या इमारती बांधायच्या आहेत. त्यातील ५० टक्के सदनिका या परवडणाऱ्या घरांसाठी राखीव असाव्यात. यासाठी मह���पालिकेने बांधकाम व्यावसायिकांकडून प्रस्ताव विनंती मागवले आहे. १ जूनपर्यंत बांधकाम व्यावसायिकांना असे प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. आलेल्या अर्जाची छाननी, जागेची पडताळणी केली जाणार आहे. ६ जूननंतर बांधकाम व्यावसायिक निश्चित केले जाणार आहेत.\nसर्वाना घरे मिळाली पाहिजेच या संकल्पनेतून केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. एकूण चार घटकांत ही योजना लागू केली जाणार आहे. २०२२ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्या घटकातील म्हणजे झोपडपट्टय़ांचे आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरातील १२१ झोपडपट्टय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकूण ५० झोपडय़ांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आतापर्यंत ३५ हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.\n* खासगी बांधकाम व्यावसायिकांमार्फत बांधली जाणारी घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक (ईडब्लूएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांना मिळणार आहे.\n* अल्प उत्पन्न गटाला ८०० चौरस फुटांचे आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकाला ४५० चौरस फुटाचे घर मिळणार आहे.\n* या घरांसाठी केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाख असे एकूण अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.\n* जास्त लोकांनी या घरांसाठी अर्ज केले तर लॉटरी पद्धतीने सोडत काढून घरे दिली जाणार आहेत. २०२२ पर्यंत ही घरे देण्याचे उद्दिष्ट आहे.\n* या घरांच्या किमती म्हाडातर्फे चालू वार्षिक बाजार मूल्य (रेडी रेकनर)नुसार ठरवल्या जाणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या ��०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 काँग्रेस पालघर लोकसभेची पोटनिवडणूक लढविणार\n2 अवघ्या एका मिनिटात कुलूप तोडणारे सराईत चोर वसई-विरारमध्ये सक्रिय\n3 सेवा रस्त्यावर गैरसोयी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-09-27T21:23:59Z", "digest": "sha1:JZIHNKKAKGN7TVJ3G5OZVFD634HSWGPB", "length": 3429, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:सापेक्षतावाद - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१५ रोजी ०३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Osmanabad-PWD-Road-work-Scam.html", "date_download": "2020-09-27T19:49:04Z", "digest": "sha1:JQ5TL3SSSVONLLSJKGK7LMJSVJYB2U4R", "length": 7703, "nlines": 57, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "जामखेड, खर्डा, भूम-पार्डी फाटा रस्त्याच्या निविदामध्ये मलिदा ! - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / जामखेड, खर्डा, भूम-पार्डी फाटा रस्त्याच्या निविदामध्ये मलिदा \nजामखेड, खर्डा, भूम-पार्डी फाटा रस्त्याच्या निविदामध्ये मलिदा \nनिविदा रद्द करण्याची बाळासाहेब सुभेदार यांची मागणी\nउस्मानाबाद - जामखेड, खर्डा, भूम-पार्डी फाटा या रस्त्याच्या कामाची १४३ कोटीची निविदा रद्द करून फेर निविदा काढण्यात यावी, अशी मागणी आरटीआय कार��यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.\nसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता उमेश झगडे यांनी तीन पात्र कंत्रादारांना हेतू पुरस्कर अपात्र ठरवून मर्जीतील दोन कंत्रादाराना टक्केवारी घेऊन निविदा मंजूर केली आहे.\n१४३ कोटीची मूळ निविदा असताना, जवळपास १८० कोटी आणि पुढील देखभाल आणि दुरुस्ती करिता ४० कोटी अशी मंजूर करून ९० कोटी रुपयाला चुना लावला आहे. विशेष म्हणजे काळ्या यादीत असलेल्या वॉटर फ्रंट कन्ट्रक्शनला ही निविदा मंजूर करण्यात आली आहे.\nया संपूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये मोठा घोळ असून,त्यात अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. ही निविदा मंजुरीची राज्याच्या ए.सी.बी.खात्यामार्फत सखोल चौकशी करून चौकशीअंती अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी व कार्यकारी अभियंता उमेश झगडे तसेच सबंधीत कंत्राटदार यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,१९८८ मधील तरतुदी नुसार गुन्हे नोंद करावेत तसेच सदर निविदा तात्काळ रद्द करण्यात येऊन फेरनिविदा मागवण्यात यावी, अशी मागणीही सुभेदार यांनी केली आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबक�� यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/articlelist/2499221.cms", "date_download": "2020-09-27T20:33:57Z", "digest": "sha1:2M2ZLXIRMDIC4LYSPRZDX232JQJD4TKB", "length": 11986, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलबंदी घातलेल्या चायनीज अॅप्सची नव्याने भारतात एन्ट्री, कोट्यवधींनी केले डाउनलोड\nमोबाइलसॅमसंग Galaxy A72 असणार सॅमसंगचा पहिला ६ कॅमेऱ्याचा फोन, समोर आले डिटेल्स\nविज्ञान-तंत्रज्ञानसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nमोबाइलसायबर गुन्ह्यांत पाचपट वाढ; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक होताहेत शिकार\nमोबाइल४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi) फ्रीमध्ये देतेय १ जीबी डेटा, असे चेक करा\nसॅमसंगने केली #FullOn Galaxy F series ची घोषणा\nWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nबंदी घातलेल्या चायनीज अॅप्सची नव्याने भारतात एन्ट्री, कोट्यवधींनी केले डाउनलोड\nसॅमसंग Galaxy A72 असणार सॅमसंगचा पहिला ६ कॅमेऱ्याचा फोन, समोर आले डिटेल्स\nसायबर गुन्ह्यांत पाचपट वाढ; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक होताहेत शिकार\n४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास\nवोडाफोन-आयडिया (Vi) फ्रीमध्ये देतेय १ जीबी डेटा, असे चेक करा\nFAKE ALERT: जम्मूमध्ये एका-एका रोहिंग्या दाम्पत्याला १०-१० मुले, हा फोटो म्यानमारच्या कॅम्पमध्ये सुरु असलेल्या क्लासची आहे\nfake alert: मुस्लिम महिलांबद्दल सीएम योगी यांनी हे वादग्���स्त वक्तव्य केले नाही, टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींचा दावा फेक\nFake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधेयकाशी जोडून केले जात आहे शेयर\nfake alert: CM शिवराज यांच्या रॅलीत कमलनाथ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली नाही, MP काँग्रेसने ट्विट केला फेक व्हिडिओ\nfake alert: उर्मिला मातोंडकरावरील अमूलचे २५ वर्ष जुने कार्टून भाजप आयटी सेलला जोडून होतोय शेयर\nFact Check: १९६५ च्या पाकच्या युद्धात भारतीय जवानाची मुस्लिम रेजिमेंट लढली नाही\nfake alert: या व्हायरल फोटोत अबू सालेम सोबत कंगना रनौत नाही\nFAKE ALERT: प. बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मुस्लिमांनी नाही जाळली कालीची मूर्ती, मंदिरात आपोपाप आग लागली होती\nfake alert: लडाखमध्ये MI-17 हेलिकॉप्टर क्रॅश नाही झाले, जुना फोटो ट्विट करीत आहेत पाकिस्तानी हँडल\nमुंबईकर म्हणजे सदैव बिझी, त्यांना वेळ कुठे असतो\nसायबर गुन्हे: नोकरीसाठी तुमच्या बँक खात्याचे तपशील लागतील\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक करा सामान\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nएच १ २०२० मध्ये पीसी डेस्कटॉपमध्ये एसर नंबर वन वर\nसेलः टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीजवर ५० टक्के बंपर सूट\nबाप्पासाठी ऑन ड्यूटी २४ तास; मंडळांनी उभारल्यात डिजिटल वॉर रुम्स\n'आमच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा'\nडेलचा नवीन लॅपटॉप भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल\nसोशल मीडियावरील ‘कपल चॅलेंज’ ठरू शकते धोक्याचे\nगुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल\nजबरदस्त फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह Vivo Watch झाली लाँच\nतुम तो ठहरे परदेसी\nApple ने लाँच केली आपली स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nव्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरवर 'या' १० चुका करू नका\nकरोना व्हायरसच्या 'या' १४ वेबसाइट ओपन करू नका\nकरोनाः पाहा संपूर्ण राज्यांची हेल्पलाइन नंबर यादी\nटीव्ही चॅनेल जास्त अन् बिल कमी करायचंय\n फेसबुकमध्येही आता डार्क मोड फीचर\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA", "date_download": "2020-09-27T21:34:48Z", "digest": "sha1:XHTT5IHGEFBXZTGCYTX75WYZCMIEQWQ3", "length": 4543, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुप - विकिपीडिया", "raw_content": "रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुप\nरिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुप\nरिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुप\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१३ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/08/blog-post_07.html", "date_download": "2020-09-27T19:37:31Z", "digest": "sha1:NIOVMLAFC6J726QZ6DSPZRWJ6MS3IMAJ", "length": 7196, "nlines": 107, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: माणूस माझे नाव", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात ��ेतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nमाणूस माझे नाव, माणूस माझे नाव\nदहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...\nबिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर\nपरी जिंकले सातही सागर\nअग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...\nनांगर धरुनी दुबळ्या हाती\nकणकण ही जागवली माती\nदुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...\nही शेते अन् ही सुखसदने\nघुमते यातून माझे गाणे\nरोज आळवित नवे तराणे\nमी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...\nसुखेच माझी मला बोचती\nसाहसास मम सीमा नसती\nनवीन क्षितिजे सदा खुणवती\nदूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...\nकवी - बाबा आमटे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nया नभाने या भुईला दान द्यावे\nगाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या\nजन पळभर म्हणतील, हाय हाय\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/tv-actress-shweta-tiwari-says-about-her-broken-marriage-and-love-again-update-mhmj-427396.html", "date_download": "2020-09-27T19:11:00Z", "digest": "sha1:FLZXXV34EKRTKM7VYB7WPWP34XXD7CHX", "length": 19806, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड tv actress shweta tiwari says about her broken marriage and love again | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; श���स्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मु���ं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nदोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nदोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड\nकाही दिवसांपूर्वीच श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला. कोण आहे ही व्यक्ती...\nमुंबई, 04 जानेवारी : ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं. श्वेतानं 2 लग्न केली मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आलं. तिची दोन्ही लग्न तुटली. पण तरीही ती हारली नाही. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांचा सामना केला. तसेच ती तिच्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे. दरम्यानं काही दिवसांपूर्वीच श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे.\nश्वेताला काही दि��सांपूर्वी एका मुलाखतीत सध्या ती कोणाच्या प्रेमात आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना श्वेता म्हणाली, मी सुरुवातीपासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या (पलक आणि रेयांश) प्रेमात आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसाठी अजिबात वेळ नाही.\n छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै, किंमत ऐकून बसेल धक्का\nश्वेता तिवारी पुढे म्हणाली, माझ्या मुलांवर माझं एवढं प्रेम आहे की मला त्यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्याच व्यक्तीची आता गरज वाटत नाही. माझ्या मुलांसोबत मी खूप खूश आहे.\nरितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच\nश्वेता तिवारीनं 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिनं अभिनव कोहलीशी लग्न केलं मात्र तिचं हे लग्न सुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही. राजा चौधरीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे. सध्या श्वेता ‘हम तुम और देम’ ही वेब सीरिज आणि ‘मेरे डॅड की दुल्हन’मध्ये काम करत आहे.\nमुलगी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेवर अनुराधा पौडवाल यांची पहिली प्रतिक्रिया\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हा��रल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-27T19:49:05Z", "digest": "sha1:PNKYPMDMTEOX4YYND6LFEAUIGCWUAYWX", "length": 19516, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भारताविरुध्द चीनचे ‘हायब्रिड वॉरफेअर’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nभारताविरुध्द चीनचे ‘हायब्रिड वॉरफेअर’\nin ठळक बातम्या, लेख, संपादकीय\nलडाखमधील गलवान घाटीमध्ये भारत-चीन सीमवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव सुरु आहे. कावेबाज चीन एकीकडे चर्चेचे सोंग घेत दुसरीकडे कुरापती सुरुच ठेवतो, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. एलएसीवर भारताने चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काहीसा नरमलेल्या चीनकडून आता एलएसी पाठोपाठ डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचले जात असल्याच�� समोर आले आहे. भारतीय सैन्यावर एकही गोळी न चालवता चीनने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. मात्र हे पारंपारिक युध्द नसून ‘हायब्रिड वॉरफेअर’ आहे. यास भविष्यातील युध्दाची झलक देखील म्हणता येईल. भविष्यात कोणत्या देशांमध्ये युध्द जरी झाले तरी त्या माहिती हेच मोठे शस्त्र ठरेल, असे वारंवार म्हटले जाते. याचा उपयोग चीनकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याचा गौप्यस्पोट ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या नामांकित इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.\nभारतासह संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना चीनच्या कुरापती सुरुच आहेत. मुळात कोरोनाचा जन्मदाता म्हणून आधीच चीनची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन झाली आहे. असे असताना चीन आपल्या विस्तारवादी भूमिकेपासून लांब जाण्यास तयार नाही. संपूर्ण आशियामध्ये चीनचा उघडपणे मुकाबला करण्याची हिंम्मत केवळ भारतामध्ये आहे, याची जाणीव चीनला झाली आहे. तरीही त्याची विस्तारवादी वृत्ती स्वस्थ बसत नाही. आतापर्यंत देशाच्या सीमेवर कुरापती काढणार्‍या या देशाचे एक नवे कारस्थान समोर आले आहे. चीनकडून राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू, पाच मंत्री, माजी आणि आजी 40 मुख्यमंत्री, 350 खासदार, कायदेतज्ञ, आमदार आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास 1350 लोकांची हेरगिरी करण्यात आली आहे. त्यांत यासह महत्त्वाच्या पदांवरील अधिकारीवर्ग, न्यायमूर्ती, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरही चीन पाळत ठेवून आहे. चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या तसेच चीनच्या आतापर्यंतच्या कायापालटात आणि ‘हायब्रीड वॉरफेर’मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘आद्य संस्था’ असे म्हण��ून घेणार्‍या ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ या कंपनीमार्फत ही हेरगिरी करण्यात येत आहे. ही कंपनी चीनच्या गुप्तचर संस्था, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांसोबत काम करते.\nही चिनी कंपनी डिजिटल जगात आपल्या लक्ष्यावर बारीकपणे लक्ष ठेवते. या कंपनीचे कामच दुसर्‍या देशांवर नजर ठेवणे आहे. या कंपनीच्या माध्यमातून भारतासह अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि अन्य काही देशांतील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांची माहिती चीनने गोळा केली आहे. ही कंपनी 2018च्या एप्रिलमध्ये स्थापन करण्यात आल्याची नोंद आहे. कंपनीची जगभरात 20 केंद्रे आहेत. चीन सरकार आणि चिनी लष्कर हे कंपनीचे ‘ग्राहक’ असल्याची नोंद होती. मात्र अचानक म्हणजे 9 सप्टेंबरला कंपनीने आपले संकेतस्थळच माहिती इंटरनेटवरुन काढून टाकले. याचा अर्थ उघड आहे की, चीनच्या हेरगिरीचा भांडाफोड होण्याची कुणकुण त्यांना आधीच लागली होती. सर्वच प्रबळ देशांमध्ये हेरगिरी करुन शक्य त्या मार्गाने संबंधित देशांचे खच्चीकरण करुन जगावर राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेने चीन झपाटला आहे. हेरगिरी करुन त्या देशात अराजक माजवणे सहज शक्य असल्याने चीनचा हा प्रयत्न असू शकतो. यामुळेच अलीकडच्या काळात डिजिटल माध्यमावरील सोशल मीडियाचा अतिवापर हा चिंतेचा व चिंतनाचा विषय ठरत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असले तरी याच्या मदतीने सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया देखील या प्लॅटफॉर्मवर दिसतात. अनेक सोशल मीडिया अ‍ॅप्सचा देशविरोधी कारवायांसाठी प्रमुख अस्त्र म्हणून वापर होत असल्याने अमेरिकेने भारतापाठोपाठ अमेरिकेने टिकटॉकसह अनेक चीनी बनावटीच्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.\nआपण बघतो की जवळपास सर्व सोशल मीडिया संकेतस्थळांची मालकी परदेशी आहे. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने ज्याच्याकडे जास्त माहिती असेल तोच सर्वशक्तीशाली असेल, असे म्हटले जाते. भविष्यातील युध्द देखील या माहितीजालावरच आधारित असतील. याची सुरुवात चीनने केली आहे. चीनच्या मोडस ऑप्रेडीटीचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, अमेरीकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या ईवांकाच्या कंपनीने बनविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हॅन्डबॅग, दागिने, पादत्राणे चिनी राज्यकर्त्यांशी सं��ंधित चिनी कंपन्या सुरवातीला खरेदी करत होत्या. आताचे राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांचे पुत्र हंटर व माजी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचे पुत्र यांच्यासोबत अनेक चिनी कंपन्यांनी भागीदारी केली आहे. भारतामध्येही चीनने नेमके हेच केले आहे. भारतात चीनने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आहे. चिनी कंम्पन्यांनी सौरऊर्जा, वाहन उत्पादन, वीज, स्टील अशा क्षेत्रात लाखो कोटींच्या पुढे आहे. यातील अनेक कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सत्ताधारी भाजपाच्या निगडीत असलेल्या व्यक्तींच्या असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. यामुळे मोदी सरकारने टिकटॉक, पब्जीसह 100च्यावर अ‍ॅप्सवर बंदी टाकली आहे, ती पुरेसी नाही. भारतीय लष्कराने जशी आक्रमकचा चीन सीमेवर दाखवली तशीच आक्रमकता राजकीय व आर्थिक पातळीवर देखील दाखविणे आवश्यक आहे.\nचीनकडून अतिक्रमण: मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले: राहुल गांधी\nभयावह: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nभयावह: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला\nसहकार क्षेत्रातील दिग्गज नेते माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/editorial/h-1b-visa-ban-only-as-long-as-trump-19273/", "date_download": "2020-09-27T19:35:31Z", "digest": "sha1:DY7ELKQVYCKKKICCMMYT4DH5OFSTIFCG", "length": 13691, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "H-1B visa ban only as long as Trump | एच- १ बी व्हिसावर बंदी केवळ ट्रम्प असेपर्यंतच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nसंपादकीयएच- १ बी व्हिसावर बंदी केवळ ट्रम्प असेपर्यंतच\nव्हिसा संदर्भात ट्रम्प यांना निर्णय तेथील आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना मुळीच आवडला नाही. व्हिसाच्या अडचणीमुळे अमेरिकेतल भारतीय कॅनजाडामध्ये स्थलांतरित होईल. तेथे अशी कोणतेही बंधने नाहीत. दरम्यान डेमॉक्रॅटिक या विरोधी पक्षाने त्यांच्या निवडणूका जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, आम्ही जर सत्तेवर आलो तर ग्रीन कार्डवर लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येईल.\nआगामी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ लागली आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बाईडेन यांच्यामध्ये जोरदार लाढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकन नागरिकांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांनी एका नवीन अध्यदेशावर स्वाक्षरी केली आहे. या नवीन अध्यादेशाप्रमाणे आता अमेरिकेत भारतीयांना नोकऱ्या मिळणार नाही. कमी पगारात नोकऱ्या करणाऱ्या विदेशी नागरिकांना घेऊन आता मेहनती अमेरिकन नागरिकांना डावल्या जाणार नाही. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आङे. यापूर्वीही ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ अशी घोषणा केलेली आहे. गेल्या २३ जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, या वर्षीच्या अखेरपर्यंत कोणत्याही विदेशी नागरिकाला एच-१ बी व्हिसा अंतर्गत नोकरी दिल्या जाणार नाही. ट्रम्प यांचे हे सारे प्रयत्न त्यांना पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी आहेत म्हणूनच ते अमेरिकन नागरिकांचे तुष्टीकर करीत आहेत, परंतु ते हे विसरत आहेत की, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत १ टक्का असे भारतीय आहेत की, ज्यांना ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले आहेत. हे सर्व जण अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमाचे जेव्हा अमेरिकेत आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ट्रम्प यांनी तेथे वास्तव्यात असलेल्या भारतीय नागरितांचा उत्साह आणि जोश पाहिलेला आहे. व्हिसा संदर्भात ट्रम्प यांना निर्णय तेथील आयटी आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना मुळीच आवडला नाही. व्हिसाच्या अडचणीमुळे अमेरिकेतल भारतीय कॅनजाडामध्ये स्थलांतरित होईल. तेथे अशी कोणतेही बंधने नाहीत. दरम्यान डेमॉक्रॅटिक या विरोधी पक्षाने त्यांच्या निवडणूका जाहीरनाम्यात नमूद केले आहे की, आम्ही जर सत्तेवर आलो तर ग्रीन कार्डवर लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येईल. ग्रीन कार्ड हा असा दस्तावेज आहे की, ज्यांच्याजवळ हे कार्ड आहे, त्यांना स्थायी रुपात अमेरिकेत राहण्याचा अधिकार असतो. एच-१ बी व्हिसावर अमेरिकेतील अनेक कंपन्या दरवर्षी भारत आणि चीन मधून आलेल्या हजारो कर्मचाऱ्यांची भर्ती करत असतात. येत्या १७ ते २० ऑगस्ट दरम्यान डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातले असून या अधिवे���नात बाईडन यांच्या नावावर राष्ट्रपतीपदाचे पक्षाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. डेमॉक्रॅटिक पक्ष सत्तेवर आल्यास भारतासोबत अणुतंत्रज्ञान विषयक करारावर सुद्धा स्वाक्षरी करेल. या सर्व घडामोडींवरुन हे स्पष्ट होते की, एच-१ बी व्हिसावर बंदी केवळ ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष असेपर्यंतच राहणार आहे.\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसंपादकीयनागा समुदायाला हवा वेगळा 'ध्वज'\nसंपादकीयशेतकऱ्यांच्या मुद्यावरुन मंत्र्यांचा राजीनामा\nसंपादकीयवास्तवाचा पडला विसर, मृगजळाचा बाजार\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrisarkari.co/", "date_download": "2020-09-27T21:29:14Z", "digest": "sha1:QFEVS5W4SBE6ZHFT7RVDCROEXSUQNRQY", "length": 18308, "nlines": 123, "source_domain": "www.naukrisarkari.co", "title": "Naukrisarkari - latest govt jobs, job alerts, Naukrisarkari", "raw_content": "\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व प्रश्न पत्रिका\nशैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता\nनमस्कार मी शैलेष काळे दिव्यांग समाजसेवक मित्रानो upsc एग्ज़ाम 4 octomber ला होत असून त्यासंदर्भात हा लेख आहे . मी स्वता upsc एग्ज़ाम देत असतो त्यामूळे maze मत आणि मार्गदर्शन मी या लेखद्वारे देत आहे.. आज कोरोना महामारी ने खुप भयंकर संकट आणले आहे भारतवर..आणि या संकट मधेच आपली upsc ची एग्ज़ाम येत आहे..आता वेळ … Read more शैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता\nNF Railway Recruitment, पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटीस’ पदाच्या एकून ४४९९ जागांची भरती. NF Railway Recruitment 2020, Northeast Frontier Railway Recruitment 2020 Apply for 4499 Posts. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेंटीस’ पदाच्या एकून ४४९९ जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा. एकुण जागा :- … Read more NF Railway Recruitment 2020 Apply for 4499 Posts.\nMPSC मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी २०२० मध्ये एकून १७ जागांची भरती. Maharashtra public service Commission मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी … Read more MPSC Recruitment 2020 Apply for 17 Posts.\nNABARD राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये एकूण 13 जागांची भरती. National Bank For Agriculture and Rural Development Recruitment 2020 Apply for 13 Posts , NABARD राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये एकूण 13 जागांची भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर … Read more NABARD Recruitment 2020 Apply for 13 Posts.\nAIIMS Recruitment 2020, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून ३८०३ जागांची भरती. AIIMS Recruitment 2020, All India Institute Of Medical Science Recruitment 2020 apply for 3803 Posts. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकून ३८०३ जागांची भरती नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज … Read more AIIMS Recruitment 2020 Apply for 3803 Posts.\nICMR Recruitment 2020, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मध्ये एकूण 150 जागांची भरती. ICMR Recruiment 2020, The Indian council of Medical Research Recruitment 2020 Apply for 150 posts. [ ICMR Bharti 2020 ], भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मध्ये एकूण 150 जागांची भरती जूनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात … Read more ICMR Recruitment 2020 Apply for 150 post.\nEastern Railway Recruitment 2020, पूर्व रेल्वे मध्ये एकून ५० जागांची भरती. Eastern Railway Recruitment 2020, पूर्व रेल्वे मध्ये एकून ५० जागांची भरती पूर्व रेल्वे कोलकाता , लीलुआ हॉस्पिटल येथे एकून ५० जागांची भरती कॉन्ट्रक्ट मेडिकल प्रक्टिशणर, नर्सिंग अधीक्षक[ स्टाफ नर्स ] या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती … Read more Eastern Railway Recruiment 2020 Apply for 50 Posts.\nमहाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा [ MHT-CET 2020 ] [ मुदतवाढ ]\nMHT-CET 2020 , Government of Maharashtra State Common Entrance Test Cell Mumbai are Publishing Notification for Common entrance test MHT-CET 2020 महाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा [ MHT-CET 2020 ] परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा [ MHT-CET 2020 ] शैक्षणिक पात्रता :- १२ वी विज्ञान पास / पात्र किंवा समतुल्य. वयाची अट … Read more महाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा [ MHT-CET 2020 ] [ मुदतवाढ ]\nWestern Railway Recruitment 2020 , पश्चिम रेल्वे एकूण 177 जागांची भरती. Western Railway Recruitment 2020 , Western Railway Recruitment 2020 Apply for 177 posts. पश्चिम रेल्वे एकूण 177 जागांची भरती CMP-GDMO, CMP स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट, हेमोडायलेसीस टेक्निशियन, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक … Read more Western Railway Recruitment 2020 Apply for 177 Posts.\nPCMC Recruitment 2020 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 130 जागांची भरती. PCMC Recruitment 2020 , Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2020 Apply for 130 Posts, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 130 जागांची भरती वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज … Read more PCMC Recruitment 2020 Apply for 130 Posts.\nWCL Recruitment 2020, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये एकूण ३०३ जागांची भरती. WCL Recruitment 2020, Western Coalfields Limited Recruitment 2020 Apply for 303 Posts, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये एकूण ३०३ जागांची भरती पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर … Read more WCL Recruitment 2020 Apply for 303 Posts.\nHEC Recruitment 2020, हेवी इंजीनियरिंग कॉपोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 169 जागांची भरती. HEC Recruitment 2020, Heavy Engineering corporation Limited Recruitment 2020 Apply for 169 Posts, हेवी इंजीनियरिंग कॉपोरेशन लिमिटेड मध्ये एकूण 169 जागांची भरती पदवीधर ट्रेनि आणि टेक्निशियन ( डिप्लोमा ) ट्रेनी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक … Read more HEC Recruitment 2020 Apply for 169 posts\n[ SGBAU Recruitment 2020 ] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकून १३ जागांची भरती.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद , कोल्हापूर कंत्राटी पदाचे एकून ३८ पद भरती.\nशैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-27T20:53:03Z", "digest": "sha1:FJWKVDYU4YQSCJ6WOOB3DIRVMO2HOIGF", "length": 8959, "nlines": 125, "source_domain": "livetrends.news", "title": "गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे कारण प्रसिद्ध करा ; न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश - Live Trends News", "raw_content": "\nगुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे कारण प्रसिद्ध करा ; न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश\nगुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे कारण प्रसिद्ध करा ; न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश\nनवी दिल्ली (वृत्तसंस्थ) गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणं आणि गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. यानिमित्ताने राजकीय नेते आणि त्यांच्यावरील गुन्हे हा विषय अनेकदा चर्चेला आला आहे.\nचीफ जस्टिस एसए बोबडे आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने भाजप नेते आणि वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या जनहित याचिकेवर हे आदेश दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी तशा स्वरुपाचे आदेश जारी करावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने 25 नोव्हेंबर रोजी दिले होते. तीन महिन्यांच्या आत राजकीय पक्षांना अशा लोकांना उमेदवारी देण्यापासून रोखता येईल असा कोर्टाच्या निर्देशांचा हेतू होता. विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी निवडणुका लढवण्यास बंदी आणावी अशीही मागणी अनेक वेळा पुढे आली होती. मात्र, ती चर्चा हवेतच विरली. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर केल्यानंतर 48 तासात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रं आणि सोशल मीडियावर देणंही बंधनकारक असेल.\nउत्तर प्रदेशात भीषण अपघात ; 13 जण ठार, 18 जखमी\nपुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्याचा मृत्यू\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackerays-target-on-uddhav-thackeray-said-who/", "date_download": "2020-09-27T20:04:15Z", "digest": "sha1:M7WSSMKQXO34F6M545VYUG6EEQJIJWTR", "length": 9597, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले डब्लूएचओ...", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nराज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले डब्लूएचओ…\nमुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉकडाऊन तसेच अनलॉकबाबत एका मुलाखतीमध्ये आपले रोखठोक मत मांडले. गेले चार महिन्यांहून अधिक काळ कोरोना या रोगाने संपूर्ण राज्यासह देशात थैमान घातले आहे. इतिहासात पाहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक महामारी आल्यामुळे पर्याय म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या रोगावर लस नसल्याने व रोगाचा संसर्ग अधिक वेगाने वाढत असल्याने रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले.\nया संदर्भात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी राज ठाकरेंसोबत महाराष्ट्र व्हिजन मुलाखत घेतली. यावेळी, त्यांनी प्रश्न केला, लॉकडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त काळ रेटला गेला का यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘मी काय या गोष्टीतला तज्ञ नाही किंवा डब्लूएचओ (WHO) काही माझ्याकडून सल्ले घेत नाही, परंतु सुरुवातीला ज्या काही डॉक्टरांशी संवाद साधला त्यात त्यांचे म्हणणे होते कि सुरुवातीच्या काळातच अत्यंत कडक लॉकडाऊन पाळणं गरजेचं होत जे पाळलं गेलं नाही.’\nआपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे\nतसेच, “या सगळ्या गोष्टी आपण २३ मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो. १३० कोटींच्या देशात १३ लाख रुग्ण आहेत.”\nपंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवीसाठी आर्बिट्रेटरने तातडीने कार्यवाही करावी’\n“यात २७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे म्हणाले.\nशेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी धनंजय मुंडे यांनी केले ‘हे’ आवाहन\nतर, लोक अधिक घाबरले असून माध्यमांनी वारंवार दाखवलेल्या बातम्यांमुळे देखील परिणाम झाला. दरम्यान, ‘समाजामध्ये दुही निर्माण करणे चालणार नसल्याने मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिले होते. त्यात बरे होणाऱ्यांचे आकडे येऊ दे असे सांगितले होते. याआधी देखील अनेक रोग येऊन गेले पण कधी मोजले नाहीत.’\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनं��ाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/state-waid-two-days-protest-against-lbt-150250/", "date_download": "2020-09-27T19:54:33Z", "digest": "sha1:4YZ6PS4XJ2ZUHQWXPVZIEPWJQN3XBQNV", "length": 10716, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एलबीटीविरोधात आजपासून दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nएलबीटीविरोधात आजपासून दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद\nएलबीटीविरोधात आजपासून दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद\nस्थानिक संस्था कराला पर्याय सुचवण्यासाठी वा सध्याच्या करात काही सुधारणा सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन देऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ तोंडाला पाने पुसल्याची टीका\nस्थानिक संस्था कराला पर्याय सुचवण्यासाठी वा सध्याच्या करात काही सुधारणा सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन देऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ तोंडाला पाने पुसल्याची टीका करत व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे आजपासून दुकाने-व्यापार बंद राहण्याची शक्यता आहे.\nस्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणीला व्यापारी संघटनांचा विरोध आहे. याविरोधात आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती नेमण्याची ग्वाही दिली, पण प्रत्यक्षात समिती नेमली गेली नाही. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याचा मुहूर्त साधत व्यापारी संघटनांनी दोन दिवसीय बंद पुकारला आहे. त्यातून राज्यातील व्यापार उदीम बंद ठेवत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा बंद यशस्वी करण्याची हाक ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र’ने राज्यभरातील सर्व जिल्’ाांतील व्यापारी संघटनांना दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nउल्हासनगर एलबीटी घोटाळा: १५ निरिक्षक निलंबित\nएलबीटी रद्द करता , मग कर्जमाफी का करत नाही\nएलबीटी वसुली एजन्सीविरुद्ध परभणीमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा\n‘आधी फाशी नंतर चौकशी’ : वसुली एजन्सीचा खाक्या\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 मनसे उपशहर अध्यक्षाला अटक\n3 मुंबईतील टोलनाके सवलतीच्या कक्षेबाहेर ‘मुंबई एण्ट्रीपॉइण्ट लिमिटेड’ ची भूमिका\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/prime-minister-modi-congratulates-the-new-prime-minister-of-japan-yoshihid-suga-30514/", "date_download": "2020-09-27T19:08:47Z", "digest": "sha1:LDVYNMXGKJSVJ5GKRVY4JJI4TV4NZNLF", "length": 11512, "nlines": 165, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Prime Minister Modi congratulates the new Prime Minister of Japan Yoshihid Suga | पंतप्रधान मोदींनी केले जपानचे नवे पंतप्रधान योशिहिद सुगा यांचे अभिनंदन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nदिल्लीपंतप्रधान मोदींनी केले जपानचे नवे पंतप्रधान योशिहिद सुगा यांचे अभिनंदन\n\"जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याबद्दल महामहिम योशीहाइड सुगा यांचे हार्दिक अभिनंदन. आमची विशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारी संयुक्तपणे नवीन उंचीवर नेण्��ासाठी मी उत्सुक आहे,\" असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.\nदिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज जपानचे (Japan) नवीन पंतप्रधान योशिहिद सुगा (Yoshihid Suga) यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन (congratulates) केले. आज संसदीय निवडणुकीत योशीहिदा सुगा यांची जपानचे नवीन पंतप्रधान (Prime Minister ) म्हणून औपचारिक रित्या निवड झाली. सुगा हे प्रांतातील शिंजो अबेची जागा घेत आहेत . त्यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे आदल्या दिवशी राजीनामा दिला होता. ट्विटरवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्याबरोबर काम करण्याची आणि त्यांची जागतिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक आहे.\n“जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याबद्दल महामहिम योशीहाइड सुगा यांचे हार्दिक अभिनंदन. आमची विशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारी संयुक्तपणे नवीन उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.\nमुख्य कॅबिनेट सेक्रेटरी असलेले आणि आबे यांच्या उजव्या हाताच्या माणसाच्या रूपात दिसणारे सुगा आज नंतर स्वत: चे कॅबिनेट सुरू करणार आहेत.\nसर्वसामान्यांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे हित साधण्याचे आश्वासन देऊन सुगा यांनी एक शेतकरी मुलगा आणि स्वत: ची निर्मित राजकारणी म्हणून त्याच्या पार्श्वभूमीवर जोर दिला आहे.\nशांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेतून अजित डोवाल यांचा सभात्याग, पाकिस्तानचा निषेध\nभाजपला ‘खयाली पुलाव’ म्हणत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा\nमन की बात देशातील खेडी, शेतकरी, कृषी क्षेत्र असतील आत्मनिर्भर भारातचा आधार : पंतप्रधान मोदी\nदिल्ली'या' दिग्गज नेत्याच्या निधनाने मोदीही भावुक, मोदींसह अनेक नेत्यांनी केला शोक व्यक्त\nदिल्लीमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन, ६ वर्षांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली\nदिल्ली २००० फूट उंचीवर महिलेची प्रसूती\nfarmers' bill 2020कृषी विधेयकावर हरभजन सिंहचे मोठे वक्तव्य, म्हणाला समृद्ध देशासाठी...\nLabour Code Billकामगार सुधारणा विधेयक : कामगारांसाठी केंद्राचा मोठा निर्णय, भरपगारी सुट्ट्यांमधे होणार वाढ\n 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजनेच्या जाहिरातीत सरकारने केली 'इतक्या' कोटींची उधळपट्टी\nदिल्लीबुलेट ट्रेनच्या २३७ किमी लांबीच्या मार्गासाठी तांत्रिक निविदा खुली\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिक���त\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-4144", "date_download": "2020-09-27T19:49:55Z", "digest": "sha1:64D6LPS6D664KT6VUVGNBAMPED7DN3ZZ", "length": 17141, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २३ ते २९ मे २०२०\nग्रहमान : २३ ते २९ मे २०२०\nशुक्रवार, 29 मे 2020\nमेष : ग्रहांची साथ राहील. पूर्वी केलेले कष्ट व प्रयत्नांना यश येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायातील अडचणी काही प्रमाणात कमी होतील. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल, तरी जादा काम करण्याची तुमची तयारी असेल. नवीन कामे नजरेच्या टप्प्यात येतील. कष्टाच्या प्रमाणात आर्थिक मोबदलाही मिळेल. घरात एखादे शुभकार्य घडेल. सहजीवनाचा आनंद घ्याल. महिलांना यशप्राप्ती होईल, मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. ज्येष्ठांचा चिंतन करण्यात वेळ जाईल.\nवृषभ : स्वयंसिद्ध राहाल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्रिय व्हाल. व्यवसायात नियोजनावर भर राहील. प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक पावले टाकाल. थोडा आर्थिक तणाव जाणवेल. उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब कराल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र तरुणांनी अतिविश्वास बाळगू नये. घरात एखादी चांगली घटना घडेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.\nमिथुन : कर्तव्यपूर्तीसाठी पुढे येऊन कामाला लागाल. तुमच्यातील उर्मी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. त्यामुळे नियोजनही कराल. व्यवसायात बदलत्या काळानुरूप बदल करून ��वीन उपक्रम हाती घ्याल. केलेल्या कष्टाचे चीज व कौतुक होईल. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. पैशांची तजवीज करावी लागेल. या कामी हितचिंतकांची मदत होईल. घरात काही सुखाचे क्षण येतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. महिलांचे प्रकृतीमान सुधारेल.\nकर्क : भोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. त्यामुळे तुम्ही संभ्रमावस्थेत रहाल. व्यवसायात पैशांच्या तंगीमुळे कामाला मर्यादा येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. घरच्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मात्र भावनेच्या भरात कोणतेही आश्वासन देऊ नये. घरात सर्वांचे तंत्र सांभाळणे कठीण आहे, तरी 'आपले काम बरे नि आपण बरे' हे धोरण ठेवावे. प्रकृतीचीही कुरबुर राहील, तेव्हा चालढकल करू नये. महिलांनी मनन, चिंतन केले, तर लाभदायी ठरेल.\nसिंह : अंथरूण पाहून पाय पसरावे. वास्तववादी दृष्टिकोन उपयोगी पडेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नवे हितसंबंध जोडताना जुने हितसंबंध तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात दोन पिढ्यांमध्ये वैचारिक मतभेद जाणवतील. पैशांची चिंता नसेल, मात्र गरजेपुरतेच पैसे खर्च करावेत. घरातील इतर कामे वाढतील. महिलांना कौशल्य दाखण्याची संधी मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रकृतीमान सुधारेल.\nकन्या : अनपेक्षित मार्गाने साथ मिळाल्याने तुम्हालाही थोडा आश्चर्याचा धक्का बसेल. व्यवसायात कोणावरही विसंबून न राहता कामे हातावेगळी करावीत. गरज तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. हाती असलेल्या पैशांचा वापर उत्पादन व फायदा वाढवण्यासाठी करावा. सलोख्याने सर्व प्रश्नांची उकल करावी. गरजेनुसार कामांना प्राधान्य द्यावे. नोकरीत, कामात गुप्तता राखावी. बदल किंवा बदलीची दाट शक्यता. सुटीचा उपयोग घरातील कामे करण्यासाठी करावा.\nतूळ : शक्ती आणि युक्ती यांचा योग्य समन्वय करून यश द्विगुणीत कराल. व्यवसायात प्रयत्न करीत असलेल्या कामात चांगली कलाटणी मिळेल, त्यामुळे तुमचाही उत्साह वाढेल. योग्य व्यक्तींची योग्यवेळी मिळालेली मदत उपयोगी पडेल. पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती येतील. मात्र कामाचा ताण आणखी वाढेल. बोलण्यापेक्षा तुमचा कृती करण्यावर भर राहील. तूर्तास नवीन नोकरीचा विचार करू नये. घरातील वातावरण चांगले राहील. महिलांना आत्मिक बळ मिळेल.\nवृश्चिक : घर, व्यवसाय व न���करी याकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात खेळत्या भांडवलाची गरज भासेल. त्यासाठी बँका व वित्तीय संस्था यांची मदत घ्यावी लागेल. तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात प्रगती करता येईल. घरात वादाचे प्रसंग येतील, तरी तडजोडीने प्रश्न मार्गी लावावेत. सर्वांचे मूड सांभाळणे अवघड होईल, तरी दुर्लक्ष करावे. निरर्थक खर्च आटोक्यात आणण्यात यशस्वी व्हाल. महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. तरुणांनी नको तिथे धाडस दाखवू नये.\nधनू : तुमची उमेद खूप असेल, परंतु भोवतालच्या व्यक्तींची म्हणावी तशी मदत न मिळाल्याने तुम्हाला स्वयंभू व्हावे लागेल. व्यवसायात कंबर कसून कामाला तयार व्हाल. नातेवाईक, आप्तेष्ट यांची खुशाली कळेल. येत्या काळात कामाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, तरी मनाची तयारी ठेवावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामातील गती वाढवाल. त्यामुळे हमखास यश मिळेल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल, त्यामुळे मूड चांगला राहील.\nमकर : ग्रहांची मदत मिळेल. व्यवसायात कामे मार्गी लागल्याने काही निर्णय घेऊ शकाल. केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. जोडव्यवसाय असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल, तरी संधीचे सोने करावे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आता फायदा होईल. कोणत्याही प्रश्नांची उकल सामंजस्याने करावी. घरात एखादे शुभकार्य घडेल. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. महिलांना मनन, चिंतनात वेळ घालवता येईल. महिलांचे प्रकृतीमान सुधारेल.\nकुंभ : तुम्हाला अपेक्षित सुधारणा या सप्ताहात होईल, त्यामुळे तुमचा जीव भांड्यात पडेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे मिळतील. त्यातून भरपूर पैसे मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण करता येईल. भांडवलाची तरतूद हितचिंतक, मित्रमंडळी किंवा अन्य मार्गाने होऊ शकेल. अवघड कामातही यशश्री मिळवाल. मात्र, गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळावेत. घरात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. एखादा समारंभ ठरेल. तुमच्या हातून चांगली कामे होतील. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.\nमीन : माणसांची पारख करणे गरजेचे होईल. त्यामुळे जरा लांबच रहावे. व्यवसायात विसंबून न राहता हातातील कामे वेळेत संपवावीत. नवीन कामाची संधी तुमचे लक्ष वेधून घेईल. आवश्यक ती ताळेबंदी करून मगच निर्णय घ्यावा. हातातील कंटाळवाणे ��ाम संपल्याने हायसे वाटेल. शिवाय पुढील कामे मनाप्रमाणे करता येतील. घरात झालेले गैरसमज दूर होतील. मनोबल उत्तम राहील. घरातील खर्च आटोक्यात येतील. प्रियजनांचा सहवास आनंद देईल. वृद्धांनी पथ्यपाणी सांभाळावे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/economy/", "date_download": "2020-09-27T18:57:34Z", "digest": "sha1:ELM43PHKTVRTNK72STWIC7LWPPUUIAM7", "length": 10602, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "अर्थकारण Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nशेती सुधारणांवर केंद्र सरकारची आजवरची भूमिका संशयास्पद – पी. साईनाथ\nकृषी विधेयकांच्या विरोधात बळीराजाचा एल्गार, भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद\nकृषी विधयके शेतकऱ्यांसाठी ‘क्रांतिकारी’ अन् फायद्याची; तज्ज्ञांचे मत\n‘या’ राज्यांमध्ये सरकारी धान्यांची खरेदी केली कमी; कारण…\nयंदाच्या खरीप हंगामात होणार भाताचे बंपर उत्पादन\nकृषी विधेयकांवरून पेटलेल्या आंदोलनाला ‘एमएसपी’ची मलमपट्टी\nकांदा निर्यातबंदीचा दरावर परिणाम नाही; क्विंटलला झाली ‘एवढी’ वाढ\nकापूस महामंडळाने महाराष्ट्रातून केली २६ लाख गाठींची खरेदी\nदेशात कुठेही युरिया टंचाई नाही – केंद्र सरकार\nशेतकऱ्यांना दिलासा; अडकलेल्या कांदा निर्यातीला अखेर हिरवा कंदील\nगुलाबी बोंड अळीवर विषारी कीटकनाशकांचा पर्याय अखेरचा; त्याआधी करा या तंत्राचा...\nक्युआर कोड स्कॅन करा अन् केळी खा बिनधास्त\nयंदा खरीप हंगामात विक्रमी लागवड; उत्पादनात होणार बंपर वाढ\nकृषी विधेयकांवरून केंद्रात फूट; या केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/sharad-pawar-praful-patel-met-ncps-attention-congress-decision/", "date_download": "2020-09-27T19:41:27Z", "digest": "sha1:NYWNELIJN4IQNCSAERL277K2HPEE3GXA", "length": 31745, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "काँग्रेसच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष, शरद पवारांची भूमिका ठरणार निर्णायक - Marathi News | Sharad Pawar-Praful Patel met NCP's attention to the Congress decision | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झा���ेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nकाँग्रेसच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष, शरद पवारांची भूमिका ठरणार निर्णायक\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nकाँग्रेसच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचे लक्ष, शरद पवारांची भूमिका ठरणार निर्णायक\nमुंबई : भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे पवार यांनी सांगितले. राज्यात वेगान�� राजकीय घडामोडी घडत असताना खा. शरद पवार यांचे ‘सिल्व्हर ओक’ या घडामोडींचे निवासस्थान या घडामोडींचे केंद्र बनले आहे. रविवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी खा. पवार यांची भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. शिवाय, सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ नाही. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देणार का, यावर त्यांनी ‘ब्र’ही उच्चारले नाही.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजुचे आहेत. मात्र काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिला तर त्यांची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. यासंदर्भात शरद पवार हे सोनिया गांधी यांची परत भेट घेऊ शकतात, असे एका नेत्याने सांगितले. दरम्यान, राष्टÑवादी काँग्रेसच्या आमदारांची मंगळवारी बैठक आयोजित केली असून या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा आणि सत्तेत सहभागी होण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.\nशिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील काँग्रेस प्रमाणेच अटी घातल्या आहेत. शिवसेनेने आधी केंद्र सरकार आणि एनडीएतून बाहेर पडावे. त्यानंतरच पाठिंब्याबाबत विचार करता येईल, असे मलिक यांनी सांगितले.\n>आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. आम्ही सध्या काहीही बोलणार नाही. आधी शिवसेनेने आम्हाला प्रस्ताव द्यावा लागेल. त्यातून काही सर्वसमावेशक व सर्वांना मान्य होईल असा कार्यक्रम तयार करावा लागेल. निवडणुका किंवा राष्टÑपती राजवट कोणालाही नको आहे. पण यावर आमचे नेते शरद पवार आपली भूमिका योग्यवेळी जाहीर करतील.\n- नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncongressMaharashtra Assembly Election 2019NCPकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राष्ट्रवादी काँग्रेस\nCoronavirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार\nCoronavirus: देशासाठी सदैव तत्पर कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत\nCoronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकी�� नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली\nCoronaVirus : सरकारच्या लॉकडाऊनचे काँग्रेसकडून समर्थन; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र\nसरकारने योग्य दिशेने पाऊल टाकले, राहुल गांधींकडून मोदी सरकारचे कौतुक\nआता EMI वर मोठा निर्णय होण्याची शक्यता; लॉकडाऊनमुळे आरबीआय विचारात\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\nमेसेज डिलीट केला म्हणजे पुरावा नष्ट होत नाही डेटा रिकव्हर करता येतो\nकरिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे\n राज्यात १० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; महाराष्ट्रात दिलासादायक चित्र\nराज्य शासनाच्या सीटी स्कॅन दरनिश्चिती विरोधात 'महाराष्ट्र रेडिओलॉजी' संघटना न्यायालयात जाणार\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यवाहांनी दिला पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/seven-districts-in-the-state-in-59-minutes-the-debt-blast-1781521/", "date_download": "2020-09-27T20:11:54Z", "digest": "sha1:JJHDA2EFRE3YFGV5RPWDNITY5KZFHU3L", "length": 14507, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Seven districts in the state, in 59 minutes, the debt blast | राज्यातील सात जिल्ह्य़ांत ५९ मिनिटांत ‘कर्जधमाका’! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराज्यातील सात जिल्ह्य़ांत ५९ मिनिटांत ‘कर्जधमाका’\nराज्यातील सात जिल्ह्य़ांत ५९ मिनिटांत ‘कर्जधमाका’\nपीक कर्जाचे प्रमाण केवळ ४५ टक्के एवढे असताना केंद्र सरकार ५९ मिनिटांत कर्ज वाटपाचा ‘दिवाळी धमाका’ हाती घेणार आहे.\n( संग्रहीत छायाचित्र )\nबँकांच्या नव्या योजनेला निवडणूक रणधुमाळीची किनार\nग्रामीण महाराष्ट्रात २४ ते २८ टक्के व्याजदराने कर्ज देणाऱ्या गैरबँकिंग कंपन्यांनी उच्छाद मांडला आहे. मुद्रा योजनेतून तब्बल ५ हजार २६९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करूनही फारसे उद्योग उभारले गेले नाहीत. ‘मुद्रा’मध्ये बनावट दरपत्रक (कोटेशनचा) सुळसुळाट सर्वत्र आहे. दुष्काळामुळे अर्थकारण आक्रसले आहे. पीक कर्जाचे प्रमा�� केवळ ४५ टक्के एवढे असताना केंद्र सरकार ५९ मिनिटांत कर्ज वाटपाचा ‘दिवाळी धमाका’ हाती घेणार आहे.\nअस्तित्वातील लघु व मध्यम उद्योजकांना तसेच व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, त्यात ऑनलाइन अर्ज केल्यास केवळ तासाभराच्या आत १० लाख ते एक कोटी रुपयांच्या कर्जास तत्त्वत: मंजुरी देण्याची योजना सुरू केली जाणार आहे.\nअनुत्पादक कर्जाचे प्रमाण हा देशभर चर्चेचा विषय असताना लघु आणि मध्यम उद्योगाला चालना देण्यासाठी कर्ज कालावधी कमी करण्यासाठी ही योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे. सध्या अशा उद्योग व व्यावसायिकास कर्ज मिळण्यासाठी साधारणत: २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो. तो आता तासाभरावर आणण्यात आला आहे. कर्जदाराने त्यांचा वैयक्तिक तपशील, वस्तू व सेवा कराचा क्रमांक, आयकराचा तपशील देणारी माहिती संकेतस्थळावर भरली, की ती बँकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत जाईल आणि त्यांनी तासाभरात कर्ज वितरण करायचे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या कर्जाचा सरासरी व्याजदर पायाभूत दरात दोन टक्क्यांपर्यंतची वाढ करून घेतला जातो. सध्या हा दर साधारणत: ८.७५ ते ९.२५ एवढा असल्याचे बँक अधिकारी सांगतात. बँकिंग क्षेत्रात त्याला एमसीएलआर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट असे म्हटले जाते. कर्ज मिळण्यातील कालावधी कमी करण्याच्या या योजनेची तयारी जोरदारपणे सुरू आहे. मात्र, राज्यात कर्जमाफीचा झालेला ऑनलाईन विचका आणि मुद्रा योजनेची बनावट कोटेशनमुळे झालेली दुरवस्था लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीवर योजना सुरू होण्यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.\n येत्या २ नोव्हेंबरला देशाभरातील ७८ जिल्ह्य़ांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ही योजना सुरू करावी व त्यातून ३०० जणांना योजना सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. या योजनेत राज्यातील औरंगाबाद, पुणे, नाशिक, धुळे, नागपूर, ठाणे व सांगली या जिल्ह्य़ांचा समोवश असेल. इच्छुक लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी उपग्रहाद्वारे संवाद साधणार आहेत.\n‘बँकांना स्वातंत्र्य असावे असे\nसर्वत्र मानले जात असताना ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत दिली जाणारी ही ‘प्रचार’ कर्जे आहेत. यातून मालमत्ता संवर्धन तर होणा���च नाही. केवळ निवडणुकीत अशा योजनांचा वापर होऊ शकतो, असे मानून केंद्र सरकार बँकांवर ही योजना लादू पाहात आहे.’\n– देवीदास तुळजापूरकर, सचिव, एआयईबी असोसिएशन\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर हल्ला\n2 मराठवाडा टँकरवाडय़ाच्या दिशेने\n3 जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास उद्यापर्यंत स्थगिती\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/sanjay-raut-on-sushant-singh-rajput-suicide-case-255183.html", "date_download": "2020-09-27T19:59:33Z", "digest": "sha1:Z6ADJF6GITQNLBMKSTULL665DP4YI56W", "length": 17370, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "... तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत | Sanjay Raut on Sushant Singh Rajput Suicide case", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला चौथा धक्का, रॉबिन उथप्पा बाद\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\n… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत\nमनोरंजन मुंबई राजकारण हेडलाईन्स\n... तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत\nशिवसेना ��ेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Suicide).\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Suicide). मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच मुंबई पोलीस सक्षम असून तेच या प्रकरणाचा तपास करतील असंही नमूद केलं.\nसंजय राऊत म्हणाले, “राज्य सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होत असेल, तर मग केंद्रातलं सरकार पडेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. तेच या प्रकरणाचा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल, तर ईश्वर त्यांना समबुद्धी देवो.”\n“या प्रकरणाला न्याय मिळो. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.”\n“काय करायंचंय ते आम्ही आणि सुशांतचं कुटुंब पाहू. माध्यमांनी बोलायचं काही काम नाही. काही जण महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम करत आहेत. आगामी काळात हे कोण आहेत ते आम्ही सांगू,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.\n“राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे”\nसंजय राऊत म्हणाले, “राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्यात सगळं हे वाहून गेलंय. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत. विरोधकांना हे सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस आहे. त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या भाजत राहावं. आम्हाला खूप कामं आहेत.”\n“आम्हाला 50/100 नोटीस येत राहतात. बाकी मला काहीच माहिती नाहीये. पार्थ पवारची भूमिका वेगळी नाहीये. आम्ही सगळे एकत्र आहोत. अशावेळी राजकारण केलं जातंय. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.\nयुरोप टूरवर हॉटेलमध्ये भूत दिसल्याने सुशांतचा थरकाप, इटलीहून अर्ध्यावर परतलो, रियाचा दावा\nSushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले\nRhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nEknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय :…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nसंजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला चौथा धक्का, रॉबिन उथप्पा बाद\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला चौथा धक्का, रॉबिन उथप्पा बाद\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्���ेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/07/", "date_download": "2020-09-27T19:39:46Z", "digest": "sha1:NSP7LPCJKTEQJCNCJD2VDC3BGWXVZVBC", "length": 24226, "nlines": 77, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: July 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nगुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेड\nलेखाचे निमित्त आहे 'गुगल आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत आहे' अशी बीबीसी वर नुकतीच वाचलेली बातमी. या विषयावरचा निकोलस कार यांचा http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid हा लेखही रोचक नि प्रसिद्ध आहे. तर प्रश्न असा, खरेच असे घडते आहे का की हा फक्त शास्त्रज्ञांचा एका सनसनाटी दावा आहे\nमला वाटते या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. गुगल हे एक प्रातिनिधीक उदाहरण, माझ्या मते सा-या इंटरनेटचाच मानवी बुद्धिमत्तेवर बरावाईट परिणाम होतो आहे. जरी आपल्याला जाणवत नसले तरी बारकाईने पाहिले तर हे सहज दिसते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आज आपल्याकडे थांबण्यास वेळ नाही. यात माहिती किंवा ज्ञान मिळवणेही आलेच. आपल्या सगळ्या प्रश्नांना आज आपल्याला झटपट उत्तरे हवी आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली तरी येणा-या संकेतस्थळांवर जास्त वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. 'तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे आम्ही चाललो' आपले आयुष्य अतिशय वेगवान होत आहे याचेच हे द्योतक आहे. पण याचा एक मोठा तोटा अस�� की यामुळे आपली एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते आहे. एखादी संकल्पना वाचून, तिचा सखोल अभ्यास करून ती समजून घेण्याऐवजी तिच्यातला फक्त आपल्याला आवश्यक तो भाग थोडक्या वेळात वाचून ती आत्मसात करण्याकडे आपला कला वाढला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या विषयावरची पुस्तके वाचून त्याची माहिती मिळवण्यापेक्षा त्या विषयावरचा विकिपीडिया लेख वाचून तो विषय समजावून घेणे आज आपल्याला सोपे वाटते आहे.\nसाहजिक आहे, हवी ती माहिती इंटरनेटवर सहज, आयती मिळत असताना ती शोधणे, नको ती माहिती गाळणे आणि हवी ती माहिती वेगळी करणे एवढे कष्ट कोण घेणार मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे असे का झाले असावे असे का झाले असावे माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही ���ाझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही\nहे सारे असले तरी इंटरनेटचा वापर टाळणे किंवा कमी करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. काम, मनोरंजन, ज्ञानार्जन, वस्तूंची खरेदी विक्री, प्रियाजणांशी संपर्क या दैनंदिन गोष्टी करताना आपल्याला त्याची गरज पडत असताना, ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात अधिकाधिक जागा व्यापू लागले असताना त्याचा वापर थांबवणार कसा मात्र हा वापर थांबवता येणार नसला तरी आपण तो आटोक्यात नक्कीच ठेवू शकतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर हवा तेव्हाच नि हवा तेवढाच करणे, तो करतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून न राहणे, कमी श्रमात मिळणा-या फळाचा मोह कटाक्षाने टाळणे, पुस्तकांचे वाचन नियमितपणे करणे आणि छंद किंवा इतर एखाद्या कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करत राहणे असे काही उपाय आपल्याला करता येतील.\nसगळ्यात मजेची गोष्ट अशी, हा लेख संपवताना मला जाणवते आहे की ह्या लेखासाठी लागलेले सारे संदर्भ मी गुगलवरूनच शोधले आहेत आणि त्यातही is google making us stuipid हा माझा शोध गुगलने is google making us stupid असा सुधारून दाखवला आहे. लेखातले माझे म्हणणे पटवून देण्यासाठी हे एकाच उदाहरण पुरेसे नाही काय\nबुधवारी मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले आणि या शहरात मृत्युने पुन्हा एकदा भीषण थैमान घातले. तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधे १७ लोकांचा मृत्यु झाला तर जवळपास १३१ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट भयंकर खरे पण माझ्यामते त्यानंतरची देशातली प्रतिक्रिया जास्त धक्कादायक होती. हा बॉम्बस्फोट झाल्यावर ना कुणाला धक्का बसला ना कुणाला आश्चर्य वाटले, भारतातल्या सामान्य जनतेला आता बॉम्बस्फोटांची सवय झाल्यामुळे तर असे घडले नसेल आणि खोटे का बोलावे, यात मीही आलोच. हा लेख लिहायचा म्हणून मला चढलेला चेव, खरे सांगायचे तर, लिहिणे सुरू केल्यावर ओसरल्यासारखा झाला आहे. काहीतरी ��्वलंत, जळजळीत लिहावे असे वाटत आहे खरे, पण हतबल, अगतिक झाल्याची भावना मनात असताना त्यासाठी लागणारे अवसान उसने आणणार कसे\nया बॉम्बस्फोटात १७ लोकांचा मृत्यु झाला, बळी पडलेले हे सारे लोक आपल्यासारखेच सामान्य होते. त्यापैकी कुणी गरीब असतील, कुणी श्रीमंत असतील, कुणी तरूण असतील, कुणी वृद्ध असतील पण ते सगळे निरपराध, निष्पाप होते. त्यापैकी कुणा तरूणाचा लहान मुलगा त्याची वाट पहात असेल, कुणा मुलीच्या काळजीने तिची आई व्याकूळ झाली असेल, पण क्रूरकर्म्या अतिरेक्यांना त्याचे काय त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार नाही, भारतात असे कधीच होणार नाही. नव्या अतिरेक्यांना पकडणे सोडा, पकडलेल्या नि मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अतिरेक्यांना फाशी देणे ज्याला जमत नाही ते मुर्दाड सरकार जनतेचे संरक्षण काय करणार\nराजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतात दहशतवाद फोफावण्याचे सर्वात मोठे कारण आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोलिसांवरचा ताण, त्या खात्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढळलेली कर्तव्यनिष्ठा, सामान्य नागरिक नि कायदारक्षकांमधे वाढलेली दरी, केंद्रीय नि स्थानिक तपाससंस्थामधे असलेला समन्वयाचा अभाव, या संस्था वापरत असलेली कालबाह्य यंत्रणा ही दहशतवाद फोफावण्यामागची कारणे वाटू शकतात, पण ती कारणे नव्हेत, ती लक्षणे आहेत. खरे कारण आहे दहशतवाद थाबवण्यासाठी हव्या असलेल्या मनोवृत्तीचा अभाव. जर सरकारने ठरवले तर ते नक्कीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलू शकते, पण त्यासाठी त्याबाबत गंभीर असायला हवे ना पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल दहशतवादी नियमितपणे बॉम्बस्फोट घडवतात, निष्पाप नागरिकांना किडामुंगीसारखे मारतात, संपूर्ण देशाला भीतीच्या छायेत नेतात, आणि तरीही राज्यकर्ते या देशाला महासत्ता म्हणवून घेतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो\nपण आहे हे असे आहे; सध्यातरी आपल्याजवळ करण्यासारखे काहीही नाही. राज्यकर्त्यांचा नि सरकारचा बेशरमपणा पहात रहाणे आणि अवतीभोवती वावरताना चौकस राहून दहशतवाद्यांना थांबवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत रहाणे एवढेच आपण तूर्तास करू शकतो.\nहे सारे अद्भुत आहे\n'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे' असे वाटून मी आजही अचंबित होतो.\nउदाहरणार्थ, पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया. वास्तविक ही चालू असते बाराही महिने, पण या विविक्षित दिवसात ही वाफ ढगांमधे जाऊन बसते. नंतर हे ढग वा-यावर स्वार होतात आणि तो त्यांना हजारो किलोमीटर दूर ओढून नेतो. मग हे ढग आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी नेमके तेवढेच बरसतात (काहीवेळा अतिवृष्टी नि ढगफुटीचे प्रसंग घडतात, पण तो अपवाद.) आणि बरसून झाले की गुमान पुढे चालू लागतात - पुढच्या वर्षी हेच चक्र चालू ठेवण्यासाठी. हे सारेच आश्चर्यचकित करणारे आहे, नाही हे सगळे कसे होत असेल हे सगळे कसे होत असेल आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र ग��ली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल मेक्सिकोमधे फुलपाखराने पंख फडफडवले तर न्युयॉर्कमधे चक्रीवादळ येऊ शकतं असं म्हणतात, असं असतानाही हवामानाचा हा पत्त्यांचा नाजूक मनोरा अजून कसा उभा असेल\nपण असे घडते खरे. दरवर्षी काळे ढग येतात, पाणी बरसतात आणि जमिनीला जणू नवं आयुष्य देतात. त्यांची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी सुखावतो आणि जमिनीत धान्याची पेरणी करतो. ही पिके पुढे मोठी होतात आणि नंतर करोडो लोकांच्या पोटात शिरून त्यांची भूक भागवतात. दुसरीकडे गवत नि झाडंझुडपं तरारतात नि सारे सजीव प्रत्यक्षपणे तर काही वेळेस अप्रत्यक्षपणे त्यावर जगतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रहाटगाडगे चालू आहे, किंबहुना हे चक्र आहे म्हणूनच ह्या पृथ्वीवर जीव जन्मले आणि टिकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हे कोडे आहे इतके अवघड की ते उलगडणे सोडा, त्याचे संपूर्ण स्वरूप समजले आहे असेही आपल्याला म्हणता येणार नाही.\nसध्या पाऊस थोडा विश्रांती घेतो आहे, पण तो पुन्हा लवकरच हजेरी लावेल. वीजा चमकतील, नद्या वाहतील, दरडी कोसळतील, फुलं फुलतील. मी पृथ्वीवर येण्याआधी लाखो वर्षे चालू असलेले हे चक्र मी गेल्यानंतरही लाखो वर्षे असेच पुढे चालू राहील. आणि ते तसे चालायलाच हवे. कारण मुंगीपासून वाघापर्यंत आणि बेडकापासून माणसापर्यंत पृथ्वीवरच्या लाखो जीवजातींचे जगणे ह्या चक्रावरच अवलंबून आहे\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nगुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेड\nहे सारे अद्भुत आहे\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/Bmc-Road-Scam_7.html", "date_download": "2020-09-27T18:48:49Z", "digest": "sha1:2WY3R3PSMOYFLY74ZKG2N43VPF2B5DO5", "length": 6801, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल येत्या पंधरा दिवसात? - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल येत्या पंधरा दिवसात\nरस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल येत्या पंधरा दिवसात\n प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटळ्यातील २३४ रस्त्यांपैकी ३४ रस्त्यांचा अहवाल शनिवारी जाहीर करण्यात आला. ३४ रस्त्यांच्या चौकशी अहवालाअंतर्गंत ९६ अभियंत्यांवर कारवाई झाली. उर्वरित २०० रस्त्यांचा अहवाल येत्या पंधरादिवसात सादर होणार आहे. ३५२ कोटींचा हा रस्ते घोटाळा असून यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार आणि अभियंत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.\nमुंबईतील तब्बल २३४ रस्त्यांच्या कामांतील ३५२ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यातील अहवालात काही कंत्राटदार आणि दोन पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर ३४ रस्त्यांचा अहवाल नुकताच आयुक्तांना सादर झाला. यात पालिकेतील १०० अभियंत्याची चौकशी करण्यात आली. यात तब्बल ९६ अभियंत्याना दोषी ठरविण्यात आले. ४ अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कारवाईमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण अजून ही २०० रस्त्यांचा चौकशी अहवाल बाकी आहे. या अहवालाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या पंधरदिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. या अहवालात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. तसेच कंत्राटदारांसह अभियंते ही अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेतील सर्वात मोठी कारवाई असल्याची नोंद होणार आहे. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्त्याच्या कामात ८०% भ्रष्टाचार आणि २० % काम होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमून रस्ते कामातील घोटाळा उघडकीस आणून कारवाईला सुरुवात केली. दोन वर्षानंतर ही कारवाई अद्याप सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या अहवालात कोण कोण अडकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/raksha-bandhan-2020-hd-images-wallpapers-for-free-download-online-to-send-wishes-greetings-to-your-brother-and-sister-159317.html", "date_download": "2020-09-27T19:55:40Z", "digest": "sha1:D5A6CVD5M4H6WJID5CQC7CBODTEZ2YUR", "length": 31020, "nlines": 234, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Happy Raksha Bandhan 2020 Images: रक्षाबंधन निमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून व्यक्त करा बंधुभगीनीचे प्रेम | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्ष���पासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अल��� खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nHappy Raksha Bandhan 2020 Images: रक्षाबंधन निमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून व्यक्त करा बंधुभगीनीचे प्रेम\nसण आणि उत्सव अण्णासाहेब चवरे| Aug 03, 2020 01:14 PM IST\nदेशभरातील भावा बहिणींच्या नात्याच्या आनंदाचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा होतो. या दिवशी बहिण मोठ्या प्रेमाणे आपल्या भावाला राखी बांधते. अत्यंत प्रेमाचा विश्वासाचा आणि आपूलकीचा असा हा क्षण असतो. गेली अनेक वर्षे चालत आलेली ही परंपरा. यंदाच्या वर्षीही पुढे चालत आहे. यंदाचे वर्ष मात्र काहीसे वेगळे आहे. जगभरात असलेल्या कोरोना व्हायरस संकट नियंत्रणासाठ लॉकडाऊन आहे. नाग��िकांच्या हालचालिंवर मर्यादा आहे. त्यामळे रक्षा बंधनाच्या सणावरही बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या भाऊ, बहिणीला जर रक्षाबंधन शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी Raksha Bandhan HD Greetings, Wallpapers, Wishes Images इथे आहेत. यातील इमेजेस शेअर करुन आपण आपला आनंद, प्रेम व्यक्त करु शकता.\nरक्षाबंधन शुभेच्छा एचडी इमेज\nरक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. बहिण विवाहीत असेल तर कधी भाऊ बहिणीच्या घरी जातो. कधी बहिण भावाच्या घरी जाते. सासरी नांदायला गेलेल्या अनेक मुली रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी येतात. त्या निमित्ताने आई, वडील, भाऊ, बहिण, आप्तेष्ट, जुने मित्र-मैत्रीण भेटतात. एकूणच हा दिवस आनंदाचा क्षण असतो.\nUttar Pradesh: रक्षा बंधनासाठी भारत आणि नेपाळ सरकारने खुल्या केल्या सीमा; भावा-बहिणींच्या प्रेमापुढे नमले दोन्ही देशांचे सरकार\nगृहमंत्र्यांच्या रुपाने महिला पोलिसांना मिळाला हक्काचा भाऊ; अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन; पहा फोटो\nरक्षा बंधनानिमित्त सोनू सूद याची जलपायगुडी येथील महिलेला खास भेट; नवीन घरं बांधून देण्यासाठी करणार मदत\nरक्षाबंधन निमित्त पीव्ही सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या शुभेच्छा, पुढील वर्षी शक्यतो 'हे'गिफ्ट देण्याचे दिले वचन (Watch Video)\nभारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या दिवशी खास शुभेच्छा\nRaksha Bandhan 2020: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि NCP खासदार सुप्रिया सुळे यांचे रक्षाबंधन सेलिब्रेशन (Watch Video)\nRaksha Bandhan Poster: अक्षय कुमार याने शेअर केले 'रक्षा बंधन' या आगामी सिनेमाचे पोस्टर (See Post)\nRaksha Bandhan 2020: सचिन तेंडुलकर, गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंनी साजरा केला यंदाचा 'वेगळा' रक्षाबंधन; युवराज सिंह रमला जुन्या आठवणीत, पाहा Posts\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिट��ंग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex in Public Places लोकांंना इतका का आवडतो यासाठी कारण असलेल्या Agoraphilia Fetish बाबत सविस्तर माहिती घ्या\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-27T20:13:16Z", "digest": "sha1:N7GM332YNOKSJZKRX4JJQDZKJZ5OMXMW", "length": 10464, "nlines": 149, "source_domain": "raigad.gov.in", "title": "मौजे दापोली येथिल जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा अनुषंगिक कामी संपादन करणे भूसंपादन अधिनियम २0१३ चे कलम ४ ची अधिसूचना. | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nमौजे दापोली येथिल जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा अनुषंगिक कामी संपादन करणे भूसंपादन अधिनियम २0१३ चे कलम ४ ची अधिसूचना.\nमौजे दापोली येथिल जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा अनुषंगिक कामी संपादन करणे भूसंपादन अधिनियम २0१३ चे कलम ४ ची अधिसूचना.\nमौजे दापोली येथिल जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त��ा अनुषंगिक कामी संपादन करणे भूसंपादन अधिनियम २0१३ चे कलम ४ ची अधिसूचना.\nमौजे दापोली येथिल जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा अनुषंगिक कामी संपादन करणे भूसंपादन अधिनियम २0१३ चे कलम ४ ची अधिसूचना.\nमौजे दापोली येथिल जमीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा अनुषंगिक कामी संपादन करणे भूसंपादन अधिनियम २0१३ चे कलम ४ ची अधिसूचना.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/fish-market-of-mumbai-1381105/", "date_download": "2020-09-27T20:54:56Z", "digest": "sha1:ABNAUGS2F2FGCB54XVFPML5NERDFWS5Y", "length": 22198, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fish Market of Mumbai | बाजारगप्पा : आद्य मासळीबाजार | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nबाजारगप्पा : आद्य मासळीबाजार\nबाजारगप्पा : आद्य मासळीबाजार\nरात्री समुद्राची मोहीम फत्ते करून हजारो लहान-मोठय़ा बोटी ससून डॉकच्या किनाऱ्याला लागलेल्या असतात.\nविस्तीर्ण समुद्रकिनारे, ब्रिटिशकालीन इमारती, बॉलीवूड आदींबरोबरच येथील बाजारपेठांमुळेही ‘मुंबई’ इतर शहरांच्या तुलनेत वेगळी वाटते. क्रॉफर्ड, मंगलदास, भेंडी बाजार यांच्याबरोबरच मुंबईत चोर आणि शेअरचा बाजारही भरतो. अशा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील आगळ्यावेगळ्या बाजारपेठांची ओळख करून देणारे हे पाक्षिक सदर ‘बाजारगप्पा’ आजपासून वाचकांच्या भेटीला.\nरात्री समुद्राची मोहीम फत्ते करून हजारो लहान-मोठय़ा बोटी ससून डॉकच्या किनाऱ्याला लागलेल्या असतात. तर डॉकच्या दुसऱ्या बाजूला बोटींतून आलेल्या टनावारी माशांना मुंबई आणि उपनगरातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता आलेल्या वाहनांची गर्दी. या दोहोंच्यामध्ये पहाटे चार वाजल्यापासून जो कोलाहल भरून राहिलेला असतो तो म्हणजे मुंबईचा आद्य मासळीबाजार.\nससून डॉक.. मुंबईच्या आद्य बाजारपेठांपैकी एक. गोंधळी वातावरणाला ‘मासळी बाजार’ असे का म्हणतात, य���चा उलगडा या बाजारात पाऊल ठेवताक्षणी होतो. इतक्या कोलाहलात इथल्या कोळणी आणि व्यापारी एकमेकांशी व्यवहार कसा करतात, असा प्रश्न पडतो. हा कलकलाट मध्यरात्रीपासूनच सुरू होतो. पहाटे सूर्य उगवतीला येत असताना तो टिपेला पोहोचतो. या कोलाहलाबरोबरच तऱ्हेतऱ्हेच्या मासळीचा वास नाकासोबत तुमच्या देहातही जणू भरून राहतो.\nससून डॉकमध्ये दाखल होण्याच्या आधीपासूनच दूरवर येथील मासळी बाजाराची साक्ष देणारा गंध वाऱ्यासोबत पसरलेला असतो. डॉकच्या दिशेने जाणाऱ्या शहीद भगतसिंग मार्गावर गर्दीतून कशीबशी वाट काढत बाजार गाठावा लागतो. या गर्दीत डोक्यावर टोपल्या घेऊन लगबगीने निघालेल्या कोळीणी, मुंबई-ठाण्याच्या परिसरातील किरकोळ मासळी विक्रेते, हॉटेलांचे पुरवठादार आणि सर्वसामान्य ग्राहक असे सारेच जण असतात. यातील प्रत्येकाला जणू ससून डॉकवरून येणारा गंध आपल्याकडे खेचत असतो. थोडं अंतर पुढे गेल्यावर ससून डॉकची पांढऱ्या आणि गेरूच्या रंगाची उलटय़ा इंग्रजी आद्याक्षर ‘टी’च्या आकाराची इमारत दृष्टीस पडते. इमारतीच्या वरच्या टोकाला ‘जॉन बॅनेट, लंडन’ लिहिलेले घडय़ाळ. ब्रिटिशकालीन इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर भगवा फडफडत असतो. आत गेल्यावर साधारण ५००हून अधिक टेम्पो, ट्रक, चारचाकी, हातगाडी अशी वाहने माशांना घेऊन जाण्याच्या तयारीत असतात. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर दोन रस्ते. पण माशांच्या वासाचा मागोवा घेत अंदाजाने डावा रस्ता निवडला तर समोरच मुंबईचा आद्य मासळी बाजार भरलेला.\nखरे तर या मासळी बाजारात इतरही अनेक बाजार भरतात. उजव्या बाजूला मासे टिकविण्यासाठी लागणाऱ्या बर्फाचे दोन कारखाने होते. परंतु यातला एक कारखाना सध्या बंद आहे. समोरच गेली अनेक वष्रे बंद असलेली मुकेश मिल. ही मिल इथे कशी हे शोधायचे तर थोडे इतिहासात डोकावावे लागेल. १८७१ साली अल्बर्ट अब्दुल डेव्हिड ससून या बगदादी ज्यू नेत्याने सागरी व्यापारासाठी दक्षिण मुंबईच्या किनाऱ्यावर या डॉकची बांधणी केली. त्या वेळी इंग्लंड व युरोपातून कापूस येत असे. व्यावसायिक कारणासाठी उभारण्यात आलेला हा पश्चिम भारतातील पहिला डॉक. परंतु आता मासळी बाजार झालेला.\nताज्या मासळीबरोबरच सुके मासे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फळे यांशिवाय कोळणींना आवडतील असे छोटे-मोठे दागिने या ठिकाणी विक्रीकरिता मांडून ठेवलेले दिसतात. ���ोडे पुढे गेले की कोळंबी, बोंबिलचे डोंगर रचलेले दिसतात. ‘बोला दोनशे-दोनशे’ आरोळी ठोकणारा लिलाव सुरू असतो. ५ ते १० टक्के कमिनशवर दलालांचे पोट चालते. ‘पाचशे पाचशे’ ओरडत असताना मध्येच एखादी कोळीण पाचशे पन्नास म्हणते आणि तो माशांचा ढीग तिचा होतो. मग त्यात बर्फ भरून पटापट हा माल उचलत गाडीत भरला जातो. लवकर विक्री व्हावी यासाठी कोळणी जिवाचे रान करतात. त्यामुळे या बाजारात कुणालाच उसंत नसते. बोटींतून आलेले ताजे मासे आपल्या टोपलीत झटपट पडावे, यासाठी प्रत्येकीचा आटापीटा चाललेला असतो. काही कंपन्याही येथून मासे खरेदी करतात. या कंपन्या मासे साधारणपणे उणे २० अंश सेल्सिअस तापमानात गोठवून आकर्षक वेष्टनात गुंडाळून परदेशात पाठवितात. कोळणींशी छत्तीसचा आकडा असलेले उत्तर भारतीय विक्रेतेही येथूनच खरेदी करतात. या बाजारातली मनात घर करून राहणारी एक गोष्ट म्हणजे इथल्या कोळणींचा सहज वावर. इथल्या व्यापाऱ्यांशी वर्षोनुवष्रे ओळख असल्याप्रमाणे गप्पा मारण्याचे त्यांचे कसब काही औरच. या घडामोडी नवख्या माणसाला गोंधळ वाटू शकतील, मात्र त्यालाही एक शिस्त असते. मोठमोठय़ा आवाजातील बोलणी, टोपल्या टाकण्या-भरण्याचे आवाज, ट्रकचा गर्रगर्राट हे सगळं या बाजाराशी इतकं एकरूप झालेलं आहे की, ते कधी नसेल तर, हा बाजारच नसेल, हे पटतं.\nमासेमारीकरिता जाणाऱ्या बोटींमध्ये साधारण १० ते १२ कप्पे असतात. मासे साठविण्यासाठी बोटींमध्ये असे कप्पे खास तयार करवून घेतले जातात. यात उतरून मच्छीमार मासे बाहेर काढतात. मासे बोटीबाहेर आणण्याच्याही दोन पद्धती आहेत. एकीत जाळीच्या साहाय्याने माशांचे बांधलेले गाठोडे दोरीच्या मदतीने पाण्यात टाकले जाते. दोरीचे दुसरे टोक किनाऱ्यावरील व्यक्तींकडे असते. हे लोक मग दोरीच्या साहाय्याने हे गाठोडे पाण्यातून ओढून घेतात. दुसरीत थेट घमेल्याच्या साहाय्याने मासे बोटीतून बाहेर आणले जातात. याला जास्त वेळ लागतो.\nरोजगार कधी तरी ‘गार’\nट्रॉलर, ड्रोल, दाल्दी, बुडी, खांदे, पर्ससीन आणि पारंपरिक इंजिनरहित बोटी आदींच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. एका मोठय़ा बोटीवर साधारणपणे १२ ते १४ व्यक्ती काम करतात. कोळंबी, पापलेट हे खवय्यांच्या पसंतीला उतरणारे मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जावे लागते. कारण माशांच्या जवळपास ४८० प्रजाती असल्या तरी त्यापैकी खवय्य��ंच्या पसंतीला उतरणाऱ्या अवघ्या ३० ते ४० आहेत. त्यातही कुठल्या दिवशी कोणता मासा जाळ्यात गावेल हे काहीच निश्चित नसते. त्यामुळे मच्छीमार दोन-तीन दिवस समुद्रावरच असतात. दोन-तीन दिवसांचा रोजगार किंवा माशांच्या बोलीवर कामगार बोटीवर काम करतात.\nबाजारात तऱ्हेतऱ्हेचे मासे पाहायला मिळतात. कोळंबी, पापलेट, सुरमई, रावस, बांगडा, मोशी, तिसऱ्या, हलवा, माकूळ यांच्याबरोबरच चप्पल, घोळ, तांब, बळे, नळ, शेवंड, हेकरू, करली, ढोमी, कुपा, मोडका असे अनेक प्रकारचे मासे या बाजारात उपलब्ध होतात. यातल्या सडलेल्या किंवा निरुपयोगी माशांना ‘कुटा’ म्हणतात. पण बाजारात या कुटालाही किंमत आहे. हे मासे काही छोटे व्यापारी घेत असतात. हा कुटा सुकवून याचा भुगा करून कोंबडय़ांना खाद्य म्हणून दिला जातो.\nवर्षांकाठी ५५० कोटींची उलाढाल\nराज्यातील मासळी बाजारात २०१२ साली वर्षांला २४,००० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यापैकी फक्त ससून डॉकमधली उलाढाल ही सुमारे ५५० कोटी रुपयांची होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 दळण आणि ‘वळण’ : रेल्वेतील ‘संस्थानिक’\n2 तपासचक्र : तिहेरी खुनाचा उलगडा\n3 सेलिब्रिटी ते झोपडपट्टी..\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/nashik-muthoot-finance-robbery-one-person-detained-by-police-mham-385456.html", "date_download": "2020-09-27T19:46:42Z", "digest": "sha1:SMNIGV6RUFNQDQUKBUUUIAEQ4FO5FL6S", "length": 19538, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात 1 संशयित ताब्यात Nashik Muthoot Finance Robbery one person detained by police | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात ��र घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nनाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात 1 संशयित ताब्यात\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nनाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात 1 संशयित ताब्यात\nNashik Muthoot Finance Robbery : पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.\nनाशिक, 25 जून : नाशिकमध्ये मुथूट फायनान्स दर��डा प्रकरणात पोलिसांना दुसरं यश मिळालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. तर, इतर 4 आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान काल ( सोमवारी ) पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादूर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. तर, उर्वरित आरोपींना लवकरच पकडू अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता दुसरं देखील यश मिळालं असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या दरोडा प्रकरणात पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.\nभारताला मोठा दिलासा दिला, UAE दिले 'हे' आश्वासन\nनाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्वड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. ऑफिसमध्ये शिरल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये संजू सॅम्युअल नावाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर यात 2 कर्मचारी जखमी झाले होते. दरोडेखोरांनी ऑफिसमधून मोठी मालमत्ता लंपास केली असल्याची माहितीही विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून देण्यात आली होती.\nया प्रकरणी 15 जून रोजी सीसीटीव्हीच्या देखील तपासले गेले . त्यानंतर 3 मोटारसायकल, 3 हेल्मेट आणि एका व्यक्तीचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला होता. नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ल्याजवळून गुजरातकडे जाणाऱ्या पेठ रोडवर गाड्या सापडल्या होत्या. सर्व शक्यतांचा विचार करून पोलिसांचा शोध सुरू आहे.\nVIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे दीड तासासाठी बंद\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा ��ात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kirtankar-state-government-should-help-village-level-bhajani-mandals-bjp/", "date_download": "2020-09-27T19:04:45Z", "digest": "sha1:DXGWNTYHTRGNKCE4H7HH5HCU3HTNUGY3", "length": 9607, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "किर्तनकार ,गावपातळीवरच्या भजनी मंडळांना राज्य सरकारने मदत करावी - भाजपा", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nकिर्तनकार ,गावपातळीवरच्या भजनी मंडळांना राज्य सरकारने मदत करावी – भाजपा\nमुंबई : समस्त मानवी जिवावर उठलेल्या कोरोना संकटात राज्य सरकारने एकदमडी रुपया , कुणाला मदत केली नाही. मात्र जो वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे , त्या संप्रदायात सध्या किर्तनकार , मृदंगाचार्य , गायनाचार्य विणेकरी तथा गावपातळीवरचे भजनी मंडळ आर्थीक संकटात सापडले असून त्यांना सरकारने मदत करावी आशी मागणी भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. पांडूरंगाचा पुज��चा मान उचलणाऱ्या मुख्यमंत्रयानी त्यांचा लेकरा कडे बघाव अस त्यांनी म्हटले.\nप्रसिध्दीस काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले कि या संकटाचा समाजात सर्व व्यवस्थावर आर्थीक परिणाम झाला आहे. हातावर पोट असलेल्या विविध जाती धर्माच्या लोकांना तर संकटा मुळे उपाशी राहण्याची वेळ आली तरी पण महाराष्ट्र सरकारने स्वःता कवडीची आर्थिक मदत राज्यात कुणालाच दिलेली नाही हे दुर्देव असल्याचे त्यांनी म्हटले आहे . महाराष्ट्र हि संताची भुमी असून राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे . किर्तन , भजन , हरिनाप सप्ते . भागवत कथा , रामायण , महाभारत दिंडी पताकाचा माध्यमातून फार मोठी आर्थीक उलाढाल सुरू असते . ज्यामधून वारकरी संसार जीवन जगतात . मात्र या संकटामुळे राज्यातील अध्यात्माचे दारे तथा विविध मंदिरे बंद आहेत .कीर्तनकारांना किर्तन करता येत नाही, तर त्यावर आधारित इतर सर्व सोपस्कार बंद आहेत .\nमोठे ,मोठे कीर्तनकार सध्या आपल्या घरात आहेत. त्यामुळे एकूणच वारकरी संप्रदायाची आर्थिक परवड सध्या सुरू आहे .राज्य सरकारने पंढरीच्या पांडुरंग जे आराध्यदैवत आहे . साक्षी डोळ्यासमोर ठेवून, त्याच्या या लेकरासाठी आर्थिक मदत करावी .ज्या अर्थी पांडुरंगाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. त्याअर्थी वारकरी संप्रदायाला मदत करण्याचा हक्क ,आणि अधिकार .मुख्यमंत्र्यांचा आहे .तेव्हा राज्याच्या मायबाप सरकारने या वारकरी क्षेत्रातील लोकांना तात्काळ आर्थिक मदत करावी .अशा प्रकारची मागणी प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. जर सरकारने यांना मदत केली नाही. तर निश्चित पांडुरंगाची ही लेकरं संकटात उपाशी मेल्या शिवाय राहणार नाहीत. हे मात्र नक्की असं देखील त्यांनी म्हटलं आहे.\n…अन्यथा मंत्रालयास घेराव घालणार: संभाजीराजे दहातोंडे\nपरत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा: नितेश राणे\nसीबीआय चौकशी करा म्हणणे अपरिपक्व कसे काय होऊ शकत आमदार राम सातपुतेंचा शरद पवारांना टोला\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AE", "date_download": "2020-09-27T20:45:47Z", "digest": "sha1:VJWDW5K7DRUKCEHO7A4MZTZLZCSUS5LC", "length": 2933, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अर्नाकुलम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या केरळ राज्यातील एक शहर.\n(एर्नाकुलम या पानावरून पुनर्निर्देशित)\nअर्नाकुलम भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. ते आणि कोचीन ही जोडशहरे आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २१ ऑक्टोबर २०१९, at १४:३६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०१९ रोजी १४:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2020-09-27T20:44:39Z", "digest": "sha1:VHLQYDXQD76VTI2YFHMZWBQDXNSF6DMC", "length": 3046, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:दालन इतिहास विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१२ रोजी ०१:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/police-did-not-fail-mock-trap-loose-curfew-bribe-nashik-51808", "date_download": "2020-09-27T19:21:33Z", "digest": "sha1:PBHD6OXVVJLF2HVGHDPUQI7TVSVIWXC3", "length": 15261, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "police did not fail in a mock trap to loose curfew for bribe in Nashik | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`चहापाणी` द्यायचा ट्रॅप नांगरे पाटलांचा : पोलिस परीक्षेत पास\n`चहापाणी` द्यायचा ट्रॅप नांगरे पाटलांचा : पोलिस परीक्षेत पास\n`चहापाणी` द्यायचा ट्रॅप नांगरे पाटलांचा : पोलिस परीक्षेत पास\n`चहापाणी` द्यायचा ट्रॅप नांगरे पाटलांचा : पोलिस परीक्षेत पास\nमंगळवार, 31 मार्च 2020\n\"कोरोना' विषाणू रोजच कितीतरी जणांची अनेक प्रकारे परिक्षा घेत असतो. त्यात सर्वाधीक संवेदनशीलता बॅरीकेडींग केलेल्या नाक्‍यावरील पोलिसांच्या संवेदनशीलता अन्‌ संयमाला रोज शेकडो वेळा आव्हान मिळते. अगदी परिक्षाही होते, कधी कधी वरिष्ठच \"ट्रॅप' लावून ही परिक्षा घेतात की काय अशी शंकाही येते. हा ट्रॅप नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीच लावला होता.\nस्थळ : नाशिकमधील मखमलाबाद चौफुली. हा चौक नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. एका वाहनातून चौघे येतात अन्‌ बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याला म्हणतात, ``अर्जंट काम आहे. औरंगाबादला जायचे आहे. चहापाणी घ्या अन्‌ आम्हाला जाऊ द्या. आम्ही कोणालाच सांगणार नाही. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. पण त्यामागचे इंगित वेगळेच आहे.\nम्हसरुळ पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मखमलाबाद चौफुली ही मुंबई आग्रा व नाशिक औरंगाबाद या दोन महामार्गांशी संलग्न आहे. त्यामुळे जिल्हाबंदीची अंमबजावणी करण्यासाठी तिचे महत्व आहे. येथे रोजच शेकडो वाहने येतात व विविध कारणे सांगून पुढे जाण्याची परवानगी मागतात. एक वरिष्ठ अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी येथे बंदोबस्ताला आहेत.\nतीस मार्च रोजी येथे असाच एक परिक्षा घेणारा प्रसंग घडला. चौघेजण एका जीपमधून आले. आम्हाला औरंगाबादला जायचे आहे. खूप महत्वाचे काम आहे, जाऊ द्या, अशी विनवणी करु लागली. पोलिस कशाने बधतात हे माहीत असल्याने पुढच्या सीटवरील व्यक्ती हवे तर \"चहापाणी' घ्या. आम्ही कोणालाही सांगणार नाही. कोणालाही कळणार नाही, अशी लाघवी विनंती करीत होता. मात्र संबंधीत पोलिसांनी काही त्याला दाद दिली नाही. \"अजिबात जाता येणार नाही. शहरात काय स्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही काय,' अशा शब्दात त्यांनी खडसावले.\nगाडीतल्या मंडळींचा हट्ट सुरुच राहिल्याने या पोलिसाने त्याच्या वरिष्ठांना बोलावले. वरिष्ठांनी \"काय काम आहे औरंगाबादेत, अशी विचारणा केली. त्यावर अंत्यसंस्काराला जायचे आहे, असे गाडीतील मंडळींनी सांगितले. तो पोलिस अधिकारी म्हणाला, ``नातेवाईकांशी बोलतो. त्यांना फोन लावून द्या. तिकडचं उरकून घ्या. पण तुम्हाला जाता येणार नाही,`` त्यालाही चहापाण्याची आॅफर दिल्यावर तुम्ही असला विषय काढताचा कसा, असे म्हणत त्या अधिकाऱ्याने गाडी मागेच घ्यायला लावली.\nसंबंधीत घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी या व्हीडीओ विषयी अनभिज्ञता व्यक्त केली. मात्र हा नाका संवेदनशील आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी सजग असतात. जर खरोखर काही वैद्यकीय कारण असेल, एखादी गर्भवती, रुग्ण, वैद्यकीय फाईल असेल तर तपासणी करुन माणुसकीतून सोडावे लागते. मात्र विनाकारण जाणाऱ्यांचा आम्ही कधीही अपवाद करीत नाही. त्यांना सोडतच नाही. रोज किमान शंभर ते सव्वाशे लोक असे बहाणे सांगतात. मात्र त्याला आम्ही बधत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nनाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीच ही परीक्षा घेतली होती. हे कर्मचारी परीक्षेत पास झाल्याने त्यांना रिवार्डही जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपयांचे बक्षीस त्यांना मिळणार आहे. यात म्हसरूळ स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे , पीएसआय मयुर पवार, एपीआय शिवाजी आहिरे, पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शेळके, पोलिस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण अशी या कार्यक्षम पोलिसांची नावे आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nपुण्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा समाजाचे आंदोलन\nपुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतांचे प्रश्‍नचिन्ह\nमुंबई : परदेशातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करावा, हे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पर्थकाचे (एनसीबी)...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एसपीं'च्या भेटीसाठी गृहमंत्र्यांच्या नावाचे वजन ..राजकीय पदाधिकार्‍याचे इंप्रेशन\nयवतमाळ : जिल्ह्यात बदलून आलेल्या आएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या भेटीसाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कुणाच्या नावाचा आणि कसा वापर करतील, याचा नेम नाही....\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nठाकरे-पवारांच्या घरासमोर ढोल वाजवणार : पडळकर यांचा इशारा\nपंढरपूर : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा, अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nपोलिस पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नाशिक nashik औरंगाबाद aurangabad mumbai महामार्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/energy-ministers-announcement-heirs-mseb-employees-311499", "date_download": "2020-09-27T19:16:36Z", "digest": "sha1:BDAXSGPF2SK72GKTTULMT6BYFWHKPMOA", "length": 14713, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा | eSakal", "raw_content": "\nमहानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा\nकोरोनाच्या काळात सदैव कार्यरत असणाऱ्या याच कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना सर्व सुविधा वेळेत मिळाल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.\nनागपूर : अखंडित वीज उत्पादनाचे कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारांमार्फत कार्यरत बाह्यस्त्रोत (कंत्राटी) कामगार आणि सुरक्षा रक्षकांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास त्यांच्या वारसांनाही 30 लाखांचे अनुदान सहाय्य पुरविण्यात येणार आहे.\nकोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या काळात सदैव कार्यरत असणाऱ्या याच कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना सर्व सुविधा वेळेत मिळाल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.\nप्रेमिकेला भेटण्यासाठी मुले घेतात मुलींचा वेश, या जिल्ह्यात आहे हा खास रस्ता\nमहानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल. यासाठी मृत्यूचे कारण हे कोविड-19 विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय, पालिका, महानगरपालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे सादर करणे बंधनकारक आहे. सानुग्रह अनुदानाच्या लाभासाठी कामावरील उपस्थितीबाबत असणाऱ्या अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या ���र्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/hold-general-meeting-municipal-corporation-hutatma-smriti-mandir-322173", "date_download": "2020-09-27T20:00:38Z", "digest": "sha1:4252TNSZ6DDJZCPTV4YNVCT5ACOSIRAK", "length": 15178, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकेची सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिरात घ्या | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेची सर्वसाधारण सभा हुतात्मा स्मृती मंदिरात घ्या\nजुने सभागृह तोडण्यास विरोध\nसोलापूर महापालिकेचे जुने सभागृह तोडून आयुक्तांचे कार्यालय करत असल्याची ही बाब अतिशय चुकीची व गंभीर असल्याचे या वेळी निदर्शनास आणून दिले. जुन्या सभागृहाचे सुशोभीकरण करण्याऐवजी मनपा आयुक्तांचे कार्यालय करणे हे चुकीचे आहे. अप्पासाहेब काडादी यांचा वारसा असणारे सभागृह बदलून त्या ठिकाणी आयुक्तांचे दालन करणे चुकीचे आहे. जुने सभागृह हे सोलापूर शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या जुन्या नेत्यांची एक अस्मिता आहे. ही अस्मिता तोडून तिथे कार्यालय करणे योग्य नसल्याचा आक्षेप गटनेत्यांनी घेतला.\nसोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची चार महिने सभा घेतली नाही. जुलैची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्स सभेला कॉ��ग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी यापूर्वी विरोध दर्शविला होता. तरी देखील महापालिकेने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्याचे नियोजन केले आहे. सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न घेता हुतात्मा स्मृती मंदिरात घ्यावी अशी मागणी महापालिकेतील गटनेत्यांनी केली आहे.\nगटनेत्यांनी आज सात रस्ता येथील नियोजन भवनात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. यावेळी माजी सभागृह नेते नगरसेवक सुरेश पाटील, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, एमआयएमचे गटनेते रियाज खैरादी यांच्यासोबत सुमारे एक तास बैठक झाली.\nमनपा आयुक्त नवीन असल्याने अधिकारी व नगरसेवकांची बाजू समजून घेऊन सोलापूरच्या विकासाच्या संदर्भात नव्या आयुक्तांना माहिती होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न घेता हुतात्मा स्मृती मंदिरात घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या कामाच्या विभागणीवरही सर्वपक्षीय गटनेत्यांनी आक्षेप घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापुरात रेबिजचे प्रमाण शून्यावर; 48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री\nजागतिक रेबीज दिन विशेष सोलापूर : जागतिक फॉर्म्यूल्यानुसार 32 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असा अंदाज लावला जातो. मात्र, सोलापूर...\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nमहापालिकेतर्फे 1 ते 10 ऑक्‍टोबरदरम्यान निबंध स्पर्धा कोरोनावरील उपाययोजना अन्‌ जनजागृतीसाठी उपक्रम\nसोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव तथा संसर्ग कमी करण्याच्या हेतूने राज्य सरकारच्या सूचनेनुसार 'कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम म��ापालिका, नगरपालिका,...\nमेथिलीन ब्लू औषधाचे कोरोना उपचारात मिळताहेत अस्थिर परिणाम\nसोलापूरः कोरोना उपचारामध्ये पुर्वीच्या टसले झुम्यांब, इटोलिक झुम्यांब सारख्या औषधानंतर चौथे महत्वाचे औषध म्हणून मेथिलीन ब्ल्यू या औषधांचा वापर अनेक...\nमहावितरणकडून साडेसात अश्‍वशक्तीच्या सौर कृषीपंपासाठी ऑनलाइन अर्ज घेण्यास सुरवात\nसोलापूर ः महावितरणच्यावतीने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु केली आहे. त्यामध्ये आता साडेसात अश्‍वशक्ती कृषीपंप घेणाऱ्या ग्राहकांकडून अर्ज...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism-news/uttar-pradesh-kailas-mahadev-mandir-shravan-somvar-329162", "date_download": "2020-09-27T18:56:22Z", "digest": "sha1:SXTDORR6AE4PANJGE3BFDWW7IR4RYMOF", "length": 15472, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "दोन शिवलिंग असलेलं कैलास महादेव मंदिर | eSakal", "raw_content": "\nदोन शिवलिंग असलेलं कैलास महादेव मंदिर\nयमुनेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात नदीला पूर आल्यावर पाणी येतं. हे पाणी कैलास महादेव मंदिरातील शिवलिंगांपर्यंत पोहोचतं.\nआग्रा - श्रावणातल्या सोमवारी आग्र्यातील कैलास महादेव मंदिरात यात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा कोरोनामुळे यात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं नाही. तसंच महादेवाचं दर्शन ऑनलाइन दाखवलं जात आहे. महादेवाचं हे मंदिर दहा हजार वर्षांपेक्षा जुनं असल्याचं सांगितलं जातं. तसंच हे असं मंदिर आहे जिथं एकाच ठिकाणी दोन शिवलिंग आहेत. ही बाब दुर्मीळ असल्याचं मंदिराचे महंत गौरव गिरी यांनी सांगितलं.\nकैलास महादेव मंदिरातील शिवलिंगांची स्थापना भगवान परशुराम आणि त्यांचे पिता ऋषी जमदग्नी यांनी केल्याचंही म्हणतात. दोघांनी मंदिरात एक एक शिवलिंग स्थापन केलं. एकाच मंदिरात दोन शिवलिंग असणं ही गोष्ट दुर्मीळ अशी आहे. ऋषी जमदग्नींच्या आईचा आश्रम रेणुका धामसुद्धा याठिकाणाहून 6 किलोमीटर अंतरावर आहे.\nहे वाचा - अद्भुत शिवमंदिर जिथं सुर्य उगवताच किरणं पोहोचतात थेट गाभाऱ्यात\nकैलास महादेव मंदिराबाबत अख्यायिकाही सांगितल्या जातात. असं म्हणतात की, त्रेता युगात विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम आणि त्यांचे पिता ऋषी जमदग्नि दोघे कैलास पर्वतावर महादेवाची आराधना कऱण्यासाठी गेले. दोघांनीही कठोर तपस्या केली तेव्हा शंकराने त्यांना वर मागण्यास सांगितलं. दोघांनी भगवान शंकराकडे सोबत चालण्यास आणि राहण्याचा आशिर्वाद मागितला. त्यावेळी शंकराने दोघांन एक एक शिवलिंग भेट दिलं.\nशिवलिंग घेऊन पिता पुत्र यमुनेच्या काठी असलेल्या अग्रवनातील रेणुका आश्रमाकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा आश्रमाच्या अलिकडे ते रात्री मुक्कामासाठी थांबले. सकाळ होताच नित्यकर्मे आटोपून जाण्यास निघाले तर दोन्ही शिवलिंगांची स्थापना झालेलं त्यांना दिसलं. भगवान परशुराम आणि ऋषी जमदग्नि यांनी शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नाही. शेवटी दोघांनी तिथेच शिवलिंगांची पूजा केली. तेव्हापासून या ठिकाणाला कैलास असं नाव पडल्याचं म्हटलं जातं.\nहे वाचा - जगातील सर्वात मोठं शिवमंदिर आहे 'या' ठिकाणी\nयमुनेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात नदीला पूर आल्यावर पाणी येतं. हे पाणी कैलास महादेव मंदिरातील शिवलिंगांपर्यंत पोहोचतं. मंदिराच्या परिसरात अनेक धर्मशाळांची उभारणी करण्यात आली आहे. आग्र्यातील सिकंदरा इथं हे प्रसिद्ध कैलास महादेव मंदिर आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गाव���च्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007/by-subject/14/20582", "date_download": "2020-09-27T20:10:49Z", "digest": "sha1:6D7OOT5HY3KSDPF3F3WFP7WAETHJUHPM", "length": 3130, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुवेत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी /चालू घडामोडी विषयवार यादी /शब्दखुणा /कुवेत\nभारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती लेखनाचा धागा पराग१२२६३ 15 Jan 14 2017 - 8:10pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_55.html", "date_download": "2020-09-27T21:14:00Z", "digest": "sha1:L5MLEBF3HO5QVKQUU6QRHNZMA5AKKA4J", "length": 49250, "nlines": 232, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्ला��� धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\nविद्यमान घडोमोडींवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर हिंदू - मुस्लिम वाद सुरू आहेत. यात नेहमी ‘सेक्युलर’ पक्षांना पाठिंबा देणार्‍या मुस्लिम समाजातील काही लोकांनी स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणार्‍यांची समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांसंबंधी बोटचेपी भुमिका किंवा मुद्दामून ढिसाळपणाची भुमिका घेतल्याचे आरोप होत आहेत. तर त्याचा प्रतिवाद करतांना मुस्लिम समाज हा ‘सेक्युलॅरीज़्म’ला फक्त एक राजकीय गरज म्हणूनच समर्थन देतो, वास्तविकत: मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकं ‘सेक्युलरीज़्म’ला एक विचारधारा म्हणून आपल्या वैयक्तिक जीवनात कधीही आनत नसल्याचा आरोप होत आहे. यानिमित्ताने मूळात ‘सेक्युलरीज़्म’ नेमकं आहे तरी काय याची नव्याने उजळणी करण्याची गरज आहे.\n‘सेक्युलर’चा इंग्रजी शब्दकोशामध्ये शाब्दिक अर्थ ‘आऊट ऑफ चर्च’ किंवा मराठीत ‘मठाबाहेरचं’ असा करण्यात आला आहे. म्हणजे नेमका याचा खरा भावार्थ जाणून घेण्यासाठी यामागील थोडा इतिहास माहित असणे आवश्यक आहे. पाश्‍चात्त्य देशांत ज्या काळात ‘पोपवाद’ सुरू होता त्या काळात विज्ञानवादी, निरीश्‍वरवादी, बुद्धीजीवी लोकांंनी चर्चच्या विरोधात मोहिम राबवली होती. त्या काळात तात्कालीन पोपकडून बायबलच्या प्रचलित गृहितकांविरूद्ध नवीन वैज्ञानिक तथ्यांना मानणार्‍यांना शिक्षा सुनावण्यात आल्याचाही इतिहास सापडतो. त्यामुळे चर्चविरोधी अभियानाला जास्तच खतपाणी मिळाले. सॉक्रेटिसला विष देऊन देहदंडाची शिक्षा दिली गेली. तर पृथ्वी गोल असल्याचा बायबलविरोधी सिद्धांत मांडल्यावरून गॅलीलीयोला सुनावलेली शिक्षा होता होता वाचली होती. त्यामुळे पाश्‍चात्य देशांत कमी प्रमाणात का होईना पण त्या काळात चर्चच्या विरोधात एक मजबूत अशी वैचारिक भूमी तयार झाली होती. याचा परिणाम म्हणून काही धार्मिक लोकांनी अशी पळवाट काढली की, धर्म ही सर्वंकष जीवन व्यवस्था नाही आणि ही फक्त उपासना, व्रत वैकल्यापुरती मर्यादीत गोष्ट असून सर्वसामान्य दैनंदिन जीवनात त्याचा हस्तक्षेप नको. त्यामुळे हे भांडण हळू-हळू बोथट होत गेले. पण याचा परिणाम असा झाला की, शैक्षणिक, राजकीय व जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रातून धर्म बाद होत गेला आणि सेक्युलरीज़्मच्या नावाखाली लोकांमध्ये वाट्टेल तशी धोरणं राबविण्याची पद्धत सुरू झाली. परिणामी चंगळवाद व स्वैराचार वाढला. हे लोण जगभरात पसरले, त्याला मुस्लिमबहुल देशही अपवाद राहिले नाही. तुर्कस्थान व इजिप्तमध्ये इस्लामनिष्ठांविरोधात सेक्युलरीज़्मच्या\nनावाखाली दमनचक्र चालविले गेले. तुर्कस्थानात कमाल पाशा अतातुर्कने तर सेक्युलरीज़्मविषयी इतकी टोकाची भुमिका घेतली की, त्याने सार्वजनिक ठिकाणी दाढी, टोपी, बुरखा वगैरे धार्मिक प्रतिकांच्या वापरावरच बंदी आणली. भविष्यात जो कुणी शासक तुर्कस्थानच्या या कट्टर सेक्युलर व्यवस्थेविरूद्ध भुमिका घेईल, त्याचे सरकार उलथवण्याची जबाबदारी त्या हुकूमशाहने लष्करावर सोपवली. आज अनेक सेक्युलरवादीही त्या तानाशाहीचं समर्थन करतांना दिसतात.\nइजिप्तमध्येही अब्दुल नासेरनं उदारवादी इस्लामनिष्ठ चळवळ ‘ मुस्लिम ब्रदरहूड’च्या सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध दमनचक्र चालविले. महिला, आबालवृद्धांनाही सोडलं नाही. त्या दमनचक्राच्या रक्तरंजित आठवणी जैनब उल ग़जाली नावाच्या महिला क्रांतीकारींनी ’जिंदान के शब ओ रोज़ (तुरुंगातील दैंनंदिनी)’ नावाने आत्मचरित्रात मांडल्या आहेत.\nसेक्युलरीज़्मच्या नावाखाली चालविलेल्या या दमनचक्राच्या अनुभवावरून एकंदर धर्मनिष्ठ मुस्लिम समाजाची ही खात्री पटली की, सेक्युलरीज़्म म्हणजे दुसरं- तिसरं काही नसून मुस्लिमांचे निधर्मीकरण करून त्यांच्यावर भांडवलवादी किंवा साम्यवादी विचार थोपवून त्या आधारे चंगळवादीप्रवण राज्यव्यवस्था चालविण्याचा हा छुपा अंजेडा आहे. याचे उर्दूत भाषांतर ‘लादिनीयत’ म्हणजे ‘निधर्मीता’ असे केले जाते. अशाप्रकारे ‘सेक्युलरीज़्म’ म्हणजे ‘दीन (धम्म)’ सोडून देणे, कलमा, नमाज़, रोज़ा, जकात, हज, कुरबानी वगैरे सोडून देणे, ही भावना वाढीस लागली. त्यामुळे आजही काही अतिपुरोगामी जेंव्हा पशु कुरबानी किंवा हज वगैरेला पर्याय म्हणून दुसरं काही समाजसेवेचा पर्याय सुचवितात, तेंव्हा मुस्लिम समाजाला त्यांच्या याच छुप्या अंजेड्याची आठवण होते की, काही गोंडस शब्दांचा वापर करून आम्हाला अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी दिलेल्या कल्याणकारी शिकवणीच्या, प्रेषित परंपरांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होतोय. याला आणखी खतपाणी म्हणून सोशल मीडियावर काही अतिपुरोगामी सेक्युलर मंडळी प्रत्येक रमज़ान महिन्यात ‘अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी स्वत:ला उपाशी ठेवण्याची, त्रास करून देण्याची काय गरज आहे, लहान मुलांना रोज़ा ठेवण्यास सांगण्याची काय गरज आहे’ किंवा ‘ईद उल अज़हा’ आल्यावर ‘पशुंच्या कुरबानीऐवजी अथवा हज करण्याऐवजी तेच पैसे गरीबांना वाटले तर चालत नाही का आर्थिक कुरबानी का करत नाही आर्थिक कुरबानी का करत नाही” वगैरे प्रश्‍न विचारून इस्लामनिष्ठांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. पण याच अतिपुरोगाम्यांनी स्वत: शेवींग करणे जरी थांबवले तर बराच पैसा वाचतो आणि तो गरीबांना देता येऊ शकतो, याचा कधीही विचार केलेला नसतो.\nहे फक्त मुसलमानांसोबतच होते असं नाही तर इतर धर्मीयांच्या उत्सवाच्या वेळीही ’तुम्ही अमुक उत्सव इको फ्रेंडली साजरा करा ना, असं कशाला, असं का साजरा करत नाही’, वगैरे फुकटचे सल्ले देत असतात. त्यामुळे त्या धर्मनिष्ठांमध्ये एक असुरक्षिततेची भावना उत्पन्न होऊन ते अधिकच कट्टरतेकडे वळतात. परिणामी कट्टरवादी राजकीय तत्त्वांना खतपाणी मिळून आज तेच या सेक्युलरवाद्यांच्या मानगुटीवर बसले आहेत, यासाठी दोन्ही बाजुचे लोकं जबाबदार आहेत, फक्त एकट्या कट्टरवाद्यांनाच दोष देऊन चालणार नाही, सेक्युलर टवाळखोरही तितकेच जबाबदार आहेत. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या काळात जेंव्हा घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द टाकण्यात आला, तेंव्हा त्याचा अर्थ ‘निधर्मीता’ म्हणून नव्हे तर ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून टाकण्यात आला होता. म्हणजे स्टेट (राज्य व्यवस्था) ही कोणत्याही नागरिकासोबत त्याच्या जाती धर्माला आधार बनवून भेदभाव करणार नाही, असा त्या शब्दाचा मतितार्थ घेण्यात आला. ही सेक्यलरीज़्मची भारतीय आवृत्ती आहे. सर्वधर्मीयसहिष्णुता किंवा जातीय सलोखा या अर्थाने तो भारतात वापरला जातो. मात्र जातीय सलोख्याच्या अर्थाने चंचुप्रवेश करून हा सिद्धांत उद्या तुर्कस्थान किंवा इजिप्तसारखं आपल्याच मानगुटीवर बसु नये, म्हणून बरेच इस्लामनिष्ठ सेक्युलरीज़्मचा तत्त्वत: विरोध कर�� असतात. पण हेच लोकं उदारवाद या अर्थाने धोरण राबविणार्‍या सेक्युलर राजकीय पक्षांना एक राजकीय गरज म्हणूनच पाठिंबा देत असतात अन् हे डाव्या विचारसरणीच्या किंवा इतर आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांबाबतीतही होते की, त्यांचं या मोठ्या सेक्युलर पक्षांच्या एकंदर विचारधारेशी मतभेद असले तरी एक राजकीय गरज म्हणूनच ते काही ठिकाणी त्यांना पाठिंबा देतात. एवढंच नव्हे तर खुद्द सेक्युलर पक्षदेखील शिवसेनेसारख्या पक्षाला एक राजकीय गरज म्हणूनच पाठिंबा देत असतात अन् यात वावगं असं काहीच नाही, हे स्वाभाविक आहे. पण हेच धोरण मुसलमान राबवित असतील तर त्यातही कुणी आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही.\nसेक्युलरवाद्यांना खरंच जर भारत देशात फक्त एक सहिष्णु व जातीय सलोखा म्हणून सेक्युलरीज़्म एका नव्या स्वरूपात परिचय करून द्यायचा असेल तर त्यांनी सर्वात आधी आपल्या नेत्यांचं प्रबोधन करावं. एका धर्मस्थळाचं कुलूप तोडून त्यात दुसर्‍या धर्मातील काही प्रतिके कुणी ठेवत असेल तर आपली सत्ता असतांनाही यथास्थिती कायम न राखता, पीडीत पक्षालाच उपासनेपासून परावृत्त करणे, काही वर्षांनंतर पीडीत पक्षाच्याच धर्मस्थळाचं कुलूप उघडायला लावणं, त्याच्या आणखी काही वर्षांनंतर ते धर्मस्थळ दिवसांढवळ्या उद्ध्वस्त होऊ देणं अन् मग तोंड वर करून स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणं अन् त्यावर कुणी प्रश्‍न उपस्थित केले तर त्यांना ‘तुम्ही सेक्युलर नाही म्हणजेच तुम्ही जातीयवादी आहात, फॅसिस्टांचे हस्तक आहात, ’ अशी उलट मुजोरी करणे, हाच जर सेक्युलरवाद असेल, तर त्याला कोणताही विवेकी धर्मनिष्ठ समुदाय स्वीकारच करणार नाही. यासोबतच कलम 370, ट्रिपल तलाक व सी.ए.ए. कायद्यांसंदर्भात कधी वॉकऑऊट करून तर कधी मत फोडायची मोकळीक देऊन अल्पसंख्याकविरोधी निर्णयांना छुपे समर्थन देण्याची चालबाजी बंद करायला हवी.\nसेक्युलरवाद्यांना खरंच जर जातीयवाद्यांना प्रत्येक क्षेत्रात निष्प्रभ करायचं असेल तर भूतकाळात केलेल्या सर्व चुकांसाठी देशाची माफी मागितली पाहिजे, जशी माफी 1984 च्या शिखविरोधी नरसंहारासाठी मागितली होती तशी. त्यासाठी त्या चुका झाल्यात, हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. त्यानंतर धार्मिक उत्सव, धार्मिक परंपरांची टर उडवणार्‍या आपल्या आयटीसेलवाल्यांना लगाम घातला पाहिजे. त्यांच्यामुळेच जातीय���ाद्यांना खतपाणी मिळतेय.\nतिसरी अन् महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘सेक्युलर’ या शब्दाऐवजी त्याचाच भारतीय जनमानसाच्या पाश्वभूमीवर अर्थ सांगणारा एखादा दुसरा शब्द जसं सहिष्णुता किंवा उदारवाद अथवा जातीय सलोखा वगैरे शब्द वापरले पाहिजे. जेणेकरून ‘सेक्युलरीज़्म’ म्हणजे धर्मद्रोह, या भीतीपायी जे कुणी धर्मनिष्ठ लोकं कट्टरतेकडे वळत आहेत, त्यांनीही उदारवादी भुमिकेवर ठाम राहू शकावे. मूळात प्रेषित मुहम्मद सल्लम यांची शिकवणच धर्मस्थळापेक्षा धर्मस्थळाबाहेरच्या बाबतीत जास्त मार्गदर्शन करते. एक नमाज सोडली तर जवळपास इतर सर्व धार्मिक सोपस्कार जसे रोज़ा, जकात, पशु कुरबानी वगैरे धर्मस्थळाबाहेर केले जाऊ शकतात. कुरआनात संपूर्ण मानवतेला एकाच माता पित्याची संतती मानले आहे, म्हणजेच सर्व मानव जात आपसात बांधव असल्याची ही शिकवण परस्पर जातीय सलोखा किंवा सहिष्णुतेलाच पोषक आहे. यावरून सहिष्णुता या अर्थाने तर इस्लामच सेक्युलर धर्म आहे, पण निधर्मीता या अर्थाने तो सेक्युलरविरोधी धर्म आहे, असे कुणी म्हणू शकेल, पण हा शब्द आता द्विअर्थी झाल्याने ठामपणे इस्लामला सेक्युलर धर्म म्हणता येत नाही.\nकोणत्याही देशातील एक न्यायपूर्ण राज्य व्यवस्था ही नागरिकांसोबत भेदभाव करूच शकत नाही. म्हणजेच सहिष्णुता या अर्थाने ती सेक्युलरच असते. आपल्या देशातीलही राज्य व्यवस्था ही न्यायपूर्ण असावी, अल्पसंख्यांकांसहीत सर्वच जनतेशी सरकारने न्यायपूर्ण व्यवहार करावा, न्यायपालिका, कार्यपालिका व सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वच संस्थांनी न्यायपूर्ण धोरण राबवावे, बहुसंख्यकवाद्यांच्या दबावाला बळी पडू नये, म्हणजेच एक सहिष्णु उदार भुमिका घ्यावी, मग त्याला कुणी सेक्युलर हे नाव का देईना, त्या अर्थाने मुस्लिम समाजाची ही अपेक्षा आहे, भुमिका आहे. तात्पर्य असे की, फक्त नमाजची जाळीदार टोपी डोक्यावर चढवून इफ्तार पार्टित एखाद्या मौलवीला खजूर भरविला अन् फोटो काढला किंवा एखाद्या दर्गाहवर चादर चढविली किंवा भाषणाची सुरूवात सलाम करून केली म्हणजे माणुस सेकुलर होतो अन् मग मुस्लिमांना आरक्षण, संरक्षण नाही दिले तरी चालते, असा सेकुलरवाद मुसलमानांना नकोय, तर न्याय महत्त्वाचा आहे.\nन्याय हे तत्त्व प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या शिकवणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असल्याचं प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद यांनी सांगितलेलं आहे. प्रेषितांनंतर शासनप्रमुख म्हणून ज्या खलिफांनी राज्यकारभार चालविला, त्यातही हे न्याय तत्त्व प्रखरतेने अधोरेखीत होते. उदाहरणार्थ एकदा खलिफा आदरणीय अली यांचा हरवलेला अंगरखा त्यांनी एका पारस्याकडे पाहिला. त्यांनी त्यांचा अंगरखा त्याला परत मागितल्यावरही त्याने तो दिला नाही. शेवटी हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायाधिशाने आदरणीय अलींना पुरावा मागितला. आदरणीय अलींनी त्यांच्याकडे पुरावा नसल्याचं सांगितलं. त्या मुस्लिम न्यायाधिशाने त्या पारस्याकडून निर्णय दिला. तो निर्णय आदरणीय अलींनी मान्य केला. त्या पारसी गृहस्थाने बघितले की, स्वत: शासनप्रमुख असून अन् अंगरखा हा माझा नसल्याचं माहित असुनही खलिफांनी निर्णय मान्य केला होता. त्याने विचार केला की, ही न्यायपूर्ण व्यवस्था ज्या शिकवणीचा परिणाम असेल, ती शिकवण नक्कीच सत्त्य असेल, असा विचार करून त्याने आदरणीय अली यांच्याकडून इस्लामची दिक्षा घेतली अन् तो अंगरखा त्यांचाच असल्याचं मान्य करून तो त्यांना परत दिला. अशाप्रकारे इस्लामी खिलाफत ही राज्य प्रणाली असतांना, शासनप्रमुख एक मुस्लिम असतांना, न्यायाधिशही एक मुस्लिम असतांना एका मुस्लिमेतर अल्पसंख्याकावर कोणताही न्यायबाह्य (एक्स्ट्रा ज्युडिशियल) व्यवहार होऊ नये, याची काळजी घेतली जात होती.\nसेक्युलरीज़्मचा काही भारतीय लोकं आणखी एक अर्थ लावतात, तो म्हणजे सर्वधर्मसमभाव. याचा तसा अर्थ लावणार्‍यांची ही अपेक्षा असते की, सर्वच धर्माला मानणार्‍या लोकांचा एक माणुस म्हणून सम्मान केला जावा. त्यासोबतच सर्वच धर्मातील धर्मग्रंथ व श्रद्धेय महापुरूषांचा तसेच त्यांनी सांगितलेल्या धर्मतत्त्वे व परंरपरांचा सम्मान केला जावा. या भुमिकेमागे त्यांचा एक गैरसमज कारणीभूत आहे की, सर्वच धर्मांची धर्मतत्त्वे ही शंभर टक्के सारखीच आहे. वास्तविकता मात्र यापेक्षा वेगळी आहे. सर्व धर्मांत थोडं थोडं काही ना काही साम्य आहे, हे मान्य, पण दोन धर्मातच नव्हे तर एकाच धर्मातील दोन सांप्रदायांच्या तत्त्वांतही मतभेद आहेत. ठीक आहे, समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिकपणे कुणीही कोणत्याही धर्माचा, धर्मग्रंथाचा किंवा कोणत्या समाजाला श्रद्धेय असणार्‍या महापुरूषांचा अपमान किंवा विटंबना करू नय��, ही अपेक्षा रास्त आहे, घटनेलाही ते मान्य आहे. पण एक समतामूलक तत्त्वांच्या धर्माला मानणारी व्यक्ती ही जाती-जातीत विषमता पेरणार्‍या तत्त्वप्रणालीचा अन् ती तत्त्वे सांगणार्‍या पुस्तकांचा मनापासून का म्हणून सम्मान करेल पटत नसलं तरी सम्मान कराच, ही काही बहुसंख्यकांची सांस्कृतिक दडपशाहीच नव्हे का\nइतर धर्मीयांना श्रद्धेय असणार्‍या उपास्यांचा सम्मान जरी शक्य नसला तरी मात्र अपमान करण्याची परवानगी अल्लाह आणि त्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दिलेली नाहीये. कुरआनाचा लेखक अल्लाह सांगतो -\n“अन् (हे मुसलमानांनो), हे (अनेकेश्‍वरवादी मुस्लिमेतर) लोकं अल्लाहव्यतिरीक्त ज्यांचा (त्यांच्या देवतांचा) धावा (जप) करतात, त्यांना अभद्र बोलू नका, नाहीतर त्यांना ज्ञान नसल्यानं ते अल्लाहची निंदा करतील.” - कुरआन (6:108)\n“प्रेषित (सल्लम) एका ठिकाणी बसलेले असतांना त्यांच्या समोरून एक प्रेतयात्रा जात होती, तेंव्हा प्रेषित (सल्लम) उठून उभे राहिले. त्यांना जेंव्हा सांगण्यात आले की, हा एक ज्यू धर्मीय होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, ‘काय तो माणुस नव्हता\n- संदर्भ: हदिसग्रंथ सहिह अल-बुखारी (अध्याय-24, हदिस क्र. 1312)\nअशाप्रकारच्या उदात्त परंपरेचे संस्कार असलेला मुस्लिम समाज हा जातीयवादी असूच शकत नाही, अर्थातच काही मोजके अज्ञानी अपवाद वगळता. परंतु सेक्यलरीज़्मच्या नावासोबत त्याची ऐतिहासिक व धोरणात्मक पार्श्‍वभूमी असल्याने तत्त्वत: त्याला हा समाज नाकारत असतो पण आधुनिक काळात एक राजकीय गरज म्हणून सेक्युलर राजकीय पक्षांचं समर्थन करत असतो. मात्र सेक्युलरीस्टांनी याचा गैरफायदा घेतल्याचं आता त्यांच्या लक्षात येत असतांना न्यायावर आधारित व्यवस्थेसाठी हा समाज स्वत:च आपलं राजकारण उभं करण्याचा आता प्रयत्न करतोय. कारण सेक्युलरीज़्मबाबतीत या समाजाची भुमिका स्पष्ट असली तरी सेक्युलरीस्टांची भुमिका त्याला संदिग्ध वाटते.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद��ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/05/26/crime-rahuri-news-2612/", "date_download": "2020-09-27T20:40:07Z", "digest": "sha1:XCZCQUQ32G2CTUEUPN5I4WVICC7XK6T4", "length": 9267, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ब्रेकिंग : राहुरीत पत्नी अन मुलाची निर्घुण हत्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/ब्रेकिंग : राहुरीत पत्नी अन मुलाची निर्घुण हत्या\nब्रेकिंग : राहुरीत पत्नी अन मुलाची निर्घुण हत्या\nराहुरी :- तालुक्यातील बांबोरी येथे पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केली. भारत मोरे असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी संध्या मोरे आणि मुलगा साई मोरे याची केली हत्या केली.\nवांबोरी परिसरात मोरेवाडी आज दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास भारत ज्ञानदेव मोरे(वय-30) याने पत्नी संध्या मोरे ( वय-28) मुलगा साई मोरे (वय-5) या दोघांची धारदास शस्त्र बॅटने हत्या केली.\nदुपारी पत्नी-पतीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर भारत मोरे याने पत्नी व मुलाचा खून केला. घरातील अन्य सदस्य लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते.\nराहुरी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. राहुरी पोलीसांनी आरोपीला अटक केली.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/16/news-shrirampur-crime-illegal-divorce-16/", "date_download": "2020-09-27T20:32:56Z", "digest": "sha1:ISFGNHOSORQVYBDIDS6J3PBNJNY3CNUF", "length": 10121, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल\nमुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल\nश्रीरामपूर – शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात वार्ड नं. १, आदर्शनगर येथे लग्नानंतर सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सबिया अझहर पठाण, वय २८, हल्ली रा. अशोकनगर फाटा, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपुर हिला पती, सासरा व सासरच्या लोकांनी तू माहेर हून श्रीरामपूर येथे स्वप्ननगरी येथे रो हाऊस बंगला घेण्यासाठी ३ लाख रुपये घेवून ये,\nतसेच तुला मुलगी झाली आहे. आम्हाला मुलगा पाहिजे होता असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला.व माहेरुन पैसे आणण्याची मागणी केली. नवरा अझहर शबदर पठाण याने तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा म्हणून बेकायदेशीर तलाक देवून पत्नी सबिया पठाण हिला नांदविण्यास नकार दिला.\nकाल याप्रकरणी सबिया अझहर पठाण या विवाहित तरुणीने वरीलप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा अझहर शबदर पठाण, सासरा शबदर हमजेखा पठाण, सासू चांदबी शबदर पठाण, भाया आझाद शबदर पठाण, जावू मिनाज आझाद पठाण, सर्व रा. आदर्शनगर, वार्ड नं. १, श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/29/news-india-jio-sim-change-plan-28/", "date_download": "2020-09-27T20:22:21Z", "digest": "sha1:EJQ2C2SOVMJVR6TGELCLZ4YEKRNDAEKS", "length": 9478, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "तुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/तुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या\nतुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या\nजिओ सिम कार्ड ने मार्केटमध्ये एन्ट्री घेताच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का दिला होता. ज्यामध्ये एअरटेल, वोडाफोन, आयडिया अशा दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो.\nया कंपन्यांना जिओ मुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.जिओचा सगळ्यात जास्त खपणारा प्लॅन 399 चा आहे.\nया प्लॅन नुसार ग्राहकांना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि प्रतिदिवस दीड जीबी डेटा दिला जातो. हा प्लॅनकडे ग्राहकांची सर्वात जास्त ओढ असल्याचे दिसून येत आहे.\nमात्र आता हा प्लान महागण्याची चिन्हे आहेत या प्लॅन साठी तुम्हाला 10 ते 15 टक्के जास्त किंमत द्यावी लागू शकते.\nकाही दिवसांत यांची किंमत वाढून 450 ते 460 रुपये इतकी होऊ शकते. यावरून असे दिसून येते की जिओ सुद्धा आपल्या प्लॅनच्या किमतीमध्ये वाढ करत आहे असे दिसून येत आहे.\nसैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का \nसनी लियोनीने फेसबुकवर केलीय ही कामगिरी \nमराठी अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल \nएकेकाळी न्यूड एमएमसमुळे चर्चेत आली होती ही अभिनेत्री पहा तिचा बोल्ड अवतार\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/08/co-operative-maharshi-shivajirao-nagvade-co-operative-sugar/", "date_download": "2020-09-27T20:38:32Z", "digest": "sha1:LR77JLY7QCXZTQ7ZSXS4ASTY6P4VUDMG", "length": 13282, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता पण ते गेल्यानंतर नागवडे कारखान्याची वाईट अवस्था - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाण���च पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/बापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता पण ते गेल्यानंतर नागवडे कारखान्याची वाईट अवस्था\nबापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता पण ते गेल्यानंतर नागवडे कारखान्याची वाईट अवस्था\nश्रीगोंदे: शिवाजीराव नागवडे यांनी सहकार चळवळ उभी करून कारखान्याची उभारणी केली. तळागाळातील शेतकऱ्यांनी पैसे दिले.\nबापू होते तो पर्यंत कारभार पारदर्शक होता ,पण बापू गेल्यानंतर कारखान्याची वाईट अवस्था झाली असून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हुकूमशाही सुरू केली असून कारखान्याच्या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवून सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा व प्रा. तुकाराम दरेकर यांनी शनिवारी श्रीगोंदे येथे केली.\nशिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ४ ते ५ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ४३ सेवा संस्थांपैकी फक्त १० सेवा संस्था क्रियाशील ठेवल्या आहेत,\nतर ३३ सेवा संस्था अक्रियाशील केल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील ३३ संस्था मतदानापासून वंचित राहणार आहेत, कारखान्याचे सुमारे २० हजार ६४० सभासद असून अवघे ६ हजार ७०० सभासदांनाच मतदान करता येईल आणि उर्वरित सभासद अक्रियाशील केले आहेत,\nया निर्णयाच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, राजेंद्र म्हस्के यांनी सर्वसामान्य सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी बंड पुकारले असून शनिवारी सकाळी श्रीगोंदे येथील जिल्हा सहकारी बँकेमध्ये अक्रियाशील सेवा संस्थांचे चेअरमन व सचिव यांची बैठक घेऊन क्रियाशील करण्यासाठी मार्गदर्शन केले.\nवेळ पडल्यास न्यायालयात जाऊ पण कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. या वेळी बाबासाहेब भोस यांनी सांगितले की, श्रीगोंदे कारखान्याची निवडणूक ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे, जर कोणी हुकूमशाहीचा वापर करत असेल,\nतर मोडीत काढू आणि सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार, तसेच जिल्हा परिषदेचे माज�� उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी सांगितले की, जोपर्यंत बापू होते तोपर्यंत काम चांगले होते,\nमी संचालक आहे पण बापू गेल्यापासून मनमानी कारभार सुरू झाला आहे म्हणून दोन वर्षे झाली मी एकदाही कारखान्यावर गेलो नाही. सर्वांनी एक व्हा आणि यापुढे नागवडेंबरोबर कधीच राजकारण करणार नाही.\nजिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना पराभव दिसत असल्याने ते घाबरले आहेत, म्हणून सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ नाही नागवडे सुडाचे राजकारण करत आहेत, असा आरोप पानसरे यांनी केला.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/11/sehwag-khotarda-shoaib-akhtars-sensational-revelation/", "date_download": "2020-09-27T20:35:47Z", "digest": "sha1:KZQ6MRWB52L64PRPM3TA3BNXMW5PFLS7", "length": 10278, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'सेहवाग खोटारडा', शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Sports/‘सेहवाग खोटारडा’, शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा\n‘सेहवाग खोटारडा’, शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा\nभारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता.\nमात्र याच कसोटीवेळी आणखी एक घटना घडली होती त्याबद्दल सेहवागनेच खुलासा केला होता. त्यावेळी त्याने ‘बाप हा बाप असतो’ चा किस्सा खूप गाजला होता.\nहेलो अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला की, विरेंद्र सेहवागनं सांगितलेल्या या गोष्टी खोट्या आहेत. मुल्तान कसोटीत असं काही झालंच नाही असं अख्तर म्हणाला.\nसेहवागला त्याने कधीच हुक मारण्यासाठी सांगितलं नाही. या मुद्द्यावर गंभीर आणि सेहवागशी 2011 मध्येही चर्चा केली होती. याबद्दल गंभीरला माहिती आहे असंही अख्तरने सांगितलं.\nसेहवाग म्हणाला होता की, कसोटी सामन्यावेळी शोएब अख्तर इतका वैतागला की त्यानं शॉर्ट बॉल टाकायला सुरुवात केली. तेव्हा अख्तरनं सेहवागला हुक शॉट मारायला सांगितलं.\nत्यानंतर सेहवागनं अख्तरला सांगितलं की, नॉन स्ट्राइकला तुझा बाप उभा आहे त्याला हुक मारायला सांग. त्यावेळी नॉन स्ट्राइकला सचिन तेंडुलकर उभा होता.\nशोएब अख्तरने या मुलाखतीत असंही सांगितलं की, मुल्तान कसोटीत कधीच सेहवागला चौकार मारण्यासाठी सांगितलं नाही.\nविरेंद्र सेहवागने मुल्तान कसोटीबद्दल सांगितलं होतं की त्याला फलंदाजीवेळी शोएब अख्तर सारखं चौकार मार असं म्हणत होता. यावर सेहवागनं अख्तरला विचारलं होतं की, तू गोलंदाजी करतोयस की भीक मागतोय.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n‘��ुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/28/news-2811/", "date_download": "2020-09-27T18:47:09Z", "digest": "sha1:6EVUYUI2OYWUBZTMSZ3ANX72YVF6T5U4", "length": 9892, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुख्यमंत्री सहायता निधीसाठी युनियन बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/मुख्यमंत्री सहायता निधीसाठी युनियन बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख\nमुख्यमंत्री सहायता निधीसाठी युनियन बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ३० लाख\nमुंबई दि.27: ‘कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ��फ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी आज मंत्रालयात मदतीचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला.\nयावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते.\n‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत.\nयाचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते.\nत्याला प्रतिसाद देत युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपये ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’साठी देण्यात आले आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिन��ट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/18/one-of-the-men-who-set-chimurdi-on-fire-is-in-police-custody/", "date_download": "2020-09-27T20:36:21Z", "digest": "sha1:XFDQ2RZFA6VZWVGOISEEUPNOXVNN7RND", "length": 11302, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "चिमुरडीला पेटवणार्‍या ‘त्या’ नराधमांपैकी एकास पोलीस कोठडी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/चिमुरडीला पेटवणार्‍या ‘त्या’ नराधमांपैकी एकास पोलीस कोठडी\nचिमुरडीला पेटवणार्‍या ‘त्या’ नराधमांपैकी एकास पोलीस कोठडी\nअहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुप्या जवळील वाघुंडे शिवारातील एका आदिवासी समाजातील महिलेवर काही नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला.\nतिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर केस मागे घे असा दम देत तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.\nही घटणा गुरूवारी (दि. 13) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना सुपा पोलिसांनी अटक केली आहे.\nत्यातील एकाला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.तर एकाला चौकशी कामी ताब्यात घेतले आहे.\nराजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा. पळवे खु.ता.पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. या बाबत माहीती अशी की, फिर्यादी व तीची छोटी मुलगी गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या वाघुंडे शिवारात असलेल्या\nकोपीत जेवन करत होत्या. त्याच वेळी आरोपी आपल्या दुचाकीवरूऩ फिर्यादीच्या कोपीजवळ आले �� त्यांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांनी तू आमच्यावर जी बलात्काराची केस दिली आहे ती मागे घे असे म्हणाले.\nत्याच वेळी फिर्यादीची छोटी 10 वर्षाची मुलगी बाहेर आली. त्यावेळी यातील आरोपी राजाराम तरटे याने त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल फेकले व आरोपी अमोल तरटे याने तिच्या दिशेने पेटती काडी फेकली\nत्यात फिर्यादीच्या छोट्या मुलीच्या अंगावर असलेल्या फ्रॉकने पेट घेतला त्यात ती मुलगी भाजून गंभीर जखमी झाली. हे दोघेही आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच आमच्या येथे आले होते असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/we-have-no-balance-between-lockdown-and-unlock-raj-thackeray/", "date_download": "2020-09-27T20:53:38Z", "digest": "sha1:4CC5ABJMY4G7U5EX6PY7HOQFYPP2WXIO", "length": 8442, "nlines": 65, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी ��ेले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nआपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे\nमुंबई : आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली. ते म्हणाले ‘“२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. सुरूवातीच्या काळात कोणाला कोरोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज जेव्हा आपण आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थितीत समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,”\nराज ठाकरे यांनी पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक सेवांमधील कर्मचारी यांचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘“आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी खुपच चांगलं काम केलं. आजची कोरोना बाधितांची संख्या प्रश्नचिन्ह निर्माण करत. १३० कोटींच्या देशांच्या आतापर्यंत १३ लाख रुग्ण झाले असं म्हणतो. काही लोकांचा यात मृत्यू झाला हे दुर्देव म्हणायचं. आपण लॉकडाउन वगैरे किती काळ चालवणार आहोत. आज लोकांकडे आपलं काम आहे की नाही ही शंका आहे. पुण्यात तर दुकानं विक्रीला ठेवलेल्याचं फोटोही मी पाहिले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.\nदरम्यान, “काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘मंत्र्यालयाच्या त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. सरकारनं नियमांप्रमाणे दुकानं सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितली आहेत. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. ते सहा वाजेपर्यंत कामावर आहेत. तर त्यांनी मग सामान घ्यायला कधी जावं. एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरू ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/hospital-servant-misbehave-patient-covid-hospital-thane-327530", "date_download": "2020-09-27T20:22:54Z", "digest": "sha1:DCEIDQTWLNTHGL5QQYB623LBEWXVKIU7", "length": 15158, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप... | eSakal", "raw_content": "\nकोव्हिड रुग्णालयात महिला रुग्णाशी गैरवर्तन; नराधमास तरुणांनी दिला चोप...\nरुग्णालय प्रशासनाने कुठलीही कारवाई या कर्मचाऱ्यावर केली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कापूरबावडी पोलिसात लेखी तक्रार दिली.\nठाणे : कधी मृतदेहाची अदलाबदल, तर कधी कोरोनामुक्त व्यक्तींना कोरोनाग्रस्तांच्या यादीत टाकणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळकुम येथील कोव्हिड सेटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलेसोबत गैरवर्तन केल्याने एका विकृत कंत्राटी कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचे चित्रण मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर बुधवारी मनसेने कापूरबावडी पोलिसात अर्ज देऊन त्या विकृत कामगारावर आणि प्रकरण दडपण्यासाठी पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.\nवातावरण बदलासोबतच मुंबईकरांची चिंता वाढली; सर्दी, तापाचे रुग्णांच्या संख्येत वाढ....\nसध्या सर्वत्र कोरोनाची साथ पसरत असल्याने दिवसागणिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. ठाण्यातील कोव्हिड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेल्या बाळकुम येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अनेक महिला व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात दाखल असलेली कोरोना बाधित महिला रुग्ण स्वछतागृहात गेली असतांना याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने तिला चोरून बघितले. सीसी टिव्ही चित्रणात हा प्रकार उघड झाल्यानंतर काही तरुणांनी या कर्मचाऱ्यास चोप देऊन रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिल्याचे चित्रण मंगळवारी व्हायरल झाले.\nश्रावण महिन्यात बटाटा महागला; लसणाचे भावही चढेच, कांदा मात्र स्थिर....\nमात्र रुग्णालय प्रशासनाने कुठलीही कारवाई या कर्मचाऱ्यावर केली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कापूरबावडी पोलिसात लेखी तक्रार दिली. तसेच, या विकृत व्यक्तीवर कारवाई करण्यासह त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कापुरबावडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.\nसंपादन : ऋषिराज तायडे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n कौटूंबिक वादातून माजी शाखाप्रमुखाची मुलाकडून हत्या\nभिवंडी : शहरातील कामतघर येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील (68) यांची कौटुंबीक वादातून मुलानेच मटण कापण्याच्या सुऱ्याने सपासप...\nजावयाने धोंड्याऐवजी खाल्ले सासरघरचे दांडे\nनेवासे : धोंड्याचा महिना जावयासाठी पर्वणी, तर सासरच्या मंडळीची कसोटी पाहणारा असतो. अनेकदा भेटवस्तुच्या देण्याघेण्यावरुन वादही समोर येतात. मात्र...\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर, तर 44 रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे....\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आह��. ऑक्टोबरपासून या...\nखासगी जमिनींवरील वनसंज्ञेविरोधात शेतकरी एकवटले; शेरा काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्यास सुरुवात\nमुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा लागून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू झाली...\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 19 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवाला नुसार 793 नागरिक कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच 19 ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/cm-udhhav-thackeray-and-nana-patole-felicitated-upsc-cleared-students-339141", "date_download": "2020-09-27T19:57:40Z", "digest": "sha1:6BRWSJPS3PAMOOCQWGAQCKWOZ7UKD3FZ", "length": 25761, "nlines": 333, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्हाला तुमचा अभिमान! महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा विधानमंडळात देवदुर्लभ गौरव | eSakal", "raw_content": "\n महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा विधानमंडळात देवदुर्लभ गौरव\nसंघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या यशाचा ध्वज उंच उंच फडकला आहे. निश्चितच महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे.\nयवतमाळ: 'महा' या शब्दातच महाराष्ट्राचे मोठेपण सामावले आहे. कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग, राजकारण, समाजकारण अशा सर्वच अंगाने महाराष्ट्राचे देशातील एक पाऊल नेहमीच पुढे पडलेले आहे. परंतु देशाचे प्रशासन ज्यांच्या हाती संयमित असते, त्या नागरी प्रशासनातील आय.ए.एस.चा टक्का बिहार, उत्तर प्रदेश वा दक्षिणेतील प्रांतांपेक्षा कमी असल्याची खंत नेहमीच व्यक्त केल्या जात होती. यंदा मात्र संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या यशाचा ध्वज उंच उंच फडकला आहे. निश्चितच महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे.\nभारतीय प्रशासन, पोलिस, राजस्व, परदेश, वनसेवा अशा महत्वपूर्ण लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा ���रीक्षांमधील यश निश्चितच भूषणावह असते. या वर्षीच्या 'यूपीएससी'च्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७९ 'यंग, एनर्जेटिक अँड डायनॅमिक' युवा- युवतींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. प्रथमच एवढे मोठे यश मिळाले आहे.\n - मोठी बातमी: राणे प्रकरणात अचानक ट्विस्ट.. घटनेला अनैतिक संबंधाची किनार ही माहिती आली समोर\nएकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दहा टक्के विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा हा आकडा आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नवीन उमद्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे . बरेचदा अशा गगन भरारी घेणाऱ्या उमेदवारांचा त्यांच्या परिवार, गाव परिसर, शाळा-महाविद्यालयात अथवा सामाजिक संस्थांद्वारे गौरव करण्यात येतो. हा सत्कार इतर युवक-युवतींसाठी प्रेरक ठरतो. सत्काराच्या भाषणात आपली यशकथा सांगताना ध्येय गाठण्यासाठी केलेला संघर्ष, उपसलेले कष्ट, अभ्यासातील सातत्य, यश मिळवण्याची जिद्द यावर प्रकाश टाकला जातो. यशकथा साकारणाऱ्या आपल्या परिसरातील मुला- मुलींचे कौतुक केले जाते. मात्र या कौतुकाची थाप खुद्द महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष विधिमंडळात मिळाली तर... ही संकल्पना 'सकाळ'च्या माध्यमातून पुढे आली.\nयोगायोगाने यवतमाळ जिल्ह्यातील चौघांनी युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत बाजी मारली. त्यांच्या या यशकथा दैनिक 'सकाळ'ने समाजापर्यंत पोचविल्या. सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी या गुणवंतांचा सत्कार करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या समक्ष ठेवला. विधानसभा अध्यक्षांनी तत्परतेने ही संकल्पना स्वीकारत पुढाकार घेतला आणि विधानमंडळाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ता.२५ ऑगस्ट रोजी हा महाराष्ट्रातील 'टॅलेंट'चा देवदुर्लभ दिमाखदार गौरव सोहळा पार पडला.\nविधानमंडळात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच देशातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे विधिमंडळ गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करणारे देशातील पहिले विधिमंडळ ठरले आहे. याचे श्रेय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्यातील गुणवंतांचा गौरव करी���. त्यांना शिष्यवृत्ती देत, नोकऱ्या देत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या शिष्यवृत्तीची दखल इतिहासाने घेतली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेला हा गौरव विविध संदर्भ निर्माण करणारा ठरणार आहे. या सोहळ्याने महाराष्ट्राचे पुरोगामीत्व सिद्ध केले आहे.\nमहाराष्ट्रातील युवकांनी मिळविलेले भारतीय नागरी सेवा परीक्षांमधील यश निश्र्चितच देदीप्यमान आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या युवक-युवतींच्या यशकथा भन्नाट आहेत. त्या जिद्दीने साकारणाऱ्या उमेदवारांचा विधिमंडळाच्या सभागृहात झालेला सत्कार सोहळा एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. या सत्कार सोहळ्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील 'आयएएस' बनण्याची प्रेरणा अधिक दृढ होणार आहे. महाराष्ट्र सरकारने प्रथमच केलेला हा उपक्रम निश्चितच सर्वांगसुंदर व प्रशंसनीय आहे. यापुढे हाच पायंडा कायम ठेवल्यास यशोविरांचा आकडा तीन अंकी व्हावा, अशी अपेक्षा करण्यात काहीही हरकत नाही.\nया गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आवेशपूर्ण शैलीत 'यश संपादन करणाऱ्या युवक-युवतींनी राज्य व देश सर्वोत्तम बनावा, हे स्वप्न कायम मनात बाळगा. राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला विसरू नये' असा मौलिक संदेश दिला आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.\nअधिक माहितीसाठी - पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी नाराज काय आहे नेमका बदल्यांचा ‘पेच’\nभारतीय नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील बहुतांश कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांनी ही यशोगाथा रचली आहे. यातून कुणी जिल्हाधिकारी तर कुणी उच्च पोलिस अधिकारी बनणार आहे. त्यांनी अधिकाराने वलयांकित खुर्चीत बसल्यानंतर आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावे व खऱ्या अर्थाने देशाची सेवा करावी, अशा समाजाच्या अपेक्षा आहेत. समाजाबद्दलची संवेदनशीलता जपल्याशिवाय या यशकथांची पूर्तता होणार नाही, हा संदेशही या गौरव सोहळ्याने दिला आहे. 'आकांक्षापुढती गगन ठेंगणे ' या काव्यपंक्तीचा प्रत्यय दरवर्षी यापुढे या सोहळ्यातून व्हावा, अशी उर्मी प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे. या पार्श्वभूमीवर हा सोहळा देखणा ठरला आहे.\n\"यावर्षी UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करून देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा गौरव विधानमंडळातर्फे करण्यात आला. महाराष्ट्रातून UPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विधानसभा अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या पुढाकाराने असा गौरव राज्यात प्रथमच करण्यात आला आणि तेही राज्याच्या कायदेमंडळाद्वारे. ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांसाठी ही कौतुकाची थाप महत्वाची आहे. हा पायंडा यापुढेही पाळल्या गेला पाहिजे.\"\nप्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र किसान काँग्रेस (विदर्भ)\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद\nसोलापूरः पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ किरण देशमुख...\nकोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा 4 घरगुती उपाय\nपुणे: सध्या कोरोनामुळे सर्वजण आरोग्याकडे पहिल्यापेक्षा जास्त लक्ष देताना दिसत आहेत. सॅनिटायझरचा उपयोग सर्वांच्या दैनंदिन जिवनातील आवश्यक भाग झाला आहे...\nजागतिक पर्यटन दिन : साईंच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारुपास...\nपाथरी ( जिल्हा परभणी) : सबका मलिक एक हें असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साई बाबांचे जन्मस्थान असलेले पाथरी येथील भव्य मंदिर पाहण्यासाठी...\nजागतिक पर्यटन दिन - श्री साईंबाबांच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारूपास\nपाथरी (जि. परभणी) - ‘सबका मालिक एक है’ असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साईबाबा यांचे जन्मस्थान असलेले पाथरी (जि. परभणी) येथील मंदिर...\nकोविड रुग्णांनी घेतला योगासने व ध्यान सरावाचा आनंद\nमंगळवेढा (सोलापूर) : कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या मनातील भीती दूर व्हावी व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने पतंजली योग...\n'स्लिम दिसण्यासाठी अभि���ेत्री घेतात ड्रग्स, मलाही हाच सल्ला दिला होता' राखी सावंत बरळली\nमुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग प्रकरण गाजतंय. बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी आत्तापर्यंत यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यातंच आता राखी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/05/blog-post_06.html", "date_download": "2020-09-27T19:29:10Z", "digest": "sha1:YHUAIHZH67ELAD2BYOOPXIURTHGNXNCL", "length": 13249, "nlines": 98, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: जत बाजार समितीचे पालटले रुप.", "raw_content": "\nजत बाजार समितीचे पालटले रुप.\nसांगली जिल्हा हा एक सकारात्मक कार्य करणारा 'सहकार जिल्हा' म्हणून ओळखला जातो. सहकाराची शंभरी साजरी करत असताना सांगली जिल्ह्यात बर्‍याच संस्था आज आदर्श कार्यप्रणालीमुळे राज्यात आपला ठसा उमटवित आहेत. सांगलीतील जत तालुका एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या आर्थिक प्रगतीबरोबर सांगली बाजार समितीची प्रगती केली आहे. दोन वर्षापूर्वी केवळ १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समितीचे उत्पन्न आज २५ लाखाच्यावर गेले आहे. सहकारामुळेच ही किमया साधली आहे.\nपुण्या-मुंबईमध्ये असणार्‍या इमारतीसारखी भव्य अशी वास्तू या बाजारसमितीला लाभली आहे. अडीच कोटी रुपये या इमारतीच्या निर्मितीस खर्च करण्यात आले आहेत. इमारतीची लांबी सलग अशी पाऊण किलोमीटर एवढी आहे. मोठय़ा शहरातील चाळीप्रमाणे पत्र्याची ५० दुकाने येथे होती. तेथे आज सुसज्ज असे १०४ गाळे निर्माण करण्यात आले आहेत. केवळ ८ हजार २०० रुपये इतके भाडे यापूर्वी मिळायचे. कुठल्याही प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध नव्हत्या, अशा या बाजार समितीत सर्व अत्याधुनिक सुविधा आज उपलब्ध आहेत.\nया बाजार समितीचे रुप पालटले आहे. या दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर ५२ आणि तळमजल्यावर ५२ अशी या गाळ्यांची उभारणी आहे. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची सोय, सुलभ शौचालय आदी सुविधा येथ�� आहेत. भविष्यात कुठलीही उणिव राहू नये याची दक्षता बाजार समितीने घेतलेली आहे, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल विकण्यास येथे येतो. माल विकेपर्यंत त्याला तेथे थांबावे लागते. या कालावधीत आपल्या प्राथमिक गरजांसाठी अन्यत्र कोठेही जावे लागू नये याची दक्षता येथे घेण्यात आली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी सांगितली.\nशेतकरी हा केंद्रबिंदू मानून या बाजार समितीचे कामकाज चालते. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मंगळवेढय़ाचा परिसर म्हणजे शाळू (ज्वारी), बाजरी आणि हरभरा यासाठी फारच प्रसिद्ध आहे. येथील धान्याला कर्नाटकात फारच मागणी असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा म्हणून जत येथे धान्य चाळणी प्रकल्पही उभारण्यात येत आहे. यासाठी ५५ लाखांची तरतूद करुन देण्यात आली असल्याची माहिती श्री. जमदाडे यांनी दिली.\nसांगलीची हळद सुप्रसिद्ध आहे. शेतकर्‍याच्या हळदीला चांगला भाव मिळावा म्हणून हळद प्रक्रिया प्रकल्पही समितीने हाती घेतला आहे. त्या प्रकल्पात हळद वाळवून त्याची पावडर तयार करणे आणि १०० ते ५०० ग्रॅमपर्यंत पाकिटे तयार करण्याचा या प्रकल्पात समावेश आहे. हा प्रकल्पही कार्यान्वित होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन बाजार समिती या विविध उपाययोजना राबवित असून त्यास परिसरातील शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nLabels: कृषि उत्पन्न बाजारसमिति, बाजारपेठ, बाजारभाव\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्सा���ात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसुप्त पाण्याच्या झ-याव्दारे ओंढेवाडीस मिळाले पाणी.\nआधुनिक कृषी तंत्रज्ञानाव्दारे भरघोस उत्पन्न.\nआदिवासी शेतकर्‍यांची भेंडी व मिरची युरोपीयन बाजारप...\nठिबक सिंचनाद्वारे वृक्ष लावा - वृक्ष जगवा.\nमराठवाडा कृषी विद्यापीठास भेट.\nफळ संशोधनातील आदर्श - वेंगुर्ले.\nएक हजार हेक्टरवर आधुनिक शेती.\nमिरची कटाई केंद्रामुळे रोजगार निर्मिती.\nजत बाजार समितीचे पालटले रुप.\nराज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याचा प्रयत्न - मुख...\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/marathi-film/nina-kulkarni-and-ravindra-mankani-will-be-seen-together-in-medium-spicy-film-38536", "date_download": "2020-09-27T20:36:40Z", "digest": "sha1:AUWUX6BGWZFSOZZERCMBLXCHEELBZODL", "length": 9816, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी\n’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी\nकाही कलाकारांची कारकीर्द समांतर रेषेत सुरू असते, पण त्यांना कधीच एकत्र काम करण्याची संधी मिळत नाही. ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटानं नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी या दोन दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम मराठी चित्रपट\nकाही कलाकारांची कारकीर्द समांतर रेषेत सुरू असते, पण त्यांना कधीच एकत्र काम करण्याची संधी मिळत नाही. ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटानं नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी या दोन दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.\nमराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना कुलकर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नीना यांनी नेहमीच विविध कॅरेक्टर्सच्या माध्यमातून प्रेक्षकांवर आपला ठसा उमटवला आहे. रवींद्र मंकणी यांनी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. असे हे दोन दिग्गज कलाकार लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या, मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.\nआजवर काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले हे जेष्ठ कलाकार नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर हे प्रमुख भूमिकेत असून, सागर देशमुख, नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची साथ त्यांना लाभली आहे. आजवर मराठी रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मोहित टाकळकर यांचा दिग्दर्शक म्हणून ‘मीडियम स्पाइसी’ हा पहिलाच चित्रपट आहे.\nसंजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'\n'बॉइज'नंतर 'गर्ल्स' करणार धमाल\nमीडियम स्पाइसीनीना कुलकर्णीरवींद्र मंकणी\nमुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nराज्यात कोरोनाचे १८ हजार ५६ नवे रुग्ण, ३८० जणांचा दिवसभरात मृत्यू\nआरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\nटीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह\nचौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा\nरणवीर सिंगनं दीपिकासोबत चौकशीदरम्यान हजर राहण्यास मागितली परवानगी\nगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/kangna-ranaut-called-ranbir-kapur-rapist-20324/", "date_download": "2020-09-27T18:54:52Z", "digest": "sha1:GNSVILTLOTAYQA75AQIXZDYB55GP7IQU", "length": 9585, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "kangna ranaut called ranbir kapur rapist | कंगनाचा पुन्हा थयथयाट; रणबीरला म्हणाली 'रेपिस्ट' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकंगना ट्विट कंगनाचा पुन्हा थयथयाट; रणबीरला म्हणाली ‘रेपिस्ट’\nमुंबई. इंडस्ट्रीतील दिग्गजांना कायमच लक्ष करणारी अभिनेत्री कंगना रणौत हीच ट्विटरच्या माध्यमातून परत एकदा थयथयाट पाहायला मिळाला. यावेळी रणबीर कपूर, दीपिका पदुकोण हे कलाकार कंगनाच्या रडारवर आहेत.\nया दोघांवरही कंगनाने खोचक टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. रणबीरचा उल्लेख ‘सिरियल स्कर्ट चेजर’ आणि दीपिकाला थेट ‘सायको’, असे म्हणत कंगनाने त्या दोघांनाही निशाण्यावर घेतले आहे. एका ट्विटर युजरच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने तिखट भाषा वापरत या दोन्ही आघाडीच्या सेलिब्रिटींना खडे बोल सुनावले.\n‘रणबीर कपूर हा सिरियल स्कर्ट चेजर आहे, पण त्याला रेपिस्ट म्हणण्याची कोणाचीही हिंमत नाही. तर, दीपिका ही स्वयंघोषित मानसोपचाराची रुग्ण आहे. पण तिला कोणीही सायको म्हणत किंवा चेटकीण म्हणत नाही. ही नावे फक्त कलाविश्वात बाहेरुन येणाऱ्या अद्वितीय व्यक्तींसाठी राखीव आहेत जे लहान शहरांतून आणि सर्वसामान्य कुटुंबांतून आले आहेत.\nRanu Mondal...म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत\nBollywood Drug chat caseदीपिका, सारा, श्रद्धा यांनी ड्रग्स घेण्यावर नकार, सीबीडी ऑईलबाबत श्रध्दाची कबुली\nBollywood Drug chat caseएनसीबीकडून धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला अटक, घरी सापडला होता गांजा\nBollywood Drug chat caseअभिनेत्री सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात\nड्रग्स प्रकरणबॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जावेद अख्तर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...\nBollywood Drug chat caseड्रग्ज पार्टी आयोजित केल्याच्या आरोपाला करण जोहरचा इन्कार, म्हणाला मी ड्रग्ज...\nBollywood Drug Probeदीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूरचीही आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी\nS P Balasubrahmanyamप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रण्यम यांचं कोरोनाने निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/low-carbon-company/", "date_download": "2020-09-27T19:18:56Z", "digest": "sha1:NFZW5KU7P4NXP5TXBN44RHTA4PFNNOUP", "length": 3078, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Low carbon company Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वाढीने पृथ्वी संकटात, कमी उर्जा वापराच्या जीवनशैलीकडे चला \nएमपीसी न्यूज- 'वार्षिक वापरातून प्रतिमाणशी 2 टन कार्बन डायॉक्साईड उत्सर्जन ही जागतिक मर्यादा आपण ठरवून घेतली आहे. मात्र, प्रमाण आताच दुपटीहून अधिक आहे. भारतातदेखील उत्सर्जनाच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन झालेले आहे. विकसित देशांवर अधिक जबाबदारी…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/new-gam-of-reservation-for-water-upto-2041-in-nashik-1633446/", "date_download": "2020-09-27T21:03:24Z", "digest": "sha1:IIREOCE5ENGCJBAO2DO3F5ZEQBH7R4QQ", "length": 17950, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New gam of Reservation for water Upto 2041 in Nashik | नाशिकच्या २०४१ पर्यंतच्या पाण्यासाठी ‘आरक्षणा’चा नवा डाव | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nनाशिकच्या २०४१ पर्यंतच्या पाण्यासाठी ‘आरक्षणा’चा नवा डाव\nनाशिकच्या २०४१ पर्यंतच्या पाण्यासाठी ‘आरक्षणा’चा नवा डाव\nदुष्काळी मराठवाडय़ात जायकवाडीत येणारे पाणी आरक्षणाच्या माध्यमातून अडविण्याचा उद्योग केला जात आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमराठवाडय़ाच्या पाण्यावर नवे संकट\nनाशिकसाठी पिण्याच्या आणि उद्योगाच्या पाण्याचे २०४१ पर्यंतचे आरक्षण गंगापूर व दारणा समूहातील सर्व धरणांवर समप्रमाणात टाकण्याचा घाट सध्या जलसंपदा विभागात घातला जात आहे. परिणामी दुष्काळी मराठवाडय़ातील नांदूर-मधमेश्वर प्रकल्पात येणारे पाणी कमी होणार आहे. मराठवाडय़ात ज्या धरणातून पाणी येते, त्या धरणांवर ३० टक्के समान आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो मंजूर केला जावा यासाठी नाशिकचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा दबाव येत आहे. दुष्काळी मराठवाडय़ात जायकवाडीत येणारे पाणी आरक्षणाच्या माध्यमातून अडविण्याचा उद्योग केला जात आहे. या प्रक्रियेला लाभक्षेत्र विकास विभागाने विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकचा तो प्रस्ताव मंजूर करावा, अशा सूचना मिळाल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.\nदारणा धरण समूहात मुकणे, भावती, वाकी व भाम या धरणांची निर्मिती ही नांदूर-मधमेश्वर जलद कालव्याच्या सिंचनाच्या पाण्यासाठी करण्यात आली आहे. त्यावर ४३ हजार ८६० हेक्टर जमीन भिजते. मधमेश्वर जलद कालवा हा कायमस्वरूपी दुष्काळी भागातून जातो. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात ही गावे आहेत. नव्याने गंगापूर व दारणा समूहातील धरणांवर १५ ऑक्टोबरच्या उपयुक्त पाणीसाठय़ांनुसार ३० टक्के समप्रमाणात आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव नाशिक प्रदेश कार्यालयाने गोदावरी पाटबंधारे मंडळाकडे पाठविला. नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यावरील सिंचनासाठी ३१७ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीवापर मंजूर आहे. म्हणजे ११.२० अब्ज घनफूट पाणी (टीएमसी) मिळणे आवश्यक असते. धरणातील बाष्पीभवन व गळती असे मिळून ४३०.७९ दलघमी म्हणजे १५.२१ अब्ज घनफूट पाणी वरच्या धरणातून मिळणे अपेक्षित असते. नाशिकमधून जायकवाडीत पाणी देण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही दिलेला आहे. या निर्णयाला वळण देत नाशिक शहरासाठी पिण्याचे व उद्योगाच्या पाण्याचे आरक्षण २०४१ पर्यंत टाकण्याचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला.\nनाशिक शहराकरिता २०२१ पर्यंत १७०.३१, २०३१ पर्यंत २४८.२४ आणि २०४१ पर्यंत ३५९.९९ व बाष्पीभवन गृहीत धरून पाणी आरक्षण केले जावे, असा प्रस्ताव तयार करताना नाशिक जिल्ह्य़ात सिंचनासाठी अधिक पाणी शिल्लक राहावे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.\nनगर आणि नाशिक जिल्ह्य़ात बिगर सिंचन म्हणजे पिण्याचे आणि उद्योगासाठी लागणारे पाणी अधिक असल्याने तूट भरून काढण्यासाठी कश्यपी, गौतमी आणि कालदेवी ही स्वतंत्र धरणे बांधण्यात आली होती. मात्र, त्याचा ऊहापोह न करता तयार करण्यात आलेल्या प्रस्तावामुळे मराठवाडय़ातील गावांना सिंचनासाठी पाणीच उपलब्ध होणार नाही, असे अभिप्राय लाभक्षेत्र विकास विभागाने गोदावरी पाटबंधारे महामंडळाला दिले होते. त्यामुळे आरक्षणाचा हा प्रस्ताव गुंडाळला जाईल, असे मानले जात होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून देण्यात आलेला प्रस्ताव मंजूर केला जावा, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या धरणांवर आरक्षणच नव्हते, त्यावर ३० टक्के आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामुळे गंगापूर धरणातील पाणी अतिरिक्त ठरेल आणि ते सिंचनासाठी वापरता येईल, असा घाट घातला जात आहे. दुष्काळी मराठवाडय़ातील पाणी कायद्याने मिळवता येत नसल्याने आरक्षणाच्या माध्यमातून मागच्या दाराने ते पळवता येईल, अशी व्यवस्था नाशिक जिल्ह्य़ातून होत आहे.\nआरक्षणाची टक्केवारी १५ ऑक्टोबरच्या उपयुक्त पाणीसाठय़ावर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरीप हंगामात म्हणजे १ जुलै ते १४ ऑक्टोबर या काळात नदीमध्ये पाणी असते आणि धरणाच्या वरून ते जायकवाडीत सोडले जाते. गंगापूर व दारणा समूहातील वार्षिक आरक्षण प्रत्यक्ष पाणीवापरावर २३४.८३ दलघमी एवढे आहे. समप्रमाणात वाटप करण्यात आलेली टक्केवारी ३० टक्के आहे. त्यामुळे जायकवाडीकडे येणारा पाण्याचा ओघ आरक्षित करण्यात आला आहे असे दाखविले जाईल. त्यामुळे जायकवाडीत पाणी येऊ न देण्याचा हा घाट आहे.\nनांदूर-मधमेश्वर जलद कालव्यासाठी बांधण्यात आलेल्या मुकणे, भावली, वाकी व भाम या धरणांवर बिगर सिंचनाचे म्हणजे पिण्याचे पाण्याचे व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण टाकले जाऊ नये, अशी शिफारस करण्यात आली ��हे. त्यास समर्थन देण्याऐवजी सरकारकडून हा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी सरकारचे नवे नियम\n2 सरकार बोलण्यात ‘ऑनलाइन’, कामात ‘ऑफलाइन’; अशोक चव्हाणांची खोचक टीका\n3 श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याचे औरंगाबादमध्ये पडसाद; भाजपा कार्यालयाची तोडफोड\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/12/", "date_download": "2020-09-27T18:55:42Z", "digest": "sha1:R7JXZ6MZ6KUB7AHHUPZZ5GFKQAE5XDLO", "length": 16860, "nlines": 68, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: December 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nछोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला\nसध्या आमच्या घराचं काम चालू आहे. घराचं काम म्हणजे पाणी खेचणारी मोटार लागणारच. पण परवा अचानक ही मोटार बंद पडली आणि आमची फे फे उडाली. (आमच्या तोंडाचं पाणी पळालं हा फालतू विनोद इथे करता येईल, पण ते असो.) आता पाणी नाही म्हणजे काम नाही, मग करायचं काय त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला\nकुठल्याही क्षेत्रात सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पर्धेला उत्तेजन. आठवा पुर्वीचे ते दिवस. फोनसाठी तेव्हा बीएसएनएल आणि केबलसाठी स्थानिक केबलवाला हेच पर्याय होते. फोनसाठी तेव्हा बरेच थांबावे लागे आणि त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागे ती वेगळीच. केबलचे दर तर एकेकाळी सहाशेपर्यंत पोचले होते. (ही आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल ३५ रुपये लिटर होते) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही बदला कंपनी' एवढे हे सारे सोपे झाले आहे.\nछोट्या व्यापा-यांचा माझा अनुभव तर मुळीच चांगला नाही. वस्तू दाखवण्यात हयगय करणे, नको त्या कंपनीचा माल गि-हाइकांच्या माथी मारणे, खराब झालेला/वापरण्याची तारीख उलटून गेलेला माल खपवणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार या दुकानांमधे नेहमीचेच. किंबहुना मला तर अशा दुकानांमधे खरेदी करताना एखादी लढाई लढत असल्यासारखे वाटते. म्हणजे दुकानदार आपली सगळी अस्त्रे वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझ्याजवळच्या सगळ्या ढाली वापरून ती परतवून लावत असतो. 'ग्राहक देवो भव:' हे फक्त म्हणायलाच, वास्तविक या लोकांना गि-हाईकाची कस्पटासमानही किंमत नसते. तुम्ही निवडीला वाव देणार नाही, पैसे कमी करणार नाही आणि वर अपमान करणार तो वेगळाच अरे काय चाललंय काय हे अरे काय चाललंय काय हे पण मोठ्या दुकानांमधे असे नसते. एकतर गि-हाइकांना फसवा असे आदेश कंपन्या देऊ शकत नाहीत आणि गि-हाइकांना फसवून स्वतःचा फायदा होणार नसल्याने तिथले कामगारही असे करत नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत तिथे ठरलेली असते आणि ती बदलून आणावी लागली तरी त्यासाठीची प्रकियाही.\nआजचा काळ खुल्या अर्थव्यवस्थेचा आहे. जो उत्तम सेवा पुरवेल तोच टिकेल हे इथले सूत्र आहे. छोट्या व्यापा-यांना शेतक-यांचा आलेला पुळका म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. आपल्याला स्पर्धा आली की आपली कंबक्ती ओढवणार हे त्यांना पक्के माहिती आहे. जे जातील त्यांना जाऊ देणे नि जे तरतील त्यांचे कौतुक करणे हा आजचा नियम आहे. सरकारने हे समजून घ्यावे आणि छोट्या व्यापा-यांना मुळीच सहानुभूती न दाखवत��� किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. मनमोहनसिंगजी, आप हमारी बात सुन रहे हैं या नहीं\nनात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा\nकाही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.\nनात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का\nनात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटा��च्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.\nभारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nछोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला\nनात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_979.html", "date_download": "2020-09-27T18:46:09Z", "digest": "sha1:UVBE74QVEHD7P3GBOKWBQDPHSI6FBX6X", "length": 15894, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कालच्या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कालच्या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nकालच्या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- (दि. ०८) -- : सोमवारी (दि. ०७) दिवसभर व रात्रीतून जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात व जिल्ह्यातील अन्य ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने ऊस व अन्य शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी व संबंधितांना दिले आहेत.\nरविवारी व सोमवारी पावसाने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना झोडपून काढले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बु., पाटोदा, देवळा, अकोला, तडोळा, ममदापुर, यांसह जिल्ह्यातील अन्य काही गावांमध्ये प्रामुख्याने ऊस व अन्य काही पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे.\nअशा परिस्थितीत संभाव्य नुकसान टाळून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी तातडीने जास्त पाऊस होऊन शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पंचनामे करण्यात यावेत व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाला ना. मुंडे यांनी दिले आहेत.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश ���ीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रू���या शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5239", "date_download": "2020-09-27T20:27:52Z", "digest": "sha1:JKH5QV3HLHIGJJFTUYUN77P6CL72KZKV", "length": 10316, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nपुणे - सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू\nशनिवारी रात्री २ एसआरपीएफ जवानांसह इतर ३ जण आढळले कोरोना बाधित, आज सकाळी पुन्हा नवीन ३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह\nगडचिरोली जिल्हयात आज १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर ५ जण झाले कोरोनामुक्त\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची ३५० फूट होणार : मंत्रिमंडळाचा निर्णय\nरंग खेळताना आठ वर्षांच्या चिमुरड्यावर रंग समजून फेकले अ‍ॅसिड\nशिक्षक समिती चामोर्शी पंचायत समिती प्रशासनाविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात\nऔरंगाबादमध्ये कोरोनाचा पहिला बळी : ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू\nइन्कम टॅक्स कमी करण्याचा सरकारचा विचार\nलॉकडाऊन ५ बाबत राज्याची नियमावली जाहीर\nपाकिस्तान भारताविरोधात रचतोय 'षडयंत्र'; 'संशयास्पद' सॅटेलाइट 'फोटो'\nपहा विदर्भातील विजयी व आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी\nजिल्हा पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस बल आणि जनतेच्या सहकार्याने निर्विघ्न निवडणूका : डीआयजी मानस रंजन\nराज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा : अजित पवार\nविजयी हॅट्रिकसह भारताची सेमीफायनलमध्ये धडक : न्यूझीलंडचा ३ धावांनी पराभव\nमाथेफिरूकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी\nकोरोना संचारबंदीत दोन ठिकाणावरून १३ लक्ष ६० हजार रुपयांची दारू जप्त, ३ आरोपींना केली अटक\nवडिलास ठार मारणाऱ्या मुलास आजीवन कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा\nआज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात कर्फ्यू : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा\nप्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरमोरी येथे आज भव्य रक्तदान शिबिर\nभारताच्या कुलभूषण जाधव यांना दिलासा मिळण्याची शक्यता ; पाकिस्तानच्या 'आर्मी ऍक्ट' मध्ये होणार बदल\nनागपुरातील कोरोना बाधितांची संख्या चारवर पोहचली : आणखी एकाला झाली लागण\nमोबाईलच्या रेंजसाठी खाबांडाकर घराच्या छतावर\nगडचिरोली जिल्ह्यात आज तिघेजण झाले कोरोनामुक्त : आतापर्यंत एकूण ४५ जणांना दवाखान्यातून मिळाली सुट्टी\nचांद्रयान-२ चे उद्या रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी होणार प्रक्षेपण\nराज्याचा इयत्ता दहावीचा निकाल लागला ९५.३० टक्के : सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा\n५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस उपनिरिक्षकावर एसीबीची कारवाई\nअमरावतीमध्ये कोरोनाचा चौथा बळी\nसंचमान्यतेला स्थगिती , विद्यार्थी संख्येअभावी शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत\nकोनसरीच्या जंगलात १० हजार रुपयांचे सागवान लट्ठे केले जप्त, दोघांना केली अटक\nकाश्मीर मुद्द्यावर व्हिप जारी करण्यास नकार देत काँग्रेस पक्षप्रतोद भुवनेश्वर कलिता यांचा राजीनामा\nआरमोरी नगरपरिषदेच्या नवीन घंटागाड्या बनल्या शोभेच्या वस्तू\nयेस बँकेची डिजिटल सेवा खंडीत, खातेदारांची होत आहे कोंडी\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर व्ही. बी. चंद्रशेखर यांची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या\nफारूख अब्दुल्ला सहा महिन्यानंतर नजरकैदेतुन बाहेर\nपुणे ढगफुटी : मृत्युसंख्या पोहचली १९ वर\nअजय कंकडालवार यांच्या गळ्यात जिप अध्यक्षपदाची माळ पडण्याचे जवळपास निश्चित\n३० हजार रूपयांची लाच स्विकारतांना एटापल्ली येथील वनरक्षक एसीबीच्या जाळयात\nया राज्यातील दहावीची सर्व मुलं परीक्षा न देताच होणार पास\nजवाहर नवोदय विद्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा\nचंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातून निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे\nआदिवासी विभाग घोटाळा : २१ अधिकारी निलंबित तर १०५ जणांवर टांगती तलवार\nआरमोरीत मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड, चार मटका विक्रेते अटकेत\nधानोरा तालुक्यातील मका खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी - जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे यांची मागणी\nजयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारह��� आरोपींना न्यायालयाने ठोठावली फाशीची शिक्षा\nहरांबा शेतशिवारत आढळला इसमाचा मृतदेह\nआणि ती चिमुकली सरळ चालायला लागली : माँ दंतेश्वरी दवाखान्यात अवघड शस्त्रक्रिया पूर्ण\nसमस्त जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार\nपुण्यात कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा बळी\nकोरोना : इटलीत २४ तासांत ७४३ जणांचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी २ नामनिर्देशन अर्ज दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/washing-machines-dryers/lg+washing-machines-dryers-price-list.html", "date_download": "2020-09-27T20:42:01Z", "digest": "sha1:ANFWS4SDE6BFPRCPUGELTWRNS5EV6PEI", "length": 19226, "nlines": 418, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लग वॉशिंग मशीन्स किंमत India मध्ये 28 Sep 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nलग वॉशिंग मशीन्स Indiaकिंमत\nलग वॉशिंग मशीन्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nलग वॉशिंग मशीन्स दर India मध्ये 28 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 325 एकूण लग वॉशिंग मशीन्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लग टँ६५स्जसफ३झ 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Naaptol, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी लग वॉशिंग मशीन्स\nकिंमत लग वॉशिंग मशीन्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन लग फँ१२५५र्ड्स२७ 17 मग फुल्ली ऑटोमॅटिक ड्रायर वॉशिंग माचीच्या Rs. 1,20,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.130 येथे आपल्याला लग 1 मग ऑल फुल्ली ऑटोमॅटिक वॉशर वॉशिंग माचीच्या उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलग वॉशिंग मशीन्स India 2020मध्ये दर सूची\nलग टँ७५८८दंडलें 6 5 मग फुल्� Rs. 20994\nलग फँह्त१४०८स्ववं 8 मग फुल Rs. 44000\nलग ��्६००१र्ग 6 मग सेमी ऑटो� Rs. 8990\nलग टँ१२८२वफद्सद 18 मग फुल्� Rs. 52854\nलग फँह्त१०६५सने 6 5 मग फुल्� Rs. 30290\nलग फँ४ज९झप२तड 10 5 मग फुल्ली Rs. 86990\nलग टँ७५७७न्दड्ल८ 6 5 मग फुल� Rs. 22740\nदर्शवत आहे 325 उत्पादने\n6.1 ते 7 कि.ग्रा\n7.1 ते 8 कि.ग्रा\n9.1 ते 10 कि.ग्रा\n10.1 किलो व त्याहून अधिक\nलग टँ७५८८दंडलें 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 Kgs\nलग फँह्त१४०८स्ववं 8 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 8 Kgs\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1400 RPM\nलग प्६००१र्ग 6 मग सेमी ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6 Kgs\nलग टँ१२८२वफद्सद 18 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 18 Kilograms\nलग फँह्त१०६५सने 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 Kgs\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1000 RPM\nलग फँ४ज९झप२तड 10 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 10.5 Kilograms\nलग टँ७५७७न्दड्ल८ 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.50 Kilograms\nलग टँ९०७७नेडलक 8 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 8 kg\nलग टँ७५७७दंडलज 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 kg\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 760 RPM\nलग प्७०२०न्गाय 7 मग सेमी ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 7 kg\nलग थड१२स्तब 12 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 12 kg\nलग प्७०१०र्राय 7 मग सेमी ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 7 kg\nलग प्७०२५सब्य 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 7 Kilograms\nलग टँ६५स्क्सफ४झ 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 kg\nलग टँ७५८१नेडलज 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 Kgs\n- धुण्याची क्षमता 7 Kgs\nलग टँ७०जस्स१झ 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 7 kg\nलग प्७०१५श्रय 7 0 मग सेमी ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 7.0 Kgs\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1200 RPM\nलग फँह्त१२६५सनल 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 kg\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1200 rpm\nलग फँह्त१२०७स्वल 7 मग फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग माचीच्���ा\n- धुण्याची क्षमता 7 Kilograms\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 1200\nलग थड११स्तब 11 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 11 kg\nलग प्१०४५सगंज 10 मग सेमी ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 10 Kgs\nलग थड१८स्तब 18 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 18 Kilograms\nलग टँ६५जबक१झ 6 5 मग फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग माचीच्या\n- धुण्याची क्षमता 6.5 Kgs\n- मॅक्सिमम स्पिन स्पीड र्पम 780 RPM\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_912.html", "date_download": "2020-09-27T19:01:50Z", "digest": "sha1:NVMTDFRDGH45OUP43BLMVINUWWUNIQD3", "length": 14036, "nlines": 128, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "अभिनेते भरत जाधव यांना मातृशोक - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : अभिनेते भरत जाधव यांना मातृशोक", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nअभिनेते भरत जाधव यांना मातृशोक\n(मुंबई प्रतिनिधी)अभिनेते श्री.भरत जाधव यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले.\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, सभासद व कर्मचारीवर्गा तर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अभिनेते भरत जाधव यांच्या मातोश्रीनां भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्या��चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउ��डेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lyricalbox.com/mi-pan-tujhyavar-line-marte-lyrics/", "date_download": "2020-09-27T19:41:01Z", "digest": "sha1:YOO6M6GEV2US4RCHIWJ35ZLVRIVLHTH4", "length": 6731, "nlines": 164, "source_domain": "lyricalbox.com", "title": "Mi Pan Tujhyavar Line Marte Lyrics in Marathi - Sanju Rathod", "raw_content": "\nमी पण तुझावर लाईन मारते Lyrics in Marathi\nहे तुझा हात माझा हाथात देशील का\nसांगना माझी संगिनी होशील का\nहे मला सांग मला होकार देशील का\nसात जन्माची तू साथ देशील का\nतुझा शिवाय मन नाय लागत\nकॉज आय लव्ह यू\nहोय झालोय मी तुझा साठी पागल\nकॉज आय नीड यु\nतुझा शिवाय मन नाय लागत\nकॉज आय लव्ह यू होय\nझालोय मी तुझा साठी पागल\nकॉज आय रीअली केयर फॉर यु\nमी तुझा बॉयफ्रेंड ना\nतू माझी गर्ल्फ्रेन्ड ना\nतू गर्लफ्रेंड माझी होशील का\nअसं वाटतं कि मी तुझा ओठांची\nलाली बनून तुला रोज रोज किस करू\nविश करू देवाला तू माझी\nव्हावी म्हणून तू मिळावी म्हणून\nकसं सांगू तुला कि अगं माझा जीव तू\nबोलशील मला कधी तू आय लव्ह यु\nमेंटल मी सायको मी पागल दिवाना मी\nघरच्याना सांगेन कि होणारी सून तू\nमम्मा बोलली कि सून किती गोड गोड\nपप्पा बोलले कि जा तिला जाऊन बोल\nछान बनवतेस तू टिकटॉक चे व्हिडिओस\nविल यु मॅरी प्लीस मला हो बोल\nबेबी असणारे आपले क्युट क्युट\nरुसली तू तर बसणार मी म्यूट म्यूट\nहैप्पी ठेवेल तुला बच्चा खूप खूप\nविल यु मॅरी प्लीस मला हो बोल\nमी पण तुझावर लाईन मारते\nदिसला तू तर शाईन मारते\nपहिल्या नजरेत मनात घुसला तू\nमाझा होकार जाहीर करते\nक्युट क्युट दिसतो तू गोड गोड हसतो तू\nसांग बर नाही तुला सांगू कशी\nसुपरस्टार माझा होणारा बॉयफ्रेंड\nहक्काने सांगेन मी गर्ल्फ्रेन्ड तुझी\nकधीतरी तुझा मिठीत येऊन\nसांगायचं संजू मी झाली तुझी\nखूप स्ट्रॉंगवाली फीलिंग तुझासाठी\nपागल दिवाणी मी झाली जशी\nहे तुझा हात नाही सोडून जाणार ना\nजीव हा आता तुझात रूतलाय ना\nहे मला सांग माझा हसबेन्ड होणार का\nसाथ जन्माची तू साथ देणार का\nतू माझा बच्चू ना\nतू माझा बाबू ना\nमी तुझी गर्लफ्रेंड तू\nबॉयफ्रेंड माझा होशील ना\nमी तुझी गर्ल्फ्रेन्ड ना\nतू माझा बॉयफ्रेंड ना\nतू बॉयफ्रेंड माझा होशील ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/former-foreign-minister", "date_download": "2020-09-27T20:46:49Z", "digest": "sha1:4USN4FEPSEB2IVIO5QUHV3ZWPW3IXETU", "length": 3330, "nlines": 61, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपाहाः संयुक्त राष्ट्रसंघातील सुषमा स्वराज यांचे ऐतिहासिक भाषण\nसुषमा स्वराज यांचे संसदेतील दुर्मिळ भाषण\nसुषमा स्वराज: ४२ वर्षांचा राजकीय प्रवास\nसुषमांनी मानले मोदींचे आभार, पण...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आ��ात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2232512/mumbai-health-workers-does-door-to-door-survey-and-swab-testing-camp-for-covid-19-symptoms-sdn-96/", "date_download": "2020-09-27T20:38:17Z", "digest": "sha1:TBMX65FE54EOELUXDIFHNLJ3W53DA425", "length": 8648, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Mumbai Health workers does door to door survey and Swab testing camp for Covid 19 symptoms sdn 96 | मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम सुरु | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम सुरु\nमुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम सुरु\nमुंबई : शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कंबर कसली असून सध्या ते घरोघरी जाऊन करोनाच्या लक्षणाबाबत सर्वेक्षण करीत आहेत. (सर्व छायाचित्र - अमित चक्रवर्ती)\nबुधवारी चेंबूर पूर्व येथील झोपडपट्टी भागात जाऊन या कर्मचाऱ्यांनी माहिती गोळा केली.\nप्रत्येक नागरिकाच्या शरिराचे तापमान, त्याच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी याची नोंद त्यांनी घेतली.\nपीपीई किट आणि फेस मास्क लावून या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली.\nदरम्यान, नागरिकांनीही तोंडावर नेहमी मास्क लावत आपण खबरदारी घेत असल्याचे दाखवून दिले.\nतसेच मानखूर्द येथे बुधवारी स्वॅब चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांची स्वॅब चाचणी करण्यात आली.\nयावेळी संपूर्ण पीपीई किट घालून कर्मचाऱ्याने नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेतले.\nमानखुर्दमधील नागरिकांनीही या स्वॅब चाचणी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.\nराज्यात सध्या मुंबई आणि पुण्यासह सर्वच ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनही प्रयत्नशील आहे.\nसर्वच प्रमुख शहरांमध्ये स्थानिक महापालिकांच्या आरोग्य विभागाकडे याची महत्वूपर्ण जबाबदारी असून इथले कर्मचारी युद्धपातळीवर काम करताना दिसत आहेत.\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसी���ीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/osmanabad-police-corona-sadetod.html", "date_download": "2020-09-27T18:57:15Z", "digest": "sha1:77D4GITOAW63HQJ2VHS3GITULSGDJWCE", "length": 13225, "nlines": 71, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण ? - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / सडेतोड / कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण \nकोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलला पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण \nउस्मानाबाद जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सध्या ग्रीन झोन मध्ये आहे. उद्या ३ मे नंतर या जिल्ह्यात काही अटी शिथिल होणार होत्या, पण एका पोलीस कॉन्स्टेबलमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा मोठ्या अडचणीत आला आहे.\nसोलापूर जिल्हा हा रेड झोन मध्ये आहे. सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या ११० वर गेली आहे. सोलापूर शहर कोरोना बाबतीत हॉटस्पॉट असताना, सोलापुरात ड्युटी करणारा एक पोलीस कॉन्स्टेबल आपल्या मूळ गावी चिखली ( ता. उस्मानाबाद) येथे आला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्या म्हणण्यानुसार तो २४ एप्रिल रोजी गावी आला होता. तो कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने चिखली गावात खळबळ उडाली आहे तर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.\nसोलापूरहून उस्मानाबादेत आलेला पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह\nमागे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी पुणे आणि औरंगाबाद वारी केल्याचे उस्मानाबाद लाइव्हने समोर आणल्यानंतर यावर आम्ही चिंता व्यक्त केली होती. सर्वसामान्य माणसाला जे नियम असतात, ते या शासकीय अधिकारी आणि पोलीस यांना का लागू नाहीत, अशी विचारणा केली होती.\n'त्या' जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा...\nअखेर ही भीती खरी ठरली आहे. केवळ एका पोलीस कॉन्स्टेबलमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा संकटात सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या तिघांमुळे मागे उस्मानाबाद जिल्हा संकटात सापडला ���ोता, नंतर ते तीन रुग्ण बरे झाले. गेल्या एक महिन्यात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य आणि पोलीस यंत्रनेने रात्रंदिवस मेहनत करून उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यात यश मिळवले होते. यावेळी आम्ही प्रशासनाचे कौतुक देखील केले होते.\nचला, आता कायम कोरोना मुक्त राहू या \nया सर्व मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम काही झारीतील शुक्राचार्य करीत आहेत. तो पोलीस कॉन्स्टेबल उस्मानाबाद जिल्ह्यात येताना ठिकठिकाणी त्याची चौकशी करण्यात का आली नाही पोलिसांचे ओळखपत्र दाखवले की उस्मानाबाद जिल्ह्यात सहज प्रवेश मिळतो का पोलिसांचे ओळखपत्र दाखवले की उस्मानाबाद जिल्ह्यात सहज प्रवेश मिळतो का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पोलीस कॉन्स्टेबलवर नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.\nलॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे सर्वसामान्य माणूस अडकून पडला आहे. अधिकारी आणि पोलीस मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात ये- जा करीत असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेगळे नियम आणि अधिकारी आणि पोलीस यांना वेगळे नियम आहेत का \nकोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे. आरोग्य आणि पोलीस यंत्रणा झटत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. असे असताना, काही शासकीय अधिकारी आणि पोलीस यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. अनेक अधिकाऱ्यांचे कुटूंब पुणे, सोलापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी राहते. आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी हे अधिकारी कोणतीही परवानगी न घेता जात आहेत, काही बाहेरगावाहून भेटण्यास येत आहेत.चिखलीतील पोलीस कॉन्स्टेबल सीमा सील असताना गावी कसा आला हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.\nलॉकडाऊन मध्ये जे नियम मोडतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात, मात्र काही अधिकारी आणि पोलिसांचा सर्रास वावर होत आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मुक्त प्रवेश दिला जात आहे. अश्या बेफिकीर अधिकारी आणि पोलिसांमुळे ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा रेड झोन मध्ये आल्यास जनतेने पायातील हातात घेतल्यास नवल वाटू नये.\nग्रामीण भागात आसे झाले तर अनर्थ होईल याला जवाबदार कोण 15 दिवस 100%लोकडॉन करा जिल्हा\nआपण‌ सर्व मिळून ल���ू आणि आपला‌ देश व आपला जि‌ल्हा कोरोना मधून वाचवू\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_39.html", "date_download": "2020-09-27T20:53:01Z", "digest": "sha1:LG5NAEXOMRPFJNRRVAQDWBTMTZQGVA3D", "length": 18084, "nlines": 128, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांच्या वाढ��िवसा निमित्ताने वृक्षारोपण\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान दत्तात्रय गुट्टे यांचा वृक्षभेट देऊन व शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त सत्कार केला. तसेच प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. वृक्षारोपणना बरोबर वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहन दत्तात्रय गुट्टे यांनी केले आहे.\nशहरातील भगवान बाबा मंदिर जवळील शिवाजीनगर येथे गुट्टे यांच्या संपर्क कार्यालय येथे छोट्या खानी युथ इंटकचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगदी साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान श्री संत भगवान बाबा मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुर्यंकात मुंडे, परळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे, पत्रकार मोहनराव व्हावळे, प्रा.रविंद्र जोशी, धिरज जंगले, महादेव गित्ते, विनायक कराड, वसंत फड, बळीराम गित्ते यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे दत्तात्रय गुट्टे यांनी आभार मानले. दत्तात्रय गुट्टे वृक्षारोपण करतांना म्हणाले की, प्रत्येक नागरिकांनी वृक्षलागवडीसाठी आपण राहतो त्या ठिकाणी किमान एक किंवा दोन वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे असे आवाहन करण्यात आले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\n���ड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/11/blog-post.html", "date_download": "2020-09-27T20:10:47Z", "digest": "sha1:UFLYOVGNYWQ4WSPC6QD5IF7HWPGOXK33", "length": 18383, "nlines": 199, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": निखिल वागळेंची पत्रकारिता?", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विच���रही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nPosted by साळसूद पाचोळा on मंगलवार, 24 नवंबर 2009 / Labels: निखिल वागळे, IBN लोकमत\nनिखिल वागळेंना मी जेव्हा पासून पाहतोय, वाचतोय तेव्हांपासून मला ते \"क्वचितच\" कधीतरी निःपक्षपाती वाटले. काही ठराविक लोकांबद्दल ते नेहमीच पुर्वग्रहदोषानेच आणि राजकीय हेकेखोरपणे बोलतात. सामनाही निःपक्षपाती नाही पण तो तसे असल्याची खोटी भूलही देत नाही.\nकाल निखिल वागळेंवर झालेला हल्ला (जो कधीतरी होणारच हे पक्के होते) हा समस्त त्या जातीच्या प्रत्रकारितेवर झालेला हल्ला होता, जी पत्रकारिता तोंडपाटीलकी करत आपलीच सत्ता चालवू पाहते. सातत्याने एकालाच टीकेचे लक्ष करते, ठराविक पक्षाला झुकते माप आणि एखाद्या पक्षाचा द्वेष. बातमीचे, एखाद्या घटनेचे यथार्थ(जसेच्या तसे) वर्णन देतानाही स्वतःच्या मनाचे कलुषित रंग त्यात \"बेमालुमपणे\" मिसळूनच दिली जाते. विश्लेषण, विवेचन, निष्कर्ष, उपाय सारं काही हेच करून मोकळे होतात. जनता फक्त पाहतच राहते. जनतेच्या रोजच्या जेवणात हळूहळू पण सातत्याने हा विष प्रयोग केला जातो आहे. स्वतःला \"बुद्धिजीवी\" आणि \"निःपक्षपाती\" म्हणवून घेणाऱ्या ढोंग्या पत्रकारांनी हे ध्यानी टेवावे. इतके दिवस वागळे सेना, भाजपा, बालासाहेब, मनसे, उद्धव, राज यांच्यावर हल्ला करत होते, काल सेनेने वागळेंवर हल्ला केला. वागळेंनी दूषित शब्दांनी हल्ला केला तर सेनेनं काठ्यांनी.\nमाझी ही ९ वी वेल आहे मार खाण्याचे असे ते गौरवाने सांगत होते, प्रत्येक वेळी आपलीच \"धुलाई\" का होते ह्याचा त्यांनी जरा \"मी\" पणाच्या बाहेर येऊन विचार करायला हवाच. पत्रकारिता म्हंजे खूप सोज्वळ मार्ग आहे असे आजचे चित्र बिलकुल नाही, पेड पत्रकारिता हा यांचा पैसा कमाविण्याचा सोपा मार्ग. पैसे घेऊन हे एखाद्याला प्रतिष्ठित बनवून जनतेपुढे पेश करतात तर एखाद्याला प्रतिष्ठितावर चिखल फेक करतात. पुढारीच काय पण पोलिसाकडूनही बंद पाकिटं घेणारे चालू पत्रकारही मी पाहिलेत. आम्ही म्हंजे स्वच्छ, आम्ही म्हणजे लोकशाहीचा ४था स्तंभ, म्हणत यांची मिलिभगत चालू असते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठविला की सारे \"स्वातंत्र्य\" नावाखाली एकवटतात. वागळेंनी तर सरळ मुख्यमंत्र्यांना \"राजकीय\" दम भरला आहे की राऊतांना अटक करा नाही तर मी याला राष्टिय नाही तर आंतरराष्टीय इश्यू बनवील.\nमराठी संपादकावर हल्ला, मराठी वाहिनीवर हल्ला, मराठी पत्रकार, मराठी केमेरामन, मराठी रिसेस्पशनिष्टवर हल्ला असं वारंवार ओरडून ते \"हा हल्ला मराठी माणसावर आहे\" असे काहीतरी \"भासवत\" होते ... ढोंगी पत्रकारिता म्हणतात ति हिच.\nवागळेने त्याच्या पत्रकारांना चिथवणी दिली आणि नतर त्यांनी काही शिवसैनिकांना मारहाणही केली.\nसेनेला हिंसावादी आणि स्वतःला वागळे अहिंसावादी म्हणवितात ना मग एका गालात मारली तर त्यांनी दुसरा गाल पुढे करायला हवा होता. याउलट ते आपल्या कामगारांनी शिवसैनिकांना मारून जश्यांस तसे उत्तर दिले हे अभिमानाने सांगत होते. याचा अर्थ इतर र्वेळी जे स्वतःकडे गांधीजीच्या तत्त्वाची मक्ते दारी घेतात आणि तोंडपाटीलकी करतात, तेच खरे ढोंगी आहेत..\nसचिन, नारायणगांव, पुणे, २३/११/२००९.\nतुमचे म्हणणे पुरेपुर पटले. असे विचार करणारे फारच कमी आहेत. Good Job\nविक्रम एक शांत वादळ ने कहा…\nमला निखील वागळे पत्रकारच वाटत नाहीत.\nमस्त लिहिले आहेस रे\nवागळे जर नि:पक्षपाती पत्रकार असेल तर त्याने दर्डाशेठ चा लोकमत सोडावा स्वत:ची वाहिनी काढून मनसोक्त हात हालवून बातम्या सांगाव्या\nआणि राजचं मन लावून इंग्रजी मिश्रीत मराठीत कवतिक करावं\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/award", "date_download": "2020-09-27T19:04:31Z", "digest": "sha1:TMHI3ECEOSMTH2RUCBI7567U7JCPURQ6", "length": 6610, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n​ड्रेसिंग स्टाइल केलं होतं कॉपी\nउंदराला मिळाला 'शौर्य' पुरस्कार; कामगिरी ऐकाल तर थक्क व्हाल\nफिल्म फेस्टिव्हलने लिंगभेद कमी करण्यासाठी उचलेले 'हे' पाऊल\nफिल्म फेस्टिव्हलने लिंगभेद कमी करण्यासाठी उचलेले 'हे' पाऊल\nडॉ. प्रमोद चौधरी यांना जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार\nकार्व्हरचा वारसदार : डॉ. प्रमोद चौधरी\nज्यूस पितानाच आला ब्रेन स्ट्रोक, सुरेखा सीखरी यांच्याकडे नाहीत उपचारांसाठीचे पैसे\nकाळाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न\nमाणूसपणाची संकल्पना पूर्ण करणारा लेखक\nयंदाचा शिक्षक दिन आदर्श शिक्षक पुरस्कारांविनाच\nखेलरत्न पुरस्कारामधून राजीव गांधी यांचे नाव बदला, बबिता फोगटची वादग्रस्त मागणी\nनगर: मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; रंगकर्मीचा होणार सन्मान\nकृष्णन प्रेमनारायण यांना जीवनगौरव\n'राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता'; खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून आक्षेप\nयंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार\nसुशांतसिंह राजपूतचा 'या' पुरस्कारानं होणार मरणोत्तर गौरव\nकरोनाच्या काळात राष्ट्रीय पुरस्कारांचे कसे झाले वितरण, पाहा व्हिडीओ...\nहालाखीच्या परिस्थितीवर मात करत दत्तू भोकनाळची अर्जुन पुरस्काराला गवसणी\nहालाखीच्या परिस्थितीवर मात करत दत्तू भोकनाळची अर्जुन पुरस्काराला गवसणी\nराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला रोहित आणि इशांत यांची अनुपस्थिती, तीन खेळाडूंना करोना\nअपंगत्वावर मात करत सुयश जाधवने पटकावला अर्जुन पुरस्कार\nधक्कादायक.... राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले तीन खेळाडू करोना पॉझिटीव्ह\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:15:16Z", "digest": "sha1:CTXNKEUPW5HZWHHB5QCF3OUYDWFQ7XBT", "length": 3504, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सुरतचे खासदार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सुरतचे खासदार\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१३ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T21:21:44Z", "digest": "sha1:T7GL55BSS7R2MJOOEUVAH65KR4X2N5TJ", "length": 3125, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरमान खानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअरमान खानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अरमान खान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२००९ महिला क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10590", "date_download": "2020-09-27T20:19:59Z", "digest": "sha1:SVPOEIMKDUDZ737JATTGOZQLW3RHLYL3", "length": 10712, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nमुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस उलटून ४ ठार , २५ जखमी\nचंद्रपूरातील १०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा \nअजित पवार यांच्याविरोधातील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त\nगांधी वाॅर्ड देसाईगंज येथे ५ लाख ५४ हजारांची दारू व मुद्देमाल केला जप्त\nखड्डा बुजविण्यासाठी दगडाचा वापर, अपघाताची शक्यता\nजयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात\nबँक ऑफ बडोदा ( विजया बँक ) च्या ११२ व्या स्थापना दिनी २० जुलै ला रक्तदान शिबिर\nअवैध दारू व्यवसायिकांकडूनच होत आहे दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी\nरानडुक्कराच्या हल्ल्यात ४ जण जखमी, एक गंभीर\nअंशकालीन स्त्री परीचर संघटनेचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन\nतिरुपती मंदिराच्या ७४३ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण आतापर्यंत ३ क��्मचार्‍यांचा मृत्यू\nटाटा मॅजिक वाहन उलटून ६ जण जागीच ठार, तर १५ जण जखमी\nभारतीय महिला टी२० संघाची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक\nजुन्या पेन्शन योजनेसाठी शाळा बंद ठेवून शिक्षकांचा लाक्षणिक संप\nमी राष्ट्रवादीतच, शरद पवार हेच नेते ; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी जाहीर केली भूमिका\nसौर पंप,वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित\n१ लाख २० हजार टन कांदा आयात करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं दिली मंजूरी\nराज्यात नव्या २२ जिल्ह्यांचा प्रस्ताव : गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर जिल्ह्याचं नियोजन\nशिवसेनेच्या भूमिकेत बदल झाल्याने ठाकरे हे दोन्ही काँग्रेसचे गुलाम झाले असतील तर त्यांना सलाम : न्यायमंत्री रामदास आठवले\n१९ जुलैला बाल हक्क आयोगाची सुनावणी, विभाग प्रमुखांच्या नियोजन बैठकीत दिल्या विविध सूचना\nचंद्रपूर जिल्ह्यात आज आढळले २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण , एकूण बाधितांची संख्या पोहचली ९८ वर\nसिरोंचा - चेन्नूर बससेवेचा शुभारंभ\nसंचारबंदीत गरजू लोकांना धान्य वाटपासाठी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास मिळणार परवानगी\n'निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषींना एकाच वेळी फासावर लटकावण्याची तिहार तुरुंगाची तयारी\nझारखंड निवडणूकीला गालबोट : नक्षल्यांनी उडवला पूल, जीवितहानी नाही\nफोर्टिसचे माजी प्रवर्तक मलविंदर सिंह यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडी कडून अटक\nविशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत विषारी वायूच्या गळतीमुळे सहा जणांचा मृत्यू\nकर्जमुक्तीमुळे शेतकरी समाधानी : ४८ तासात बँकेत जमा झाली रक्कम\nदुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा\nशंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सूट\nयंग चांदा ब्रिगेडची गोंडवाना विद्यापीठावर धडक, पदव्युत्तर पदवीच्या १० टक्के जागा वाढणार\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजीची परीक्षा आता सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जाणार\nगडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याची आवश्यकता\nदेशाची सर्वात मोठी डाटा एजन्सी 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'वर सायबर हल्ला\nविद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nमुंबईत दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ६ वर्षीय मुलीवर केला बलात्कार\nचिदंबरम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने नाकारला : ईडी करू शकते चौकशीसाठी अटक\nयेनापूर परीसरात वाघाचा धुमाकूळ, सोमनपल्लीत बैलाचा पाडला फडशा\nसर्च मध्ये सुरु झाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सेवा\nमहाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान\nमुले पळविणारी टोळी समजून काँग्रेस नेत्यांना चोपले\nगडचिरोली जिल्यातील पुन्हा दोघा जणांनी केली कोरोनावर मात\nपंचायत समिती देसाईगंज येथे वार्षिक आमसभेचे आयोजन\nनागरिकांनी तांदळाबाबत गैरसमज करुन घेवू नये : जिल्हा पुरवठा अधिकारी\nगडचिरोली जिल्ह्यात १९.४ मीमी पावसाची नोंद, कसनसूर परिसरात सर्वाधिक १०७.६ मीमी पाऊस\nसोलापूरमध्ये तरुणांनी फटाके फोडल्याने विमानतळ परिसरात लागली आग\nदेसाईगंज तालुक्यात पावसाचे थैमान , तीन तासात २१५.५ मिमी पावसाची नोंद\nजिल्हा खनिकर्म अधिकारी शेळके यास एक दिवसाची पोलिस कोठडी\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान\nगडचिरोली जिल्हयातील आणखी एकजण झाला कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण ३७ जणांना दवाखान्यातून मिळाली सुट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-dr-shruti-panase-marathi-article-1437", "date_download": "2020-09-27T19:48:14Z", "digest": "sha1:H2OUOV247TQJNAWO3CWT6INY7AR5YILG", "length": 22327, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Dr. Shruti Panase Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nकोणत्याही वयात कोणालाही सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे समवयीनांमध्ये रमणं. आपल्याला आपल्या यापेक्षा लहान किंवा मोठ्या वयाच्या माणसांमध्ये रमायला आवडतं. पण आपल्या वयाच्या मित्र- मैत्रिणींना भेटून जास्त छान वाटतं हे खरं. तसंच मुलांचंही असतं. मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांशी खेळायला, मजा करायला खूप आवडतं. सुट्टीत मुलं कंटाळतात, ते यासाठीच. शाळेत अभ्यास करायला जात असले तरी तिथे रोज मित्रमैत्रिणी भेटतात, गप्पा मारतात, एकत्र डबा खातात, खेळतात, एकमेकांच्या गंमती करतात. सुट्टीत शाळा- अभ्यास नसतो म्हणून सुट्टी हवीशी वाटते. पण मित्रमैत्रिणींविना लवकरच कंटाळा येतो.\nआजची मुलेमु��ी जरा रिकामा वेळ मिळाला की आपसूकच टीव्ही, मोबाईलकडे वळतात. थोडा वेळ टीव्ही बघून बाकीचा वेळ हवं ते करणं - हा एक पर्याय असू शकतो. पण या दोन्ही गोष्टींपासून शालेय मुलांना जास्तीत जास्त लांब ठेवण्यासाठी घरात, परिसरात भरपूर आणि तऱ्हेतऱ्हेच्या ॲक्‍टिव्हिटीजची जंत्री असली पाहिजे. आणि ती करण्यासाठी नवे-जुने मित्रमैत्रिणी पाहिजेत. एवढं झालं की सुट्टी अगदी मजेत जाते. ‘जाते’ असं नाही तर सत्कारणी लागते.\nखरं तर जर मित्रमैत्रिणी किंवा भावंडं भरपूर असतील तर रोज काय करायचं हे तेच ठरवतात आणि खेळतात, मजा करतात. दिवस आनंदात घालवतात. पण आईबाबांना ही सुट्टी वाया घालवणं वाटतं, या मोकळ्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी मुलांनी नवं काही तरी शिकावं असं वाटतं. त्यासाठी आपल्याकडे मुलांची उन्हाळी शिबिरं हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. काही वर्षांपूर्वी हा एक पर्याय आहे, असं वाटायचं. ज्याला तो स्वीकारायचा आहे, त्याने स्वीकारावा. आणि इतरांनी स्वत:ची सुट्टी स्वत:च आखावी असं वाटायचं. पण गेल्या वर्ष-दोन वर्षात बालवयाचं चित्र बदललं आहे. मुलांना बाहेर खेळण्यापेक्षा, नव्या कला आत्मसात करण्यापेक्षा मोबाईल-कॉम्प्युटरला जवळ करावंसं वाटतं आहे. हे खूप घातक आहे. रिकामा वेळ + आराम + मोबाईल = शून्य असं समीकरण अयोग्य. चुकीचं. त्यापेक्षा शिबिरांचा पर्याय योग्य वाटतो. मात्र या शिबिरांची निवड मुलांच्या आवडी-निवडी विचारात घेऊन करावीत. जसं नेहमी म्हटलं जातं तसं ही शिबिरं म्हणजे मुलांसाठी दुस-या शाळा होऊ नयेत.\nकालपरवापर्यंत ‘खेळा’ असं मुलांना सांगावं लागायचं नाही. मुलं खेळायचीच. पण आता खेळायचं असलं तरी कुठे हा प्रश्न असतो. खेळण्यासाठी मोकळी जागा सहज उपलब्ध असायला हवीत. पण शहरात आता मैदानं नाहीत हे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने वाईट आहेच; पण लहान मुलांच्या दृष्टीने तर त्यांच्या सर्वांगीण वाढीवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. मोकळेपणाने खेळण्यातून मुलांना जे काही मिळतं त्याची कसर इतर कशातूनही भरून काढणं केवळ अशक्‍य आहे. खेळण्यातून कमालीचा शारीरिक विकासच होतो. त्याबरोबरच भावनिक-मानसिक विकासही होतो. सध्याच्या भाषेत बोलायचं तर एक प्रकारचं ‘डिटॉक्‍सीफिकेशन’ म्हणता येईल. भरपूर खेळण्यांमुळे घाम येऊन जातो. भूक लागते. शरीराला नवी ऊर्जा मिळते. रक्ताभिसरण वाढतं. याबरोब��� काही अदृश्‍य पण महत्त्वाचे परिणाम म्हणजे शरीरात हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते. चिडचिड त्रागा निघून जातो. मनातला एकलकोंडेपणा कमी होऊन संघभावना वाढते.\nयाशिवाय एक महत्त्वाचं शास्त्रीय कारण जे अनेकांना माहीत नसतं ते म्हणजे मुलांनी हालचाल करणं ही त्यांच्या शरीराची अत्यंत प्राथमिक गरज आहे. आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. दोन्ही मेंदूचा समतोल साधण्यासाठी हा भाग विकसित होणं आवश्‍यक असतं. हा विकसित व्हायचा असेल तर एकच गोष्ट मुलांना दिली पाहिजे ती म्हणजे हालचाल करण्याच्या अमाप संधी. म्हणून या वयातील मुलं सतत हालचाल करत असतात. जे नैसर्गिक आहे, ते विकसित करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.\nमुलांच्या मानसिक-शारीरिक-बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी काही गोष्टी उन्हाळी सुट्टीत घडून यायला हव्यात. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहल. मोकळं फिरणं. ही सहल आई-बाबांबरोबर असायला हवी. एखादी सहल गिर्यारोहण, सायकलिंग, जंगलातले वास्तव्य अशी असेल तर मुलांना त्यातून अनुभवांचा खजिना मिळतो. जो इतर कोणत्याही प्रकारे मिळणार नाही, असे अनुभव मिळतात. घरापासून वेगळं राहण्याचा अनुभव, स्वत:चा कस लागेल अशी अवघड कामगिरी करण्याची संधी, खूप चालणं- चढणं यातून दमणं, खूप थकणे, कडकडून भूक लागणं- जेवायला मिळेपर्यंत थांबणं, समोर येईल ते मुकाट्याने जेवणं. निसर्गाच्या सहवासात असणं. नेटवर्कची रेंज नसणं, स्वत:च्या हाताने काम करणं, हातापायांना कष्ट होणं, स्वत:च्या वस्तू आणि स्वत:लाही सांभाळणं. या आणि अशा किती तरी गोष्टी. आईबाबांबरोबरच्या सहलीची मजा वेगळी आणि अशा सहल-शिबिरातून शिकणं हे वेगळंच. अशी सहल-शिबिरं वाढत्या वयातल्या मुलांसाठी हवीतच. शहरात-गावात राहणाऱ्या सर्वांना यात सामील होता येतं. ज्या संस्था मुलांना पंचतारांकित सुविधा देतात, अशा संस्थांकडून न जाणं यातच शहाणपण आहे. आवश्‍यक ती सुरक्षितता आणि साधेपणा जिथे असेल, तो पर्याय स्वीकारावा.\nगरवारे बालभवनमध्ये मुलांमध्ये वाचनाची आवड रुजावी म्हणून खास वाचन शिबिर घेतलं जातं. पुस्तक वाचायची आवड कमी होते आहे असं म्हटलं जातं, पण ज्यांना वाचनाची आवड आहे, अशी मुलं चांगली पुस्तकं मिळण्याची वाट बघत असतात. त्यांना बौद्धिक खाद्य हवं असतं. अशी शिबिरं ठिकठिकाणी घ्यायला हवीत. यासाठी शिक्षक-पालक- सोसायट्या-वस्ती-स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.\nहल्ली अभ्यासाला, अभ्यासाशी संबंधित लेखन-वाचनाला इतकं जास्त महत्व दिलं जातं की त्यापुढे कला या गौण वाटतात. या कलाही पुन्हा मार्कांशी जोडल्या गेल्यामुळे काही टक्के वाढण्यासाठी याचा उपयोग होतो असा तद्दन चुकीचा दृष्टिकोन पसरला आहे.\nवास्तविक कोणत्याही कलेची अभिव्यक्ती ही एक बौद्धिक क्रिया आहे. लहान मुलांनी एखादं चित्र काढलं, त्यात मनसोक्त रंग भरले, कोणते रंग, किती भरायचे, कसे भरायचे, याची स्वत: निवड केली. घडीकामातून एखादी वस्तू बनवली तर ती सर्जनशीलता आहे. मुलांनी जे काही केलं आहे, ते स्वत:च्या आकलनातून- स्वत:च्या बुद्धीतून घडवून आणलं आहे. ते चांगलं झालं नाही, जमलं नाही तर त्यांच्यात बुद्धीचे ते अंग नाही, असं समजायचे कारण नाही. संगीत- वाद्यवादन याबाबतही हेच म्हणता येईल. या कलांसाठी साधना करावी लागते. उन्हाळी शिबिरातून फक्त ओळख होऊ शकते. त्यातून आवड निर्माण झाली, तर मुलं आपणहून मागणी करतील. या शिवाय ॲनिमेशन, फिल्ममेकिंगचे पर्याय काही ठिकाणी असतात. विविध प्रकारचे देशी विदेशी डान्सचे प्रकार शिकायचीही संधी उपलब्ध होऊ शकते. आवड असली तर नक्की स्वत:ला आजमावून बघावं. कलेचे बीज एखाद्या क्षणी आपोआप पेरलं जातं. मात्र तशा संधी मिळायला हव्यात. मात्र या बाबतीत घाई-गडबड करून चालणार नाही. मुलांना मारून-मुटकून कुठेही पाठवण्यात अर्थ नसतो. अनेक संधी दिल्यावर त्यातल्या एका संधीचं चीज होतं.\nआपल्या मुलांची सुट्टी चांगली जावी असं वाटत असेल तर ठराविक दिवसांचं कस लागणारं एक सहल शिबिर + कोणत्याही आवडीच्या विषयाचं आणि खेळाचं शिबिर+ भरपूर मोकळा वेळ = शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास असं समीकरण जुळायला हरकत नाही. कारण प्रत्येक मूल प्रत्यक्ष अनुभवातून शिकतं. प्रत्येक अनुभव मेंदूत न्यूरॉनची जुळणी (सिनॅप्स) घडवून आणतो. या साध्यासुध्या अनुभवांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर- त्याच्या शिकण्यावर आणि एकूणच व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम होत असतो.\nया शिबिरांच्या शिवाय आईबाबांबरोबर करायची मजाही हवीच. थोडी लुडबूड स्वयंपाकघरात, थोडी घराला लागणाऱ्या सामानखरेदीत आणि त्याचा हिशोब ठेवण्यात हवीच. आवडलेल्या गोष्टी लिहून काढणं, वर्तमानपत्रातले फोटो कापून चिकटवणे, आपली वही तयार करणं, ती ��जवणं हा तर वेळ सत्कारणी लावण्याचा आणि त्यातून स्वत:ला घडवण्याचा, शोधण्याचा खूप चांगला मार्ग आहे.\nकोशातून बाहेर पडू बघणारं फुलपाखरू आपले नाजूकसे पंख सुटे करण्यासाठी धडपडत असतं. ही धडपड त्याच्या अवघ्या अस्तित्वासाठीच चाललेली असते. स्वत:चे पंख विलग करणं हे काम अजिबात सोपं नसतं. खूप धडपड केल्यानंतरच ते शक्‍य होतं. असं म्हणतात की पंख सुटे करण्यासाठी दुस-या कोणी मदत केली तर त्याच्या पंखात पुरेशी ताकद येत नाही. म्हणून जोर-जबरदस्ती करून, त्याच्या मनाविरुद्ध पंख उघडायला जाऊ नका. मात्र एकदा का हे पंख उघडले की ते कशाचीही वाट बघत नाही. त्याला स्वत:ची दिशा मिळतेच.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/will-organise-farmers-march-at-raj-bhavan-in-mumbai-says-bacchu-kadu-mhak-419567.html", "date_download": "2020-09-27T19:04:25Z", "digest": "sha1:DXPV5EDQ7SJVQ2W3BI5K6TFK6L23VRXO", "length": 20008, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू, will organise farmers march at raj bhavan in mumbai says bacchu kadu | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस��त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भ��ामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nहिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nहिंमत असेल तर अडवा, राजभवनावर रात्री 12 वाजता धडकणार - बच्चू कडू\n'आता राष्ट्रपती नको लष्कर आणा, निदान जय जवान जय किसान तरी होईल.'\nस्वाती लोखंडे, मुंबई 14 नोव्हेंबर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांचं लक्ष वेधन्यासाठी मोर्चा काढणारे बच्चू कडू यांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर बच्चू कडू भलतेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राज्यापालांनाच आव्हान दिलं. येत्या 5 दिवसांत आम्ही राजभवानावर येऊन धडकणार आहोत. तुमच्यात हिंम्मत असेल तर अडवून दाखवाच असा इशारा त्यांनी दिला. अवकाळा पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पण राज्यात आता सरकारच अस्तित्वात नसल्याने राज्यपालांकडे सर्व अधिकार आले आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाला गाऱ्हाणं मांडायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. बच्चू कडू यांचा राजभवनावर जाणार मोर्चा पोलिसांनी आज रोखला. त्यानंतर त्यांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला.\nआज नेमकं काय झालं\nगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना राजकारणी मात्र सत्तास्थापनेच्या खेळात व्यस्त आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत बच्चू कडू यांनी राजभवनाच्या दिशेन मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.\nबच्चू कडूंना ताब्यात घेतल्यानंतर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी केली. तसंच नुकसान झालेली पिकं आणि फळ रस्त्यावर फेकली आहेत. त्यामुळे राजभवन परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.\n'राष्ट्रपती नको, लष्कर आणा'\n'माझं आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे. यावेळी पावसाने शेतकरी कोलमडून गेला आहे. त्याला अपेक्षा आहे की सरकारने काही करावं. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे म्हणून आम्ही राज्यपालंना भेटतो. पण आता राष्ट्रपती नको लष्कर आणा, निदान जय जवान जय किसान तरी होईल,' अशी संतप्त प्रतिक्रिया पोलीस कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/preserving-manuscripts-documents-and-photographs-of-sane-guruji-1669484/", "date_download": "2020-09-27T20:23:12Z", "digest": "sha1:JTRBS4YVJ2MQX6LW7Q6EOXB7UIJXFE3F", "length": 12959, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "preserving manuscripts documents and photographs of Sane Guruji | साने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत���यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\nसाने गुरुजी यांची मूळ हस्तलिखिते जमा करण्याचे काम काही वर्षांपूर्वी स्मारकाने हाती घेतले होते.\nतंजावर विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून कामाला सुरुवात; चार हजार पाने, छायाचित्रांचा समावेश\nमुंबई : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांची मूळ हस्तलिखिते, कागदपत्रे, छायाचित्रे यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सुरु झाले आहे. तंजावर विद्यापीठातील दोन तज्ज्ञांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या सर्व मूळ हस्तलिखितांचे आणि कागदपत्रांचे संरक्षण केले जात असून सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार हजार पानांचा यात समावेश आहे.\nसाने गुरुजी यांची मूळ हस्तलिखिते जमा करण्याचे काम काही वर्षांपूर्वी स्मारकाने हाती घेतले होते. प्रकाश विश्वासराव, त्यांचे सहकारी यांनी विविध ठिकाणी फिरून गुरुजींची हस्तलिखिते गोळा केली. तर काही साहित्य लोकांकडून मिळाले.\nसाधना प्रकाशन संस्थेकडे गुरुजींचे बरेचसे अप्रकाशित साहित्य आणि हस्तलिखिते मिळाली. स्मारकाने ही सर्व हस्तलिखिते, कागदपत्रे यांचे स्कॅनिंग करुन त्याच्या सीडी बनवून घेतल्या. त्याच्या झेरॉक्स प्रतीही असून या सगळ्या ऐवजाचे ३० हून अधिक खंड आमच्याकडे आहेत.\nआता या सर्व मूळ हस्तलिखितांचे अत्याधुनिक तंत्र वापरुन जतन-संरक्षण केले जाणार असल्याचे स्मारकाचे सल्लागार गजाजन खातू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\nया हस्तलिखितात साने गुरुजी यांच्या काही दैनंदिनी, छात्रालय या हस्तलिखित दैनिकाचे अंक, त्यांच्या कविता, त्यांनी लिहिलेली सावित्री आणि अन्य एक अशी दोन नाटके, इस्लामी संस्कृती, सानेगुरुजी -आचार्य विनोबा भावे यांच्यातील पत्रव्यवहार, कॉंग्रेस दैनिकाचे अंक आणि दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. तंजावर विद्यापीठाचे चंद्रशेखर काटे, सागर पोवार या दोन तज्ज्ञांकडून हे काम सुरु असल्याची माहिती स्मारकाचे व्यवस्थापक सतीश शिर्के यांनी दिली.\nजपानी टिश्यू पेपर आणि ग्लोटीन फ्री स्टार्ट पेस्ट, सीएमसी पेस्ट यांच्या मदतीने सान�� गुरुजी यांच्या मूळ हस्तलिखितांचे जतन आणि संरक्षण करण्याचे काम आम्ही करत आहोत. या कामाला सुरुवात होऊन एक महिना झाला असून येत्या एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल. तंजावर विद्यापीठ तसेच नॅशनल मिशन फॉर मन्युस्क्रीप्ट कडून भारतातील जुन्या आणि दुर्मिळ पोथ्या, हस्तलिखिते यांच्या जतनाचे काम काही ठिकाणी सुरु आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\n2 मोकळय़ा जागा आक्रसलेल्याच\n3 एसी लोकलच्या तीन फेऱ्या ‘फुल्ल’\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/et-markets/articlelist/51048890.cms", "date_download": "2020-09-27T19:10:07Z", "digest": "sha1:W5POIPVJAYBQ6BNZERR3XAYDKLOXHNXB", "length": 4897, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nETMONEY ची FD ऑफर; जवळपास ७.३५ टक्के परतावा\n'ईटी मनी अॅप'ची नवी सुविधा; आता म्युच्युअल फंडात करा पेपरलेस गुंतवणूक\nएसआयपी गुंतवणूक दीर्घकालीन असावी\nआर्थिक नियोजनास���ठी दिवाळीचा मुहूर्त\nनव्या युगातही युलिप फायदेशीर\nडायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन फायदेशीर\nफंडातील परताव्यात टीईआर महत्त्वाचा\nम्युच्युअल फंडात नामांकन महत्त्वाचे\n‘वॉलमार्ट’ घेणार फ्लिपकार्टचा हिस्सा\n‘शिओमी’चे नवे तीन प्रकल्प कार्यरत\nतेलाच्या आयातीत पंचवीस टक्के वाढ\nफंडांच्या साह्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक\nम्युच्युअल फंडातून कधी बाहेर पडाल\nम्युच्युअल फंडांची वाटचाल मोजणे\nमुलांसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक\nETMONEY ची FD ऑफर; जवळपास ७.३५ टक्के परतावा...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6872/", "date_download": "2020-09-27T19:13:57Z", "digest": "sha1:CWHGFQWFD54FCMYRJCBV5QZIUJASW5VL", "length": 3111, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कधी कधी..........", "raw_content": "\nकधी कधी खूप खूप जागावं वाटतं\nजेंव्हा आपलं कोणीतरी असतं\nपाझरणारं ते प्रेम असतं\nकधी कधी पडल्यावरही पुन्हा पडावं वाटतं\nजेंव्हा हात देणारं कोणीतरी असतं\nवेगळं असं नातं असतं\nकधी कधी खूप दूरपर्यंत चालावं वाटतं\nजेंव्हा साथ देणारं कोणीतरी असतं\nतिथं वाट संपेपर्यंत साथ देण्याचं\nएकमेकांना दिलेलं वचन असतं\nकधी कधी त्या स्वप्नातच हरवून जावं वाटतं\nजेंव्हा तुझ्यासारखं कोणीतरी असतं\n'चित्त' चोरून नेणारं असतं.......\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/chopper/chopper-price-list.html", "date_download": "2020-09-27T19:57:12Z", "digest": "sha1:ZLLP3TKYF5Y3VQJ4LL7Q7IJHGNNSYAGR", "length": 7528, "nlines": 135, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "चॅप्पेर India मध्ये किंमत | चॅप्पेर वर दर सूची 28 Sep 2020 | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nचॅप्पेर India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nचॅप्पेर दर India मध्ये 28 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण चॅप्पेर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्प��दन ग्लेन गळ 4043 प्लस मिनी चॅप्पेर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Indiatimes, Naaptol, Homeshop18, Shopclues, Fabfurnish सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत चॅप्पेर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ग्लेन गळ 4043 प्लस मिनी चॅप्पेर Rs. 1,138 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,138 येथे आपल्याला ग्लेन गळ 4043 प्लस मिनी चॅप्पेर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nचॅप्पेर India 2020मध्ये दर सूची\nग्लेन गळ 4043 प्लस मिनी चॅप्� Rs. 1138\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nग्लेन गळ 4043 प्लस मिनी चॅप्पेर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:00:26Z", "digest": "sha1:EVICXAOUN2YEQI2MGE2Z2PXZMY6TANLP", "length": 3145, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शूद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nशूद्र हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती अंगमेहनतीची कामे करायची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्याचे काम यांना सोपवले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०२० रोजी २२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-use-irfanview-to-edit-pictures/", "date_download": "2020-09-27T20:06:03Z", "digest": "sha1:KED4KJHWS5Y4PJJN46EJWARQF6VJMCCP", "length": 3381, "nlines": 15, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "चित्रे संपादित करण्यासाठी इरफॅनव्यू कसे वापरावे | tumomentogeek.com", "raw_content": "\nचित्रे संपादित करण्यासाठी इरफॅनव्यू कसे वापरावे\nइरफान व्ह्यू एक चांगला लहान प्रोग्राम आहे जो जोरदार पंच पॅक करतो आपण बर्‍याच गोष्टी करू शकता. त्यातील काही काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.\nआपल्याकडे आधीपासून नसल्यास, इरफान व्ह्यू स्थापित करा.\nआपल्याला काय करायचे आहे याबद्दल थोडा विचार करा. आपण त्यासह करू शकता अशा काही गोष्टीः\nआपल्या प्रतिमांमध्ये मजकूर जोडा\nस्लाइडशो बनवा . आपण कार्यवाहीयोग्य फाइल बनवाल जेणेकरून आपण ती इतरांना पाठवू शकाल. आपण त्यांना एक * .EXE पाठवित आहात हे त्यांना ठाऊक आहे याची खात्री आहे किंवा त्यांना वाटते की हा एक व्हायरस आहे.\nआपल्या प्रतिमा पहा. आपण हे लघुप्रतिमा किंवा बाणांवर क्लिक करून आणि एकाकडून दुसर्‍याकडे जाऊन हे करू शकता.\nअवांछित प्रतिमा हटवा. आपण आपल्या कीबोर्डवरील डिलीट दाबून किंवा टूलबारवरील रेड एक्स वर क्लिक करून हे करू शकता.\nप्रतिमा जतन करा. लक्षात ठेवा जेव्हा आपण प्रतिमा संपादित करता तेव्हा आपल्याला ती जतन करण्याची आवश्यकता असते. आपण प्रतिमेपासून दूर गेल्यास, बदल गमावले आहेत.\nइरफान व्ह्यू वापरून पॅनोरामा प्रतिमा कशी तयार करावीइरफान व्ह्यू वापरून स्लाइडशो कसा तयार करायचाइरफान व्ह्यू वापरुन डिजिटल फोटोचा आकार सहज कसे संकलित करावाइरफान व्ह्यू वापरुन चित्रांचे आकार बदलणे कसेइरफान व्ह्यू कसे वापरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A6,_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T19:43:39Z", "digest": "sha1:P3HJOLMAAZ2HWY46HFBSR2B3NTV2IRV7", "length": 7729, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दहिवद, अमळनेर - विकिपीडिया", "raw_content": "\nदहिवद हे जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि मोठे गाव आहे. अमळनेर या तालुक्याच्या ठिकाणा पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे गाव खंडोबाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.\n४ वैद्यकीय सुविधा (शासकीय)\n५ संपर्क व दळणवळण\nदहिवद हे १६३१.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून, २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावाची लोकसंख्या ४९��५ असून एकूण कुटुंबे ११३१ कुटुंबे आहेत. यामध्ये २५२५ पुरुष आणि २४१० स्त्रिया आहेत.[१] दहिवदच्या सर्वात जवळचे शहर अमळनेर १७, धरणगाव २६ तर चोपडा २९ किमी अंतरावर आहे.\nएकूण साक्षर लोकसंख्या: ७६.४१%\nसाक्षर पुरुष लोकसंख्या: ८४.९७%\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: ६७.५५%\nदहिवद येथे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय अर्थात नवभारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूल आहे.\nदहिवद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.\nदहिवद येथे पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४२५४०१ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. अमळनेर आणि जवळच्या टाकरखेडे या गावी रेल्वेची सुविधा आहे.\nदहिवद ला प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय आहे (पीएचसी) बहुतेक लोक सामान्य रोगांचे मूलभूत उपचार आणि त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात.\nप्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.\nगावातील प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. कापूस, गहू, भुईमूग, ज्वारी, बाजरी, दादर हे मुख्य पीक आहेत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१७ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE-%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2020-09-27T21:32:27Z", "digest": "sha1:MXC2AC4QIQ6MS6EK5YMPTJFPFQ54EPKM", "length": 20872, "nlines": 315, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००८-०९ - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००८-०९\nभ��रतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००८-०९\nतारीख २५ फेब्रुवारी – ७ एप्रिल २००९\nसंघनायक डॅनिएल व्हेट्टोरी महेंद्रसिंग धोणी\nनिकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली\nसर्वाधिक धावा जेसी रायडर (३२७) गौतम गंभीर (४४५)\nसर्वाधिक बळी ख्रिस मार्टिन (१४) हरभजनसिंग (१६)\nनिकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली\nसर्वाधिक धावा जेसी रायडर (१६२) विरेंद्र सेहवाग (२५९)\nसर्वाधिक बळी इयान बटलर (३) हरभजन सिंग (५)\nनिकाल न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली\nसर्वाधिक धावा ब्रॅंडन मॅककुलम (१२५) सुरेश रैना (६१)\nसर्वाधिक बळी इयेन ओ'ब्रायन (४) हरभजन सिंग (२)\nभारतीय क्रिकेट संघ २५ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २००९ दरम्यान पाच वर्षांनी पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यू झीलँडच्या दौर्‍यावर गेला होता. दौर्‍यावर ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने खेळवले गेले.\nन्यूझीलंडने दोन्ही टी२० सामने जिंकले तर भारताने एकदिवसीय मालिका ३-० अशी आणि कसोटी मालिका १-० अशी जिंकली.\n१ आंतरराष्ट्रीय टी२० मालिका\nसुरेश रैना ६१* (४३)\nइयान बटलर २/२९ (४ षटके)\nब्रेंडन मॅककुलम ५६* (४९)\nहरभजनसिंग १/१९ (४ षटके)\nन्यूझीलंड ७ गडी राखून विजयी\nपंच: गॅरी बाक्स्टर (न्यू) आणि इव्हान वॅट्किन (न्यू)\nसामनावीर: ब्रेंडन मॅककुलम (न्यू)\nनाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी\nयुवराज सिंग ५० (३४)\nइयान ओ'ब्रायन २/३० (४ षटके)\nब्रेंडन मॅककुलम ६९* (५५)\nइरफान पठाण २/४१ (४ षटके)\nन्यूझीलंड ५ गडी राखून विजयी\nपंच: गॅरी बाक्स्टर (न्यू) आणि टोनी हिल (न्यू)\nसामनावीर: ब्रेंडन मॅककुलम (न्यू)\nनाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी\nमहेंद्रसिंग धोणी ८४* (८९)\nग्रॅंट इलियट १/२० (२ षटके)\nमार्टिन गुप्टिल ६४ (७०)\nहरभजनसिंग ३/२७ (४ षटके)\nभारत ५३ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)\nमॅकलीन पार्क, नेपियर, न्यू झीलँड\nपंच: ॲलन हिल (न्यू) आणि रुडी कोर्ट्झन (द)\nसामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी\nभारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. न्यू झीलँडच्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे न्यू झीलँडसमोर विजयासाठी २८ षटकांत २१६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.\nसचिन तेंडुलकर ६१ (६९)\nइयेन बटलर १/३८ (७ षटके)\nवेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन, न्यू झीलँड\nपंच: रुडी कोर्ट्झन (द) आणि एव्हन वॉटकिन (न्यू)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी.\nपावसामुळे सुरवातीला सामना प्रत्येकी ३४ षटकांचा करण्यात आला, नंतर भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.\nसचिन तेंडुलकर १६३* (१३३)\nकाईल मिल्स २/५८ (१० षटके)\nजेस्सी रायडर १०५ (८०)\nहरभजन सिंग २/५६ (१० षटके)\nभारत ५८ धावांनी विजयी\nए.एम.आय. मैदान, क्राइस्टचर्च, न्यू झीलँड\nपंच: गॅरी बॅक्स्टर (न्यू) आणि रुडी कोर्ट्झन (द)\nसामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)\nनाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी.\nब्रेंडन मॅककुलम ७७ (९५)\nइशांत शर्मा २/५७ (८ षटके)\nविरेंद्र सेहवाग १२५* (७४)\nभारत ८४ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)\nपंच: गॅरी बॅक्स्टर (न्यू) आणि रुडी कोर्ट्झन (द)\nसामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)\nनाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.\nजेसी रायडर ३/२९ (९ षटके)\nजेसी रायडर ६३ (४९)\nप्रवीण कुमार १/२२ (४ षटके)\nन्यूझीलंड ८ धावांनी विजयी\nपंच: गॅरी बॅक्स्टर (न्यू) आणि रुडी कोर्ट्झन (द)\nसामनावीर: जेसी रायडर (न्यू)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी\nमार्च १८ - मार्च २२\nडॅनिएल व्हेट्टोरी ११८ (१६४)\nइशांत शर्मा ४/७३ (१९.२ षटके)\nसचिन तेंडुलकर १६० (२६०)\nख्रिस मार्टिन ३/९८ (३० षटके)\nब्रेंडन मॅककुलम ८४ (१३५)\nहरभजन सिंग ६/६३ (२८ षटके)\nगौतम गंभीर ३०* (१८)\nभारत १० गडी राखून विजयी\nपंच: सायमन टफेल (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)\nकसोटी पदार्पण: मार्टिन गुप्टिल (न्यू)\nमार्च २६ - मार्च ३०\nजेसी रायडर २०१ (३२८)\nइशांत शर्मा ३/९५ (२७ षटके)\nराहुल द्रविड ८३ (२२६)\nख्रिस मार्टिन ३/८९ (२४ षटके)\n४७६/४ (१८० षटके) (फॉ/ऑ)\nगौतम गंभीर १३७ (४३६)\nजीतन पटेल २/१२० (४५ षटके)\nमॅकलीन पार्क, नेपियर, न्यू झीलँड\nपंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: जेसी रायडर (न्यू)\nएप्रिल ३ - एप्रिल ७\nसचिन तेंडुलकर ६२ (८५)\nख्रिस मार्टिन ४/९८ (२५.१ षटके)\nरॉस टेलर ४२ (९२)\nझहीर खान ५/६५ (१८ षटके)\nगौतम गंभीर १६७ (२५७)\nख्रिस मार्टिन ३/७० (२२ षटके)\nरॉस टेलर १०७ (१६५)\nहरभजन सिंग ४/५९ (३३ षटके)\nपंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)\nसामनावीर: गौतम गंभीर (भा)\nभारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे\n१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • भारत वि पाकिस्तान (रद्द) • वेस्ट ईंडीझ वि न्यू झीलँड • श्रीलंका वि बांगलादेश • झिम्बाब्वे वि बांगलादेश • बांगलादेश त्रिकोणी • भारत वि श्रीलंका\nभारत वि श्रीलंका • इंग्लंड वि वेस्ट ईंडीझ • न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया • भारत वि न्यू झीलँड • श्रीलंका वि झिम्बाब्वे\nइंग्लंड वि वेस्ट ईंडीझ • भारत वि न्यू झीलँड • श्रीलंका वि झिम्बाब्वे • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nभारत वि न्यू झीलँड • वेस्ट ईंडीझ वि बांगलादेश • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nझिम्बाब्वे वि इंग्लंड • श्रीलंका त्रिकोणी\nझिम्बाब्वे वि इंग्लंड • आय.सी.सी. टी२० चषक, २००९ • ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • वेस्ट इंडीज वि. भारत\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • वेस्ट इंडीज वि. भारत • न्यू झीलँड वि झिम्बाब्वे • पाकिस्तान वि श्रीलंका\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • पाकिस्तान वि श्रीलंका • न्यू झीलँड वि श्रीलंका • बांगलादेश वि झिम्बाब्वे\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • न्यू झीलँड वि श्रीलंका • श्रीलंका त्रिकोणी मालिका\nऑस्ट्रेलिया वि भारत • झिम्बाब्वे वि बांगलादेश\nझिम्बाब्वे वि बांगलादेश • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • श्रीलंका वि भारत • न्यू झीलँड वि पाकिस्तान\nइंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • श्रीलंका वि भारत • वेस्ट ईंडीझ वि ऑस्ट्रिलिया • न्यू झीलँड वि पाकिस्तान\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०\nभारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे\nभारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sewage-is-flowing-through-the-road-in-dapodi-area/", "date_download": "2020-09-27T20:49:59Z", "digest": "sha1:SS2DWVG7YOGWBVGQLLEBGHDUAWCPNWK6", "length": 7183, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दापोडी परिसरात सांडपाणी वाहतेय रस्त्यावरून", "raw_content": "\nदापोडी परिसरात सांडपाणी वाहतेय रस्त्यावरून\nड्रेनेज तुंबल्याने आरोग्य धोक्‍यात : निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेचे दुर्लक्ष\nपिंपळे गुरव – गेल्या अनेक दिवसांपासून दापोडी परिसरातील ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावरुन सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी असहाय्य झाली आहे. त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे हिवाळ्याच्या तोंडावर आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.\nपुण्याकडून येताना पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दापोडी परिसरात कष्टकरी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने राहतो. मात्र, येथील मूलभूत सोई-सुविधांकडे महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे सोईस्कर दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. परिणामी अनेक समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. दिवाळीचा सण आणि हिवाळ्याच्या तोंडावर दापोडीकरांना वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. दापोडी परिसरातील बहुसंख्य भागात जुनाट स्वरुपाचे ड्रेनेज आहेत.\nया ड्रेनेजची गेल्या अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नाही. त्यामुळे ड्रेनेज तुंबलेले आहे. हे पाणी रस्त्यावरुन वाहत असून नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हे पाणी दारासमोरुन वाहत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. ड्रेनेजच्या पाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nदापोडीतील गटारे, चेंबर एवढेच नव्हे तर नाले देखील कचऱ्याने भरलेले आहेत. यामुळे पाऊस पडताच हे पाणी रस्त्यावरुन वाहून पाणी साचते. सखल भागात साचणाऱ्या या पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी या नाल्यांची सफाई का केली जात नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/prathammhatre/page/4/?vpage=1", "date_download": "2020-09-27T20:00:33Z", "digest": "sha1:554UYK7FLCOLGDDVCTFMTPBQRRJKEVNQ", "length": 15740, "nlines": 131, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रथम रामदास म्हात्रे – Page 4 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nArticles by प्रथम रामदास म्हात्रे\nAbout प्रथम रामदास म्हात्रे\nप्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..\nआजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. […]\nजहाजावर किचनला गॅली बोलले जातं. जेवण बनवण्यासाठी या गॅली मध्ये एक कुक आणि त्याला मदत करायला तसेच अधिकाऱ्यांना जेवण सर्व्ह करण्यासाठी एक स्टिवर्ड असतो. जहाजावर हल्ली एकच कुक असतो तरीपण त्याला सगळे चीफ कुक असेच बोलतात. एकटा चीफ कुक सकाळी पाच साडेपाच पासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यन्त सर्व खलाशी आणि अधिकाऱ्यांचे […]\nएक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर जोपर्यंत जहाजावर नोकरी करायची आहे तोपर्यंत जहाजावर आणि घरी असताना सुध्दा कोर्सेस करावे लागतील याची फारशी कल्पना नव्हती. प्री सी ट्रेनिंग पूर्ण करता करताच पाच बेसिक कोर्स आणि त्यांचे पाच सर्टिफिकेट मिळाले. मग आणखीन दोन कोर्सेस जे सुमारे सात ते आठ दिवसांचे होते. त्यानंतर ब्राझिल व्हिसा साठी पोलीस […]\nमाझी ‘दर्या’दिली : नवीन जहाजाची जॉइनिंग व्हाया सिंगापूर\nसिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम […]\nतारफुल म्हणजे नावावरून कोणाला वाटेल की कुठल्या तरी रानटी किंवा जंगली फुलांचा प्रकार आहे. पण तारफुल म्हणजे ताडाच्या झाडाला येणारे फळ आमच्या आगरी भाषेत ताडफळाला तारफुल बोलतात. उन्हाळ्यात थंडगार व गोड गोड ताडफळा साठी हल्ली खूप मागणी होत आहे. […]\nरात्री उशिरा पर्यंत ड्युटी केली असल्याने दुपारी एक नंतर पुन्हा ड्युटीवर जायचे होते. जहाज अमेरिकेच्या फिलाडेल्फियाच्या दिशेने फुल्ल स्पीड मध्ये पाणी कापत चालले होतं. समुद्र शांत होता प्रवाहाच्या दिशेने जात असल्याने जहाजाला चांगलाच वेग मिळाला होता. सकाळी नाश्ता केल्यावर मोकळी हवा खाण्यासाठी ब्रिज डेकवर उभा राहून संथ पाण्यामध्ये जहाजाच्या मागे प्रोपेलरमुळे निळं पाणी घुसळून निघाल्यावर तयार […]\nडोळ्यातून रक्त येतेय की काय असे चीफ ऑफिसरचे लालबुंद डोळे पाहून सगळ्यांना वाटत होते. पण तो कोणाकडेही रागाने किंवा विक्षिप्त नजरेने बघत नव्हता. त्याला स्वतःलाच खूप त्रास होत होता तो दुसऱ्यांना काय त्रास देणार. अंगाला दरदरून घाम फुटला होता. मागील चार दिवसांपासून तो कॅप्टनला येऊन घरी घडणारे प्रकार सांगत होता. पहिल्या दिवशी त्याच्या बायकोला घराच्या गेट […]\nमाझी ‘दर्या’ दिली : फ्लोटिंग ड्राय डॉक व्हाया ‘व्हिएन्ना’\nमुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवंगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरचं तापमान १२ डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली. व्हिएन्ना विमानतळावरून तासाभराच्या आतच इटलीतील कटानिया या शहरासाठी दुसरं विमान पकडायचे […]\nफ्रांसच्या किनाऱ्यावर एक मोठं तेलवाहु जहाज बरोबर मधून दुभंगल होतं. लाखो टन क्रूड ऑइल समुद्रावर तरंगत होत. इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज बुडाले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रात ऑइल पोलुशन झाले होते. जहाज बुडल्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जहाजावरील एक चीफ इंजिनीयर ���ोडून इतर सगळे खलाशी आणि अधिकारी जहाज बुडूनसुद्धा वाचले होते. […]\nभूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे. थोडक्यात काळा समुद्र हा एका प्रचंड मोठ्या तालावसारखा आहे ज्यामध्ये पावसाचं पाणी आलं की […]\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/02/3495/", "date_download": "2020-09-27T19:15:59Z", "digest": "sha1:UL2YQNHWRP3663A4OB3UA23TNL3YBCHG", "length": 28309, "nlines": 272, "source_domain": "www.sudharak.in", "title": "डॉ. लागू-एक ‘लमाण’? – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रूढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटले जाते, तसे प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपले खाजगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या ह्या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादात्मकच आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जडणघडणीत किंवा व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, त्यांच्याविषयीच्या आठवणींनी पुस्तकाची सुरुवात होते. आई-वडिलांपासून निघून भालबा केळकर, प्रा. दीक्षित, वसंत कानेटकर, इंदिरा संत, पु.शि. रेगे, जी.ए. कुलकर्णी इत्यादींपर्यंत वाचक पोहोचतो. के. नारायण काळे, शंभू मित्रा, कुमार गंधर्व इत्यादींकडून डॉक्टरांनी जे घेतले, त्याचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. मढेकरां��ा कलाविचार समजून घेऊन तो नाट्यक्षेत्राला लागू करतात. रसेलने चाचपडत, लटपटत जाणाऱ्या वैचारिकतेला पोलादी कणा दिल्याचे सांगत असतानाच ‘कधीकधी रसेलच्या पंजातून निसटून पळायला मजा वाटते’ (पृ.४७) हेही मान्य करतात.\nफ्रेंच जोडप्याचे मद्यप्राशनविषयक विचार, नाटकातील व सिनेमातील अभिनयात असणारा फरक, लॉरेन्स ऑलिव्हिए व अलेक गिनेस यांच्या अभिनयशैलीतील फरक, ॲरिस्टॉटल व ब्रेख्ट यांचा नाट्यविचार व एकंदरीतच पाश्चात्त्य रंगभूमीचा, नाटकांचा, सिनेमांचा परिचय वाचकाला होतो, तो डॉक्टरांची लेखणी अशा कित्येक विषयांना स्पर्श करून जाते म्हणून. ‘जगन्नाथाचा रथ’, ‘देवांचं मनोराज्यं’, ‘यशोदा’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ इत्यादी नाटकांच्या जन्मकहाण्या कळतात. तालमींच्या, नाट्यप्रयोगांच्या वेळी कसे बाके प्रसंग उद्भवू शकतात नि त्यातून सहीसलामत सुटल्यावर कशी अवस्था होते, त्याचे प्रत्ययकारी चित्रण डॉक्टरांची लेखणी करते. नाटकाची संहिता न वाचता, प्रयोग न बघता नाटक कळल्याचे समाधान, अल्पांशाने का होईना, पण खचितच मिळते. ‘वेड्याचे घर उन्हात’, ‘गिधाडे’, ‘मी जिंकलो मी हरलो’, ‘हिमालयाची सावली’, ‘गार्बो’ इत्यादी नाटकांच्या ‘थीम्स’चे डॉक्टरांनी केलेले वर्णन थीमच्या गाभ्याबरोबरच वाचकाच्या मनाच्या गाभ्यालाही स्पर्श करून जाण्याइतके प्रभावी आणि तरीही अल्पाक्षरी आहे. ते वाचकाच्या जाणिवेच्या कक्षा रुंदावण्याचे कार्य करते.\n‘लमाण’ केवळ जाणिवा समृद्ध करण्याचे कार्य करत नाही, तर वाचकाला विचारप्रवृत्त करते, विचारांना चालना देते. परखडपणे व सुसंगतपणे डॉक्टरांनी मांडलेली सेन्सॉरविषयकची मते, जिी आम्ही छापत आहोत सें., पाचव्या वेतन आयोगाच्या परिणामांचा विचार, आणीबाणी व विचारस्वातंत्र्य ह्यातील विरोध ह्या विषयांवरील डॉक्टरांचे चिंतन मूलगामी आहे. ‘समाजप्रबोधना’ची संकल्पना स्पष्ट करून त्याची निकड त्यांनी अधोरेखित केली आहे. ‘मी भूमिका कोणत्या निकषांवर स्वीकारतो किंवा नाकारतो’, ‘अभिनय कला आहे की कारागिरी’ अशा प्रश्नांचा गंभीरपणे विचार करून त्यांनी आपली वैचारिक भूमिका निःसंदिग्धपणे मांडली आहे.\n‘ईश्वराला रिटायर करा’ असा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांचा विवेकवाद आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे. मात्र विवेकवादी दृष्टिकोण त्यांच्यात कसकसा विकसित होत गेला, हे त्यांनी जाता-जाता स्पष्ट केले असते, तर ते अस्थानी झाले नसते, असे वाटते. संपूर्ण ‘लमाण’मधून व्यक्त होते, ते डॉक्टरांचे खानदानी, सुसंस्कृत, कर्तृत्वसंपन्न, रुबाबदार, सामर्थ्यशाली, प्रतिभावान, प्रभावी व्यक्तिमत्त्व. . . . अॅरिस्टॉटलचा ‘मॅग्नॅनिमस’. . . जगातील सर्वोत्तम गोष्टींचा मनःपूर्वक आस्वाद घेण्याचा त्यांना असणारा ध्यास. . . कनवाळूपणा, कणव, आर्द्रता, हळवेपणा अशा सौम्य, नाजूक, मुलायम किंवा माणसाला दुबळे, कमकुवत करणाऱ्या भावभावनांना त्यांच्या जीवनात थारा नसतो. अपवाद एखाद्याच माईंसारख्यांचा त्यांच्या कपाळातून डोळ्यावर रक्ताची लागलेली धार आज सत्तर वर्षांनंतरही डॉक्टर विसरू शकत नाहीत. दुसऱ्यांच्या वेदनांनी व्यथित होणारे संवेदनशील मन काळाच्या ओघात बधिर झाले की काय, अशी शंका येते कारण पुढे असे उल्लेख जवळजवळ नाहीतच.\nडॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये नाटकाच्या धुंदीत, नशेत व स्वतःच्या मस्तीत, कैफात ते दंग होते, त्यावेळी जागतिक महायुद्ध झालं, संपलं, हिरोशिमा-नागासाकी बेचिराख झाले, गांधीजींचा सत्याग्रह, ‘चले जाव’चा ठराव, . . . इतके काय-काय झाले पण डॉक्टरांच्या मानगुटीवर ते म्हणतात त्याप्रमाणे फक्त नाटकाचे भूत होते\n(सतत आत्मविकासात मग्न म्हणून गांधीजींवर अशाच प्रकारचा आरोप ‘इंडिया : अ वुन्डेड सिव्हिलायझेशन’ ह्या पुस्तकात व्ही. एस. नायपॉल यांनी केला आहे, त्याची येथे आठवण होते.)\nखाजगी तसेच व्यावसायिक जीवनात येणाऱ्या सुखदुःखांची, चढउतारांची, खाचखळग्यांची त्यांना म्हणूनच फिकीर नाही. डॉक्टर वारंवार म्हणतात त्याप्रमाणे अपयशाने नाउमेद होण्याइतकाही त्यांना वेळ नाही. उत्तमोत्तम चिजांचा ध्यास घेऊन त्याद्वारे आपली परिपूर्णता साधण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यामुळे फॅशन्सचे, विकारवासनांचे समूळ उच्चाटन न करता त्यांना आवर घालून अधिकाधिक सर्जनशील होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच नियंत्रित मद्यपानाचा विचार येणे क्रमप्राप्त ठरते. मन कमकुवत करणाऱ्या ऋणात्मक भावनांना त्यांच्या आयुष्यात स्थान नसते पण ज्यामुळे आयुष्य समृद्ध होते, त्या अनुभवांना सर्व शक्तीनिशी सामोरे जाण्याची तयारीच नव्हे तर जिद्द असते व पॅशन्सना पुरून उरण्याचे सामर्थ्य किंवा त्यांवर मात करण्याचा विवेकही असतो अशांना नित्शे ‘सुपरमॅन’ म्हणतो. स्वतंत्र बुद्धीचा, प्रतिभावान, ताकदवान, धैर्यशाली मनुष्य विवेकाच्या आधारे मनुष्यत्वाच्या सीमा पार करून ‘जीवाचा गाभा उजळून’ टाकण्याच्या दुर्दम्य इच्छेने प्रेरित होतो, अंतिमतः ‘सुपरमॅन’ होतो नि त्याचे जीवन सार्थकी लागते. पाशवी वृत्तींवर मात करून मनुष्य हिंस्र श्वापदांपासून निराळा ठरतो, तर वासनांवर काबू ठेवून तो इतर सामान्य माणसांपासून वेगळा ठरतो.\nअशा स्वतंत्र व असामान्य प्रज्ञेच्या प्रभृतींना अर्थातच नीतिमत्तेच्या ठोकळेबाज, चाकोरीबद्ध, रूढ, पारंपरिक संकल्पना मान्य नसतात. ‘दारूची नशा करी देहाची दुर्दशा’, ‘नाटकात काम करणं अप्रतिष्ठेचं’ हे डॉक्टरांना अर्थातच पटणार नाही. नैतिक मूल्यांचे निर्धारण आपण स्वतःच करावयाचे व त्या आदर्शाबरहुकूम जगायचे, हा अस्तित्ववादी विचार ते पुरेपूर आचरणात आणतात; परंतु अस्तित्ववाद्यांनी रंगवलेल्या माणसाचे पुसटसे दर्शनही ‘लमाण’मध्ये दिसत नाही. विवेकाला प्राधान्य नि भावनांना गौणत्व दिल्याने येथे ‘सिसिफस’ नाही नि ‘बेलाक्वा’ तर नाहीच नाही. अमर्याद स्वातंत्र्याच्या जाणिवेने कासावीस झालेल्या, मृत्यूचे सतत भान राखणाऱ्या, नातेसंबंध तुटल्यामुळे उन्मळून पडणाऱ्या एकाकी, आत्मदुरावा (एल्यनेशन) सहन करणाऱ्या, पश्चातापदग्ध, सोशीक, व्याकुळ, तगमगणाऱ्या जिवाचा येथे मागमूस नाही. एकंदरीत, जिवंत, हाडामांसाचा ‘श्रीराम लागू’ नामक माणूस ‘लमाण’मध्ये दिसत नाही; उलट दर्शन होते ते निव्वळ ‘डॉक्टर श्रीराम लागू’ यांचे.\nजीवन उद्ध्वस्त करणारे, आदर्शाची उलटापालट करणारे, मुळांपासून उखडून टाकणारे, शतशः विदीर्ण करणारे, ‘मी जिंकलो मी हरलो’ पद्धतीचे, जयापजयाच्या सीमारेषा पुसून टाकणारे, दारुण पराभवाचे, अपयशाचे, तेजोभंगाचे, मानहानीचे अनुभव त्यांच्या वाट्याला आलेच नसतील असे मानणे भाबडेपणाचे ठरेल पण अशा जीवनानुभवाची पुसटशीही झलक ‘लमाण ‘ मध्ये नाही. कटु अनुभवांची उजळणी न करता, दुःख उगाळत न बसता ते खिशात घालून पुढे जातात, ते ‘सुपरमॅन’ श्रीराम लागू\nडॉक्टरांचा आत्मशोध व जीवनचिंतन विचारात घेतले तर त्यांनी स्वतःला ‘लमाण’ म्हणवून घेणे हा निश्चितपणे त्यांच्या विनयाचा भाग आहे, असे म्हणावेसे वाटते. नाटककाराचा माल प्रेक्षकाकडे नेऊन टाकणाऱ्या निव्वळ लमाणाची भूमिका डॉक्टरांनी कधीही केली नसावी. जरी भूमिकेशी संपूर्ण तादात्म्य पावून अभिनय करणे त्यांना मान्य नसले तरी अभिनयतंत्राचा त्यांचा अभ्यास एकंदरीत नाट्यप्रकाराची त्यांना असलेली जाण, प्रयोगावरील त्यांची पकड, आपत्काली त्या त्या लेखकाच्या शैलीत पदरचे शब्द उत्स्फूर्तपणे घालून जो संवाद पुढे नेऊ शकतो, इतक्या अप्रतिमरीत्या सिंहावलोकन करून नाट्यप्रवासाचा आलेख मांडू शकतो, त्याला ‘लमाण’ म्हणणे अन्यायकारक वाटते.\nबी-२, ७०४, लोकमीलन, चांदिवली, मुंबई-७२.\nAuthor शर्मिला वीरकरPosted on फेब्रुवारी, 2005 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: ‘स्वातंत्र्य आणि ‘मान्यता’\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/operation-bandar-was-iafs-code-name-for-balakot-airstrikeak-384624.html", "date_download": "2020-09-27T20:14:06Z", "digest": "sha1:BBHDVTZOJHLAT4RZ5FU5HTFT7ZF4S4KZ", "length": 23785, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Balakot Airstrike,Indian AirForce,पाकिस्तानला हादरविणाऱ्या बालकोटच्या हवाई हल्ल्यांचं हे होतं नाव, पहिल्यांदाच खुलासा,Operation Bandar was IAFs code name for Balakot airstrike | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह ���णि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दि��ा इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n'पाक'ला हादरविणाऱ्या बालकोटच्या हवाई हल्ल्यांचं हे होतं नाव, पहिल्यांदाच खुलासा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n'पाक'ला हादरविणाऱ्या बालकोटच्या हवाई हल्ल्यांचं हे होतं नाव, पहिल्यांदाच खुलासा\nइतिहासात माकडांनी युद्धकाळात जे बुद्धिचार्तुर्य दाखवलं त्यावरून नावाची निवड करण्यात आल्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली, 21 जून : भारताने पाकिस्तान घुसून केलेल्या हवाई हल्ल्याच्या नावाचा आता खुलासा झालाय. पुलवामा इथं दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारीला केलेल्या हवाई हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानातल्या बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ले करून तो तळ उध्वस्त केला. हवाई दलाने या धाडसी हवाई कारवाईला 'ऑपरेशन बंदर' (Operation Bandar) असं नावं दिलं होतं, अशी महिती संरक्षण मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.\nभारताच्या 'मिराज-2000' या विमानांनी 26 फेब्���ुवारीला पहाटे 3.30 वाजता हे हवाई हल्ले केले. हवाई दलांच्या स्क्वॉड्रन 7 आणि 9 मधल्या लढाऊ विमानांनी यात सहभाग घेतला. देशातल्या विविध तळांवरून 'मिराज-2000' या विमानांनी उड्डाण केलं आणि पाकिस्तानातल्या खैबर पख्तुनवा या प्रांतातल्या बालाकोट इथल्या पर्वतांवर असलेला जैश चा प्रशिक्षण तळ उध्वस्त केला. मिराज विमानांनी शक्तिशाली स्पाईस-2000 या बॉम्बचा वापर यासाठी केले गेला. तब्बल 1 हजार किलो बॉम्ब त्यांनी टाकले.\nइस्त्रायलने या बॉम्बची निर्मिती केली असून आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची त्यांची क्षमता आहे. ही मोहीम अतिशय गुप्तपणे राबविण्यात आली. अशी मोहिम आखताना त्याची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून प्रत्येक मोहिमेला एक नाव देण्यात येत असतं. भारताने अशा प्रकारचा केलेला हा पहिलाच हवाई हल्ला असल्याचं सांगितलं जातं.\nका दिलं बंदर हे नाव\nरामायनात रामाचा सेवक असलेल्या हनुमानाने लंकेत उड्डाण घेऊन रावनाचं अख्ख शहर उद्वस्त केलं होतं. यापासून प्रेरणाघेऊन ऑपरेशन बंदर असं नाव देण्यात आल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.\nबालाकोट इथे भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना एका इटालियन पत्रकाराच्या रिपोर्टने एक खुलासा मिळाला आहे. फ्रान्सिस्का मारिनो या इटलीच्या महिला पत्रकाराच्या स्ट्रिंजर एशियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर मारले गेले आहेत. या पत्रकाराने लिहेलेल्या वृत्तानुसार\nअजूनही जैशचे 45 जखमी सदस्य पाकिस्तान लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट या वृत्तात करण्यात आला आहे.\nभारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आमचं काहीच नुकसान झालं नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्यांनी ते सिद्ध करण्याच्या प्रयत्नात काही विदेशी पत्रकारांना बालाकोटला नेऊन आणलं आणि अगदी काही दिवसांपूर्वी भारतीय पत्रकारांनीही बालाकोटला येऊन खात्री करावी, असंही सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर एका इटालियन पत्रकाराचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे 130 ते 170 सदस्य मारले गेले आहेत, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.\nहवाई दलाकडे येणार नवं अस्त्र\nभारतीय हवाईदलाने बालकोटच्या हवाई हल्ल्यात ज्या ��ॉम्बचा उपयोग केला त्या बॉम्बपेक्षाही अधिक शक्तिशाली असणारे नवे संहारक बॉम्ब भारतीय हवाई दलात दाखल होणार आहेत. बालाकोटवरच्या हल्ल्यात 'स्पाईस-2000' या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. आता या बॉम्बची पुढची अत्याधुनिक आवृत्ती हवाईदल घेणार आहे.\n14 फेब्रुवारीला पुलवामा इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या बालाकोट इथं जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करत तो तळ उद्धवस्त केला होता. या कारवाईत 'स्पाईस-2000' या बॉम्बचा वापर करण्यात आला होता.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T21:18:19Z", "digest": "sha1:P6LKMW47GTTFCDCUTICZFKVP455GSCE2", "length": 4971, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुवनंतपुरम जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n(तिरुवअनंतपुरम जिल्हा या प��नावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख तिरुवअनंतपुरम जिल्ह्याविषयी आहे. तिरुवअनंतपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nतिरुअनंतपुरम्‌ जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुअनंतपुरम्‌ येथे आहे.\nअलप्पुळा • इडुक्की • एर्नाकुलम • कण्णुर • कासारगोड • कोट्टायम • कोल्लम • कोळिकोड • तिरुवनंतपुरम • तृशुर • पत्तनम्तिट्टा • पालक्काड • मलप्पुरम • वायनाड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ सप्टेंबर २०१५ रोजी १४:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/loksabhaelections/", "date_download": "2020-09-27T21:14:49Z", "digest": "sha1:L3WJJCYG3ZP2UOIHEZJEM7M6DV2CI6MH", "length": 16514, "nlines": 213, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Loksabhaelections News in Marathi: Loksabhaelections Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं व���दग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nजुनी वाहनं सरकारला द्या, दीड लाखापर्यंत सूट मिळवा \nव्हिडीओ Aug 21, 2014 विरोधकांचे टीकास्त्र\nबातम्या Aug 21, 2014 मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांचाही पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार\nबातम्या Aug 21, 2014 काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी एक व्हावं - दिग्विजय सिंग\nएकनाथ खडसेंनीही केला मुख्यमंत्रीपदावर दावा\n'CMनी टाळलं ते योग्यच'\n'महाराष्ट्र नंबर 1 करून दाखवणार'\nआपणच योग्य उमेदवार, तिकीट द्याच -नितेश राणे\nपंकजा मुंडेंची संपूर्ण मुलाखत\nअशोक चव्हाण यांच्या पत्नी विधानसभेच्या रिंगणात \n'राज'गर्जना, विधानसभा निवडणूक लढवणार \nकाश्मीर वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय\nखाते वाटप जाहीर, राजनाथांकडे गृह तर जेटलींकडे अर्थ खाते \nशरीफही म्हणाले, 'अच्छे दिन आएंगे'\nद्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा \nअशी आहे टीम मोदी \nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना पहिला संदेश\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेह��� फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/coronavirus-prevention-tips-how-to-keep-yourself-safe-during-covid-19-pandemic-in-marathi/articleshow/76710260.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article19", "date_download": "2020-09-27T21:20:39Z", "digest": "sha1:4DXFPDPZ5AVF5GBGEWSSAFURHMA73UTN", "length": 21549, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus Prevention करोना व्हायरस तुमच्या जवळही येणार नाही, लक्षात ठेवा या ७ गोष्टी\nजगभरात करोना व्हायरसनं (Covid 19) थैमान घातले आहे. या प्राणघातक व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारावर अद्याप प्रभावी लस सापडलेली नाही. त्यामुळे करोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व प्रकारे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.\nवातावरणात होणाऱ्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप येणे सामान्य बाब आहे. पण करोना व्हायरसच्या (Covid 19) प्रादुर्भावामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण सावधगिरी बाळगत आहेत. पण सर्दी, शिंका, खोकल्याचा त्रास झाल्यास लोक आता अधिक चिंताग्रस्त होत आहेत.\nकारण करोना (Coronavirus Update) रुग्णांमध्येही सर्दी, खोकला, ताप, शिंका येणे इत्यादी लक्षणे आढळत आहेत. यामुळेच नागरिकांच्या काळजीमध्ये भर पडली आहे. पण जर तुम्ही योग्य प्रकारे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं तर करोना विषाणू तुमच्या आसपासही फिरणार नाही. घराबाहेर पडताना आणि बाहेरुन घरी आल्यानंतर काही गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर करोनाला तुम्ही दूर ठेवू शकता.\n​लिफ्टचे बटण आणि दरवाज्याचे हँडल\nसार्वजनिक ठिकाणी वावरताना दरवाजे, लिफ्ट तसंच टॉयलेटचं नॉब किंवा दरवाज्यांपासून सर्वाधिक धोका असतो. यामुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अशा वेळेस खबरदारी घ्यावी. एखाद्या संशयास्पद वस्तूला स्पर्श केल्यानंतर लगेचच हात धुवावे किंवा आवश्यकता नसल्यास सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंना स्पर्श करणं टाळावे. घरा���ाहेर पडताना हात मोजे (Hand Gloves) आणि मास्कचा वापर करावा.\n(Unlock 1.0 मंदिरांमध्ये जात आहात या सूचनांचं पालन केलं नाही तर होईल भरपूर पश्चाताप)\nसार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा\nबस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी असताना चेहऱ्यावर मास्क लावला नाही तर करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. शिंकणाऱ्या तसंच खोकणाऱ्या व्यक्तींपासून दूरच राहा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा. उघड्यावरचे पदार्थ देखील खाऊ नका.\n(करोनाला हरवण्यासाठी तुमच्या शरीराला या २ घटकांचा पुरवठा होणे गरजेचं)\nकरोना व्हायरस (Coronavirus Update) हा संसर्गजन्य रोग आहे. एक व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार सहजरित्या पसरतो. यामुळे एखादी व्यक्ती भेटल्यानंतर हात मिळवणे टाळा. समोरच्या व्यक्तीचे हात अस्वच्छ असल्यास तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हात मिळवण्याऐवजी नमस्कार करा. यामुळे करोना व्हायरसचा फैलाव होणार नाही.\n(Covid 19 : श्वासोच्छवास अशा पद्धतीनं केल्यास करोनाचा होऊ शकतो नाश, नोबेल पुरस्कार विजेत्याचा दावा)\n​विमानतळ आणि रेल्वे स्टेशन\nअनलॉकमुळे करोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता नागरिकांना मंदिर, मॉल, ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे काही ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं नाही तर करोना व्हायरस जलदगतीनं पसरण्याचा धोका आहे. विमान तसंच रेल्वेनं प्रवास करताना मास्क, हात मोजे आणि सॅनिटाइझर नेहमी सोबत ठेवावे.\n(Coronavirus Test करोना चाचणीसाठी अँटिजेन टेस्टिंग, ३० मिनिटांत मिळणार मेडिकल रिपोर्ट)\nकरोना व्हायरसचा धोका पाहता सध्या कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक कार्यक्रमांचं किंवा पार्टीचे आयोजन करू नका. करोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी अद्याप लस उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करून चालणार नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी होईल अशा कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.\n(Coronavirus New Symptoms : तुमच्या डोळ्यांची अशी अवस्था झालीय का\nकरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना तसंच मोठमोठ्या शास्त्रज्ञां���डूनही ही सूचना वारंवार दिली जाते. करोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपले हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. स्वच्छता न पाळल्यास करोनाची लागण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर आपले हात साबण आणि पाण्याच्या मदतीनं स्वच्छ धुवावे. साबण - पाणी उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटाइझरचा वापर करावा. ७० टक्के अ‍ॅल्कॉहोलचा समावेश असणाऱ्या सॅनिटाइझरचा वापर करावा.\n(Face Mask मास्कमुळे श्वासोच्छवास करताना चष्म्यावर वाफ जमा होतेय करा हा सोपा उपाय)\n​डोळे, नाक आणि चेहऱ्याला स्पर्श करू नका\nकरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी डोळे, नाक आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणं टाळा. हा व्हायरस सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे करोनाचा विषाणू असलेल्या एखाद्या पृष्ठभागाला हात लावल्यास तुम्हाला रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळेच अस्वच्छ हातांनी वारंवार चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा. ही खबरदारी बाळगल्यास तुमच्या श्वसन यंत्रणेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण करोनानं शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला केला जातो. यामुळे नाक, डोळे आणि चेहऱ्याला स्पर्श न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून वारंवार दिला जातो.\n(New Swine Flu करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला स्वाइन फ्लू विषाणूचा नवीन प्रकार)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nHealth Care Tips इवल्याशा पारिजात फुलाचे मोठे फायदे माह...\nकंबरदुखी दूर करण्यासाठी व कमरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त ...\nशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित ...\nHealth Care Tips पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आह...\nमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या डॉक्टरांनी सांगित...\nNew Swine Flu करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला स्वाइन फ्लू विषाणूचा नवीन प्रकार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nब���हार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/emi-flat-ankita-lokahnde-stayed-deducted-sushant-singh-rajput-account-60123", "date_download": "2020-09-27T19:35:51Z", "digest": "sha1:YZ4C3N546RTH6BXCLB3E24VIGEITLNGD", "length": 13677, "nlines": 190, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "emi of flat ankita lokahnde stayed deducted from sushant singh rajput account | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधक्कादायक : अंकिता राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय सुशांतच्या खात्यावरून...\nधक्कादायक : अंकिता राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय सुशांतच्या खात्यावरून...\nशुक्रवार, 14 ऑगस��ट 2020\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. ईडीने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता ईडीच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.\nसुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बँक खात्यातून त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे ही राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय कपात होऊन जात होता. हा फ्लॅटही सुशांतच्या नावावर असून, तो मालाडमध्ये आहे. अंकिता आणि सुशांत हे सुमारे 6 वर्षे एकत्र राहत होते. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता हिचे उद्योगपती विक्की जैन याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्याचवेळी रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आली.\nसुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी अंकिताने केली होती. याचबरोबर तिने सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तिने अनेक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुशांत आणि तिच्या संबंधाविषयी जाहीरपणे माहिती दिली होती. परंतु, आता ईडीच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.\nसुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत ��ापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगुप्तेश्वर पांडे बक्सरमधून देणार 'दबंग' मुन्ना तिवारींना आव्हान\nनवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nगांजा, चरस घेणं गुन्हा नाही, असं म्हणणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार\nबारामती : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nदीपिकाला कोसळले तीन वेळा रडू अन् एनसीबी अधिकाऱ्यांचा संयम सुटून ते म्हणाले...\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान,...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nगुप्तेश्वर पांडेंची नवी इनिंग...खाकी सोडून खादीकडे\nनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतांचे प्रश्‍नचिन्ह\nमुंबई : परदेशातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करावा, हे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पर्थकाचे (एनसीबी)...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nअभिनेता ईडी ed मुंबई mumbai सीबीआय पोलीस महाराष्ट्र maharashtra बिहार maharashtra bihar mumbai ed cbi police पोलिस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/05/blog-post_995.html", "date_download": "2020-09-27T18:51:04Z", "digest": "sha1:GX4YTN7WPTCMYOMEJ7U5BHJA4HK3O5GX", "length": 24408, "nlines": 134, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "मंगरुळपीर येथील भाजपा नगरसेवक अनिल गावंडे याचा जनहितासाठी राजिनामा? - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : मंगरुळपीर येथील भाजपा नगरसेवक अनिल गावंडे याचा जनहितासाठी राजिनामा?", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nमंगरुळपीर येथील भाजपा नगरसेवक अनिल गावंडे याचा जनहितासाठी राजिनामा\nभ्रष्ट आणी निष्र्कीय मुख्याधिकार्‍यांच्या प्रशासनाला कंटाळुन पद सोडणार\nन.प.मध्ये जनहिताला प्राधान्य न देता साधल्या जात आहे स्वहित\nमंगरुळपीर(फुलचंद भगत)-येथील नगरपरिषदेमध्ये जनहिताला,शहराच्या विकासाला आणी लोकांच्या समस्या न सोडवता फक्त स्वहित साधुन कमिशन खिशात भरन्याचा प्रकार मुख्याधिकार्‍यांकडुन होत असल्यामुळे जनतेसाठी मी आपल्या नगरसेवक पदाचा त्याग करत आहो असे सांगुन भाजपा नगर सेवक यांनी आपला राजिनामा सबंधित वरिष्ठाकडे दिला असल्याचे कळते.त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी,नगराध्यक्षांनाही सोशल मिडियाव्दारे कळवले आहे.\nयेथील वार्ड क्रमांक १ मधिल लोकप्रिय असलेले आणी जनतेच्या गळ्यातले ताईत असलेले व नेहमी बहुमताने लोकहितासाठी वार्डवाशीयांचा मतदानरुपी आशीर्वाद घेवुन बहुमताने निवडुन येणारे भाजपाचे नगरसेवक नेहमी लोकहिताला प्राधान्य देवुन तसेच जनतेच्या समस्यावर नेहमी आवाज ऊठवुन न्याय मिळवुन देन्याची भुमिका जोपासणारे भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी लोकहितासाठीच आपले नगरसेवक पद सोडन्याची भुमिका घेतली असल्याने खरोखरच असा नगरसेवक होणे नाही असे गौरवोद्ग्र शहरवाशीयांमधुन निघत आहेत.\nमंगरुळपीरची नगरपरिषद सध्या लोकहित साधणारी नसुन स्वहित साधणारी असल्याचे वारंवार निदर्शनात येत असल्याने शहरवाशीयच नव्हे तर नगरसेवकही सध्या ञस्त झालेले बघावयास मिळत आहेत.शहरवाशीयांच्या मुलभुत समस्येकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करणार्‍या मुख्याधिकार्‍यांनी तर मनमानीपणाचा कळसच गाठला असुन आॅफिसमध्ये न येता शहर समस्येला प्राधान्य न देता व मी म्हणेल तोच कायदा अशा अविर्भावात वागत असल्याचे नगरसेवक अनिल गावंडे यांचे म्हणने आहे.सध्या संपुर्ण देशात कोरोणासारख्या महामारीने हाहाकार माजवला असुन त्यावर प्रशासनाकडुन प्रतिबंधीत ऊपाययोजना करुन तसे नियोजनही सुरु आहे परंतु मंगरुळपीर न.प.मध्ये कोरोनाविषयी कोणतेही गांभीर्य नसुन फक्त कागदोपञीच ऊपाययोजना वरिष्ठांना दाखवुन सर्व आलबेल सुरु असल्याचेही दिसते.मुख्याधिकारी हे कार्यालयात झेंडा टु झेंडाच येत असल्याने मंगरुळपीर शहराच्या विकासाला खिळ बसत आहे.विविध समस्येंनी शहरवाशी ञस्त असल्याने न्याय मागण्यासाठी कार्यालयात येतात परंतु मुख्याधिकारीच हजर नसल्याने रोज तसेच परतावे लागते.आपल्या वार्डातील नगरसेवकांनाही या समस्या शहरवाशी सांगतात त्यामुळे ऊपाययोजना आणी नियोजन करावे यासाठी मुख्याधिकार्‍यांना संपर्क केला असता लोकांमधुन निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांचेही फोन स्विकारले जात नसल्याने आणी त्यांच्या म्हणन्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केल्या जात असल्याने नगरसेवकही आता वैतागले असल्याचे समजते.जिथे नगरसेवकांनाच नाही तिथे लोकांचा विचार होणार कसासध्या शहरामध्ये प्रकर्षाने भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नाकडेही मुख्याधिकार्‍यांचे दुर्लक्ष असुन काही वार्डातील हातपंपही नादुरुस्त असुन नळाव्दारे पाणीपुरवठाही नियमीत होत नसल्याची शहरवाशीयांची ओरड ऐकावयास मिळत आहे.न.प.हद्दीमध्ये रोडचे डांबरीकरण व खडिकरणाचे कामे सुरु आहेत परंतु सदर कामे ईस्टिमेटनुसार न होता थातुरमातुर सुरु असुन फक्त बिले काढून कमीशन लाटन्याचारी प्रकार सुरु आहे.याला मुख्याधिकार्‍याचीच मुक संमती असल्याची चर्चा शहरात होत असुन अशा बोगस कामाने शहराचा विकास साधता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात बहुतांश ठिकाणी अच्छतता असुन स्वच्छता अभियान फक्त नावालाच ऊरले आहे.रेकार्डवर स्वच्छताविषय कामे दाखवुन बिले माञ काढन्याचा सर्रास प्रकार होत असल्याचेही दिसत असल्याने शहरातील अस्वच्छतेमुळे व दुर्गधीमुळे रोगराईही पसरन्याची शक्यता असल्याने न.प.विषयी लोकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.शहरात बहुतांश ठिकाणी लाईट नसुन जिथे लाइट आहेत ते दिवसाच सुरु असतात त्यामुळे बिले माञ शहरवाशीयांच्या करातुन भरल्या जातात त्यामुळे लोकांच्या व शासनाच्या पैशाची ऊधळपट्टीच सुरु असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरु दिसत आहे.सबंधित मुख्याधिकार्‍यांची प्रशासनातील पुर्वपार्श्वभुमीही वादग्रस्तच असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात असल्याने फक्त ठेकेदाराकडुन टक्केवारी आणी कमीशन लाटणार्‍या या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशीही व्हावी अशी मागणीही गावंडे यांनी केली आहे. प्राप्ती काॅम्प्लेक्समधील गैरप्रकार,पाणीसमस्येकडे दुर्लक्ष,शहरात सुरु असलेले बोगस कामे,स्वच्छतेचा बोजबारा,अधिकार्‍यांची कमीशनख��र वृत्ती,नागरीकांच्याच नव्हे तर नगरसेवकांच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष,कुणालाही विश्वासात न घेता मुख्याधिकार्‍यांचा मनमानिपना आदी कारणामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांनी सांगीतले असुन याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी,न.प.अध्यक्ष,मुख्याधिकारी यांनाही कळवले असल्याचे समजते.लोकहितासाठी सदैव झटणार्‍या अनिल गावंडे यांचा राजीनामा सबंधित प्रशासन मंजुर करतील कासध्या शहरामध्ये प्रकर्षाने भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नाकडेही मुख्याधिकार्‍यांचे दुर्लक्ष असुन काही वार्डातील हातपंपही नादुरुस्त असुन नळाव्दारे पाणीपुरवठाही नियमीत होत नसल्याची शहरवाशीयांची ओरड ऐकावयास मिळत आहे.न.प.हद्दीमध्ये रोडचे डांबरीकरण व खडिकरणाचे कामे सुरु आहेत परंतु सदर कामे ईस्टिमेटनुसार न होता थातुरमातुर सुरु असुन फक्त बिले काढून कमीशन लाटन्याचारी प्रकार सुरु आहे.याला मुख्याधिकार्‍याचीच मुक संमती असल्याची चर्चा शहरात होत असुन अशा बोगस कामाने शहराचा विकास साधता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात बहुतांश ठिकाणी अच्छतता असुन स्वच्छता अभियान फक्त नावालाच ऊरले आहे.रेकार्डवर स्वच्छताविषय कामे दाखवुन बिले माञ काढन्याचा सर्रास प्रकार होत असल्याचेही दिसत असल्याने शहरातील अस्वच्छतेमुळे व दुर्गधीमुळे रोगराईही पसरन्याची शक्यता असल्याने न.प.विषयी लोकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.शहरात बहुतांश ठिकाणी लाईट नसुन जिथे लाइट आहेत ते दिवसाच सुरु असतात त्यामुळे बिले माञ शहरवाशीयांच्या करातुन भरल्या जातात त्यामुळे लोकांच्या व शासनाच्या पैशाची ऊधळपट्टीच सुरु असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरु दिसत आहे.सबंधित मुख्याधिकार्‍यांची प्रशासनातील पुर्वपार्श्वभुमीही वादग्रस्तच असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात असल्याने फक्त ठेकेदाराकडुन टक्केवारी आणी कमीशन लाटणार्‍या या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशीही व्हावी अशी मागणीही गावंडे यांनी केली आहे. प्राप्ती काॅम्प्लेक्समधील गैरप्रकार,पाणीसमस्येकडे दुर्लक्ष,शहरात सुरु असलेले बोगस कामे,स्वच्छतेचा बोजबारा,अधिकार्‍यांची कमीशनखोर वृत्ती,नागरीकांच्याच नव्हे तर नगरसेवकांच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष,कुणालाही विश्वासात न घेता मुख्याधिकार्‍यांचा मन��ानिपना आदी कारणामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांनी सांगीतले असुन याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी,न.प.अध्यक्ष,मुख्याधिकारी यांनाही कळवले असल्याचे समजते.लोकहितासाठी सदैव झटणार्‍या अनिल गावंडे यांचा राजीनामा सबंधित प्रशासन मंजुर करतील काआणी शहरविकासाला खिळ घालनार्‍या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करतील काआणी शहरविकासाला खिळ घालनार्‍या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करतील कायाकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वी�� सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. ��पण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f3cdf1f64ea5fe3bd7974bd", "date_download": "2020-09-27T20:42:43Z", "digest": "sha1:KDI74QBIWLKQ6HZFXDUKPOV4PV4PABFJ", "length": 5780, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - शेतात नांगरणी चालू असताना घ्यावयाची खबरदारी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nशेतात नांगरणी चालू असताना घ्यावयाची खबरदारी\nशेतात नांगरणी करताना कोणती खबरदारी घ्यावी कोणत्या प्रकारचे उपकरणे वापरावी. नांगरणी करताना किती जागा सोडली पाहिजे. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल. या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की पहा.\nसंदर्भ:- जॉन डियर इंडिया., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nपावसाळ्यात घ्या ट्रॅक्टरची काळजी, करू नका 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष\n• सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nअसा' ट्रॅक्टर सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करा म्हणजे भरपूर नफा होईल\nग्रामीण भागात ट्रॅक्टर सेवा व्यवसाय सुरू करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रामीण भागातील बहुतेक लोक शेतकरी असल्याने त्यांना काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nहार्डवेअरयोजना व अनुदानट्रॅक्टरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकेंद्र सरकार शेती औजारांवर 100% अनुदान देत आहे.\nआधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणा असणे फार महत्वाचे आहे. जिथे शेतमजूर कमी आहे, तेथे पिकांच्या उत्पादनात वाढ आहे. परंतु काही शेतकरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dipsdiner.com/dd/gajar-ka-halwa-recipe-in-marathi/", "date_download": "2020-09-27T20:37:09Z", "digest": "sha1:2RRUBPHNZ7MI72IOE252ZQR6ZA3CLZW2", "length": 7626, "nlines": 95, "source_domain": "dipsdiner.com", "title": "झटपट कुकरमध्ये होणारा खवा घातलेला गाजर हलवा | DipsDiner", "raw_content": "\nYou are here: Home / Desserts / झटपट कुकरमध्ये होणारा खवा घातलेला गाजर हलवा\nझटपट कुकरमध्ये होणारा खवा घातलेला गाजर हलवा\nथंडीत लाल दिल्ली गाजरे बाजारात दिसायला लागली की पहिली recipe प्रत्येकाच्या घरी केली जाते ती म्हणजे गाजर हलवा. गाजर हलवा हा अनेक प्रकारे केला जातो. काही जण मावा घालतात काही नुसतीच मलई घालून करतात. अगदी दुधाची पावडर घालूनही गाजर हलवा करता येतो.\nदुध, गाजर आणि साखर याचं योग्य प्रमाण वापरले की मस्त tasty असा गाजर हलवा तयार होतो. मी झटपट असा कोणताही हलवा कुकरमध्येच करते. दुधी हलवा मी कसा करते हे या आधी मी दाखवले आहे.\nहिवाळ्यात असे अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता. खाली मी अश्या लिंक दिल्या आहेत.\nखाली मी गाजर हलवा कसा बनवायचा याचा video दिला आहे. दिलेले प्रमाण वापरलेत तर तुमचा गाजर हलवा अतिशय रुचकर होईल.\nहा हलवा मी साधारण ७ ते ८ जणांना taste करायला दिला आणि सर्वाना खूपच आवडला. तुम्ही ही recipe करून बघितलीत तर मला नक्की कळवा.\n५०० ग्राम गाजराचा कीस ( गाजर सोलून, धुवून आणि किसून)\n२०० मिली. म्हशीचं दुध\n१ मोठा चमचा साजूक तूप\n१ छोटा चमचा वेलची पावडर\nएका स्टीलच्या कुकरच्या भांड्यात तूप आणि दुध घालून मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवायचं.\nतूप वितळल की त्यात सर्व किसलेले गाजर आणि चिमुटभर मीठ टाकायचं.\nसगळं एकत्र करून झाकण लावून एक शिट्टी झाली की gas बंद करायचा.\nसगळी वाफ गेली की कुकर उघडून पुन्हा मध्यम gas वर ठेवायचा.\nआता सगळं दुध आटेपर्यंत १० ते १२ मिनिटे सतत ढवळत राहायचं.\nसगळं दुध आटून हलवा सुखा झाला की साखर घालायची.\nसाखर वितळली की खवा किसून घालायचा.\nसगळा हलवा १० ते १५ परतून परतून शिजू द्यायचा.\nहलवा सुखत आला की केशर अर्क, वेलची पूड आणि बारीक चिरलेल्या सुख्या मेव्याचे काप घालायचे.\nएकदा सगळं ढवळून हलवा अगदी सुखा झाला की gas बंद करायचा.\nतयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: ४५ मिनटे\nPrevious Post: « Bhogichi Bhaji | मकर संक्रांती निमित्त्य भोगीची भाजी\nझटपट कुकरमध्ये होणारा खवा घातलेला गाजर हलवा\nBhogichi Bhaji | मकर संक्रांती निमित्त्य भोगीची भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T19:43:54Z", "digest": "sha1:NNU7CK2GRVEUYBO5BL2GJGSBHFLL7R6G", "length": 7006, "nlines": 125, "source_domain": "livetrends.news", "title": "नागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन - Live Trends News", "raw_content": "\nनागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन\nनागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन\nनागपूर (वृत्तसंस्था) नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले.\nपोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले भगवान शेजूळ (५४) यांचे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाच्या उपचारादरम्यान निधन झाले. तसेच धंतोली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सिद्धार्थ सहारे यांना छातीत दुखू लागल्याने दवाखान्यात नेले असता त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील तणाव वाढला आहे.\nराज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात : विजय वडेट्टीवार\nभाजपा मेहरूण मंडल क्र.८ मध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/staphymox-kid-p37111043", "date_download": "2020-09-27T19:51:51Z", "digest": "sha1:LAAKTJZQFDG4BZXYSKEQQJAOGXWRNOWS", "length": 19721, "nlines": 297, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Staphymox Kid in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Staphymox Kid upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n149 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n149 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹18.81 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n149 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nStaphymox Kid खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें साइनस अन्तर्हृद्शोथ (एंडोकार्डिटिस) टॉन्सिल (टॉन्सिलाइटिस) हड्डी का संक्रमण यूरिन इन्फेक्शन (मूत्र मार्ग संक्रमण) ब्रोंकाइटिस (श्वसनीशोथ) बैक्टीरियल संक्रमण स्किन इन्फेक्शन गले में इन्फेक्शन ब्लड इन्फेक्शन (सेप्सिस) सेलुलाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Staphymox Kid घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Staphymox Kidचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Staphymox Kid चे दुष्परिणाम अतिशय सीमित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Staphymox Kidचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिला Staphymox Kid घेऊ शकतात. याचा त्यांच्यावर जर काही असला, तरी फारच थोड्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो.\nStaphymox Kidचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nStaphymox Kid च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nStaphymox Kidचा यकृतावरील परिणाम काय आहे\nStaphymox Kid च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nStaphymox Kidचा हृदयावरील परिणाम काय आहे\nStaphymox Kid च्या ��ुष्परिणामांचा हृदय वर क्वचितच परिणाम होतो.\nStaphymox Kid खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Staphymox Kid घेऊ नये -\nStaphymox Kid हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nStaphymox Kid ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nStaphymox Kid घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Staphymox Kid केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Staphymox Kid घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Staphymox Kid दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Staphymox Kid घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Staphymox Kid दरम्यान अभिक्रिया\nStaphymox Kid आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Staphymox Kid घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Staphymox Kid याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Staphymox Kid च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Staphymox Kid चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Staphymox Kid चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7253", "date_download": "2020-09-27T19:30:04Z", "digest": "sha1:C6EEY5LDQCFS5XNMVUKJETZ3FTIYOSDZ", "length": 39724, "nlines": 281, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अविभाज्य संख्याः न संपणारा शोध | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nअविभाज्य संख्याः न संपणारा शोध\nफेडेक्स या अमेरिकन कंपनीमध्ये जॉन पेस फायनान्स मॅनेजर म्हणून काम करत होता. परंतु जमा-खर्चाच्या आकडेवारी व एक्सेल शीट्समधील रकानेच्या रकाने भरण्यापेक्षा आतापर्यंत ज्ञात असलेल्या अविभाज्य संख्येपेक्षा अजून एक यापेक्षा मोठी अविभाज्य संख्या शोधण्यामध्ये त्याला जास्त रुची होती. गेली 14 वर्ष तो अशा संख्याच्या मागे अक्षरशः जिवाचे रान करत होता. आतापर्यंत माहित असलेल्या अविभाज्य संख्येतील अंकापेक्षा आणखी जास्त अंक असलेली अविभाज्य संख्या त्याला शोधायचे होते. 26 डिसेंबर 2017 रोजी त्याचे हे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यानी शोधलेल्या अविभाज्य संख्येत हजार-दोन हजार नव्हे तर तब्बल 2 कोटी 30 लाख अंक होते. ही संख्या प्रिंट करण्याचे ठरविल्यास व यातील आकडे दोन फाँट साइझमध्ये घेतले तरी एखादे मोठे पुस्तकच होईल.\nसामान्यपणे धन पूर्णांकांना 'स्वाभाविक संख्या' म्हणतात. ज्या संख्येला 1 व ती स्वतः, यांखेरीज दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, तिला 'अविभाज्य संख्या' म्हणतात. उदा.,1 ते 20 पर्यंतच्या संख्येत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 यांना अविभाज्य संख्या आणि 1 वगळता बाकीच्या 4, 6, 8, 9, 10, 12,14, 15, 16,18, 20 संख्यांना 'संयुक्त संख्या' म्हणतात. अविभाज्य संख्यांचे गुणक (वा अवयव) 1 व तीच संख्या असते. उदा 5 चे गुणक 1 व 5, 11 चे गुणक 1 व 11 19 चे गुणक 1 व 19 इ परंतु 4 ही संख्या 2 X 2 याप्रमाणेही मांडता येईल. 8 ही संख्या 2 X 2 X2 वा 9 ही संख्या 3 X 3, 10 ही संख्या 2 X 5 ..... या प्रमाणे मांडता येते. यावरून अविभाज्य नसलेल्या संख्यांचे गुणक नेहमीच अविभाज्य संख्या असतात असे म्हणता येईल.\nक्रि.श.पू 300 च्या सुमारास युक्लिड या गणितीने एलिमेंट्स या 13 ग्रंथांच्या खंडामध्येसुद्धा अविभाज्य संख्यांचा उल्लेख केला आहे. ‘एकाहून मोठी प्रत्येक संख्या अविभाज्य संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते’, या अंकगणितातील मूलभूत विधानाची सिद्धताही युक्लिडने दिली आहे. अविभाज्य संख्यांना अंत नाही, या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यानी केलेली सिद्धता हे तर्कशास्त्राच्या भाषेत लिहिलेले सुंदर काव्यच असल्याचे अनेक गणितज्ञांचे मत आहे. गणितावरील ही पुस्तकं आधुनिक विज्ञान व तर्कशास्त्र यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. तेवीसशेहून अधिक वर्षे आपण या सिद्धता मूळ रूपात शिकत आहोत, यातच युक्लिडच्या सिद्धांतांचे माहात्म्य दिसून येते.\nअविभाज्य संख्यांची निर्मिती करण्यासाठी अनेक हौशी व व्यावसायिक गणितज्ञ प्रयत्न करत होते/आहेत. अविभाज्य संख्या शोधण्यासाठी 2n − 1 हे सूत्र गेली कित्येक वर्षे गणितज्ञ वापरतात. यात n ही एक स्वाभाविक संख्या आहे. गणितामध्ये मेर्सेने अविभाज्य संख्येचा फार ठिकाणी वापरला जातो. मरिन मेर्सेने या फ्रेंच गणितज्ञाने 17व्या शतकात अविभाज्य संख्यांचा अभ्यास करताना Mn = 2n − 1 या सूत्राचा शोध लावला. (यात n ही एक स्वाभाविक संख्या आहे). सूत्रातून मिळालेल्या अविभाज्य संख्यांना मेर्सेने प्राइम असे म्हटले जाते. सुलभीकरणासाठी nच्या ऐवजी p व 2p च्या ऐवजी 2p या संज्ञा वापरल्या जात आहेत. Mn = 2p − 1 या सूत्रात p साठी एखादी संख्या निर्दिष्ट करत सर्वात मोठ्या अविभाज्य संख्यांचा शोध घेतला जातो. या सूत्राप्रमाणे इतर काही महत्वाची सूत्रे खालील प्रमाणे आहेतः\n1 विल्सनच्या सिद्धांतावर आधारलेले सूत्र (1770)\n2 डायफोंटिनचे सूत्र (1976)\n3 मिल्सचे सूत्र (1947)\n4 राइटचे सूत्र (1938)\n5. अविभाज्य संख्यांचे फल सूत्र\n6 प्लौफचे सूत्र (2019)\nयाच्याही व्यतिरिक्त बहुपदी व आवर्तनाचा वापर करूनही अविभाज्य संख्याची निर्मिती करता येऊ शकते.\nआपण या सूत्रांच्या फार खोलात न शिरता मोठ-मोठ्या अविभाज्य संख्याच्या निर्मितीसाठी गेल्या 30-40 वर्षात फार मोठा वेग आला आहे. तरीसुद्धा “निर्विवादपणे हीच सर्वात मोठी अविभाज्य संख्या व यानंतर अजून एकही अविभाज्य संख्या असणार नाही” असे युक्लिडच्या विधानाला आव्हान देऊ शकणारी सिद्धता गणितज्ञांच्या आवाक्यात आली नाही हेही तितकेच खरे.\nएखाद्याने दावा केलेली संख्या खरोखरच अविभाज्य आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी काही चाचण्या व अल्गॉरिदम्स आहेत. एखादी विषम संख्या अविभाज्य संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी trial division, (या चाचणीत संख्येचे गुणक शोधून संख्येची अविभाज्यता ठरविली ज��ते.) Miller–Rabin primality test, (हे अल्गॉरिदम फेर्माच्या सिद्धांतावरून घेतलेले आहे.) AKS primality test, Lehmer primality test इत्यादी प्रकारच्या चाचण्यांचा वापर केला जातो.\nAKS primality test चाचणीचे जनक कानपुरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी येथील मनिंद्र अग्रवाल, नीरज कायल व नितिन सक्सेना हे संगणक वैज्ञानिक असून त्यांच्या या चाचणीला 2002 मध्ये मान्यता मिळाली. या पूर्वी 1919 मध्ये भारतीय गणितज्ञ रामानुजन यानीसुद्धा अविभाज्य संख्या संबंधी काही गृहितकांचा उल्लेख केला होता. त्याच्या या प्रयत्नाला गणिती जगतात रामानुजन प्राइम म्हणून ओळखले जाते. एखादी संख्या अविभाज्य आहे की नाही हे या संस्थळावर शोधता येईल.. उदाः, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, डेबिट/क्रेडिट क्रमांक, जन्म तारीखासारख्या महत्वाच्या तारिखा इत्यादी संख्यामधून फेरफार केलेली (व 9 आकड्यापेक्षा कमी असलेली) विषम संख्या, अविभाज्य संख्या आहे की नाही याचा शोध घेण्याचा एक मजेदार खेळ खेळता येईल.\nगणितीजगतात मेर्सेन प्राइमचा शोध घेणे हा एक छंद आहे. आजतागायत सापडलेल्या अविभाज्य संख्येपेक्षा अजून एका मोठ्या अविभाज्य संख्याचा शोध लावण्यासाठी हौशी अभ्यासक व गणितातील तज्ञमंडळी उत्सुक आहेत. एके काळी अशा अविभाज्य संख्येच्या शोधासाठी कागद-पेन्सिल वापरून आकडेमोड याला पर्याय नव्हता. संवाद सुविधाही बेताच्या होत्या. त्यामुळे एखाद्याने त्याच्या दृष्टिकोनातून मोठी अविभाज्य संख्या शोधली तरीही गणितीजगतात सर्वापर्यंत पोचण्यासाठी बराच काळ जात असे. यासाठी 20व्या शतकात संगणकांचा वापर करण्यात आला. परंतु त्या काळातील संगणकांतील प्रोसेसर व मेमरी यांच्या मर्यादित क्षमतेमुळे यासंबंधात फार मोठे यश मिळू शकले नाही. एकविसाव्या शतकात मात्र प्रगत संगणक तंत्रज्ञानामुळे याविषयी फार मोठी प्रगती झालेली आहे.\n1996मध्ये जॉर्ज वोल्टमन या संगणक तज्ञाने जगातील सर्वात मोठ्या अविभाज्य संख्यांच्या शोधाला उत्तेजन देण्यासाठी Great Internet Mersenne Prime Search ( GIMPS ) या कंपनीची स्थापना केली. अविभाज्य संख्यांच्या संबंधीच्या प्रकल्पांना सर्व प्रकारे मदत करणारी कदाचित ही एकमेव संस्था असेल. जॉर्ज वोल्टमन यानी अविभाज्य संख्यासंबंधी Prime95 व MPrime असे संगणक प्रणाली लिहिलेली आहेत. स्कॉट कुरोस्की या संगणक तज्ञाच्या the PrimeNet व Internet server या प्रणालीच्या मदतीने जॉर्ज वोल्ट���न यानी लहान-मोठ्या वेग-वेगळ्या प्रकारच्या संगणकांतील नंबर क्रंचिंगसाठी संगणक प्रणाली लिहून अविभाज्य संख्यांच्या संशोधकांना एक प्रगत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.\nखरे पाहता आजतागायत सापडलेल्या मोठ्या अविभाज्य संख्येपेक्षा अजून एका मोठ्या अविभाज्य संख्येचा शोध म्हणजे एका प्रकारे गवताच्या मोठ्या राशीत सुई शोधल्यासारखे आहे. तरीसुद्धा जागतिक दाखला स्थापित करण्यासाठी, गणिताच्या इतिहासात आपले नाव नमूद होण्यासाठी व इतर अन्य कारणाबरोबर संशोधनाचा थरार अनुभवण्यासाठी हजारो जण या संस्थेचे सदस्यत्व घेत आहेत. गणित जगतात एक नवीन इतिहास घडविण्याची या संशोधकांची महत्वाकांक्षा आहे. या संस्थेच्या अधिकृत सदस्यांना संस्थेच्या संगणक प्रणालींना विनामूल्य वापरण्यास अनुमती आहे. या संशोधनाच्या थराराबरोबरच ही संस्था आजतागायत माहित असलेल्या अविभाज्य संख्येपेक्षा अजून एक यापेक्षा मोठी अविभाज्य संख्या शोधणाऱ्यांना 3000 डॉलर्सचे बक्षीसही देत आहे. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फौंडेशन या अजून एका संस्थेने 10 कोटी (100 मिलियन) अंक असलेल्या मेर्सेन अविभाज्य संख्याच्या संशोधकाला 150000 डॉलर्सचे बक्षीस देणार आहे.\nयुक्लिडच्या काळापासून आतापर्यंत शोध लावलेल्या मोठ - मोठ्या अविभाज्य संख्यांचा या तक्त्यात उल्लेख आहे. जॉन पेसने 26 डिसेंबर 2017 रोजी लावलेल्या शोधाचा क्रमांक 50वा आहे. या तक्त्यातील सर्व संख्यांची किमान एकदा तरी त्यांच्या विभाज्यतेची खात्री करून घेतलेली आहे. जाहीर केलेल्या या मोठ-मोठ्या अविभाज्य संख्यांच्या अधेमधे अजूनही एखादे अविभाज्य संख्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n7 डिसेंबर 2018 रोजी पॅट्रिक लारोश यानी 51व्या क्रमांकावरील आजमितीपर्यत लावलेली सर्वात मोठी अविभाज्य संख्या आहे. त्यातील Mn (= 2p – 1) या सूत्राप्रमाणे p चे मूल्य 82589933 आहे. या अविभाज्य संख्येत 24,862,048 अंक आहेत. या संख्येची टेक्स्ट फाइल 25 Mb एवढी भरू शकेल. (सामान्यपणे पुस्तकाची टेक्स्ट फाइल 1-2 Mb असते.) एका ओळीत 75 आकडे व एका पानात 50 ओळी असे या संख्येतील अंक प्रिंट केल्यास 6629 पानं लागतील. पानाच्या एकाच बाजूला संगणकाच्या प्रिंटरवर प्रिंट केल्यास 14 रीम पेपर लागतील.\n2016 साली शोधलेल्या मोठ्या अविभाज्य संख्यांच्या संबंधातील हा व्हिडीओ याविषयी भरपूर काही सांगत आहे.\nआपणही या प्रकल्पात भाग घेऊ शकता. आणि आपण शोधलेल्या अविभाज्य संख्येत 10 कोटी (100 मिलियन) अंक असल्यास इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फौंडेशन संस्थेच्या 150000 डॉलर्सच्या बक्षीसावर दावाही करू शकता\nसंदर्भ 1 व 2\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nअत्यंत रोचक. नंबर थिअरी आवडता\nअत्यंत रोचक. नंबर थिअरी आवडता विषय आहे.\n$१५०,००० ओह माय गॉड\nमांडणीमध्ये अजून थोडी स्पष्टता हवी असे वाटते.\n\"सर्वात मोठी अविभाज्य संख्या शोधण्यामध्ये त्याला जास्त रुची होती\" \"खरे पाहता सर्वात मोठ्या अविभाज्य संख्येचा शोध म्हणजे एका प्रकारे गवताच्या मोठ्या राशीत सुई शोधल्यासारखे आहे.\" \"या संशोधनाच्या थराराबरोबरच ही संस्था सर्वात मोठी अविभाज्य संख्या शोधणाऱ्यांना 3000 डॉलर्सचे बक्षीसही देत आहे. \"\nअशा वाक्यांमूळे मांडणीमध्ये थोडा गोंधळ उत्पन्न होते आहे असे वाटते. ह्या वाक्यांमुळे असे सूचित होते की संख्यांच्या अनंतामध्ये अ) एक संख्या अशी आहे की ती १ आणि तीच संख्या ह्यांखेरीज दुसऱ्या कोणत्याहि संख्येने विभागली जात नाही (It is a prime number) आणि ब) अशा prime numbers मध्ये ती सर्वात मोठी संख्या आहे.\n(ब) हे विधान युक्लिडच्या सिद्धान्ताच्या पूर्ण विरोधात आहे कारण prime numbers च्या मालिकेस अन्त नाही. विवेचनाला टोकदारपणा येण्यासाठी वर वर्णिलेले संशोधन हे आजतागायत माहीत असलेल्या सर्वात मोठ्या prime number च्या पलीकडील prime numbers शोधण्याच्या दिशेने केले जात आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे आणि तशा शब्दरचनेची आवश्यकता आहे.\nसर्वात प्रथम लेख वाचल्याबद्दल, (प्रतिसाद दिल्याबद्दल) व दुरुस्त्या सुचविल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. Extremely sorry for those mistakes. पहिल्या परिच्छेदातच एवढ्या गंभीर चुका असल्याबद्दल आपल्याला लेख वाचू नये असेही वाटले असेल.\nआपण सुचविल्याप्रमाणे सुधारित लेख अपलोड करत आहे. (अजूनही चुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया सहन करावे.)\nबोलत असताना, लिहिताना अर्थाचा अनर्थ कसा होतो याचे एक मासलेवाईक उदाहरणः\nआमच्या कॉलेजमध्ये पावसाळ्याच्या दिवसात फक्त दिलीप गमबूट घालून येत असे\nआमच्या कॉलेजमध्ये पावसाळ्याच्या दिवसात दिलीप फक्त गमबूट घालून येत असे.\nसुज्ञास जास्त सांगणे न लगे.\nकोणतीही अविभाज्य संख्या घेतल्यास (अ) त्याच्यापेक्षा मोठी असणारी लगेचची (next) अविभाज्य संख्या शोधण्याचे सूत्र शोधत असतील. किंवा (ब)हीच ती आणि दुसरी कोणतीही नाही अशीही सिद्धता श��धल्यास बक्षिस ठेवले असेल. कारण त्यानंतर 'अनन्त संख्येतली माहीत असलेली सर्वात मोठी अविभाज्य संख्या' असे वाक्प्रचार संपतील. ७ आणि ३१ मध्ये ३१ हीच ७ नंतर लगेचच येणारी अविभाज्य संख्या आहे, दुसरी कोणतीही नाही हे सिद्ध करता यायला हवे.\nखरं म्हणजे अशा काही गमतीदार गोष्टी सांगणारे वक्ते हवे आहेत गणेशोत्सव ,वसंत व्याख्यानमाला इत्यादी उपक्रमांत मुलांच्यासाठी.\nखरं म्हणजे अशा काही गमतीदार गोष्टी सांगणारे वक्ते हवे आहेत गणेशोत्सव ,वसंत व्याख्यानमाला इत्यादी उपक्रमांत मुलांच्यासाठी.\nअशा प्रकारच्या मेंदूला चालना देणारे आशय मुलांच्यापर्यंत पोचविणे अत्यंत गरजेचे आहे हे मान्य करत असताना सुजाण वयस्कर वाचक तरी असले लेख वाचतात की नाही याबद्दल मला शंका वाटते. (ताजे उदाहरण - ओरिगामीवरील कागद अभियांत्रिकी वा डिझायनर्स बेबी या लेखांना मिळालेला अत्यल्प/शून्य प्रतिसाद.)\nकाहीवेळा माझे अशा प्रकारचे लेख दुर्बोध आहेत की काय असे वाटते.\nतसं नाही. दुर्बोध नाही. पण\nतसं नाही. दुर्बोध नाही. पण इथे ऐसीवर येऊन कोण बाळगोपाळ येऊन वाचणार\nज्या वयात उत्सुकता/कुतुहल भयानक असते तेव्हा हे ऐकले गेले पाहिजे. पण सगळे लागलेत मार्कांच्या मागे\nताजे उदाहरण - ओरिगामीवरील कागद अभियांत्रिकी वा डिझायनर्स बेबी या लेखांना मिळालेला अत्यल्प/शून्य प्रतिसाद.\nऐसीवरचे लेख आता सोशल मीडियावरूनही शेअर होतात. तिथे वाचणारे लोक प्रतिसाद देत नाहीत, पण लेख शेअर वगैरे करतात. वाचनं किती झाली त्यावरून अंदाज येतो. उदा. डिझायनर बेबीजना ७००+ वाचनं मिळालेली आहेत - एकही प्रतिसाद नसताना. कागद अभियांत्रिकी गेल्या महिन्याभरातला ऐसीच्या फेसबुक पानावरचा सर्वात लोकप्रिय लेख आहे.\nनवीन तरुण पिढी हे असे लेखन\nनवीन तरुण पिढी हे असे लेखन वाचते का फेसबुकातून कसं कळेल\nफेसबुकाला आपली वयं, आपण कुठे राहतो वगैरे सगळं माहीत आहे. फेसबुकवरून हे लेख कोणी वाचले हेही शोधता येतं. दोन आणि दोन मिळवणं कठीण नाही.\nमात्र फेसबुक ही माहिती आपल्याला सहज उपलब्ध करून देईल का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nफेसबुकातून मुलं वाचत असतील तर\nफेसबुकातून मुलं वाचत असतील तर चांगलंच आहे.\nमी गणितात एम.एस्सी झालेलो असलो तरी मी आहे एक हत्ती.\n-- ट्रम्प हत्ती हे निवडणुक चिन्ह वापरतात म्हणून मी ट्रम्पसमर्थक हत्ती. भारतात आम्���ी मायावतीसमर्थक तर अमेरिकेत ट्रम्पसमर्थक.\nउत्कृष्ट. तुमचे लेख नेहमीच\nउत्कृष्ट. तुमचे लेख नेहमीच रोचक विषयांवर असतात.\n'अविभाज्य संख्यां'ना (हिंदीत) 'अटूट अंक' म्हणता येईल काय\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/gavakadchya-batmaya-2/article-242621.html", "date_download": "2020-09-27T20:49:29Z", "digest": "sha1:IHOAVUV2BODSOJZSSZBUEARUGOGHG5X3", "length": 18772, "nlines": 235, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडच्या बातम्या (28 डिसेंबर) | Gavakadchya-batmaya-2 - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा का�� आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्ह���यरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nगावाकडच्या बातम्या (28 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (28 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (24 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (22 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (20 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (17 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (10 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (09 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (07 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (6 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 3, 2017\nगावाकडच्या बातम्या (03 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 1, 2017\nगावाकडच्या बातम्या (02 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (28 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या February 27, 2017\nगावाकडच्या बातम्या (27 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या (24 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (20 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 19, 2017\nगावाकडच्या बातम्या (18 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (06 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 6, 2017\nगावाकडच्या बातम्या ( 5 जानेवारी 17 )\nगावाकडच्या बातम्या December 27, 2016\nगावाकडच्या बातम्या (26 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (20 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (14 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (13 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (09 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (08 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (07 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (05 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (03 डिसेंबर)\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुला���ंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nबातम्या, देश, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nबातम्या, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल, कोरोना\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/supreme-court-verdict-final-year-exams-ugc-guidelines-338936", "date_download": "2020-09-27T20:55:50Z", "digest": "sha1:QPO3Z6REQRLJ63FD4DK6ZU7EYAS2X6HZ", "length": 15071, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nराज्यांनी अंतिम वर्षाची परीक्षेची तारीख बदलून त्या घ्याव्यात. परीक्षेचा निर्णय युजीसीने घेतला असून या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब ���ेले.\nनवी दिल्ली - एखाद्या राज्याला परीक्षा घ्यायची नसेल तर युजीसीसोबत चर्चा करावी असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. युजीसीच्या परवानगीशिवाय परीक्षा रद्द करता येणार नाही. राज्यांनी अंतिम वर्षाची परीक्षेची तारीख बदलून त्या घ्याव्यात. परीक्षेचा निर्णय युजीसीने घेतला असून या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.\nकोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम झाला आहे. दहावी- बारावीच्या परीक्षेचे उर्वरित पेपर रद्द करून निकाल जाहीर करण्यात आले. तर महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील पदवी परीक्षाही रद्द करण्यात आल्या. मात्र यामध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत युजीसीने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठाने निर्णय दिला.\nसर्वोच्च न्यायालयाने 18 ऑगस्टला या प्रकरणावर त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. युजीसीने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं की, विद्यापीठ किंवा महाविद्यालय यांना कोरोना महामारीच्या कालात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख सांगितल्याचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. मात्र परीक्षेच्या आयोजनाबाबत कोणत्याही राज्याला पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेता येणार नाही. युजीसीने न्यायालयात असंही म्हटंल होतं की, युजीसीने दिलेले आदेश हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत कारण विद्यापीठांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश द्यायचे आहेत आणि राज्यांना युजीसीच्या आदेशांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलीप वळसे पाटील म्हणतायेत, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी करणार प्रयत्न\nमंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली...\nमराठा आरक्षण : खडकवासला मतदारसंघात सर्वपक्षीय निषेध\nधायरी : मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे खडकवासला मतदारसंघातर्फे निषेध मोर्चा रविवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता वडगाव पुलाखाली (वीर...\nलातुरात आमदारांच्या घरास���ोर हालगी वाजवून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर...\nखासगी जमिनींवरील वनसंज्ञेविरोधात शेतकरी एकवटले; शेरा काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्यास सुरुवात\nमुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा लागून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू झाली...\nमराठा आंदोलनच्या घोषणांनी पुणे शहर दणाणले\nपुणे : \"मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', \"एक मराठा लाख मराठा',\"आरक्षण आमच्या हक्काचं' आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या...\nनांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते\nनांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/oppose-nanar-project-grampanchayat-resolution-panchayat-sammitti-333084", "date_download": "2020-09-27T19:08:31Z", "digest": "sha1:LCAGVC3TKNT2TD2MP6VJLUHGVYTQ3JY3", "length": 16168, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "ग्रामपंचायतींचा विरोध, पण पंचायती समितीत या प्रकल्पाचा ठराव कसा ? | eSakal", "raw_content": "\nग्रामपंचायतींचा विरोध, पण पंचायती समितीत या प्रकल्पाचा ठराव कसा \nश्री. साळसकर म्हणतात, गिर्ये, रामेश्‍वर, विजयदुर्ग गावातील नागरिकांच्या विरोधामुळे शासनाने प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे स्थानिकांची सुटकेचा निश्‍वास टाकला.\nदेवगड ( सिंधुदुर्ग) - यापुर्वी विरोध करणारी मंडळी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. रोजगाराचे तरूणांना आमिष दाखवून स्थानिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. तरीही गिर्ये, रामेश्‍वर, विजयदुर्ग परिसरातील नागरिकांचा यापुढेही प्रकल्पाला विरोध राहणार असल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर यांचे म्हणणे आहे. खाडीकिनारच्या गावातील ग्रामपंचायतींचा प्रकल्प विरोधी ठराव असताना पंचायत समितीने पाठींब्याचा ठराव घेतलेली गावे कोणती असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.\nरिफायनरी प्रकल्पावरून समर्थन आणि विरोधाचा पुन्हा जोर होण्याची शक्‍यता आहे. प्रकल्पाबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात श्री. साळसकर म्हणतात, गिर्ये, रामेश्‍वर, विजयदुर्ग गावातील नागरिकांच्या विरोधामुळे शासनाने प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे स्थानिकांची सुटकेचा निश्‍वास टाकला.\nकाही राजकीय मंडळीनी स्वतःच्या स्वार्थासाठी जमीन व्यवहाराच्या उद्देशाने प्रकल्पाला स्थानिकांचा पाठींबा असल्याचे भासवून प्रकल्पाची मागणी केली; मात्र अजूनही स्थानिकांसह राजापूरातील नागरिकांचा प्रकल्पाला विरोध आहे. सद्यस्थितील महाविकास आघाडीसह मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाविषयी कोणतेही सूतोवाच केले नसल्याने स्थानिक अजूनही प्रकल्पाच्या विरोधात आहेत. शासनाने प्रकल्प होण्याची घोषणा केल्यास त्याला यापुढेही विरोध राहील. परंतु स्थानिकांना विश्‍वासात घेऊन विजयदुर्ग बंदराच्या विकासाला विरोध राहणार नसल्याचे प्रकल्पविरोधी कृती समितीमार्फत सांगितले जाते.\nनुकतीच संबधितांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, प्रसाद करंदीकर, वर्षा पवार, संदीप डोळकर, सुनील जाधव उपस्थित होते. जोपर्यंत शासनाकडून प्रकल्पाबाबत जाहीर घोषणा होत नाही तोपर्यंत स्थानिक प्रकल्पाच्या विरोधात ठाम आहेत. विजयदुर्ग, रामेश्‍वर, गिर्ये, तिर्लोट, सौंदाळे, मुटाट, पाळेकरवाडी, मणचे, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले ग्रामपंचायतींचा प्रकल्प विरोधी ठराव असताना पंचायत समितीने पाठींब्याचा ठराव घेतलेली गावे कोणती प्रकल्पाबाबत आमनेसामने सभा घेतल्यास कुणाचे समर्थन आहे ते कळेल.\nप्रकल्पविरोधी मोर्चे काढले त्यावेळी तरूण नव्हते का स्थानिकांना घेऊन मंदिरात आरत्या, घंटानाद केले ते भाजपमधील प्रवेशासाठी तर नाही ना स्थानिकांना घेऊन मंदिरात आरत्या, घंटानाद केले ते भाजपमधील प्रवेशासाठी तर नाही ना असा खोचक प्रश्‍नही विलास साळसकर यांनी उपस्थित केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेंगुर्ले आगारातून 64 एसटी फेऱ्या सुरू\nवेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - राज्य परिवहन येथील आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूर-पाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nसीआरझेड सुनावणीत हरकती नोंदवा ः संग्राम प्रभुगावकर\nमालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील सीआरझेड निश्‍चितीबाबतची ई सुनावणी उद्या (ता. 28) होत आहे; मात्र सर्वेक्षण नकाशात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nखासगी जमिनींवरील वनसंज्ञेविरोधात शेतकरी एकवटले; शेरा काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्यास सुरुवात\nमुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा लागून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू झाली...\nजठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत\nरत्नागिरी : नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/unknown-persons-attacked-panchayat-samiti-deputy-speakers-car-325110", "date_download": "2020-09-27T19:42:14Z", "digest": "sha1:2HVXZE3MMRBU76DIAERBDBZNQOT6TCXW", "length": 15796, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "पंचायत समिती उपसभापतींची घरासमोरील मोटार मध्यरात्रीत फोडली....घडले कुठे वाचा | eSakal", "raw_content": "\nपंचायत समिती उपसभापतींची घरासमोरील मोटार मध्यरात्रीत फोडली....घडले कुठे वाचा\nसध्या शिरोडा गावात पार्टी विषयावरून जोरदार रणकंदन सुरू आहे.\nशिरोड (जि. सिंधुदुर्ग) : येथील रहिवासी आणि वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश ऊर्फ भाई परब यांची मोटार गुरूवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दगड व दारूच्या बॉटल मारून फोडली. यामुळे शिरोडा येथील वातावरण तापले. काही दिवसापूर्वी येथे कोरोना कालावधीत झालेली पार्टी वादाचे कारण बनली होती. या पाठोपाठ घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.\nशिरोडा येथील आपल्या घराच्या कंपाउंडमध्ये श्री. परब यांची ही गाडी उभी होती. मध्यरात्री अनोळखी व्यक्तींनी ही गाडी समोरच्या बाजूने दगड मारून फोडून नुकसान केले. याबाबत स्थानिक पोलिस तसेच वेंगुर्ले पोलिसांना माहिती देण्यात आली आहे, असे श्री. परब यांनी सांगितले.\nसध्या शिरोडा गावात पार्टी विषयावरून जोरदार रणकंदन सुरू आहे. येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात एक पार्टी झाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कोरोना काळातील आदेशांचा यात भंग झाल्याचा आरोप होत होता. सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी माफी मागितली. त्यानंतर यावर तोडगा निघत असतानाच आता हा गाडी फोडण्याचा प्रकार घडल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.\nया कृत्याचा जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा विद्यमान सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्याकडून तीव्र निषेध केला आहे. प्रितेश राऊळ यांनी याबाबत सिद्धेश परब यांची भेट घेतली. तसेच शिरोडा पोलिस स्थानकात पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड यांची भेट घेऊन योग्य तपास करून लवकरात लवकर दोषींवर कारवाईची मागणी केली. या वेळी शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य मयुरेश शिरोडकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष अमित गावडे, रितेश परब आदी उपस्थित होते.\nअशा हल्ल्यांना घाबरत नाही\nमाझा लढा हा कोणाशी वैयक्तिक नसून वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आणि असे हल्ले करून मी खचून जाईन असे जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी अशा हल्ल्यांना घाबरत नसून, आपला लढा हा पुढे सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया सिद्धेश परब यांनी व्यक्त केली आहे.\nभ्याड हल्ला करणाऱ्यांना शोधा\nउपसभापती सिद्धेश परब यांच्या मोटारीचे नुकसान करण्याचा जो प्रयत्न झाला आहे, हे भ्याड कृत्य असून ज्या कोणी अज्��ाताने हे कृत्य केले आहे त्याचा लवकरात लवकर पोलिस तपास होऊन शिक्षा व्हावी. मी या भ्याड कृत्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली आहे.\nसंपादन ः विजय वेदपाठक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेंगुर्ले आगारातून 64 एसटी फेऱ्या सुरू\nवेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - राज्य परिवहन येथील आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूर-पाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nसीआरझेड सुनावणीत हरकती नोंदवा ः संग्राम प्रभुगावकर\nमालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील सीआरझेड निश्‍चितीबाबतची ई सुनावणी उद्या (ता. 28) होत आहे; मात्र सर्वेक्षण नकाशात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nखासगी जमिनींवरील वनसंज्ञेविरोधात शेतकरी एकवटले; शेरा काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्यास सुरुवात\nमुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा लागून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू झाली...\nजठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत\nरत्नागिरी : नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/production-bogus-seeds-pesticides-file-crime-318296", "date_download": "2020-09-27T19:52:46Z", "digest": "sha1:BB7J55SOKXU63NKMZUXLPC2YKSJRXJIJ", "length": 19724, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "सिल्लोड : बोगस बियाणे, कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा, इतक्या लाखांचा माल केला जप्त | eSakal", "raw_content": "\nसिल्लोड : बोगस बियाणे, कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा, इतक्या लाखांचा माल केला जप्त\nभवन (ता.सिल्लोड) येथे सोयाबीनचे बोगस बियाणे व किटकनाशक उत्पादित करणारी कंपनी उघडकीस आली आहे. सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.०७) रोजी सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छापा टाकून सोयाबीन बियाणे व किटकनाशके उत्पादन करणारी बोगस कंपनी उघडकीस आणली.\nसिल्लोड (औरंगाबाद ) : भवन (ता.सिल्लोड) येथे सोयाबीनचे बोगस बियाणे व किटकनाशक उत्पादित करणारी कंपनी उघडकीस आली आहे. सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.०७) रोजी सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छापा टाकून सोयाबीन बियाणे व किटकनाशके उत्पादन करणारी बोगस कंपनी उघडकीस आणली.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nबेंबळेचीवाडी (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी प्रल्हाद मोतीराम बहुरे यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. त्यांनी मे. किसान अॅग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर १५, बाळापुर फाटा, बीड बायपास औरंगाबाद असा सोयाबीन बियाणे बॅगवर पत्ता छापलेल्या व मे. किसान अॅग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर २२, माणिक नगर भवन तालुका सिल्लोड या ठिकाणावरून पावती क्रमांक ०१२३ दिनांक १०/ ६ /२०२० नुसार सोयाबीन के २२८ या वाणाच्या लॉट क्रमांक ००७७ च्या दोन बॅग खरेदी केल्या होत्या.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nपरंतू या दोन्ही बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समिती या ठिकाणी केली होती. तेथील कृषी अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये मे. किसान ॲग्री टेक्नॉलॉजी प्रा. ली.नावाची कंपनी बीड बायपास येथे अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांना माहिती दिली. सदरील बियाणे पावतीवरील व बॅगवरील ऊत्पादकाचा पत्ता भवन तालुका सिल्लोड येथील असल्याचे आढळुन आल्याने श्री. गंजेवार यांनी पंचायत समिती सिल्लोडचे गुणनियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय व्यास यांना तपास करण्याचे आदेश दिले.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nमंगळवारी रोजी श्री. व्यास यांनी विभागीय स्तरावरील भरारी पथकाचे प्रशांत पवार (तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय) संजय हिवाळे (मोहिम अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद) दिपक गवळी (तालुका कृषी अधिकारी सिल्लोड), श्री.पाडळे (मंडळ कृषी अधिकारी), शैलेश सरसमकर, विश्वास बनसोडे (विस्तार अधिकारी कृषी), कृषी सहाय्यक श्री. कस्तुरकर यांचेसह भवन येथील तसवर बेग मिर्झा बेग यांचे दुकान व व्यवसाय घर क्रमांक २२ भवन (ता.सिल्लोड) या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता छापा टाकला.\nही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...\nपथकास या ठिकाणी १०७ बॅग सोयाबीन बियाणे आढळून आले. ज्याची एकूण किंमत ३,९७,५००/- रुपये आहे तसेच या ठिकाणी बियाणे पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या पॅकिंग बॅग, पायाभूत व सत्यतादर्शक बियाण्याचे बनावट टॅग, बिल बुक, पावती पुस्तके, वजन काटा या वस्तू आढळून आल्या. तसेच या ठिकाणी संबंधित व्यक्ती मे. किसान अग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने बनावट, विना परवाना बियाणे ऊत्पादन व विक्री करणा-या बनावट कंपनी बरोबरच बनावट किटकनाशकाची ऊत्पादन, वितरण व विक्री अवैधरित्या करीत असल्याचे दिसून आले. येथून ७ हजार २६८ रुपये किमतीचे बनावट कीटकनाशके, कीटकनाशकाचे लेबल, कीटकनाशके बनवण्यासाठी लागणारी सामग्री, इत्यादी साहित्य जप्त केले.\nघरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक\nयाप्रकरणी पोलीस स्टेशन सिल्लोड (ग्रामीण) येथे बुधवार (ता.०८) रोजी विविध कलमांनुसार तसवर बेग मिर्झा बेग (वय.३२) यांचेसह बोगस कंपनीच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद डी. एल. जाधव यांचे आदेशानुसार डॉ. तुकाराम मोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबादेत आज ३३९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २५ हजार ७२६ रुग्ण झाले बरे\nऔरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता.२६) ३३९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ हजार ७७९ झाली. आजपर्यंत एकूण...\nआता घरातील वीज उपकरणे चालू-बंद करा, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून\nऔरंगाबाद : घरातील विविध वीज उपकरणे चालू-बंद करण्यासाठी आता तुम्ही घरी असण्याची गरज नाही. हो अगदी खरे आहे. तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून...\nCoronaUpdate : औरंगाबादेत आणखी ३६२ रुग्ण बरे\nऔरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२४) आणखी ३१७ कोरोनाबाधितांची भर पडली.अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९५, ग्रामीण भागात ५२ रुग्ण आढळले...\nनांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर\nनांदेड : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर औरंगाबाद येथील सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांची निवड झाली आहे. सामान्य...\nअतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nचिंचोली लिंबाजी (जि.औरंगाबाद) : वाकी (ता.कन्नड) येथील तरुण शेतकऱ्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने आपल्या शेतमालाचे नुकसान सहन न झाल्याने मंगळवारी (...\nआता शेतकऱ्यांचा व तलाठ्यांचा वेळ वाचणार; सरकारकडून 'ई- पीक पाहणी’ मोबाईल ॲप तयार\nअहमदनगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांचा व तलाठ्यांचा वेळ वाचावा याबरोबर शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावण्यासाठी मदत व्हावी म्हणून ई- पीक पाहणी हे मोबाईल...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/crowds-shopping-market-arrival-gaurai-nanded-news-337469", "date_download": "2020-09-27T19:58:12Z", "digest": "sha1:PNRG3NA3SHUML4Q5XWXML4TPFMGVDU7H", "length": 17856, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video-गौराईच्या आगमनापूर्वी बाजारात खरेदीसाठी गर्दी | eSakal", "raw_content": "\nVideo-गौराईच्या आगमनापूर्वी बाजारात खरेदीसाठी गर्दी\nमंगळवारपासून तीन दिवस हा उत्सव चालणार आहे. सजावट साहित्य, मकर, फळे, फुले, मिठाई, ज्वेलरी, इलेक्ट्रीक बाजार अशा ��र्वच ठिकाणी महिलांची खरेदीसाठी सोमवारी गर्दी झाली होती. महालक्ष्मीच्या सुंदरतेमध्ये अधिक भर पडावी यासाठी महिला खरेदी करताना दिसत होत्या.\nनांदेड : श्रीगणेशाच्या अगमनानंतर चौथ्या दिवशी मंगळवारी (ता. २५) तितक्याच थाटात ‘गौरीई’चे आगमन होत आहे. गौरी- गणपती हे कोरोनाच्या संकटात सर्वात आनंददाई सन- उत्सव म्हणून साजरे केले जात आहेत. त्यामुळे मंगळवारी सोनपावलाने येणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी कुठलिही कमी राहु नये यासाठी महिलांनी बाजारात खरेदीसाठी सोमवारी गर्दी केली होती.\nसोन्याच्या पावलाने घरी येणाऱ्या महालक्ष्मीचे भाद्रपद महिण्यातील अगमण हे मागल्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. मंगळवारपासून तीन दिवस हा उत्सव चालणार आहे. सजावट साहित्य, मकर, फळे, फुले, मिठाई, ज्वेलरी, इलेक्ट्रीक बाजार अशा सर्वच ठिकाणी महिलांची खरेदीसाठी सोमवारी गर्दी झाली होती. महालक्ष्मीच्या सुंदरतेमध्ये अधिक भर पडावी यासाठी महिला खरेदी करताना दिसत होत्या.\nहेही वाचा- जिल्ह्यात खुनाची मालिका सुरुच : नांदेडात खंजरने भोसकुन एकाचा खून\nसोमवारी गर्दीने शहरातील बाजारपेठ गजबजून गेली\nविविधतेने नटलेल्या भारत देशात दरवर्षी सर्वच सण- उत्सव लहानापासून ज्येष्ठापर्यंत सर्वजण उत्सवात पण तितक्याच तत्पर्तेने योगदान देत असतात. त्यामुळे कुठल्याही सणाला घरात वेगळे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसते. यावर्षी मात्र कोरोना संसर्गाच्या भितीने प्रत्येकाने स्वतःला घरात कोंडुन घेतले आहे. अनेकजण अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे यंदा गौरी- गणपती उत्सव साजरा होईल की नाही अशी चिंता महिलांमध्ये पडली होती. मात्र शनिवारी थाटामाटात ‘श्री’चे आगमन होताच महालक्ष्मीच्या आगमनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचे धाडस महिलांनी केल्याने सोमवारी गर्दीने शहरातील बाजारपेठ गजबजून गेली होती.\nअनेक दिवसापासून बंद असलेल्या बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याने अनेक लहान मोठे दुकानदार, फळ, फुल विक्रेते यांना दिलासा मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. सोमवारी शहरातील मुख बाजारपेठ असलेल्या वजिराबाद, जुना मोंढा टॉवर, सराफा बाजार, श्रीनगर, तरोडानाका परिसर गर्दीने फुलला होता.\nहेही वाचा- गंगाखेड शहरातील ‘त्या’ आवाजाचे रह��्य गूढच\nमहालक्ष्मीचे मुखवटे यांच्या किमतीमध्ये वाढ नाही\nकोविडमुळे अनेकांच्या हाताला कामे नाहीत, त्यामुळे अनेकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात असताना देखील पैसे नसल्याने त्यांना महालक्ष्मीचा हा सण साजरा करता येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे फळे, भाजीपाल व सोने-चांदीचे दागीने सोडली तर महालक्ष्मीचे मुखवटे यांच्या किमतीमध्ये कुठेही दरवाढ झाली नाही. साडेपाचशे रुपयापासून ते एक हजार २०० रुपयापर्यंत दर आहेत.\nसोने - चांदीचे दर गगनाला भिडल्याने पुन्हा सोन्याची झळाळी देऊन तयार केलेल्या व हुबेहुब सोन्यासारखे दिसणाऱ्या कोल्हापूर दागिण्यांना जास्त मागणी होती. मकर, प्लास्टीकची फुले सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानात गर्दी केली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपपई, मेथी उत्पादनातून लाखोंची मिळकत\nतामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) : चिकाळा (ता. हदगाव) येथील संयुक्त कुटुंब असलेल्या चौंडे परिवारातील शेतकरी भावंडांनी सामूहिक मेहनतीतून शेतात पपई व...\nनांदेड - सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट, रविवारी २७५ रुग्ण कोरोनामुक्त, १८२ जणांचा आहवाल पॉझिटिव्ह\nनांदेड - जिल्ह्यात आॅगस्ट महिण्यांपासून कोरोनाबाधीत रुग्ण आणि मृत्यूदरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. परंतु मागील दोन दिवसापासून कोरोनाबाधित...\nभयानकच...लॉकडाउन काळात विनाअनुदानितच्या 27 शिक्षकांचा मृत्यू...आत्महत्या व काळजीने हृदयविकाराचा धक्का...सविस्तर वाचा\nकामेरी (जि. सांगली)- राज्यातील विनाअनुदानित व अंशता अनुदानित शाळेत काम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे....\nपंकजा मुंडें संधीच सोनं करणार का \nबीड : मधल्या काळात भाजप आणि पंकजा मुंडे या दोघांनीही चांगलेच ताणून धरले; पण रंग पाहण्यासाठी असतो पिण्यासाठी नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे अखेर...\nनांदेड - कृषीमंत्री दादा भूसे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील शेतीची पाहणी, नुकसानीचे पंचनामे करुन राज्य- केंद्र सरकारला अहवाल पाठविणार\nनांदेड - नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस या पिकांचे मोठ्या ��्रमाणात नुकसान झाले...\nनांदेड : पैशाच्या कारणावरून मित्राचा चाकुने भोसकुन खून, पोलिस कोठडी\nनांदेड : पैशाच्या देवाण घेवाणीवरून धाब्यावर काम करणाऱ्या दोन वेटरमध्ये झालेल्या हाणामारीत एकाने आपल्याच एका सहकाऱ्याचा चाकुने सपासप वार करुन निर्घृण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f4df3ac64ea5fe3bdb57593", "date_download": "2020-09-27T20:22:57Z", "digest": "sha1:KJS3DNS4MWRRN3RDHODQUBCNJOYDN7S2", "length": 6189, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ट्रॅक्टर खरेदी करताय !! मग हा व्हिडीओ जरूर पहा. भाग-१ - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\n मग हा व्हिडीओ जरूर पहा. भाग-१\nशेतकरी मित्रांनो, उत्तम आधुनिक पद्धतीने शेती करायचा विचार केला, तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळ ट्रॅक्टर असावा असे वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो. परंतु आपण ट्रॅक्टर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. तर त्या कोणकोणत्या बाबी आहेत जेणेकरून आपण उत्तम ट्रॅक्टर निवडू शकू. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ- होय आम्ही शेतकरी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपावसाळ्यात घ्या ट्रॅक्टरची काळजी, करू नका 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष\n• सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात रस्ते खराब होत असतात. शेताकडील कच्च्या रस्त्यांची स्थिती सांगायला नको. अशा रस्त्यातून पायी चालणेही अवघड होऊन जात असते. वाहनेही...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nअसा' ट्रॅक्टर सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करा म्हणजे भरपूर नफा होईल\nग्रामीण भागात ट्रॅक्टर सेवा व्यवसाय सुरू करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रामीण भागातील बहुतेक लोक शेतकरी असल्याने त्यांना काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nहार्डवेअरयोजना व अनुदानट्रॅक���टरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nकेंद्र सरकार शेती औजारांवर 100% अनुदान देत आहे.\nआधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणा असणे फार महत्वाचे आहे. जिथे शेतमजूर कमी आहे, तेथे पिकांच्या उत्पादनात वाढ आहे. परंतु काही शेतकरी चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mumbai-teacher-held-for-leaked-art-exam-paper-162789.html", "date_download": "2020-09-27T21:08:13Z", "digest": "sha1:Z6P35CBQTEYBWTOXDL4MNCW6AG3PMYTT", "length": 31587, "nlines": 233, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई: इंटरमिडियेट आर्टची प्रश्नपत्रिका लीक केल्याने शिक्षकाला अटक | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर प��णाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आ���पीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमुंबई: इंटरमिडियेट आर्टची प्रश्नपत्रिका लीक केल्याने शिक्षकाला अटक\nमुंबईतील चेंबूर (Chembur) येथील एका महाविद्यालयाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकाने इंटरमिडियेट आर्ट परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्यामुळे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शिक्षकाने गेल्या सप्टेंबर मध्ये पेपर परीक्षेपूर्वी दोन दिवस आधी व्हॉट्सअॅपवर लीक केल्याचे सांगण्यात आले आहे. अमित पोरे (41) असे शिक्षकाचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत अन्य शिक्षकाला सुद्धा अटक करण्यात येणार आहे.(UPSC Civil Services Examination 2019 Results: यूपीएससी 2019 चा निकाल जाहीर; देशार प्रदीप सिंह अव्वल, 'इथे' पाहा मेरिट लिस्ट)\nकला संचालनायाचे पदाधिकारी यांनी परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर मिळाली. तपासातून असे समोर आले की, सील केलेल्या खुप प्रश्नपत्रिका होत्या. परंतु त्याचे सील काढुन ते पुन्हा सील करण्यात आल्याचा प्रकार चेंबूरच्या या महाविद्यालयात घडला आहे. परंतु सील उघडतानाच्या घटनेवेळी दोन पेपर सील करणारे इनचार्ज सुद्धा तेथे असल्याचे सांगण्यात आले आहे.(MPSC Exam: राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 आता 20 सप्टेंबरला होणार- महाराष्ट्र लोकसेवा आयोग)\nदरम्यान,यंदाच्या वर्षात 10 वीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर मराठी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना जळगाव मधील मुक्ताईनगर मधील असल्याचे समोर आले होते. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारसह शिक्षण विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतात. परंतु तरीही असे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसूनच येते. अशा प्रकरणींमध्ये आरोपींना अटक ही करण्यात आली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केली आहे त्यांचे कष्ट व्यर्थ जात असल्याचे अनेकांनी ही म्हटले आहे.\nintermediate art exam Mumbai Teacher Arrested आर्ट इंटरमिडियेट आर्ट विषय प्रश्नपत्रिका लीक मुंबई शिक्षकाला अटक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झ���ले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nIPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी\nMaharashtra Monsoon Update: मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता- IMD\nMumbai Local Megablock Today: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास\nLadies Special Train: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आता धावणार लेडीज स्पेशल ट्रेन\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत क���र राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A5%A7_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2020-09-27T20:55:59Z", "digest": "sha1:QHP6U6X7QNXYM7ASDRVGSDIJI6JB5UY4", "length": 2408, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:माहितीचौकट एफ१ चालक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसाचा चर्चा:माहितीचौकट एफ१ चालक\n\"माहितीचौकट एफ१ चालक\" पानाकडे परत चला.\nLast edited on १७ नोव्हेंबर २०१७, at १०:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-insert-rows-in-excel-using-a-shortcut-on-pc-or-mac/", "date_download": "2020-09-27T19:37:42Z", "digest": "sha1:EIKA5WHS5ERS6WJNQK6H5ZNN4QJNBVL2", "length": 7106, "nlines": 26, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "पीसी किंवा मॅकवर शॉर्टकट वापरुन एक्सेलमध्ये पंक्ती कशा घालाव्या | tumomentogeek.com", "raw_content": "\nपीसी किंवा मॅकवर शॉर्टकट वापरुन एक्सेलमध्ये पंक्ती कशा घाला���्या\nविंडोज किंवा मॅक संगणकावर शॉर्टकट वापरुन एक्सेलमध्ये पंक्ती कसे घालायचे हे शिकवते हे विकी. तेथे कीबोर्ड शॉर्टकट तसेच सानुकूल शॉर्टकट आहेत जे आपण एक्सेल स्प्रेडशीटमध्ये वापरू शकता.\nएक एक्सेल स्प्रेडशीट उघडा. आपण एखादा जुना वापर करू शकता किंवा नवीन तयार करू शकता.\nरो नंबरवर क्लिक करून एक पंक्ती निवडा. आपण पत्रकाच्या डाव्या बाजूस पंक्ती क्रमांक दिसावा. नवीन पंक्ती निवडलेल्या पंक्ती किंवा पंक्तींच्या वर दिसेल.\nआपण जोडू इच्छित तितकेच पंक्ती हायलाइट करा. म्हणून एक पंक्ती जोडण्यासाठी, फक्त एक पंक्ती हायलाइट करा, 2 जोडण्यासाठी, 2 पंक्ती इ. हायलाइट करा.\nपंक्ती घालण्यासाठी एकाच वेळी कंट्रोल + ⇧ शिफ्ट ++ की टाइप करा. आपली नवीन पंक्ती निवडलेल्यापेक्षा वर दिसली पाहिजे.\nआपल्याकडे कोणतीही पंक्ती निवडलेली नसल्यास आणि नियंत्रण + ⇧ Shift ++ दाबा तर ते कार्य करणार नाही.\nविंडोज वर पंक्ती घालत आहे\nएक एक्सेल स्प्रेडशीट उघडा. आपण एक जुना किंवा नवीन वापरू शकता.\nएक पंक्ती निवडा. नवीन पंक्ती निवडलेल्यापेक्षा वर घातली जाईल. आपण एक पंक्ती निवडली असेल तरच हे घडते.\nआपण जोडू इच्छित तितकेच पंक्ती हायलाइट करा. म्हणून एक पंक्ती जोडण्यासाठी, फक्त एक पंक्ती हायलाइट करा, 2 जोडण्यासाठी, 2 पंक्ती इ. हायलाइट करा.\nपंक्ती घालण्यासाठी एकाच वेळी नियंत्रण + ⇧ शिफ्ट ++ टाइप करा. नवीन पंक्ती निवडलेल्याच्या वर दिसेल.\nआपल्याकडे पंक्ती निवडली असल्यासच हा शॉर्टकट कार्य करते.\nद्रुत प्रवेश टूलबारसह पंक्ती समाविष्ट करीत आहे\nएक्सेल उघडा. त्यात पांढर्‍या “एक्स” सह चिन्हासह हिरवा रंग आहे.\nएक्सेल दस्तऐवज उघडा. हे जुने किंवा नवीन दस्तऐवज असू शकते.\nहोम टॅब वर क्लिक करा.\nरो नंबरवर क्लिक करून एक पंक्ती निवडा. आपण पत्रकाच्या डाव्या बाजूस पंक्ती क्रमांक दिसावा.\nघाला वर क्लिक करा. हे एक्सेल विंडोच्या वरच्या उजव्या बाजूला स्थित आहे. हे आपण निवडलेल्या पंक्तीच्या वर स्वयंचलितपणे एक नवीन पंक्ती घालावी. शॉर्टकट म्हणून इन्सर्ट रो कमांड सेव्ह करण्यासाठी पुढील गोष्टी करा.\nअतिरिक्त ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी Insert Row वर राइट-क्लिक करा.\nद्रुत प्रवेश टूलबारमध्ये जोडा निवडा. आपल्याकडे आपल्या टूलबारमध्ये काहीही जोडलेले नसल्यास पुढील की F4 वर दिली जाईल. आपण नवीन पंक्ती जोडू इच्छित असाल तेव्हा F4 दाब���.\nएक्सेलमध्ये शीर्षलेख पंक्ती कशी जोडावीमुख्य सारणीमध्ये स्तंभ कसा जोडावाएक्सेलमधील लोअरकेस व अपरकेसमध्ये कसे बदलावेवर्डमध्ये एक्सेल रूपांतरित कसे करावेमायक्रोसॉफ्ट एक्सेलसह चलन कनव्हर्टर कसे तयार करावेएक्सेल स्प्रेडशीटमधून डेटाबेस कसा तयार करावाएक्सेलमध्ये ड्रॉप डाउन यादी कशी तयार करावीएक्सेलमध्ये ग्राफ कसा तयार करावामायक्रोसॉफ्ट एक्सेलसह तारण कॅल्क्युलेटर कसे तयार करावेएक्सेलमध्ये डुप्लिकेट्स कसे शोधायचेएक्सेल मधील पत्रक कसे जोडावेतएक्सेलमध्ये स्प्रेडशीट कसे तयार करावेसंकेतशब्द संरक्षित एक्सेल फाइल कशी उघडावीएक एक्सेल पत्रक असुरक्षित कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=124&bkid=845", "date_download": "2020-09-27T19:45:55Z", "digest": "sha1:V6VNI5GUDYVOKC6T4F7QMUTBM426ZZJJ", "length": 2096, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : आधुनिक मराठी कविता : एक विश्लेषण\nName of Author : प्रकाश देशपांडे केजकर\nकेशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले हे आधुनिक मराठी कवितेचे जनक समजले जातात. त्यांनी इंग्रजी सौंदर्यवादी भावकवितेची परंपरा मराठीत आणली. असे करुन त्यांनी मराठी कवितेची परंपरा इंग्रजी कविता आणि इंग्रजी संस्कृती आणि पर्यायाने युरोपीय कविता आणि युरोपीय संस्कृती यांच्याशी जोडली तसेच काही अमेरिकन कवींच्या कवितांचे अनुवाद करुन मराठी कविता अमेरिकन कवितेच्या परंपरेशी जोडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sonali-bendre/", "date_download": "2020-09-27T19:32:28Z", "digest": "sha1:7LLMQXTSWOB3RWRA3OARVIIJ54RQGCIW", "length": 17021, "nlines": 206, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sonali Bendre- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nलॉकडाउनमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशनवर सोनाली बेंद्रे म्हणते, ‘हा उपहास आहे की...’\nलॉकडाउनमध्ये गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन ही तर विडंबना आहे असं सोनाली बेंद्रेनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.\nसुरेश रैनाचं क्रश मराठमोळी अभिनेत्री, डेट करण्याची होती इच्छा\nसोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...\n...म्हणून शोएब अख्तर सोनाली बेंद्रेला करणार होता किडनॅप, स्वतःच सांगितलं कारण\nVIDEO : कॅन्सर फ्री झाल्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता घेतेय ‘ही’ थेरपी\nकाळवीटाचं भूत काही जाईना, सैफ- तब्बू आणि सोनाली बेंद्रे पुन्हा अडकले\nसोनाली बेंद्रेला कॅन्सरमधून बाहेर काढायला ‘या’ अभिनेत्रीने केली सर्वात मोठी मदत\nकॅन्सर झाल्याचं समजल्यावर 'त्या' रात्री सोनालीसोबत नेमकं काय घडलं\nआजारापेक्षाही भयंकर असतो कॅन्सरवरचा उपचार- सोनाली बेंद्रे\nसोनाली बेंद्रेची मैत्रिणींसोबत 'नेहा धुपिया चॅट शो'ला हजेरी\nहृतिक आणि सुझानबरोबर सोनाली बेंद्रेनं एंजॉय केला संडे; हे फोटो झाले व्हायरल\nकॅन्सरला हरवणारी सोनाली बेंद्रे दिसली आकाश-श्लोकाच्या रिसेप्शनमध्ये\nसोनाली बेंद्रेच्या 'या' फोटोमध्ये दिसतोय कॅन्सरमुळे आलेला 20 इंचाचा कट\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षि��� वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/featured-stories/on-the-path-of-congress-ncp-te-11330/", "date_download": "2020-09-27T19:22:49Z", "digest": "sha1:TZEIT64KHMVCAJCX4JVXRRSOYHVP4DCQ", "length": 12999, "nlines": 157, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादी तणातणीच्या मार्गावर | काँग्रेस-राष्ट्रवादी तणातणीच्या मार्गावर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nविशेष लेखकाँग्रेस-राष्ट्रवादी तणातणीच्या मार्गावर\nमाजी काँग्रेसाध्यक्ष राहूल गांधी यांनी चीन घुसखोरीवरुन नरेंद्र मोदींसह भाजपला चौफेर घेरले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांच्या आरोपांच्या ट्यूबमधील हवाच\nमाजी काँग्रेसाध्यक्ष राहूल गांधी यांनी चीन घुसखोरीवरुन नरेंद्र मोदींसह भाजपला चौफेर घेरले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र त्यांच्या आरोपांच्या ट्यूबमधील हवाच काढली. १९६२ च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार कि.मी भाग भाग बळकवला आहे. अद्यापही चिनने तो सोडला नाही असे स्पष्ट करुन शरद पवारांनी राहूल गांधी यांचे कान टोचले. पवारांच्या या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले हे तेवढेच खरे. पूर्वीच्या काळात मी असतांना काय घडले याचा मी विचार करतो मगच बोलतो असे स्पष्ट करुन राहूल यांना बालिश ठरविण्यात पवार विसरले नाहीत. राहूल गांधी यांचे नाव न घेता पवारांनी राष्ट्रीय सुरक्षेत राजकारण आणून बालीशपणा करु नये असे स्पष्ट केल्यामुळे साहजिकच काँग्रेसमध्ये भुवया उंचावल्यात. महाराष्ट्रात सत्तास्थानी भाजप नको या एकमेव मुद्दयावर महाआघाडीचे बिजारोपण करणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कान टोचल्यामुळे या पक्षात धुरळा उडणारच होता.\nकॅबिनेटच्या बैठकीतही काँग्रेसची तूती वाजत नाही. वाजली तर ती कुणी फार मनावर घेत नाही. निर्णयात्मक धोरणात महाराष्ट्रात काँग्रेस नाही असे उद्धार मध्यंतरी गांधी यांनी काढताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पवारही गोंधळले होते. आता महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच पवारांच्या वक्तव्याची स्पष्टता उभी केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी संघर्ष अटळ समजला गेला. हा संघर्ष वाढला पवारांचे विधान भाजपच्या पथ्यावर पडल्यामुळे आता त्यांचे कान टोचण्याची जबाबदारी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर कुणाला न देता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाआघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविली आहे. आरोप प्रत्यारोपात सौम्य असलेल्या बाळासाहेब थोरातींनी पवारांच्या तोडीस तोड असे एक विधान केले. चीन मुद्द्यांवर पवारांचे मत स्पष्ट नाही. असे वक्तव्य करुन त्यांनी पवारांना गोलमाल नेत्यांच्या पंगतीला बसविले. थोरातांच्या वक्तव्याचे राष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटत असले-नसले तरी राज्यात मात्र आता काँग्रेस-राष्ट्रवादीत तणातणी सुरु होण्याची शक्यता बळावली आहे. राहूल यांनी नरेंद्र मोदींवर आरोपांची झड लावली. तेव्हा त्यांना पोषक असणारे वक्तव्य न करता शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लिन चिट द्यावी हे राष्ट्रीय स्तरावर पचनी पडणार नव्हते. महाराष्ट्रात काँग्रेसच्या थरथरत्या हातावर महाआघा़डीचे सरकार उभे आहे.\nविशेष लेखदेशद्रोही वक्तव्य, गद्दारांची भाषा बोलत आहेत फारुख\nविशेष लेखग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम, मुंबई अशीच डुबत राणार काय \nविशेष लेखविद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षेकडे वाटचाल\nविशेष लेखअन्नत्यागाची परंपरा पूर्वीपासून, ही उपोषण संस्कृती किती गांधीवादी...\nविशेष लेखतीव्र विरोधानंतरही पास होत आहे विधेयक, मग संसदेच्या अधिवेशनाची गरज काय \nविशेष लेखभारतरत्न सचिनचे चिनीप्रेम\nविशेष लेखउत्पन्नासह खर्चाचा हिशेब ठेवण्याची वेळ\nविशेष लेखमराठा आंदोलन, राज्य सरकारपुढील नवे आव्हान\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/villageprogress/egram-villege/", "date_download": "2020-09-27T20:18:08Z", "digest": "sha1:AJ42BVPU7SECF4CLHU3T4VJL2UNVI4CN", "length": 9895, "nlines": 194, "source_domain": "agrowonegram.com", "title": "गावाकडून Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nअमेरिकेतली लाखो डॉलर्सची नोकरी सोडून ‘तो’ करतोय मक्याची शेती\nबच्चू कडू यांनी पेरणीची तिफन चालवली\nकृषीपंपासह शेतमजूरांचे वीजबिल माफ करा\nपुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू होणार\nशहरातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला न दिल्यामुळे सरपंचांना नोटीस\nशेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडतोय; या वर्षी सावकाराला पैसे द्यायचे कोठून \nॲग्रोवन ई-ग्रामच्या माध्यमातून डिजिटल झालेल्या मेदनकरवाडीशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद \nबारामतीत कोरोनाचा आठवा रूग्ण सापडला; चार कोरोनामुक्त\n“गावपातळीवर काम करणाऱ्या ‘या’ कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये रकमेचे वितरण”\nबाजाराअभावी कोबी झाले जनावरांचे खाद्य\n पित्यानेच केला सात वर्ष पोटच्या मुलीवर बलात्कार\nलोकसहभागातून १७५ गोरगरीब कुटुंबाना किराणा, भाजीपाला किटचे वाटप\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर व���ढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-1979", "date_download": "2020-09-27T20:31:39Z", "digest": "sha1:ZGDBDZ7GZZT6NXLAQOO6ADD3BGNXPZCO", "length": 6683, "nlines": 68, "source_domain": "gromor.in", "title": "ऑनलाइन जीएसटी रिटर्न कसा फाइल करावा? : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / ऑनलाइन जीएसटी रिटर्न कसा फाइल करावा\nऑनलाइन जीएसटी रिटर्न कसा फाइल करावा\nदर वर्षी सर्वांनाच जीएसटी फाइल करावा लागतो. सॉफ्टवेअर अथवा अॅप्लिकेशन वापरले तर जीएसटी फाइल करणे अतिशय सोपे असते. त्यासाठी खाली दिलेली सोपी पद्धत वापरा:\nऑनलाइन जीएसटी रिटर्न फाइल करण्याची पद्धत\nजीएसटी वेबसाइट (https://www.gst.gov.in/) वर रजिस्ट्रेशन करा.\nवेबसाइट वर लॉगिन केले की तुम्हाला जीएसटी स्टेट कोड व पॅन नंबर विचारला जाईल आणि त्यानंतर १५ आकड्यांचा आयडेंटिफिकेशन नंबर तुम्हाला दिला जाईल.\nइनवॉइस अपलोड केले की प्रत्येक इनवॉइस साठी एक रेफेरन्स नंबर दिला जाईल.\nइनवॉइस अपलोड केल्यावर इनवर्ड (आवक), आऊटवर्ड (जावक) व एकूण मासिक रिटर्न ऑनलाइन फाइल करा.\nमाहिती सेक्शनमध्ये जीएसटी रिटर्न फॉर्म भरा.\nयाचे सर्व तपशील जीएसटीआर–२ए मध्ये दिसतील\nसप्लायरने भरलेले तपशील तपासून बघा, आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करा. डेबिट व क्रेडिट नोट देखील फाइल करणे जरूरी असते.\nजीएसटीआर २ फॉर्ममध्ये (मासिक रिटर्न ज्यात टॅक्सेबल माल व सेवांच्या खरेदीचे वर्णन असते) तुम्ही खरेदी केलेल्या टॅक्सेबल मालाची माहिती भरा.\nतुम्ही बदललेली माहिती पुरवठादाराला (सप्लायरला) स्वीकारता अथवा नकारता येत नाही.\nही पाऊले उचलली की जीएसटी रिटर्न फायलिंग प्रक्रिया सुरळीत होते. प्रक्रिया सोपी असली तरी, कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राबद्दल शंका असल्यास तुमच्या सीएचा सल्ला घ्या.\nतुमच्या लघु उद्योगासाठी तुम्हाला विना तारण कर्ज हवे असेल आणि तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असाल, तर ग्रोमोर फायनॅन्सकडे तुमच्यासाठी पर्याय आहेत आम्हाला आजच संपर्क करा\nAlso Read: औषधाच्या दुकानासाठी कर्ज हवे असल्यास अर्ज कसा करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/FoxBot", "date_download": "2020-09-27T20:35:00Z", "digest": "sha1:TCRJFRNKFLN7OOGQODTMMMBSDSFZIB5X", "length": 2912, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\nनोंदीत अशी बाब नाही.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-farmers-milk-ratenagar-maharashtra-10548", "date_download": "2020-09-27T21:12:36Z", "digest": "sha1:P4BDBZIMVXDRU36UF7KLGJWIMQV74PGQ", "length": 17802, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation of farmers for milk rate,nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराहुरी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा `रास्ता रोको`\nराहुरी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा `रास्ता रोको`\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nनगर : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारपासून (ता.१६) पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला गुरुवारी (ता.१९) चौथ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. गुरुवारी जिल्हाभरात सुमारे ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दुध संकलन सुरू झाले असल्याचे दुग्ध विकास विभागातर्फे सांगण्यात आले. राहुरी, वडगाव पान (ता. संगमनेर) येथे दूध दरप्रश्‍नी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेवगाव येथे मोफत दूधवाटप करण्यात आले. दुधाला दर देण्यासंदर्भात कल्याणकारी दूध उत्पादक संघातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.\nनगर : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारपासून (ता.१६) पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला गुरुवारी (ता.१९) चौथ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. गुरुवारी जिल्हाभरात सुमारे ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दुध संकलन सुरू झाले असल्याचे दुग्ध विकास विभागातर्फे सांगण्यात आले. राहुरी, वडगाव पान (ता. संगमनेर) येथे दूध दरप्रश्‍नी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेवगाव येथे मोफत दूधवाटप करण्यात आले. दुधाला दर देण्यासंदर्भात कल्याणकारी दूध उत्पादक संघातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुधाला दर मिळावा, यासाठी सोमवारपासून (ता. १६) आंदोलन सुरू करण्यात आले असून गुरुवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता. आंदोलनाला पहिल्या दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनीच दूध घातले नसल्यामुळे १०० टक्के दूध संकलन बंद होते. बुधवारी मात्र बऱ्याच ठिकाणी दूध संकलन सुरू झाले. गुरुवारी त्यात आणखी भर पडली. दुग्ध विकास विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी साठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दूध संकलन झाले.\nदूध दरावर तोडगा निघत नसल्याने गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का आंदोलन पुकारले आहे. त्यानुसा��� राहुरी येथे ‘स्वाभिमानी’सह शिवसेना व अन्य पक्ष संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. ‘स्वाभीमानी’चे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. वडगाव पान (ता. संगमनेर) येथे संतोष रोहम, दीपक वाळे, भास्कर दिघे, राहुल दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन गाढवाला दूध पाजत आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत सरकार विरोधी घोषणाही दिल्या.\nशेवगाव येथे पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, रामनाथ राजपुरे, संजय फडके, ताहेर पटेल, बाळासाहेब विघ्ने, अंबादास कळमकर, रामभाऊ साळवे, हनुमान पातकळ आदींसह कार्यकर्त्यांनी लोकांना मोफत दूधवाटप केले.\nकल्याणकारी दूध उत्पादक संघाचे नेते गुलाबराव डेरे यांनी दुधाला दर देण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र शांतता होती. गुरुवारीही बऱ्याच ठिकाणी दूध संकलन बंद होते. पोलिसांनी बंदोबस्तात दुधाची वाहने रवाना केली. साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दूध संकलन झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.\nनगर दूध आंदोलन संगमनेर प्रशासन सरकार\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्��ा...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/news/maharashtra-14-dead-and-20-injured-after-a-bus-collided-with-a-canter-truck-near-nimgul-village-in-dhule-mhrd-400565.html", "date_download": "2020-09-27T20:31:20Z", "digest": "sha1:74JZLTORMCUZTIA5Y4GQMIP5IWSRSXQR", "length": 18293, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : एसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'– News18 Lokmat", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड ���ॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nएसटी आणि कंटेनरच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताचे 'PHOTOS'\nमृतांमध्ये 12 प्रवासी, एसटी बसचालक आणि कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.\nधुळे-औरंगाबाद शहादा बसला भीषण अपघात झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास 40 प्रवाशांनी भरलेल्या या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 20 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nवेगात असलेल्या कंटेनरने बसला धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये 14 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. तर फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बसचा चुराडा झाला आहे.\nधुळे-औरंगाबाद शहादा बस ही औरंगाबादवरून शहादाला जात होती. पण कंटेनरचा वेग जास्त होता आणि त्यामुळे समोर येणाऱ्या बसला कंटेनरने धडक दिली. बस समोर असतानाही कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला गाडी आवरता आली नाही. आणि भरधाव वेगात कंटेनर बसमध्ये शिरला.\nयामध्ये 11 प्रवशांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nमृतांमध्ये 12 प्रवासी, एसटी बसचालक आणि कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, बसचा अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन मदतकार्यासह घटनास्थळी दाखल झालं.\nजखमींना बसमधून बाहेर काढून तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तब्बल 20 प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nबसचा काही भाग हा कंटेनरमध्ये शिरला होता. त्यामुळे बसचा पत्रा कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.\nबसच्या या भीषण अपघातामध्ये बस चालकासह 14 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. पोलिसांनी 11 मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.\n2 प्रवाशांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे.\nमृतांची ओळख पटवून त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचण्याचं काम सध्या पोलीस करत आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-congress-congratulates-prime-minister-narendra-modi-for-fulfilling-his-promise-of-rs-15-lakh-sachin-sawant/", "date_download": "2020-09-27T19:07:01Z", "digest": "sha1:TXD4FIZ22HYNA7XXK2ND3H6ZNMWAH6CL", "length": 10239, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेस तर्फे अभिनंदन : सचिन सावंत", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेस तर्फे अभिनंदन : सचिन सावंत\nमुंबई : सहा वर्षापूर्वी सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. परंतु त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून १५ लाख देऊ हे आश्वासन मात्र आता पूर्ण केले आहे. केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला १५ लाख कोरोनाचे रूग्ण दिले व भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले त्याबद्दल प्रदेश काँग्रेस तर्फे आम्ही मोदीजींचे हार्दिक अभिनंदन करतो. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.\nयासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाचे नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला कोरोनाच्या संदर्भात तुम्ही काय केले हा प्रश्न विचारत आहेत. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे आमची बौद्धीक क्षमता नसल्याने आम्ही आमच्या अल्पबुद्धीने वैज्ञानिक दृष्टीकोनातून योग्य वैद्यकीय उपचार, नविन रूग्णालयांची उभारणी, चाचण्यांची संख्या वाढवून चेस द वायरस सारखी प्रभावी कार्यपद्धती अंमलात आणली. ज्याची प्रशंसा आयसीएमआरने केली असून देशात हेच मॉडेल राबवले पाहिजे असे म्हटले आहे.\nसावंत म्हणाले की, धारावीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची जगभरातून तारीफ केली गेली आहे. परंतु भाजप नेत्यांच्या ते पचनी पडले नाही. त्यांच्या दृष्टीकोनातून आम्ही मोदीजींच्या अभिनव व अनोख्या उपचारपद्धती प्रमाणे थाळ्या वाजवल्या, दिवे लावले पाहिजे होते, किंवा जनतेला भाभीजींचे पापड वाटले असते तर कोरोना नेस्तनाबूत झाला असता. अशा अनोख्या योजनांमुळे आणि मोदीजींच्या कर्तबगारीमुळे कोरोना परदेशातून भारतात आलाच नाही तर आज कोरोना रूग्णसंख्येत भारत जगात तिस-या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहे.\nसावंत म्हणाले की, भारताची किर्ती पूर्ण विश्वात पसरली आहे. हे केवळ मोदींनी योग्य निर्णय योग्य वेळेला घेतले यामुळेच शक्य झाले आहे. असे स्वत: मोदीच म्हणाले आहेत. यामागे निश्चितच मोदींच्या दूरदृष्टीचा आणि अभिनव कार्यपद्धतीचा हात आहे, असा टोला लगावत मोदी कोरोना विरोधातले युद्ध २१ दिवसांत जिंकणार होते परंतु प्रत्यक्षात कोरोनाच्या साथीने भारतीयांविरोधात युद्ध करत आहेत, असे सावंत म्हणाले.\nमोदी पहिल्यांदा हिंदू आहेत, त्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत; महंतांनी ओवेसींना झापलं\nराम मंदिर भूमिपूजन : मुस्लिम कुटुंब 501 दिवे पेटवून देणार हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश\nकुर्बानीला परवानगी देता मग बकरे आणू का देत नाही\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12878", "date_download": "2020-09-27T19:28:32Z", "digest": "sha1:6PBI7ICU3VBAGX4QZ42QA2W3QSGDXEOY", "length": 10544, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nराजुरा नगर परिषदेतील कर निरीक्षक सातपुते अडकला एसीबीच्या जाळ्यात\nबग्गुजी ताडाम अपहरण प्रकरणातील ६ आरोपी न्यायालयीन कोठडीत तर ५ आरोपी अद्यापही फरारच\nछत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश\nमूल शहरात आज आणखी पाच कोरोना बाधित रुग्णांची झाली नोंद\nगडचिरोली जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ करीता २३१ कोटींचा निधी मंजूर\nअशोक नेते व सुनील मेंढे यांच्याविरूद्धच्या याचिकांवर सुनावणी सुरू\nचंद्रपूरचे महाकाली मंदिर कोरोनाग्रस्तांसाठी आले पुढे\nमुख्यमंत्र्यांशी असलेल्या मतभेदामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा\nमहाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे पाच राष्ट्रीय पुरस्कार\nगडचिरोली जि.प. तील करोडोंचा गैरव्यवहार : आणखी एका आरोपीस अटक, महत्वाचे दस्तऐवज जप्त\nकोरची - कोटगुल मार्गावर असलेल्या बंजारी येथील नागरिकांनी अडवली डॉक्टरांची गाडी\nनागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०० वर\nबेतकाठी येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण\nनागपुर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का : महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली\nकोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली परवानगी\nजि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक\nनक्षल्यांनी केली भटपार येथील युवकाची हत्या\nशेतकऱ्यांच्या अविरत सेवेत - पुस्तोडे ट्रॅक्टर अँड पुस्तोडे ऍग्रीकल्चर इम्प्लिमेंट्स\nमहिला टी-२० वर्ल्डकप सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nकोरची तालुक्यात दोन तर चामोर्शी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू\nआज गडचिरोली जिल्ह्यात २ जण झाले कोरोनामुक्त तर २ जण आढळले नवीन कोरोना बाधित\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार होणार अध्यक्ष \nकोनसरीजवळ कारचा टायर फुटल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून समस्त जनतेला होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा \nआता उपसरपंचांनाही मिळणार मानधन\nक्रेन कोसळून मेडीगट्टा प्रकल्पातील एका मजुराचा मृत्यू : सहा मजूर झाले गंभीर जखमी, इतर जखमी मजुरांवर उपचार सुरू\nकेंद्रीय मंत्��ी अरविंद सावंत राजीनामा देणार, शिवसेना एनडीएतून बाहेर\nअहेरी विधानसभा क्षेत्रातील मका खरेदी करण्यास मिळाली मुदतवाढ : जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नांना आले यश\nगडचिरोलीत गारपिटेसह मुसळधार पाऊस\nवरोरा तालुक्यातील मांगली शिवारात भरधाव चारचाकी वाहनाचा टायर फुटून घडलेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार\nवैनगंगा नदी घाटावरुन रोजच होत आहे अवैध रेतीची तस्करी\nशिवस्मारकात घोटाळा, एकही वीट न रचता ८० कोटीचा खर्च\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्माची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nसावली येथील ए. टी.एम. दोनदा फोडण्याचा प्रयत्न, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nमूल येथे एकाचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह : राईसमिल केले सील\nपोर नदीपात्रात आढळले युवतीचे प्रेत, हत्या करण्यात आल्याचा संशय\nचार हजारांची लाच स्वीकारल्याने पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली जिल्ह्यात २०० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’\nवर्धा येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला मिळाली कोरोना चाचणीची परवानगी\n१४० क्रमांकाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही\nशिवसेनेला झटका ; कल्याणमधील २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे\nचंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा आढळला एक कोरोना बाधित रुग्ण : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पोहचली २७ वर\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन\n७ नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे कोणताही पक्ष आला नाही तर इतर पक्षांशी चर्चा करू : राज्यपाल भगतसिहं कोश्यारी\nचकमकीत ४ ते ५ नक्षली जखमी झाल्याची शक्यता, नक्षल्यांनी घडविले दोन स्फोट\nधक्कादायक : भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\n१ ऑक्टोबर पासून वाहन परवाना आणि आर सी बदलणार\nमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्हयातील दोन गावांमध्ये आधार प्रमाणीकरणास प्रारंभ\nआदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार\nऑक्टोबरमध्ये होणार अंतिम वर्षाच्या परीक्षा : प्रॅक्टीकलऐवजी होणार व्हायवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/veteran-journalist-vijay-naik-write-blog-prashant-bhushan-and-supreme-court-335385", "date_download": "2020-09-27T20:37:20Z", "digest": "sha1:HZEJB664MBFSALMMCO3Y7H65WRADVVXA", "length": 27204, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रशांत भूषण अन् सर्वोच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nप्रशांत भूषण अन् सर्वोच्च न्यायालय\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी म्हटले आहे, की भूषण यांना दोषी ठरविणाला निकाल ही धोक्याची सूचना असून सर्वोच्च न्यायायलयाच्या भूमिकेवरील योग्य टीका देखील या निकालाच्या अंतर्गत येईल.\nनागरी स्वातंत्र्याच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम करणारे प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांना त्यांनी केलेल्या दोन ट्विट्मुळे सर्वोच्च न्यायालयाचा गंभीर अवमान, बेअदबी केल्याबाबत दोषी ठरविण्यात आले असून, येत्या 20 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. निकाल न्या. अरूण मिश्रा, न्या. बी.आर.गवई व न्या.कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने दिला. 27 जून रोजी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये भूषण यांनी म्हटले होते, की गेल्या सहा वर्षात आणिबाणी घोषित न करताच देशातील लोकशाही कशी नष्ट करण्यात आली आहे, याकडे इतिहासकार भविष्याच्या दृष्टीने पाहातील, त्यावेळी ती नष्ट करण्यात सर्वोच्च न्यायालय व खास करून सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी सरन्यायाधीशांनी काय भूमिका बजावली, याकडेही ते पाहातील.\n29 जून रोजी दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, की भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मालकीच्या पन्नास लाख रू. च्या मोटारसायकलीवर नागपुरातील राजभवानामध्ये सरन्यायाधीश ( न्या.शरद अरविंद बोबडे) हेल्मेट अथवा मुखपट्टी न घालताच बसले आहेत. दुसरीकडे, मात्र ते सर्वोच्च न्यायालयाला लाकडाऊन मोडमध्ये (बंद) ठेवून नागरिकांना मूलभूत अधिकाराबाबत न्याय मागण्यापासून वंचित करीत आहेत. तथापि, मोटारसायकल स्टँडवर असल्याने हेल्मेट घालण्याची जरूर नव्हती, हे माझ्या प्रथम ध्यानात आले नाही, म्हणून टिप्पणी केल्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असाही खुलासा भूषण त्यांनी नंतर केला. प्रशांत भूषण हे जनता पक्षाच्या सरकारमधील कायदे मंत्री शशी भूषण यांचे चिरंजीव होत. तसेच, कोणत्या परिस्थितीत व्यक्ती एखादा न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्तीवर व सर्वोच्च न्यायालयावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप करू शकते, या मुद्द्याची सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारपासून तपशीलवार सुनावणी वजा तपासणी सुरू करणार असून, त्याचा संबंधही प्रशांत भूषण यांनी 2009 मध्ये तहलका या नियतका��िकाला दिलेल्या न्यायलयीन भ्रष्टाचाराच्या मुलाखतीशी आहे.\nभारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका; 38 बड्या कंपन्यांवर बंदी\nया दोन्ही गोष्टींकडे देश, न्यायव्यवस्था, विचारवंत, वकीलांच्या संघटना, सामान्य नागरीक यांचे लक्ष लागले आहे. इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी घोषित केली होती, त्यावेळी नागरी हक्कांसाठी लढणारे व ज्यांना फादर ऑफ सिव्हिल लिबर्टीज मूव्हमेन्ट इन इंडिया म्हटले जायचे, ते न्यायमूर्ती विठ्ठल महादेव ऊर्फ व्ही.एम.तारकुंडे यांनी नागरी हक्क व लोकशाहीसाठी जो लढा दिला होता, त्याच प्रकारचा लढा किंवा मोहीम प्रशांत भूषण चालवित आहेत. म्हणूनच त्यांना वकिलांच्या संघटना, माजी सरन्यायधीश, विधिज्ञ, राजकीय पक्ष आदींचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. त्याची दखल सर्वोच्च न्यायलय घेणार काय, हे लौकरच कळेल. परंतु, प्रशांत भूषण यांना धडा शिकविण्याच्या विचार सर्वोच्च न्यायालयाने केला, तर त्यांना दंड व कारावासाची शिक्षाही होऊ शकेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या कामकाजावर व न्यायमूर्तींवर टीका करणाऱ्यांना कायमचा वचक बसेल. ला ऑफ डिफेमेशन (बदनामी विषयक कायदा), हा कायदा न्यायपालिकेच्या हातातील सर्वात प्रभावी शस्त्र आहे.\nप्रशांत भूषण यांचे म्हणणे असे आहे, की कोणत्याही नागरिकाला न्यायपालिकेवर टीका करण्याचा व सज्जड पुरावा असल्यास भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचा अधिकार आहे. परंतु, केवळ चिखलफेक करण्याच्या उद्देशाने तसे झाले असेल, तर त्याची दखल घेऊऩ संबंधित व्यक्तीला शासन करणे ही न्यायालयाच्या व कायद्याच्या अखत्यारितील बाब होय. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या न्यायाधीशाला त्यांच्या न्यायकौशल्य व अनुभवामुळे निरनिरळ्या सरकारी लवादांच्या अध्यक्षपदी काम करावयास मिळते. परंतु, त्याने संसदेचे सदस्यत्व स्वीकारावे की नाही, या मुद्यावर अलीकडे जोरदार चर्चा झाली, ती सर्वोच्च न्यायायलाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने राज्यसभेवर नियुक्ती केली तेव्हा. नैतिकदृष्ट्या हे किती योग्य होते, हा प्रश्न उपस्थित झाला व ते योग्य नव्हते, असा सर्वत्र सूर होता. तथापि, न्या.गोगोई यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पद स्वीकारणे कसे योग्य होते, असा युक्तिवाद केला. न्यायपालिकेप्रमाणे, प्रमुख व अन्य निवडणूक आयुक्तांची निवृत्तीनंतर सरकारने केलेल्��ा त्यांच्या नियुक्त्याही आजवर वादाचा विषय बनल्या आहेत.\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : सर्वोच्च न्यायालय\nप्रशांत भूषण यांच्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या आर.एम.लोढा यांनी द हिंदू ला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न उपस्थित केले आहेत. करोनाच्या साथीचे दिवस सुरू असताना, सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून व्हर्च्युअल कामकाज करून भूषण यांच्या विरूद्ध अवामानाचा फौजदारी गुन्हा असल्याचा निर्णय घाईघाईने का दिला, असे मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, की तसे झाले नसते, तर काही आकाश कोसळले नसते. निर्णय जाहीर करून न्यायालयाने अऩ्य कुणाच्या (भूषण) व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. वस्तुतः न्यायालयाचे दैनंदिन कामकाज सुरू झाल्यावर हे प्रकरण हाती घेतले असते, तर योग्य झाले असते. सर्वोच्च नायालयापुढे अनेक गंभीर प्रकरणे प्रलंबित असताना त्यांच्या सुनावणीस प्राधान्य न देता, भूषण यांच्या केवळ दोन ट्विट्सची दखल घेणे, हे उचित नव्हते, असेही मत अऩ्य विधिज्ञांनी व्यक्त केले आहे. राजकीय पक्षांनीही भूषण यांना शिक्षा ठोठावण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्वंकष विचार करावयास हवा, असे मत व्यक्त केले आहे. भूषण यांना दोषी ठरविण्याचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाला शोभणारे नाही, अशी जाहीर प्रतिक्रिया नागरी संघटनांच्या सुमारे तीन हजार सदस्यांनी व्यक्त केली आहे. त्यात सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायमूर्ती रूमा पाल, न्या. बी. सुदर्शन रेड्डी, मदन लोकूर, प्रसिद्ध इतिहासकार श्रीमती रोमिला थापर व मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणारे हर्ष मांडेर यांचा समावेश आहे. भारतीय लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांनी म्हटले आहे, की भूषण यांना दोषी ठरविणाला निकाल ही धोक्याची सूचना असून सर्वोच्च न्यायायलयाच्या भूमिकेवरील योग्य टीका देखील या निकालाच्या अंतर्गत येईल. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनी विचारले, की काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालायाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयांच्या कार्यपदद्धीवर जी जाहीर टीका केली होती, ती अवमाननेच्या व्याखेत येते की नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्��्रीय क्षेत्रातील अलौकिक बहुआयामी दृष्टे व्यक्तिमत्व आहे, असे प्रशंसोद्गार खंडपीठातील न्या. अरूण मिश्रा यांनी काही महिन्यापूर्वी काढले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने असे उद्गार काढणे अयोग्य व अनावश्यक होते, अशी टीका मुंबईच्या बार असोसिएशन ने एका ठरावाद्वारे केली होती. वस्तुतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, निवडणूक आयुक्त व न्यायमूर्ती यांचे स्थान हे पक्षनिरपेक्ष असते. त्यांना सर्व बाजूंचा सारासार विचार करून बोलायचे असते. तसे न झाल्यास त्यांच्या पदाला अशी वक्तव्ये शोभा देत ऩाहीत. असा संकेत आहे. त्याकडे पाहता, राज्यघटनेतील व्यक्ती व वाणी स्वातंत्र्याची जाण ठेऊन असंख्यांनी मागणी केल्यानुसार सर्वोच्च न्यायालय, निकाल व संभाव्य शिक्षा यांचा फेरविचार करील, अशी आशा करू या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनिष्पक्ष तपासासाठी नव्या मेडिकल बोर्डाची करावी स्थापना\nमुंबई - अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस...\nरामलल्लानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात; मशिद हटवण्याची मागणी\nमथुरा- अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण सुरु झाले असताना आता मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचा मुद्दाही वेग घेण्याची शक्यता आहे. कृष्ण जन्मभूमी परिसरातील...\nबंगल्यासाठी डीएसकेंच्या ६ वर्षीय नातवाची न्यायालयात धाव\nपुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेतून बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके)...\nकेंद्राच्या विरोधात अजितदादाही मैदानात; कृषी विधेयकावर घेतली परखड भूमिका\nपुणे : ''लोकसभेत नुकतेच मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांचा विरोध आहे. हे विधेयक...\nभारतीयांचे जीवन चांगले बनवण्यासाठी दीनदयाळ यांचे मोठे योगदान\nअकोले (नगर) : देशात ज्या ज्या वेळी सामाजिक व आर्थिक चिंतनाचा विषय येत होता. त्यावेळी महात्मा गांधी, जे.पी. लोहिया आणि दीनदयाळ यांचे नाव अग्रेसर...\nहिंगोली : हरणाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वन विभागाकडून कोठडी\nहिंगोली : तालुक्यातील उमरा वाबळे शिवारात काही जण हरणाची शिकार करीत असल्याचे एका शेतकऱ्यांने काढलेल्या व्हिडीओमुळे निदर्शनास आले....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pomegranate-spray-used-filter-water-342299", "date_download": "2020-09-27T20:22:28Z", "digest": "sha1:XQDQNCBONCQ6G2LCZSTBMFZHJRJYSAST", "length": 15964, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "डाळिंबाच्या फवारणीसाठी वापरले जाते चक्क फिल्टरचे पाणी! | eSakal", "raw_content": "\nडाळिंबाच्या फवारणीसाठी वापरले जाते चक्क फिल्टरचे पाणी\nपिलीव (सोलापूर) ः पाण्यामध्ये क्षार जास्त असतील तर त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी होतो फिल्टरचा वापर. माणसाला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बसविला जातो फिल्टर. मात्र, डाळिंब बागेच्या फवारण्यासाठी फिल्टरचे पाणी एखाद्या शेतकऱ्याने वापरले असेल तर त्यावर कोणाचा विश्‍वास बसेल काय तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. मात्र, हे शक्‍य करुन दाखविले आहे निमगाव (म.) (ता. माळशिरस) येथील अप्पासाहेब मगर-पाटील या शेतकऱ्याने.\nपिलीव (सोलापूर) ः पाण्यामध्ये क्षार जास्त असतील तर त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी होतो फिल्टरचा वापर. माणसाला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बसविला जातो फिल्टर. मात्र, डाळिंब बागेच्या फवारण्यासाठी फिल्टरचे पाणी एखाद्या शेतकऱ्याने वापरले असेल तर त्यावर कोणाचा विश्‍वास बसेल काय तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. मात्र, हे शक्‍य करुन दाखविले आहे निमगाव (म.) (ता. माळशिरस) येथील अप्पासाहेब मगर-पाटील या शेतकऱ्याने.\nशेतकरी कधी काय प्रयोग करेल याचा नेम नाही. त्या प्रयोगाचा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र, शेतकऱ्याची प्रयोगशी वृत्ती त्याच्यामध्ये असलेल्या शास्त्रज्ञाची जाणीव करुन देते. एखादा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा मोठा फायदा त्या शेतकऱ्याला होता. डाळिंबामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्या��े जर बागेत प्रवेश केला तर पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होते. त्यावर काहीतरी उपाय काढण्याचा, अनेक प्रकारची औषधे फवारण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जातो. पण, कधी-कधी त्यात यश येत नाही. पण, प्रयोगाच्या माध्यमातून एखादा निष्कर्ष निघाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो हेच मगर-पाटील यांनी दाखवून दिले आहे.\nश्री. मगर-पाटील हे जरवर्षी त्यांच्या डाळिंब बागेतून लाखो रुपयांचे उत्त्पन्न घेतात. त्यांनी या वर्षी जीवामृत स्लरी फिल्टर टॅंक आणि फवारणीसाठी फिल्टरचे पाणी वापरले आहे. डाळिंबाची लागवड 15 बाय 8 वर केली आहे. त्यांची एकूण तीन हजार 200 झाडे आहेत. यावर्षी सुमारे 50 ते 60 टन उत्पन्न निघेल, असा त्यांनी अंदाज वर्तविला आहे. फिल्टरच्या पाण्याचा वापर फवारणीसाठी केल्यास डाळिंबाचे उत्पन्न तर वाढतेच याशिवाय डाळिंबावर येणाऱ्या डागाचे प्रमाणही खूपच कमी असते असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना फिल्टरचे पाणी वापरूनच डाळिंबाची फवारणी करण्याचे आवाहन मगर-पाटील यांनी केले आहे. त्यांच्या डाळिंब शेतीला नुकतीच अकलूज पोलिस स्टेशनचे निरीक्षक भगवान निंबाळकर, आशिष खराडे यांनी भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.\nसंपादन ः संतोष सिरसट\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापुरात रेबिजचे प्रमाण शून्यावर; 48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री\nजागतिक रेबीज दिन विशेष सोलापूर : जागतिक फॉर्म्यूल्यानुसार 32 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असा अंदाज लावला जातो. मात्र, सोलापूर...\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत��रण...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nकाळे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष\nसंगमनेर ः कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता, विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/15-million-gym-workers-starve-more-2000-gyms-closed-mumbai-345466", "date_download": "2020-09-27T20:48:49Z", "digest": "sha1:XTSHN3IKBBMKE55QXOHLBHMPSI5N7UE2", "length": 19173, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "दीड लाख जीम कामगारांवर उपासमारीची वेळ; मालक राज्य सरकारच्या आशेवर | eSakal", "raw_content": "\nदीड लाख जीम कामगारांवर उपासमारीची वेळ; मालक राज्य सरकारच्या आशेवर\nमुंबईत एकूण दोन हजारहून अधिक लहान मोठ्या जीम आहेत. कोरोना काळापुर्वी त्यात तब्बल दिड लाखांहून अधिक कर्मचारी आणि प्रशिक्षक कार्यरत होते\nचेंबूर: मुंबईत एकूण दोन हजारहून अधिक लहान मोठ्या जीम आहेत. कोरोना काळापुर्वी त्यात तब्बल दिड लाखांहून अधिक कर्मचारी आणि प्रशिक्षक कार्यरत होते. कित्येक तरुणांनी तर प्रशिक्षणाचा कोर्स पुर्ण करत या व्यवसायाला आपले उदरनिर्वाहाचे साधन बनवले होते. मात्र, लाॅकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यवसायच ठप्प पडल्याने यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिम मालक आणि कर्मचारी सरकार लवकरच परवानगी देईल, या आशेवर जगत आहेत.\nकंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी\nकालांतरांने श्रीमंतांबरोबरच मध्यमवर्गींयांचाही जीमकडे कल वाढू लागला तसतसे मुंबईत तळवटकर, पाठारे, चेंबूरकर हेल्थ क्लब याबरोबर असंख्य जिमचा उदय झाला. आता दर वर्षी व्यवसाय म्हणून नवनवीन जि��� उदयाला येत आहेत. कित्येक तरुणांनी व्यायामाचा प्रशिक्षण कोर्स करून या व्यवसायाला आपले उपजीविकेचे साधन बनविले. मात्र, जगभर कोरोनाचे थैमान सुरू झाल्यानंतर इतर क्षेत्रांसोबतच जीम व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला. लॉकडाऊनमूळे अचानककाम ठप्प झाल्याने या जीममधील कामगारांना विनापगार सहा महिने घरी बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. काही मालकांनी या काळातही माणुसकीच्या दृष्टीने आपल्या कामगारांना पगार दिला आहे. मात्र त्याचा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. तर, बहुसंख्य कामगारांना या काळात पगारच देण्यात आले नाही.\nमुंबई शहरात डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 दरम्यान काहींनी मोठ्या प्रमाणत गुंतवणूक करून जिम सुरू केल्या. तर, काहींनी लॉकडाऊन सूरु होण्यापूर्वीच या व्यवसायात गुंतवणूक केली होती. त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे.\nजीममधील साधने तशीच धूळ खात पडली आहेत. काही मशनरी खराब झाल्या आहेत. तर, काही खराब होऊ नये म्हणून त्यांची देखभाल करावी लागत आहे. मात्र, कोणतीही आवक नसल्याने तो अतिरिक्त खर्च कसा सहन करायचा, असा सवाल जीम मालकांनी केल आहे.\nसुशांतसिंहला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील; बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया\n100 किलो वजन 60 वर\nजिम सुरू नसल्याने पुर्वीच शरीर कमावलेल्यांना घरी व्यायाम करता येत नाही. तसेच प्रशिक्षकांनासुद्धा व्यायाम करता येत नाही. त्यांच्या डाएटवरही मोठा परिणाम झाला आहे. लॉकडॉऊनमध्ये 100 किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या प्रशिक्षकांचे वजन आता 60 ते 65 किलो झाले आहे. मित्र, नातेवाईक यांच्या कडून घर खर्चाकरिता त्यांना पैसे मागावे लागत आहे. कित्येकांचे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडले आहे\nआमच्या जिमला 32 वर्ष पूर्ण झाले आहेत. यापुर्वी कधीही जिम बंद नव्हती. मी कामगाराना माणुसकीच्या दृष्टीने सहा महिने पगार दिला. मात्र, मला जिम बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.\n- प्रदीप चेंबूरकर, संचालक, चेंबूरकर्स हेल्थ क्लब\nमी गेल्या कित्येक वर्ष जिममध्ये जात आहे. मला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास आहे. सहा महिने जिम बंद असल्याने व्यायाम बंद आहे. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब वाढत आहे. व्यायामामुळे कमी झालेल्या गोळ्याही आता वाढल्या आहेत.\nप्रशिक्��क, बॉडी बिल्डर हे तळागाळातील आहेत. त्यांची उपजीविका जिमवर अवलंबून आहे. जिम सुरू करण्यास परवानगी दिली तर आम्ही नक्कीच सरकारचे नियम, अटी पाळणार. मी माझ्या कर्मचाऱ्यांना तीन महिने नियमित पूर्ण पगार दिला. आता अर्धा पगार द्यावा लावत आहे. कामगारांसोब आता मालकांचीही उपासमार होत आहे. सरकारने तातडीने योग्य निर्णय घेऊन जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी.\nमहासचिव, भारतीय शरीर सौष्ठ संघटना\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर, तर 44 रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे....\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nमहालक्ष्मी रेसकोर्सवरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता; BMC च्या महासभेत एक जूना प्रस्ताव पुन्हा चर्चेत\nमुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला...\nशेतकरी ते ग्राहक थेट साखळी निर्माण करण्याची संधी\nशेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/railway-marathwada-bhopal-laborers-what-about-those-stuck-pune-including-mumbai-nanded-news", "date_download": "2020-09-27T19:06:37Z", "digest": "sha1:H2AWXXNLQDZ5HLBPB3CABOX6RIGFYJMC", "length": 21337, "nlines": 319, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठवाड्यातून भोपाळला मजूरांसाठी रेल्वे, मुंबईसह पुण्यात अडकलेल्यांचे काय ? | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्यातून भोपाळला मजूरांसाठी रेल्वे, मुंबईसह पुण्यात अडकलेल्यांचे काय \nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत विविध राज्यातील हजारो कामगार अडकले आहेत. त्यांच्यासाठी आज गुरुवारी (ता.सात) औरंगाबादला एक रेल्वे नांदेडहून पाठविण्यात आली. ही रेल्वे सर्व प्रक्रीया पार पडल्यावर गुरुवारी रात्री येथून प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक परप्रांतिय मजूरांच्या जाण्याची सोय झाली आहे. परंतू, मराठवाड्यातील अनेक जण पुणे, मुंबई येथे अडकले आहेत, त्यांच्यासाठी विशेष रेल्वे कधी सोडणार, हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरित आहे.\nनांदेड ः मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली येथे परप्रातांतीन हजारो मजूर अडकले आहेत. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालसह आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जिल्हा प्रशासनासह काही लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यावर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने येथील मजुरांसाठी औरंगाबाद येथून विशेष रेल्वे सोडण्याची प्रक्रीया पुर्ण केली आहे. ही रेल्वे गुरुवारी रात्री भोपाळकडे रवाना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही राज्यातील मजूर या रेल्वेने जाणार आहेत. मात्र, मुळ मराठवाड्यातील पुणे, मुंबई येथे अडकलेल्यांच्‍याबाबत अद्याप कोणतीही विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झालेला नाही, हेही तेवढेच खरे.\nमहाराष्ट्रातील विविध शहरांत अडकलेल्या परराज्यातील मजुरांना गावी परतण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्या-त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या मजूर संख्येवरून मागील पाच दिवसांत काही रेल्वे परराज्यातील शहरात सोडल्या आहेत. यामध्ये नाशिक, ��कोला, नागपूर येथील हजारो मजूर विशेष श्रमिक रेल्वेने रवाना झाले. यानंतर आता औरंगाबाद येथून गुरुवारी रेल्वे रवाना होत आहे. सदरिल रेल्वे औरंगाबाद येथून भोपाळला रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांनी दिली.\nहेही वाचा - दिलासादायक : ‘त्या’ चार पॉझिटीव्हपैकी एक सापडला\nविशेष रेल्वेची मागणी ः अशोक चव्हाण\nइतर राज्यातील कामगार, मजूर तसेच इतर नागरिक नांदेड शहर आणि जिल्ह्यात लॉकडाउनमुळे अडकले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेची किंवा इतर पर्यायी व्यवस्थेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या बाबत केंद्र सरकारकडे राज्यामार्फत तसेच मीदेखील मागणी केली आहे. नांदेड रेल्वेस्थानकावरून विशेष रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि नांदेड रेल्वे विभागाला माहिती देण्यात आली आहे.\nहेही वाचा - परभणीच्या वातावरणात होत आहेत बदल : कोणते ते वाचा\nपुणे, पनवेल येथून नांदेड रेल्वे सोडा - संजय जाधव, खासदार\nमराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील हजारो नागरिक पूणे परिसरात अडकलेले आहेत. आज सर्व ठप्प असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्याचबरोबर हजारो विद्यार्थी पूणे जिल्ह्यात शिक्षणासाठी गेलेले अडकलेले आहेत. त्यांचे कुटुंबीय इकडे चिंतेत आहेत.त्यांना मराठवाड्यात आणण्यासाठी पनवेल-नांदेड रेल्वे चार-पाच दिवस सोडण्याची गरज आहे. त्या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. त्याचबरोबर ट्विटरवर पण मागणी केली होती. परंतु, त्याबाबत रेल्वे मंत्रालयाने काहीही भूमिका घेतली नाही. आता ज्याप्रमाणे परप्रांतियांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडल्यात तशीच पनवेल ते नांदेड अशी रेल्वे तत्काळ सोडून विद्यार्थी व नागरिकांना दिलासा द्यावा.\nनेहमीप्रमाणेच इथेही सापत्न वागणूक\nमराठवाड्यातील रेल्वे प्रश्‍नांवर आवाज उठविल्यावरही नेहमीच निराशा सहन करावी लागते. तसाच काहीसा प्रकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजूरांच्या बाबत आणि आपल्याकडील पुण्या-मुंबईत अडकलेल्यांच्या बाबत सध्या घडला आहे. नुकतीच मुंबई येथून ��ुंटकूल येथे रेल्वे सोडण्यात आली, तर मग मराठवाड्यातून का रेल्वे सोडली जात नाही दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदेड, औरंगाबाद येथून रेल्वेची घोषणा करावी.\n- अरुण मेघराज, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ.\nलोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीनुसार रेल्वे\nलोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने औरंगाबाद येथून परप्रांतात जाणाऱ्या मजूरांसाठी विशेष रेल्वे औरंगाबादला रवाना केली आहे. त्या रेल्वेत जाणाऱ्या प्रवाशांविषयी राज्य शासन त्यांच्या नियम व निकषाने परवानगी देत आहे. राज्य शासनाच्या निकषाष पात्र ठरलेल्या व त्यांनी ठरविलेल्या प्रवाशांना घेऊन सदरिल रेल्वे संध्याकाळी परप्रांतात रवाना होइल.\n- भूपिंदर सिंग, डीआरएम, नांदेड.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबस आटा गिला होता हैं, दवा दुश्वार है; सहा महिन्यांपासून हात रिकामेच\nनागपूर : कोरोना संकटामुळे रेल्वेचा अभिन्न भाग असलेल्या कुलींचे हात गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास रिकामेच आहेत. विशेष रेल्वे गाड्या सुरू...\nकोरोना संकटात ‘ओली पार्टी’, दारुड्यांना आवरणार कोण\nनागपूर : पंजाबी लाईन येथील रेल्वे क्वॉर्टर परिसरात कोरोना काळात चक्क दारू पार्ट्या रंगत आहेत. या प्रकाराने स्थानिक रहिवासी भयभीत झाले असून,...\nपरवानगी नसताना 'क्लीनअप मार्शल'ची प्रवाशांकडून दंडवसूली; कल्याण स्थानक परिसरातील धक्कादायक प्रकार\nकल्याण : कोरोना काळात तोंडावर मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कल्याण-डोंबिवली महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच फायदा उचलत रेल्वे...\n'कसारा मार्गावर सर्व स्थानकांना लोकल थांबा द्या'; प्रवाशांना वेळेसोबतच आर्थिक भुर्दंड\nखर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. यात कोरोनाचा...\n'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण\nमुंबई - शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. यावर भाजप आणि...\nशहरात आज 48 पॉझिटिव्ह सहा हजार 951 रुग्णांची कोरोनावर मात\nसोलापूर : शहरात शिक्षक- शिक्षिका, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार���फत को- मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हे करण्यात येत आहे. सुमारे तीनशे व्यक्‍तींची त्यासाठी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/timings-veterinary-clinics-may-change-state-341222", "date_download": "2020-09-27T19:33:14Z", "digest": "sha1:BANNL3ZOEJQCPI3ZHHKET2TND2OM7NG2", "length": 14484, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोठी बातमी: पशुसंवर्धन आयुक्त घेणार महत्वाचा निर्णय; राज्यात पशु चिकित्सालयाच्या वेळेत बदल होण्याची चिन्हे | eSakal", "raw_content": "\nमोठी बातमी: पशुसंवर्धन आयुक्त घेणार महत्वाचा निर्णय; राज्यात पशु चिकित्सालयाच्या वेळेत बदल होण्याची चिन्हे\nराज्यभरात पशूपालन पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने नोंदविले आहे. संघटनेच्या मतानुसार, पशुपालन पूर्वी सकाळी जनावरांना चरायला घेऊन जात होते.\nनागपूर : पशुपालन पद्धतीत काळानुरूप झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यभरातून या विषयावर अभिप्राय मागविले आहेत. त्याआधारे वेळेत बदलाचा धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.\nराज्यभरात पशूपालन पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने नोंदविले आहे. संघटनेच्या मतानुसार, पशुपालन पूर्वी सकाळी जनावरांना चरायला घेऊन जात होते. त्यादरम्यान ते आपल्या जनावरांना गरज भासल्यास पशुचिकित्सालयात उपचारासाठी देखील आणत होते. मात्र काळानुरूप पशुपालन पद्धतीत बदल अनुभवला जात आहे.\nक्लिक करा - खबरदार विनाकारण त्रास द्याल तर, गाठ माझ्याशी आहे, कोण म्हणाले असे\nआता सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास पशूपालक गाव, शहरात किंवा संकलन केंद्रावर दूध घालायला जातात. सकाळी दूध घालून परतल्यावर तसेच संध्याकाळी दुध घालायला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असतो. या दरम्या�� ते आपल्या जनावरांना उपचारासाठी पशुचिकित्सालयात आणू शकतात.\nत्यामुळे पशुचिकित्सालय वेळेत बदल करण्याची मागणी आहे. या संदर्भाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुसंवर्धन सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे पाठपुरावा चालविला आहे. संघटनेच्या या मागणीची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून याप्रश्‍नी अभिप्राय मागितले आहेत. गाव स्तरावरून पशुपालकांची मागणीदेखील विचारात घेतली जाणार आहे. त्यानंतरच या संदर्भाने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.\nएकूण राज्य - 4847\nजिल्हा परिषदकडे - 4177\nराज्य सरकारकडे - 670\nफेब्रुवारी ते सप्टेंबर :\n- सकाळी सात ते बारा व\n- दुपारी चार ते संध्याकाळी सहा\n- शनिवारी सकाळी 7 ते दुपारी बारा.\n- ऑक्‍टोबर ते जानेवारी\n- सकाळी आठ ते एक\n- दुपारी तीन ते पाच\n- शनिवारी सकाळी 8 ते दुपारी एक\nअसा आहे प्रस्तावित बदल\n- सकाळी नऊ ते दुपारी 4.\n- शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1\n\"राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुपालकांचा आग्रह असल्याचे सांगत पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश पशुचिकित्सालय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून या पार्श्वभूमीवर अभिप्राय मागविण्यात आले आहेत. पशुपालकांची मागणी देखील विचारात घेतली जाईल. त्यानंतर वेळेत बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.\"\n- सचिंद्र प्रताप सिंह\nहेही वाचा - अरे व्वा... भारतीय श्वानांना मिळणार हक्काचे घर; पण कसे काय, वाचा सविस्तर\n\"पशुपालनाच्या पद्धतीत बदल झाल्याने पशु चिकित्सालय आच्या वेळेत बदलाची मागणी आहे त्याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे\"\nमहाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना.\nसंपादन - अथर्व महांकाळ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसं���ंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Maharashtra-wins-highest-prize-for-third-year-in-a-row-in-clean-survey.html", "date_download": "2020-09-27T20:41:23Z", "digest": "sha1:G6RY2VPY5EJRXP5K273HGW6YZURQTWXF", "length": 16806, "nlines": 76, "source_domain": "www.sthairya.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान", "raw_content": "\nस्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान\nस्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे\nस्थैर्य, मुंबई, दि. २० : नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.\nनवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री श्री.शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी मंत्री श्री.शिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले.\nदरम्यान,आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हण��े एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.\nपश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.\n२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.\nमहाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.\nस्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे.\nस्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक म��ळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक 46 पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील 29 अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर 53 शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 27 शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील 500 शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील 154 शहरांचा समावेश होता.\n2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 46 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 10 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये राज्यातील 27 अमृत शहरांचा सहभाग होता.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे सं��ादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-27T20:27:52Z", "digest": "sha1:OAURRMWIOXETCOOLNP633XT2IAOAWOGW", "length": 4161, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नेदरलँड्सचे प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनेदरलँड्स देशामध्ये एकुण १२ प्रांत आहेत.\n१ द्रेंथ आसेन एमेन ४,९१,०१९ १४१ ३,४७८.१\n२ फ्लेव्होलांड लेलीस्टाड आल्मेर ३,८८,०६३ १६६ २,३३८.१\n३ फ्रीसलंड लीवार्दन लीवार्दन ६,४६,३३३ ११३ ५,७२४\n४ गेल्डरलांड आर्नहेम नेमेगन १९,९९,४६२ ३८८ ५,१५४.६\n५ ग्रोनिंगन ग्रोनिंगन ग्रोनिंगन ५,७७,०१४ २०६ २,७९७.५\n६ लिमबर्ग मास्त्रिख्त मास्त्रिख्त ११,२२,८७२ ५५५ 2.023,85 km²\n७ नूर्द-ब्राबांत सेतोगनबॉस आइंडहोवन २४,४५,३५८ ४८० ५,०९८.९\n८ नूर्द-हॉलंड हार्लेम अ‍ॅम्स्टरडॅम २६,६९,७७२ ६३० ४,२३६.७\n९ ओव्हराईजल झ्वोला Enschede ११,३०,६६४ ३२९ ३,४३८.९\n१० झाउड-हॉलंड हेग रॉटरडॅम ३५,०४,६३६ १,००८ ३,४७८.१\n११ उट्रेख्त उट्रेख्त उट्रेख्त १२,२०,९१२ ८३५ १,४६२.५\n१२ झीलंड मिडलबर्ग Terneuzen ३,८१,५०७ १५१ २,५१९.३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/11/blog-post_05.html", "date_download": "2020-09-27T19:16:22Z", "digest": "sha1:CUUXCIOWUPG252GR6HJ4I6MW2YEUEKO6", "length": 7418, "nlines": 106, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: विचारीन पांढर्‍या छडीला...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nती स्वप्नाळु भिरभिरणारी नजर सापडेना\nविचारीन पांढर्‍या छडीला अगर सापडेना\nप्राक्तनामधे लिहिले नियतीने जे जे ते\nखोडुन काढिल असा एकही रबर सापडेना\nपुस्तकापरी येता-जाता मला चाळती\nघालायाला परी कुणाला कव्हर सापडेना\nदाखवायचे कुठुन मुलांनी विचारले तर\nगोष्टीमधले आटपाट ते नगर सापडेना\nशब्द विखारी असा बोलते गोड वैखरी\nजरी छाटली तरी आतले जहर सापडेना\nकाढायची कशी जळमटे आयुष्याची\nकुठे कुठे लागली शोधुनी कसर सापडेना\nपुरातत्ववेद्यांनी हा निष्कर्ष काढला\n\"वर्णभेद उतरंडी विरहित शहर सापडेना''\nलिहून झाली पुरी ग़ज़ल 'घनश्याम' जरीही\nरसिकांना वाटते तरी का बहर सापडेना\nकवी - घनश्याम धेंडे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nश्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे\nखबरदार जर टाच मारुनी...\nअशीच यावी वेळ एकदा\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण या���ना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/01/blog-post_27.html", "date_download": "2020-09-27T20:34:26Z", "digest": "sha1:2OMES4FKX4YCMIEIN3U7VSBCRCCD3X4Z", "length": 7457, "nlines": 114, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: ती...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nनाही भेटलो मी दिवसभर तर\nतीनं खुप बैचेन व्हावं,\nमला अगदी सरप्राईज द्यावं\nतीने माझ्या आधी यावं,\nआणि मी उशिरा आलो म्हणुन\nमग लटके लटकॆ रागवावं\nफ़िरताना जर मी नजरेआड झालो\nतर तीने कावरबावरं व्हावं,\nआणि मी दिसल्यावर मात्र\nअश्रू लपवत मला प्रेमान ओरडावं\nमाझं काही चुकलं तर\nतीनं कधीही न रागवावं,\nअबोला धरुन मला न रडवता\nकाय चुकलं ते समजवावं\nजीची कल्पनाही केली इतकी\nभरभरुन प्रेम देणारी ती व्यक्ती असावी,\nमाझी आठवण आली तीला की\nतिनंही माझ्यासाठी एक कविता लिहावी...\nकवी - विजय कुदळ\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nतव नयनांचे दल हलले गं...\nचल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली\nलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\nऐसि शायरी माझी नव्हे\nसूर मागू तुला मी कसा\nआता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले \nआज अचानक गाठ पडे\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्���ेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://manojbobade.blogspot.com/2013/04/", "date_download": "2020-09-27T19:35:16Z", "digest": "sha1:D6A4XF7OTIIW774YAK3R7CDTIH4MRZ3E", "length": 14603, "nlines": 135, "source_domain": "manojbobade.blogspot.com", "title": "शब्द सांगाती सर्वदा!!: एप्रिल 2013", "raw_content": "\nशब्दांच्या बळे रंजनासह, विवेकी आनंद देण्याचा-घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न...आपल्याला आवडेल या अपेक्षेसह\nमंगळवार, ३० एप्रिल, २०१३\nगुंतला गुंतला | तुझ्यामध्ये जीव |\nअवांतर हाव | निवर्तली ||\nतुझ्या अभावाने | उरातले उर |\nसलतसे फार | रात्रंदिन ||\nवाळवंटा घरी | जळाचा अभाव |\nतसा माझा जीव | तुझ्याभावी ||\nप्राणहीन देह | आणि शक्तीहीन |\nयासाठी प्रमाण | पुतळा तो ||\nमाझे निम्मे जिणे | चालले सतत |\nजशी देहगत | पाषाणाची ||\nद्वारा पोस्ट केलेले मनोज बोबडे येथे १२:१४ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहुण्यांचे 'पुस्तकं परीक्षण' (2)\nमला साहित्याने व साहित्यातील शब्दाने कोणतीही गोष्ट स्वीकारताना विवेकाच्या कसोटीवर पारखून घेण्याची शिकवण दिली. हीच शिकवण मला जगण्याचा खराखुरा आनंद देत असते, म्हणूनच मला शब्दांशी उदंड प्रेम आहे. हे माझे सततचे सांगाती आहेत यासाठीच मी माझ्या या ‘ब्लॉग’ला नाव दिलेय...’शब्द सांगाती सर्वदा’ या ‘ब्लॉग’वर माझ्या कविता, लेख, ललित, कथा, व्यक्तिचित्रण, प्रवास, संदर्भविचार इ. प्रकारचे लिखाण असतील...आपल्याला ते आवडेल-नाही आवडेल, हे आपल्या प्रतिक्रियेतून कळणार आहे, तेव्हा ती द्यायला विसरू नका\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“ सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं ” सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे...\nरामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी...\nपाहुनिया फुल जणू पडे भूल जास्वंदी झाडाच्या कानाचे डुल हळदीचा सडा सूर्याच्या गावी दात फुलांचे मोगरा दावी चादर पानाची...\nलाडीक लाडीक बाळ हासती हर्षित आई मनी खास ती पाहून म्हणती राजा हा गोड सानुला माझा हा रम्य खेळणे हाती घेणे हलवून झुलवून फेकून देणे मस्...\nधर्म ...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्...\nकारण कळले की भीती उरत नाही....\n‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाच...\nगावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू\n‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते स...\nरडू नको गीडू नको बाई तू अशी अग् तुझ्या नाकावर बसली माशी रडशील तर ती चावेल तुला थांब तशीच अग् पकडू तिला माशी मारायला म...\nनव्या वळणाची समस्या प्रधान कादंबरी ‘एन्काऊंटर’ आवृत्ती-३\nनुकतेच चंद्रपूर येथे दि. ११ जुलै २०११ ला ‘आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन पार पडले.’ त्याच संमेलनात डॉ. प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्त...\nसांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”\nजागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झा...\n - शेतकरी संघटनांची अवस्था हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी सारखी झाली आहे. आपण जे करतो त्यानेच शेतीचा प्रश्न सुटणार आहे असे प्रत्येक संघटनांच्या सुभेदारांना व...\n - अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काम करत असताना, 'अंधश्रद्धा निर्मूलन करून आपल्याला समाजात काय करायचं आहे' असा प्रश्न आम्हांला वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं...\nअखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती\n- *'गुरू ' हवाय की ' सुलभक '...* *\" म्हाया कोणी गुरु नाही, अन् मले कोनी चेला नाही. \" - गाडगेबाबा* वरील वाक्य डेबुजी आपल्या किर्तनातून लोकांना सांगत....\nलोडशेडींग (द्विशतशब्दकथा) - तिन्हीसांजेची वेळ. लेक अजून कामावरून यायचा होता. सून स्वयंपाक आटोपून टीव्हीवरच्या मालिका पाहत बसली होती. नातू मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होता. नात कानात बोंड...\nप्रबोधनकार | महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत\nमूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग - समाजमानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात 2010 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग...\nभारत देशा, जय बसवेशा \nMadness named love... - कुछ कम हीतआल्लुक हैं, मोहोब्बतका जुनून से.. दिवाने तो होतेहैं, बनायें नहींजातें.. सुदर्शन फकीर च्याया ओळी खूपखूप आठवल्या लैलामजनू बघताना. हाचित्रपट बघून ...\nIAS निधी चौधरी यांचे गांधीजींबद्दलचे 'ते' ट्विट उपरोधिक... - निधी चौधरी (IAS) IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी च...\nगझल गंधर्व सुधाकर कदम\nसंसार - सुलभा सुधाकर - कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्य...\nमाझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत\n'ज्ञानगंगेचा भगीरथ ' चित्रपटातील एक महत्वाचे दृश्य - राजदत्त दिग्दर्शित 'ज्ञानगंगेचा भगीरथ ' ह्या डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जीवनावरील चित्रपटामधील मी लिहिलेल्या संवादाची व्हिडिओ क्लीप व्हॉटस ...\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/editorial/russias-corona-vaccine-is-in-doubt-20974/", "date_download": "2020-09-27T19:28:12Z", "digest": "sha1:B2HZ2Z7GDS7QF4AW7V2OJLH4WDCV5IRW", "length": 12373, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Russia's corona vaccine is in doubt | रशियाची कोरोना प्रतिबंधक लस संशयाच्या विळख्यात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nसंपादकीयरशियाची कोरोना प्रतिबंधक लस संशयाच्या विळख्यात\nरशियाच्या संशोधन संस्थेने आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील या लसीच्या चाचणीचे आकडे वा अहवाल अजूनपर्यंत सार्वजनिक केलेला नाही, हे दोन टप्पे लस किती प्रभावशाली आणि सुरक्षित आहे, हे निश्चित करीत असतात.\nजगातील सर्व देशांना मागे टाकत रशियाने कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस तयार केली आणि ती रजिस्टर्डदेखील केली. रशियाने लस बनविल्याच्या या दाव्याबद्दल मात्र अनेक देशांनी संशय व्यक्त केला आहे. तथापि, रशियाचे स्वास्थ्य मंत्रालय आणि रेग्युलेटरी बॉडीने या लसीला मंजुरीही दिली आहे. या लसीचे उत्पादन येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरु करण्यात येईल आणि ऑक्टोबरमध्येही लस टिकाकरणासाठी उपलब्ध करण्यात येईल. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनीही असा दावा केला आहे की, सर्वप्रथम या लसीची प्रयोग मी माझ्या मुलीवरच केला. या लसीमुळे तीला आता बरे वाटत आहे. रशियाच्या या दाव्यावर शंका घेतली जात आहे. शास्त्रज्ञांनी या लसीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे की, कोणतीही लस तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात, परंतु रशियाने इतक्या लवकर ही लस कशी तयार केली. रशियाच्या संशोधन संस्थेने आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील या लसीच्या चाचणीचे आकडे वा अहवाल अजूनपर्यंत सार्वजनिक केलेला नाही, हे दोन टप्पे लस किती प्रभावशाली आणि सुरक्षित आहे, हे निश्चित करीत असतात. या लसीची चाचणी कमीत कमी ३० हजार लोकांवर व्हायला पाहिजे होती. परंतु चाचणीचे आकडे मात्र अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. या लसीची प्रयोग ज्यांच्यावर केला जातो. त्यांची नावे जाहीर करण्यात येतात, परंतु रशियाने आतापर्यंत कोणतीही नावे जाहीर केलेली नाही. रशिया शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे वागत होता, त्याच धर्तीवर सध्या रशियाची वाटचाल सुरु आहे. कोरोनावर लस निर्माण करण्याचा रशियाचा दावा शीतयुद्धाच्या वेळी जी पद्धत अवलंबिली होती त्याप्रमाणेच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे असेही बोलल्या जात आहे की, रशियाचा लसनिर्मितीचा दावा खराही असू शकतो. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने वैद्यकीय चाचणीमध्ये ही लस शतप्रतिशत यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. ज्या लोकांवर या लसीचा प्रयोग केलेला आहे, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. असेही रशियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. रशियाने खरोखरच कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यामध्ये आघाडी घेतली आहे की, केवळ लस शोधल्याचा दावाच करीत आहे. इतक्या कमी वेळेत कोरोना प्रतिबंधक लस तयार करणे कोणत्याही देशाला खरोखरच शक्य आहे का तसे तर रशियाने म्हटले आहे की, याच महिन्यात या लसीच्या आणखी ३ चाचण्या घेण्यात येतील.\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कु��ुंब ईसीच्या रडारवर\nसंपादकीयनागा समुदायाला हवा वेगळा 'ध्वज'\nसंपादकीयशेतकऱ्यांच्या मुद्यावरुन मंत्र्यांचा राजीनामा\nसंपादकीयवास्तवाचा पडला विसर, मृगजळाचा बाजार\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/editorial/sushant-singh-suicide-case-maharashtra-and-bihar-face-to-face-20236/", "date_download": "2020-09-27T20:52:05Z", "digest": "sha1:WKF5S7UXMJX52EY76BIZ3DNTTKYBSQVP", "length": 13136, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sushant Singh suicide case: Maharashtra and Bihar face to face | सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : महाराष्ट्र आणि बिहार आमने-सामने | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nसंपादकीयसुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : महाराष्ट्र आणि बिहार आमने-सामने\nजेथे घटना घडली, तेथील पोलीसच त्या घटनेची चौकशी करीत असते. महाराष्ट्रात गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्रलयावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, जर सीबीआयचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता परवानगी न घेता मुंबईत आले तर त्यांना बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना ज्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या प्रमाणे क्वारंटाईन केले जाईल.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपविल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविणे हा मुंबई पोलीसांचा अपमान आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये बीहार सरकारने नियमाच्या विरुद्ध जाऊन चौकशी केल्याचा आरोप केला आहे. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करणे अनुचित असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारनेही सीबीआय चौकशीला मान्यता देणे चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. बिहार सरकारला केवळ शून्य एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यांनी एफआयआर दाखल करुन हे प्रकरण महाराष्ट्र सरकराकडे पाठवायला पाहिजे होते. परंतु बिहार पोलीस स्वतःच प्रकरणाची चौकशी करीत आहे, असे करणे सर्वथा अनुचित आहे. बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कसे करु शकतात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहेत. जेथे घटना घडली, तेथील पोलीसच त्या घटनेची चौकशी करीत असते. महाराष्ट्रात गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्रलयावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, जर सीबीआयचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता परवानगी न घेता मुंबईत आले तर त्यांना बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना ज्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या प्रमाणे क्वारंटाईन केले जाईल. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये या चौकशीवरुन जे तू-तू, मैं-मैं सुरु आहे, ते पाहू जाता येत्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतात. हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सुशांतसिंग राजपूत यांच्या बँक खात्यातून करोडो रुपये काढण्यात केवळ रियाचाच हात नसून सीएसुद्धा यामध्ये सहभागी आहे. सर्वोच्च न्यायालय ११ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, दरम्यान सीबीआयने पाटमा एसआयटीकडून या प्रकरणाची माहिती घेतली आहे. पाटणा पोलीसांनी रिया, तिचे आई-वडील आणि भावाने सुशांतसोबत धोकेबाजी केली असून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या ���िळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसंपादकीयनागा समुदायाला हवा वेगळा 'ध्वज'\nसंपादकीयशेतकऱ्यांच्या मुद्यावरुन मंत्र्यांचा राजीनामा\nसंपादकीयवास्तवाचा पडला विसर, मृगजळाचा बाजार\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T19:48:02Z", "digest": "sha1:DPSZRQ37JMS4LJT73Z6EMTDCX7BIWVQA", "length": 9552, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिव्यांगाने व्हीलचेरअवरुन फोडली मोबाइल शॉपी", "raw_content": "\nदिव्यांगाने व्हीलचेरअवरुन फोडली मोबाइल शॉपी\nदिला महिनाभर गुंगारा : समर्थ पोलिसांनी चिकाटीने तपास करत केले जेरबंद\nपुणे,दि.7- घरफोडी करणाऱ्या दिव्यांग व्यक्‍तीने पोलिसांना तब्बल महिनाभर गुंगारा दिला. मात्र, समर्थ पोलिसांनी चिकाटीने तब्बल दोन राज्यांत तपास करत आरोपीला जेरबंद केले. इतकेच नव्हे, तर त्याने घरासमोरील लाकूडफाट्यात लपवून ठेवलेले 11 मोबाइल संच आणि रोख 26 हजार 700 रुपये असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.\nविजयभाई मशरुभाई जिलीया (20, रा. नवसारी, गुजरात) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो दोन्ही पायाने अपंग असून व्हीलचेअरवरुन वावरतो. याप्रकरणी मुश्‍ताक शमशुद्दीन मोमीन (40, रा. बालाजीदर्शन, कात्रज) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे रास्तापेठ पॉवर हाऊस चौकात मोबाइलचे दुकान आहे. ते दि.30 ऑक्‍टोबर रोजी पहाटे आरो���ीने फोडले. त्यातून 13 मोबाइल फोन आणि रोख रक्कम असा 1 लाख 41 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरला. फिर्यादी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. कापुरे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना दोन्ही पायाने दिव्यांग व्यक्ती चोरी करताना दिसला. तेथून तो पुणे स्टेशन येथे गेलेला दिसला. तेथील चित्रीकरणाआधारे तो मुंबई गेल्याचे समजले. पथक मुंबईला गेल्यावर तो सीएसएमटी येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला. मात्र, तेथून बाहेर पडल्यावर तो कोठे गेला याचा माग लागत नव्हता.\nपोलिसांनी तब्बल तीन दिवस मुक्कम ठोकून शोधले असता, एका प्रार्थनास्थळाजवळ बसलेल्या फिरस्त्यांनी तो “येथे दोन दिवस भीक मागत होता,’ असे सांगितले. त्याने बोलताना “अहमदाबादला गाडी कधी असते’ याची विचारणा केल्याचेही सांगितले. यामुळे तो गुजरातला गेल्याची खात्री पटली. पोलिसांचे पथक रवाना झाले. मात्र, तो कोणत्या शहरात उतरला असेल, हा मोठा प्रश्‍न होता. दरम्यान, माग काढत पोलीस नवसारी येथे पोहचले. तेथे त्यांना आरोपी हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारखान्यात बिगारी कामगार असल्याचे समजले. त्याला तब्बल 12 हजार रु. पगारही मिळत आहे. आरोपी तेथे चोरीच्या पैशांतून जुनी दुचाकी घेण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे त्याचा नवसारी पोलिसांच्या मदतीने तपास सुरुवात केली. तो एका जागेत ओढ्याच्या काठी बांधलेल्या झोपडीवजा घरात सापडला. त्याला चोरीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने घरासमोरील लाकडांखाली चोरीचा मुद्देमाल आणि रोकड ठेवली होती. ती हस्तगत करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nही कामगिरी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस उपायुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, पोलीस शिपाई गणेश कोळी, नीलेश साबळे, सुमीत खुट्टे, साहिल शेख, अनिल शिंदे, सचिन पवार, स्वप्निल वाघोले यांच्या पथकाने केली.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/", "date_download": "2020-09-27T19:24:38Z", "digest": "sha1:3R5CSK2JNOMZN3JAGCPKTGSSRBGDAZ7L", "length": 13362, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोल्हापूर Archives - Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोल्हापूरशाहू महाराज यांच्याकडून आयसोलेशनला ५ लाखांचा जनरेटर\nकोल्हापूर : कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी ५ लाखाचा जनरेटर देण्याचे जाहिर केले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजिव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी\nकोल्हापूरमराठा नेते आक्रमक : आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला बंदची हाक,गोलमेज परिषदेत मांडले हे १५ ठराव\nकोल्हापूरकंगणासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी\nमराठा आरक्षण स्थगितीला १२ दिवस राज्य सरकारचं बारावं घालायला आलेल्या सकल मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nकोल्हापूरसकल मराठा आंदोलकांचे गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन\nकोल्हापूरमराठा आरक्षण आंदोलनाचा आता मुंबई, पुणेकरांना बसणार फटका\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nCorona Side Effectफुक्यांचं दिवाळं अन् विक्रेत्यांची दिवाळी; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय\nProstitution Businessवेश्या व्यवसाय करणे गुन्हा नाही: उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण\nदिनविशेष दिनविशेष दि. २६ सप्टेंबर\nराशी भविष्य राशी भविष्य दि. २६ सप्टेंबर २०२०; या राशीच्या लोकांचे अडकलेली कामं पूर्ण होतील\nअधिक बातम्या कोल्हापूर वर\nकोल्हापूर कोरोना��्या विळख्यात सापडलेल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मीमुळे जीवदान\nमहापालिकेचे कर भरण्याचे आवाहनसप्टेंबर अखेरपर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी भरल्यास कोल्हापूरकरांना ४ टक्के सवलत\nकोल्हापूर मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजे कडाडले\nकोल्हापूरपथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत १३६ जणांना कर्ज उपलब्ध : आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी\nCorona Updateमला कोरोनाची लक्षणे आढळली असून मी घरातच क्वारंटाईन आहे; उपचार सुरू आहेत – राजू शेट्टी\nकोल्हापूर आढावा बैठकरुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती शोधण्यावर जास्त भर द्या – सतेज पाटील\nगांभीर्य पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nकोल्हापूरकोरोनाच्या संकटात भाजपच्या वतीने राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य : देवेंद्र फडणवीस\nकोल्हापूरमध्ये आरोग्य सुविधांचे लोकार्पणकायमस्वरुपी साथरोग नियंत्रण रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घ्या -मुख्यमंत्री\nकोरोना संसर्गशिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण\nकोल्हापूरबैल मारण्यासाठी आल्यावर त्याची शिंगे पकडली ;ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार\nग्रामविकास मंत्र्यांची घेतली भेटवीज बिल माफी मिळेपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा संघटनांचा सरकारला इशारा\nकोरोना विषाणू कोल्हापूरमधील आमदर ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण\nकोल्हापूरकोल्हापूर-दौंड- मनमाड शेतकऱ्यांसाठी खास पार्सल ट्रेनचे संचालन\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nदेश देशभर शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी...महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय\nमुंबई आयुर्वेदिक औषधी योग केमो रिकव्हरी किट्स ठरणार गूणकारी\nमुंबई गौरीशंकर मिठाईवाला विरोधात एफडीएकडे तक्रार\nक्रिकेट IPL2020: र��जस्थान रॉयल्सची ऐतिहासिक कामगिरी ; किंग्ज इलेव्हन पंजाबच्या तोंडाशी आलेला घास पळवित मिळवला विजय\nमहाराष्ट्र राज्यात १८,०५६ नवीन कोरोनाग्रस्त\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/12/blog-post_16.html", "date_download": "2020-09-27T20:45:58Z", "digest": "sha1:PARJTYHQSVV2HNLFTNDTZUDCPF2ZNY3O", "length": 8926, "nlines": 143, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: तो पुन्हा एकदा आला होता", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nतो पुन्हा एकदा आला होता\nतो पुन्हा एकदा आला होता\nमाझ्या विश्वासाला तडा द्यायला\nमन केव्हाच विसरलंय त्याला\nआणि शिकलेही होते मी\nतो पुन्हा एकदा आला होता\nओठांनाही मोठे कुलुप लावले होते\nतो पुन्हा एकदा आला होता\nते सारे दरवाजे उघडायला\nकेव्हाच दूर गेले होते\nतो पुन्हा एकदा आला होता\nकोण आता कुठे असतो\nपण तो आला आणि कळलं\nकी काय हरवलं होतं\nमन तुझ्यामागेच धावत होतं\nखूप बोलून घेतलंय, खूप हसून घेतलंय\nसारे दरवाजे मोकळे करून\nघर प्रकाशाने भरून घेतलंय.\nतो आता निघून गेलाय\nमाझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून\nआणि पुन्हा ओठ कसायचेत\nकी मी त्याला विसरलेय\n प्रेमांत हे असंच होतं होत रहातं \n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nवेदनांची मांडतो आरास मी\nमी फुलांची ��ास झालो\nवय सोळावं सरलं की....\nतो पुन्हा एकदा आला होता\nतू नभातले तारे माळलेस का तेंव्हा\nकवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/CBI-3500cr-japta.html", "date_download": "2020-09-27T20:41:53Z", "digest": "sha1:B2JDN2WFBEAQHANZYO5URBI5HRK2B673", "length": 7935, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "आयकर खात्याकडून 3500 कोटींची बेनामी संपत्ती जप्त - JPN NEWS", "raw_content": "\nHome NATIONAL आयकर खात्याकडून 3500 कोटींची बेनामी संपत्ती जप्त\nआयकर खात्याकडून 3500 कोटींची बेनामी संपत्ती जप्त\nनवी दिल्ली - आयकर खात्याने मागील काही महिन्यांत तब्बल 3500 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. खुद्द आयकर खात्याकडून गुरुवारी याबाबतची माहिती देण्यात आली. 900 बेनामी मालमत्तांवर टाच आणत खात्याने 3500 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. जप्त संपत्तीमध्ये फ्लॅट, दुकाने, दागदागिने, वाहने व संपत्तींचा समावेश आहे.\nबेनामी व्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने 1 नोव्हेंबर 2016 पासून नवीन कायदा लागू केला आहे. चल तसेच अचल संपत्ती जप्त करण्याचे अधिकार या कायद्यानुसार आयकर खात्याला मिळालेले आहेत. बेनामी संपत्तीचा छडा लावून ही दोषींवर कारवाई करण्याच्या हेतुने आयकर खात्याने 24 विशेष केंद्रे स्थापन केलेली आहेत. गेल्या काही काळात 3500 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली असून त्यात 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्तची अचल संपत्ती सामील आहे. बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये विविध प्रकारच्या बेनामी संपत्तीवर आयकर खात्याकडून कठोर कारवाई सुरु आहे.\nआयकर विभागाने 1 नोव्हेंबर 2016 पासून ऑक्टोबर 2017 पर्यंत 1833 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली होती. यादरम्यान विभागाकडून संबंधित 517 जणांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार 541 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. जाहीरातीत आयकर विभागाने म्हटले होते की, चुकीची माहिती देणार्‍यांविरोधात नव्या कायद्यानुसार 5 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच बेनामी मालमत्तेच्या बाजारभावानुसार 10 टक्के इतकी रक्कम दंडाच्या स्वरुपात भरावी लागू शकते.\nआयकर विभागाने सांगितले होते की, बेनामी मालमत्ता सरकार जप्त करु शकते. या मालमत्ता जप्तीचा अधिकार विभागाला आहे. आयकर विभाग हा बेनामी मालमत्ता ऍक्ट लागू करणारा नोडल विभाग आहे.\nमूळचा बेनामी कायद्यातील अनेक त्रुटी नव्या कायद्यात काढून टाकण्यात आल्या आहेत. अलिकडेच कारवाई करण्यात आलेल्या पाच प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत दीडशे कोटी वा त्यापेक्षा जास्त असल्याचे आयकर खात्याकडून सांगण्यात आले आहे. एका प्रकरणात रियल इस्टेट कंपनीकडून तब्बल पन्नास एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. या जमिनीची बाजारभावानुसारची किंमत 110 कोटी रुपये इतकी आहे. दोन प्रकरणे अशी आहेत की ज्यांमध्ये नोटाबंदीनंतरच्या काळात कंपन्यांतील कर्मचारी व इतर लोकांच्या नावे प्रचंड पैसा विविध बँक खात्यांत जमा करण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/amalner-corona-positive-increased/", "date_download": "2020-09-27T20:26:27Z", "digest": "sha1:OG7XE4TDD74GYJH6THUFSO6YVSCTXO7L", "length": 7485, "nlines": 129, "source_domain": "livetrends.news", "title": "अमळनेरात कोरोनाचा स्फोट; पुन्हा वाढला संसर्ग - Live Trends News", "raw_content": "\nअमळनेरात कोरोनाचा स्फोट; पुन्हा वाढला संसर्ग\nअमळनेरात कोरोनाचा स्फोट; पुन्हा वाढला संसर्ग\n अमळनेरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.\nअमळनेर तालुक्यात पहिल्या टप्प्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. तर मध्यंतरी मात्र रूग्ण संख्या ही घटली होती. तथापि, अलीकडच्या काही काळात रूग्ण संख्या पुन्हा एकदाचे वाढली असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.\nअमळनेर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार एकाच दिवशी ७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५३ हे शहरी भागातील आहेत. दरम्यान, यामुळे तालुक्यातील आजवरच्या रू���्णांचा आकडा हा तेराशेच्या पलीकडे गेला आहे.\nमहत्वाच्या सभेला मुद्दाम डावलले- पल्लवी सावकारेंचा आरोप\nकोरोनाच्या तीन लसींची चाचणी अंतीम टप्प्यात;नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनला प्रारंभ – पंतप्रधान\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nरावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर\nमहाराष्ट्रात आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97", "date_download": "2020-09-27T21:32:21Z", "digest": "sha1:XXWETXG7L4HF3GKRAIEKE5BRKVLEYDM3", "length": 7738, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मध्य युग - विकिपीडिया", "raw_content": "\nनवव्या शतकात काढले गेलेले शार्लमेन, पोप गेलाशियस पहिला व पोप ग्रेगोरी पहिला ह्यांचे चित्र\nमध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक व १५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. इ.स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर मध्य युग सुरू झाले असे मानण्यात येते तर इ.स. १४५३ मधील ओस्मानांचा कॉन्स्टेन्टिनोपलवरील विजय ही घटना मध्य युगाच्या अस्तासाठी वापरली जाते. रानिसां हा साधारणपणे मध्य युग व आधुनिक युग ह्यांमधील दुवा मानला जातो. मध्य युगातील युरोपात अनेक उत्क्रांती घडल्या; कला, संगीत, वास्तूशास्त्राच्या नव्या शैल्या निर्माण झाल्या व समाज पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक नवे शोध लावले गेले.\nबहुतेक इतिहासकारांच���या मते मध्य युग प्रारंभिक मध्य युग (इ.स. ४७६ - इ.स. १०००), उच्च मध्य युग (इ.स. १००० - इ.स. १३००) व शेवटचे मध्य युग (इ.स. १३०० - इ.स. १४५३) ह्या तीन कालखडांमध्ये विभागले जाऊ शकते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nमध्य युगाचा ऐतिहासिक अ‍ॅटलास\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१३ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2020-09-27T21:24:17Z", "digest": "sha1:4C7B4BXVQD2QIVYNEE7Y7XFNI77YN7TD", "length": 3527, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २४ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/2500-cr-for-road-development-in-latur-1151959/", "date_download": "2020-09-27T21:05:51Z", "digest": "sha1:4EJAML4GDO7TSA5ZMIPSIXOLNBQA3XBN", "length": 14310, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लातुरात रस्ते विकासासाठी अडीच हजार कोटींची तरतूद’ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n‘लातुरात रस्ते विकासासाठी अडीच हजार कोटींची तरतूद’\n‘लातुरात रस्ते विकासासाठी अडीच हजार कोटींची तरतूद’\nजिल्हय़ाच्या रस्ते विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात अडीच हजार कोटींची, तसेच पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, सिंचन, कृषी या साठी मोठी तरतूद केली.\nजिल्हय़ाच्या रस्ते विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात अडीच हजार कोटींची, तसेच पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, सिंचन, कृषी या साठी मोठी तरतूद केली. जिल्हय़ाच्या इतिहासात प्रथमच अशी मोठी तरतूद केल्याचा दावा भाजपचे महामंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.\nनिलंगेकर म्हणाले की, लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर असून उजनी धरणातील उस्मानाबाद शहरापर्यंत आलेले पाणी धनेगाव धरणातून लातूर शहराला येत असणाऱ्या जलवाहिनीला जोडण्यासाठी २७० कोटींची तरतूद केली आहे. ३० किलोमीटर जलवाहिनी अंथरण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने लातूर शहरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी १५० कोटींचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर करण्यात आले. त्यासाठीचा निधीही उपलब्ध झाला आहे. औसा तालुक्यातील टेंभी येथे १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. लातूर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गास मंजुरी देण्यात आली. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली.\nरत्नागिरी-बुटीबोरी महामार्गाच्या कामात लातूर जिल्हय़ातील कामासाठीचा निधीही उपलब्ध करण्यात आला. उमरगा, किल्लारी, लामजना, औसा, लातूर, परळी, परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. बीदर-भालकी-औराद शहाजनी-निलंगा-निटूर-बाभळगाव या राष्ट्रीय महामार्गासही मान्यता देण्यात आली. सर्व रस्ते चारपदरी होणार असून ते पूर्ण करण्यास ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. पहिल्या वर्षांसाठी अडीच हजार कोटींची तरत���द करण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हय़ात अतिशय वेगाने काम सुरू आहे. जिल्हय़ाच्या इतिहासात एका वर्षांत इतकी प्रचंड आíथक तरतूद प्रथमच करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.\nप्रदेश प्रवक्ते हाके यांनी राज्य सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची उपलब्धी सांगितली. गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने आपत्ती निवारणासाठी १५ हजार कोटी खर्च केले. सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. गेल्या वर्षभरात ८ हजार कोटी रुपये आपत्ती निवारणासाठी खर्च करण्यात आले. जलयुक्त शिवार योजना अतिशय कल्पकतेने राबवली. राज्यभरात २४ टीएमसी पाणी या योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे जमा झाले. यातून ६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. एवढे पाणी उपलब्ध करण्यासाठी धरणे बांधावी लागली, तर त्यासाठी किमान १५ हजार कोटी रुपये खर्च झाले असते. हे काम अवघे १६०० कोटी खर्च करून झाले. यातील ३०० कोटी लोकसहभागातून जमा झाले, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, सुधीर धुत्तेकर उपस्थित होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआमदार रस्ते आणि समाजमंदिरांच्याच प्रेमात; आमदार निधीच्या शिफारशीही अपुऱ्या\nMutual Fund: ओळख संपत्ती व्यवस्थापनाची\nकेंद्राच्या तिजोरीत मराठवाडय़ातून १ हजार ९४६ कोटी\nस्वाइन फ्लू अर्थसाहाय्य योजनेचा विस्तार वाढवला\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 मराठवाडय़ात भूजल पातळी खालावली, परभणी धोक्याच्या पातळीवर\n2 ‘सरकारच्या धोरणावर असमाधानी, सरकार प्रतिमा जपण्यातच मश्गूल’ -राजू शेट्टी\n3 तुळजापूर येथे पाच लाख भाविक दाखल\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/soaking-rain-brings-success-i-got-wet-too-59278", "date_download": "2020-09-27T21:24:27Z", "digest": "sha1:X7TWUU55ACSPF4AZIECHWRICEWKSRVI6", "length": 14324, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Soaking in the rain brings success, I got wet too .. | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसांत भिजल्याने यश मिळते, मी ही भिजलो..\nपावसांत भिजल्याने यश मिळते, मी ही भिजलो..\nपावसांत भिजल्याने यश मिळते, मी ही भिजलो..\nशुक्रवार, 31 जुलै 2020\nपावसांत भिजल्यावर यश मिळतं असे संकेत आहे, म्हणून मी भाषण न थांबवता तुमच्या समोर उभा आहे. भविष्यात आम्हालाही यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. दानवे यांच्या या विधानावर उपस्थितांनी भरभरून दाद दिली.\nऔरंगाबाद ः पावसांत भिजल्याने राजकारणांत यश मिळतं म्हणतात, आज माझ्या भाषणाच्या वेळीही पाऊस आला. म्हणून मी भाषण न थांबवता बोलतो आहे, आता नाही पण भविष्यात संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांचे नाव न घेता चिमटा काढला. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी भर पावसात केलेले भाषण ऐतिहासिक ठरले होते. त्यांच्या भाषणाने साताऱ्यातील नव्हे तर संपुर्ण राज्यातील वातावरण बदलले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सातारा लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत यश मिळाले.\nआजही सोशल मिडियावर भर पावसात भाषण करतांनाचे पवारांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान चालतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री द���वेंद्र फडणवीस यांनी देखील ‘पावसांत भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला‘ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर आता दानवेंनी देखील या संदर्भात वक्तव्य केले.\nरावसाहेब दानवे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून भाषणाला उभे राहिले आणि जोरादार पावासाला सुरूवात झाली. यावेळी भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी शरद पवारांच्या त्या पावसात भिजलेल्या भाषणाचा मिश्किलपणे उल्लेख केला.\nदानवे म्हणाले, पावसांत भिजल्यावर यश मिळतं असे संकेत आहे, म्हणून मी भाषण न थांबवता तुमच्या समोर उभा आहे. भविष्यात आम्हालाही यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. दानवे यांच्या या विधानावर उपस्थितांनी भरभरून दाद दिली. महापुरुषांचे पुतळे उभारण्या मागे त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा हेतू असतो. संसदेच्या आवारात देखील देशातील सगळ्या महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. जेणेकरून या महापुरुषांचा आदर डोळ्यासमोर ठेवून आपण जनतेच्या हिताचे काम करू शकू.\nऔरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल, यात शंका नाही. भविष्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीला अधिक महत्व येणार आहे.\nकारण आपल्याकडे जालन्याला आता ड्रायपोर्ट झाला आहे, समृध्दी महामार्ग, डीएमआयसी झाली आहे. त्यामुळे केवळ जिल्हा, मराठवाडाच नाही, तर खान्देश, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून देखील शेतकरी आपला शेतीमाल घेऊन इथे येतील. त्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याकडून नश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील रावासाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत केली मदतीची मागणी...\nनांदेड ः मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांना मुखेड येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. ओला दुष्काळ जाहीर करा,...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nराऊत-फडणवीस यांच्या भेटीला महत्व द्यायची गरज नाही...\nऔरंगाबाद ः संजय राऊत हे एका दैनिकाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे दोन पक्षांचे नेते एकत्र भेटले तर त्यावरून तर्क वितर्क लावणे चुकीचे आहे...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nपक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोत्तपरी योगदान देईन...\nऔरंगाबाद ः देशाचे पंतप्रधान आणि आमचे नेते नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nपंकजा मुंडेंच्या निवडीमुळे पक्षबळकटीलाही मदत..\nबीड : मधल्या काळात भाजप आणि पंकजा मुंडे या दोघांनीही चांगलेच ताणून धरले. पण, रंग पाहण्यासाठी असतो पिण्यासाठी नाही म्हणतात त्या उक्तीप्रमाणे अखेर...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\n‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी..\nऔरंगाबादः कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nऔरंगाबाद aurangabad राजकारण politics ऊस पाऊस रावसाहेब दानवे raosaheb danve शरद पवार sharad pawar उत्पन्न बाजार समिती agriculture market committee शिवाजी महाराज shivaji maharaj महाराष्ट्र maharashtra खासदार लोकसभा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis महामार्ग मराठवाडा विदर्भ vidarbha शेती farming\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/serious-negligence-about-bio-waste-in-navi-mumbai-253592.html", "date_download": "2020-09-27T20:53:07Z", "digest": "sha1:T4M5GTPBTOSDYLIPZA5RTIMHWFWX475U", "length": 16925, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Serious negligence about Bio waste in Navi Mumbai", "raw_content": "\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू : देवेंद्र फडणवीस\nश्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’\nनवी मुंबईत जैविक कचऱ्याकडे दुर्लक्ष, डॉक्टरांच्या चेंजिंग रुमशेजारीच 5 दिवस कचरा पडून\nनवी मुंबईत जैविक कचऱ्याकडे दुर्लक्ष, डॉक्टरांच्या चेंजिंग रुमशेजारीच 5 दिवस कचरा पडून\nनवी मुंबईत 4 खासगी कोविड रुग्णालयांकडून आपला जैविक कचरा चक्क कचरा कुंडीत टाकला जातोय (Negligence about Bio waste in Navi Mumbai).\nहर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई\nनवी मुंबई : एकिकडे कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा जोरदारपणे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे नवी मुंबईत दोन धक्कादायक प्रकार उघडकीस आलेत. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील 4 खासगी कोविड रुग्णालयांकडून आपला जैविक कचरा चक्क कचरा कुंडीत टाकला जातोय (Negligence about Bio waste in Navi Mumbai). या चार रुग्णालयांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार झालाय. मात्र, कारवाईला होणाऱ्या उशिरामुळे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आणि रुग्णालयाचे साटलोट तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातो आहे.\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून जोरदार प्रयत्न होत असताना खासगी रुग्णालयांच्या या बेजबाबदार वर्तणुकीवर नागरिक चांगलीच नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच संबंधित रुग्णालयावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nयाहूनही दुसरी धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील जैविक कचरा उचललाच जात नाही. पाच पाच दिवस हा जैविक कचरा उचलला जात नाही. कारण हा जैविक कचरा उचलणाऱ्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला मागील पाच महिन्यांपासून वर्क ऑर्डर न दिल्याने जैविक कचरा रुग्णालयात साचला जातोय. तो ही डॉक्टर आणि नर्स यांच्या चेंजिंग रुम शेजारी.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nजैविक कचरा उचलणाऱ्या या कंपनींचे 40 लाखाहून अधिक पैसे येणं असताना देखील महापालिकेने एक दमडीही या कंपनीला दिली नाही. असं असलं तरी संबंधित कंपनीने पाच महिने कोरोनाचं संकट पाहता शक्य तितका कचरा उचलल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यामुळे या प्रशासकीय गोंधळाला कारणीभूत असलेल्यांना आणि दोषी खासगी रुग्णालयांना पाठिशी घातलं जात असल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे.\nकोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या\nनवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार\nसर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लपवू नका, मोफत अँटिजेन टेस्ट करा, नवी मुंबई पालिका आयुक्तांचे आवाहन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता ���सलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nराज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू : देवेंद्र फडणवीस\nश्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nआमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू : देवेंद्र फडणवीस\nश्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण ���रेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/vandre-west-ac/", "date_download": "2020-09-27T20:05:23Z", "digest": "sha1:5F35T7X4XPSIWIFASD5XJIVKLVDRLR5D", "length": 30451, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वांद्रे पश्चिम मराठी बातम्या | vandre-west-ac, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ ज��ांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये द���न दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nCoronavirus: वांद्रा रेल्वे स्टेशन गर्दी प्रकरणातील आरोपी विनय दुबेला जामीन मंजूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवांद्रा येथील न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विनय दुबे यास जामीन मंजूर केला आहे. विनय दुबे हा घर चलो कॅम्पन चालवत होता, त्यामुळे याप्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी ... Read More\nMumbaivandre-west-accorona virusCrime Newsमुंबईवांद्रे पश्चिमकोरोना वायरस बातम्यागुन्हेगारी\n'या' अटींवर पत्रकार राहुल कुलकर्णी यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराहुल यांना मंगळवारी संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चुकीच्या वृत्ताद्वारे अफवा पसरवल्याचा मुख्य आरोप त्यांच्यावर आहे. तसेच त्यांचे हे कृत्य वांद्रे येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी गोळा करण्यास कारणीभूत ठरले का ... Read More\nMumbaivandre-west-accorona virusमुंबईवांद्रे पश्चिमकोरोना वायरस बातम्या\nसंपादकीय - आजारावर उपाय हवा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या कुणाच्याच हाताला काम नसल्याने एकाचवेळी सारे त्या खोलीत राहणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे घटकाभर श्वास घेण्याकरिता किंवा भूक भागविण्याकरिता कुणी रस्त्यावर आले, तर पोलीस दंडुके मारत आहेत ... Read More\nvandre-west-acPolicecorona virusवांद्रे पश्चिमपोलिसकोरोना वायरस बातम्या\nवांद्रेतील मजुरांच्या झुंडीने फुटला सर्व पक्षांच्या नेत्यांना घाम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंगळवारच्या घटनेनंतर नेहमीप्रमाणे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्याची संधी साधली. एकीकडे राजकीय आरोपांना उत्तर देतानाच स्थिती हाताबाहेर जाणार नाही ... Read More\nMumbaicorona virusvandre-west-acमुंबईकोरोना वायरस बातम्यावांद्रे पश्चिम\nगर्दी अचानक की पूर्वनियोजित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n१८ एप्रिलच्या आंदोलनावर प्र���ाश पडल्याने धोका टळला ... Read More\ncorona virusvandre-west-acMumbaiकोरोना वायरस बातम्यावांद्रे पश्चिममुंबई\nमरण्याचे भय नाही, जगण्याची चिंता कुटुंबाच्या चिंतेपोटी घरी जायची ओढ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलॉकडाउनमुळे आम्ही चालत घरी निघालो होतो. पण, पोलिसांनी अडवून आम्हाला मजुरांच्या छावणीत ठेवले. १४ एप्रिल रोजी लॉकडाउन संपेल आणि पुन्हा रोजगार मिळेल किंवा गावी जाण्यासाठी ट्रेन सुरू होतील ... Read More\nMumbaivandre-west-accorona virusमुंबईवांद्रे पश्चिमकोरोना वायरस बातम्या\nशेलारांच्या झंझावातासमोर काँग्रेसचा प्रचार फिका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंत्रिपदाचा झाला लाभ; दिग्गज नेते होते प्रचारात ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019Ashish Shelarvandre-west-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आशीष शेलारवांद्रे पश्चिम\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : शिक्षण मंत्र्यांची फर्स्ट क्लास कामगिरी; 26,507 मतांनी विजयी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Assembly Election 2019Ashish ShelarBJPvandre-west-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आशीष शेलारभाजपावांद्रे पश्चिम\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Election Result 2019: विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ... Read More\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nmaharashtra election 2019 सचिन तेंडुलकरनं पत्नी आणि मुलासोबत बजावला मतदानाचा हक्क ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019Sachin Tendulkarvandre-west-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019सचिन तेंडुलकरवांद्रे पश्चिम\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अड���णार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/05/blog-post_28.html", "date_download": "2020-09-27T18:55:28Z", "digest": "sha1:7WGCC2F3ZCKECPTC25YLSUZZZ2HUX3FV", "length": 9187, "nlines": 125, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: बिकट वाट वहिवाट नसावी...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nबिकट वाट वहिवाट नसावी...\nबिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको\nसंसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरुं नको\nचल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलुं नको\nअंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको\nनास्तिकपणिं तुं शिरुनि जनाचा बोल आपण घेउ नको\nआल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको\nकधीं रिकामा बसूं नको\nपरी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करुं नको ॥१॥\nवर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको\nबुडवाया दुसयाचा ठेवा, करुनी हेवा, झटूं नको\nमी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको\nएकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको\nहिमायतीच्या बळे गोरगरीबांना तूं गुरकावु नको\nदो दिवसांची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको\nविडा पैजेचा उचलुं नको\nउणी कुणाचे डुलवु नको\nउगिच भीक तूं मागुं नको\nस्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहुं नको ॥२॥\nउगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करुं नको\nवरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको\nकष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरे चोरुं नको\nदिली स्थिती देवाने तींतच मानी सुख, कधिं विटूं नको\nअसल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटूं नको\nआतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकुं नको\nसत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥३॥\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nबिकट वाट वहिवाट नसावी...\nपितात सारे गोड हिवाळा\nजे कधी न जमले मजला\nदुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे\nकळा ज्या लागल्या जीवा...\nबोलायाचे कितीक आहे... [होते कुरूप वेडे]\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/03/blog-post_25.html", "date_download": "2020-09-27T20:01:47Z", "digest": "sha1:4CQKYJWNSWHOBKN5IEOPVMITES7ITGMP", "length": 10225, "nlines": 152, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\n(अर्थात - चहाच्या कपात पडलेल्या माशीस... :) )\nगात पक्षिगण हा गगनी फिरे,\nपण दशा तव काय अर-अरे\nओसरीवरुनि या तव मैत्रिणी,\nगात स्वैर फिरतात सुलक्षणी;\nपरि तुला न बघती मुळि ढुंकुनी,\n'संकटी जगि कुणा न असे कुणी\nमंडई नव्हति का तुज मोकळी,\nनव्हति का 'उपहार-गृहे' खुली,\nम्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,\nमनुजवस्तित आलीस का इथे\nकरीत 'दत्तु-भट' काय तपासणी\nम्हणुनि घाबरुनी आलीस तू झणी\nसेवुनी न तुज सौख्य जाहले\nकी 'यमी' करिंचे गुळखोबरे,\nशमवी भूक न काय तुझी बरे\nबुडविते बघ भारतियास की \nया अशा व्यसनात विलायती,\nअडकता फळ दारुण शेवटी \nनर जसा बुडतो भवडोही\nतेवि खालिवर जासि अयाई\nकाडी वाचवि जरी बुडत्याला,\nकाडीचा न परि आश्रय गे तुला\nस्थिति ��ुझी करुणास्पद ही अशी.\nबघु तरी उघड्या नयनी कशी\nअंगि तेवि भरले भयकापरे,\nआणि त्यात निवला न चहा बरे\n सोडुनि जाशिल ना अम्हा,\nछे, सले नुसती मनी कल्पना\nआणि तू निघुनि जाशिच आजला\nअम्हि असू परि तू नसशील\nफेकु सालटि चोखुनि चोखुनि,\nतुजविना पण जातिल वाळुनी\nतुजविना कवि-मुखे दिसतील की,\nभृंगहीन कमळांसम ती फिकी,\nराजकारण रोज नवे नवे,\nराष्ट्रभक्त करण्यास तयार हे.\nत्या इशारत कोण तरी गडे\nयेउनी ह्रदय होय कंपित.\nफड फड फड पंखा हालवी ती तराया,\nतडफड बहु केली जाहले कष्ट वाया,\nमिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,\nअहह, तडक आणि खालती खोल गेली\nटाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,\nचहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nयेणारा दिवस मला हेटाळत हसणारच...\nखाली डोकं, वर पाय\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=textile%20park", "date_download": "2020-09-27T21:18:59Z", "digest": "sha1:N6NO52OHKKDECLCCGJZS3J3FTKLSMMNW", "length": 4181, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "textile park", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nव्यापार मेळ्यामुळे राज्यातील ग्रामीण उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 ��र्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/water-tankers-reaches-in-aurangabad-district-after-completing-journey-around-110-km-to-124-km-1829103/", "date_download": "2020-09-27T20:25:59Z", "digest": "sha1:C6CFJFFNH274J7UXD42LLIYVUM3XXZ4Z", "length": 17841, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "water tankers reaches in Aurangabad district after completing journey around 110 km to 124 km | ‘टँकर आवडे सर्वाना’! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमराठवाडय़ातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे\nमराठवाडय़ात हजारहून अधिक टँकरचा प्रवास ८९ हजार किलोमीटरचा\nमालमोटारी आणि एकामागे एक जाणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाडय़ा एका बाजूला आणि दुसरीकडे १०८० टँकरने मराठवाडय़ात सुरू असणारा पाणीपुरवठा नक्की किती किलोमीटरचा दिवसाला ८९ हजार ११२ किलोमीटर टँकरचा प्रवास होतो. या प्रवासाला प्रशासनानेही चांगलाच हातभार लावला आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यात ऊस बहरलेला असताना काही गावांना ११० किलोमीटर ते १२४ किमी.वरून पाणी आणले जाते. खरेतर हे अंतर एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा अन्य जिल्ह्य़ात जाण्याएवढे आहे. मात्र, ज्या भागात जायकवाडी धरण आहे, त्याच पैठण तालुक्यात असा अंतराचा गोंधळही पद्धतशीरपणे जपला जात आहे. केवळ एकटय़ा पैठण तालुक्यात ही स्थिती नाही.\nजालना जिल्ह्य़ातील बदनापूर तालुक्यातील लोधेवाडी या गावाला ११६ किलोमीटरवरून पाणी आणले जात आहे. ९० ते १०० किलोमीटरहून पाणीपुरवठा होणारी अनेक गावे सध्या मराठवाडय़ात असल्याने ‘टँकर आवडे सर्वाना’ याची प्रची��ी देणारी काही उदाहरणे ठळकपणे पुढे येत आहेत. अलीकडेच टँकरचा दर प्रतिकिलोमीटर २ रुपयांवरून तीन रुपये ४० पैसे करण्यात आला आहे.\nमराठवाडय़ातील टँकरने हजारी पार केली आणि टँकर किती किलोमीटर धावतो, याची माहिती ‘लोकसत्ता’ने मिळविली. काही ठिकाणी धरणांमध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने टंचाईग्रस्त भागात टँकर लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती असली तरी काही भागांत मात्र टँकर लावताना प्रशासनाने विहिरी अधिग्रहण आणि उसाचे क्षेत्र याचा विचारही केला नाही, असेच दिसून येत आहे. मराठवाडय़ातील बहुतांश कारखान्यांमध्ये सध्या गाळप हंगाम जोरात आहे. उसाच्या गाडय़ांमुळे रहदारीला अडथळा होईल, एवढी त्याची वाहतूक होत आहे. दररोजची गाळपाची आकडेवारी वाढते आहे. मात्र, काही तालुक्यांमध्ये टँकर ही अपरिहार्य गरज असली तरी काही गावांना पाणी देण्यासाठी तहसीलदारांनी ढिल्या हाताने मंजुऱ्या दिल्या असल्याचे दिसून येत आहे. जवळचे पाण्याचे स्रोत शोधण्याऐवजी दूरचा पाण्याचा स्रोत दाखवायचा आणि जवळून पाणी उचलायचे, असाही प्रकार केला जात आहे. बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यात आणि शहर पाणीपुरवठय़ात असे प्रकार घडत आहेत. पैठण तालुक्यातील अंतरवली खांडी, पुसेगाव यासीनपर, सोनेवाडी या गावांना केला जाणारा पाणीपुरवठा ११० ते १२४ किलोमीटरचा आहे. बदनापूर तालुक्यातील लोधे या गावाला भगवान अण्णा नागवे यांच्या सोमठाणा येथील विहिरीवरून पाणी आणले जाते. ते तब्बल ११६ कि.मी.वर आहे. वास्तविक गावांना केंद्रबिंदू मानून परिसरातील विहिरींचा शोध घेतला असता तर त्या अधिग्रहित करूनही पाणी देता आले असते. मात्र, पाण्याचा शाश्वत स्रोत शोधत प्रशासनाने मात्र, बहुतांश पाणीपुरवठा एमआयडीसीच्या केंद्रावरून केल्याचे औरंगाबाद जिल्ह्य़ात दिसून येत आहे. या अनुषंगाने पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की काही गावांना जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे अंतर वाढले आहे. तर काही गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. पाण्यातील टीडीएसचे प्रमाण अधिक असल्यामुळे अंतर वाढलेले आहे. काही प्रस्ताव फेटाळले होते. मात्र, पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह असल्याने अंतर अधिकचे दिसते.\nपाण्याच्या शुद्धतेबाबत विचार नाही..\nमराठवाडय़ातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. मात्र, नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातून पाणी सोडल्याने जायकवाडी धरणात ३९.७९ अब्ज घनफूट पाणी अजूनही आहे. मात्र, याच तालुक्यात अधिक टँकर्सही आहेत. काही ठिकाणी मात्र टँकरच्या पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आष्टी नगर पंचायतीत शहरात ४० कि.मी.वरून ३० टँकरने पाणी आणले जाते. म्हणजे एका गावात टँकरचा किलोमीटरचा फेरा १२०० कि.मी.चा आहे. पाण्याच्या शुद्धतेबाबत कुणीच प्रश्न विचारत नाही. परिणामी लहान मुलांना पोटाचे विकार आणि हगवणीचा त्रासही जाणवू लागला असल्याचे येथील नागरिक सांगतात.\nपैठण तालुक्यातील मिरखेडा (९२ कि.मी.), रांजणगाव-दांडगा (९० कि.मी.), सोनेवाडी (१२४ कि.मी.), सानपवाडी (९८कि.मी.), कोळीबोडखा (९६ कि.मी.), चौढाळा (९२ कि.मी.), कडेठाण तांडा (९२ कि.मी.) ही टँकरची धाव आहे. टँकरच्या खेपा वाढल्या म्हणून किलोमीटरची लांबी वाढली, अशी परिस्थिती जरी काही ठिकाणी असली तरी टँकरचा वापर सढळ हाताने आतापर्यंत केला गेला. यापुढे तर टँकर अपरिहार्यच असल्याने ही संख्या वाढतच जाईल, असे सांगण्यात येते.\nया वर्षांचा आकडा १०८०\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 घरात बेकायदा गर्भिलग चाचणी; डॉक्टरला अटक\n2 औरंगाबाद : सागर मुगलेकडे राजपथवरील एनसीसीच्या पथक���चे नेतृत्व\n3 स्ट्रेचरअभावी महिलेची पायऱ्यांवरच प्रसूती; बाळ दगावले\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/10/1738/", "date_download": "2020-09-27T19:29:34Z", "digest": "sha1:OX4KNC7YUKO7XHB3EKNWJDXOGF4R3YEJ", "length": 21072, "nlines": 271, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चर्चा -ज्ञानसाधनेचे मार्ग – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nआ. सु. च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात दोन विचारप्रवर्तक लेख ज्ञानसाधनेबद्दल आले आहेत. (१) ‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय’ हा श्री. श्री. गो. काशीकर यांचा व (२) अंतर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही’ हा डॉ. पु. वि. खांडेकर यांचा. विवेकवादासाठी ही चर्चा व हा विषय यांना फार महत्त्व आहे.\nज्ञानसाधनेसाठी वैज्ञानिक रीत अतिा सर्वमान्य झाली आहेच. म्हणून या चर्चेत सहभागी व्हावे असा विचार मनांत आला. या क्षेत्रांतील दोन उदाहरणे फार महत्त्वाची आहेत असे मला वाटते व त्यांकडे मी विवेकवाद्यांचे लक्ष्य ओढू इच्छितो.\n(१) प्रथम रामानुजम सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ (pure mathematician) यांचे उदाहरण. रामानुजम् अगदी खालच्या जागेवर मद्रास येथे नोकरीत असताना त्यांनी मांडलेले गणितातील सिद्धांत व प्रमेये (Theorems and Propositions) केंब्रिज विद्यापीठातील प्रा. हार्डी यांनी पाहिली. गणित या क्षेत्रांतील प्रा. हार्डी यांचे स्थान फार वरच्या दर्जाचे होते. ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी या तरुण मुलाला सर्व प्रकारची मदत देऊन, केंब्रिज विद्यापीठांत शिष्यवृत्ती मिळवून दिली. महत्त्वाची गोष्ट ही की रामानुजम् यांची प्रमेये व सिद्धांत ही त्यांना कशी सुचत हे त्यांचे त्यांना सांगता येत नसे. कारण पायरी – पायरीने (step by step) विचार करून यांचे ज्ञान होत नसे. म्हणजे हे सिद्धांत स्वतः रामानुजम् सिद्ध करू शकत नसत. सिद्धांत त्यांचे, पण त्यांचे proof प्रा. हार्डीसारख्या इतर गणितज्ञांना द्यावे लागे. प्रा. खांडेकरांच्या लेखातील भाषेत सांगायचे झाल्यास हे अंतर्ज्ञान किंवा अंतःस्फूर्ती, (Intuition किंवा Revelation) या दोन्ही क्षेत्रांत असू शकते. प्रा. हार्डीसारख्या श्रेष्ठ गणितज्ञालाच या सिद्धांतांचे महत्त्व कळू शकले व रामानुजम्सारख्या तरुण मुलाला मान्यता मिळू शकली.\n‘तुला हे सिद्धांत कसे सुचले’ असे रामानुजम्ला विचारले असता त्या���्याच शब्दांत, ‘मला माहीत नाही, ईश्वर स्वप्नांच्या माध्यमांतून मला हे ज्ञान देतो (God sends me these, through the medium of dreams) हे त्याचे उत्तर. विवेकवाद्यांना हे पटणे कठीण आहे. तरुण रामानुजम् चा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता हे वेगळे सांगायला नकोच. पण रामानुजम्चे गणित या क्षेत्रांतील कार्य फार वरच्या दर्जाचे आहे, हे आता सर्वमान्य आहे.\n(२)दुसरे उदाहरण Kekule या रसायनशास्त्रज्ञाचे. त्याने Organic Chemistry मधील Atomatic Compounds चा पाया म्हणजे Benzene Molecule हा वर्तुळाकार (Ring Structure) आहे हा शोध लावला.: C6H6हा Benzene Molecule चा रासायनिक Formula. हा शोध लागेपर्यंत कार्बनचे अणु एका सरळ रेषेत असून, प्रत्येक कार्बन अणूला दोन हायड्रोजनचे अणु जोडलेले असे Aliphatic Series चे Structure माहीत होते. पण त्यावरून Aromatic Compounds चे गुणधर्म समजू शकत नसत. Kekule ने वर्तुळाकार Benzene चा शोध लावल्यावर हे गुणधर्म (Atomatic Series) कळू शकले.\nपण या चर्चेच्या संबंधात मुख्य मुद्दा हा की, Benzene चे वर्तुळाकार structure तुला कसे सुचले हे विचारले असता त्याने दिलेले उत्तर. यांत पुनः स्वप्नावस्थेचा संबंध येतो. त्याने उत्तर दिले की या प्रश्नावर खूप विचार करून थकलेल्या अवस्थेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नांत सर्प(snakes) इकडून तिकडे धावत होते. एकदम एका सर्पाने आपलीच शेपटी आपल्या तोंडात धरली व तो वर्तुळाकार बनला. मी खाडकन जागा झालो व मनांत विचार आला की कार्बनचे अणु हे एकमेकास जोडले असता असाच वर्तुळाकार घेऊ शकतील. . ते सरळ रेषेतच असले पाहिजेत असा आतांपर्यंत रुजलेला समज सोडून दिला पाहिजे.\nकट्टर विवेकवादी स्वप्नावस्थेत कठीण प्रश्नांची उत्तरे सांपडू शकतील याची थट्टा करतील याची मला जाणीव आहे. पण आपण अशा प्रश्नांच्या बाबतीत open – minded असले पाहिजे असे माझे स्वतःचे मत आहे. मानसशास्त्रज्ञसुद्धा कदाचित् या बाबतीत स्वप्नावस्था उपयुक्त असू शकेल असे मान्य करणे शक्य आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यावर प्रा. खांडेकरांनी विशेष जोर दिला आहे. तो लक्ष्यात ठेवलाच पाहिजे. तो म्हणजे असे अनुभव कोणत्याही व्यक्तीला येतील असे नाही. ज्याने कोणत्याही प्रश्नावर कसून सारखा विचार केलाआहे, अनेक वेगवेगळी उत्तरे तपासून पाहिली आहेत (alternatives) अशाच संशोधक वृत्तीच्या व्यक्तींबद्दल हा intuitive ज्ञानमार्ग खरा असू शकेल.\nप्रा. खांडेकरांच्या लेखांतीलअॅनी बेझंट व लेडबीटर(Theosophists) यांच्याबद्दल व १८ या अंकाचे त्यांनी मांडलेले (structure of matter) महत्त्व यांबद्दल मी काही म्हणू शकत नाही. कारण याबद्दल सुस्पष्ट अशी माहिती नाही. G. Krishna Murty यांच्या चरित्रात या बद्दल बरीच माहिती होती अशी एक आठवण मनात आहे.\nविवेकवाद्यांनी ज्ञानसाधनेचे मार्ग याविषयी गंभीर विचार करावा अशी आशा व्यक्त करतो.\nएक गोष्ट लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे. रामानुजमूसारखे वैज्ञानिक – ज्यांना आपले ज्ञान थेट ईश्वराकडून संदेशासारखे येते असे वाटे, अशी त्यांची खात्री होती – अगदी विरळाच असणार. कदाचित् असे दुसरे उदाहरण विज्ञानाच्या क्षेत्रांत नसेलही. रामानुजमुच्या बाबतीत याला महत्त्व यांसाठी की त्यांचे गणितांतील सिद्धांत व प्रमेये यांची proofs त्यांच्याजवळ नव्हतीच. ती दुसर्‍या प्रा. हार्डीसारख्या गणितज्ञांना द्यावी लागत. तेव्हा रामानुजम्चे ज्ञान नेहमीच्या वैज्ञानिक रीतीच्या चौकटीत बसणारे नव्हते हे मान्य करावे लागते. म्हणून एक exception to the general rule – असे अपवादात्मक स्वरूप रामानुजम् यांच्या बाबतीत होते\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: पुरुषप्रधान समाजात स्त्री पुरुषाची मालमत्ता\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2020-09-27T19:42:24Z", "digest": "sha1:QGMYS7673JYA726AXFUNR4V73PCCNEQJ", "length": 18956, "nlines": 186, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": सत्य आणि स्वप्न !!", "raw_content": "\n��ी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nPosted by साळसूद पाचोळा on गुरुवार, 11 मार्च 2010 / Labels: सत्य, स्वप्न\nसत्याची, वास्तवाची जाणीव बुद्धी वारंवार आपल्याला करून देत असतेच तरीही मन मात्र देहमान विसरून स्वप्नांच्या भराऱ्या मारण्यात दंग असते.\n\"मन एवढं, एवढं..... आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात\" मनानं आपला \"मुक्तपणा आणि आवाका\" अधोरेखित करण्यासाठी मुद्दामहून म्हटलं. अल्लड मनाची हि टिका वैचारिक,परिपक्व बुद्धीला कळायची, पण त्याचवेळी तिला मनाच्या स्वप्नद्रुष्टीचं, कल्पनाविलासाचं कौतुकही वाटायचं. म्हणून बुद्धी संयम राखत शांतच राहायची. पण बुद्धीचं अपत्य असलेल्या कडू सत्याला ते टोचलं. सत्याने लगेच तोफ डागली..... \" हो... हो, आभाळात सहज जाता पण पाय भुईवर नसतात त्याचे काय \" सत्य कडू असतं हे पुन्हा मनाला पटलं.\n\" अरे आम्ही तर पृथ्वीवर राहून स्वर्गातही फेरफटका मारून येऊ शकतो\" आता मनाची कड घ्यायला स्वप्न कुठसं जागं झालं.\n\"हो स्वर्गात फिरायला सगळे उत्साही असतात हो.... पण मरायला कोनीच तयार नसतो त्याचे काय.... पण मरायला कोनीच तयार नसतो त्याचे काय\" सत्याने स्वप्नाला अजून एक वास्तववादी टोला हाणला.\n\"मी म्हणतो, जर क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याचं स्वप्न आणि दृष्टी असेल तरच क्षितिज गाठता येऊ शकते,... हे निर्वादित सत्य आहे\" स्वप्नाने ताकद दाखविली.\n\"अरे पण क्षितिजाला अंत नसतो,... म्हणून आपलं क्षितिज आपणच ठरवायचं असतं, आप आपल्या ताकदीप्रमानं..... \" सत्याचा सल्ला. स्वप्नाजवळ असलेल्या कल्पनाशक्तीची वास्तवाशी सांगड घातली की यश हमखास ह्याची सत्याला जाण होती.\n\"स्वप्न म्हणजे सुखद वाऱ्याची झुळुक, अंगावरून गेली की अमाप सुख देऊन जाते. स्वप्नाविना जीवन भकास, ऑक्शिजन वींना जळणारी काडी विझते तसं स्वप्नांविना जीवन विझून जाते\" स्वप्नानं आपलं महत्त्व गायलं. सत्याला ते जरासं पटलं पण त्यानं आपला हेका न सोडता म्हटलं. \" पण स्वप्न जर साकार झालं नाही तर त्याचा सारखा वैरी नाही, मग ते तुम्हाला उध्वस्थ करते. वास्तवहीन स्वप्न पाहिलेली कैक जन उध्वस्थ झालेत ना\" हळूहळू चर्चा रचनात्मक होवू लागली होती.\n\"डोनाल्ड कर्टिस म्हणाले होते We are what and where we are because we have first dreamed it. स्वप्न पाहणे किती महत्त्वाचे आहे बघ \" स्वप्नाने आपली बाजू पुन्हा लावून धरली\n\"स्वप्न तर आपण झोपेतही पाहतो, क्षणोक्षणी, पदोपदी पाहतो, पण असली स्वप्ने नंतर आठवतही नाहीत. स्वप्न म्हणजे जे आपण झोपेत पाहतो ते नव्हे तर जे आपण जागेपणी पाहतो आणि जे आपली झोप उडविते ते, \"जागेपणी\" म्हंजे फक्त डोळे उघडलेले असे नाही तर आपला आवाका, आर्थिक आणि शारीरिक ताकद, ते साकारण्यासाठी हवी असलेली वास्तववादी बुद्धी यांची पुरती कल्पना असणे होय\" सत्याने त्याचे तत्त्वज्ञान मांडले. स्वप्नाला हळू हळू वास्तवाची जाण ठेवण्याचं महत्त्व पटू लागले.\n\"स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनीही पाहिलं, पण ते साकारताना त्यांनी सदैव वास्तवाचं भान ठेवले होते. मुघल, आदिल यांच्या घासालाही आपण पुरणार नाहीत हे वास्तव स्वराज्याच्या स्वप्ना बरोबरच त्यांनी सदैव ध्यानी ठेवले होते. कधी माघार, कधी तह, तर कधी आक्रमण करत त्यांनी स्वप्न साकार केलेच.... श्वासात भिनलेलं स्वप्न ठेचा लागल्यानं वाऱ्यावर सोडून दिलं नाही.. स्वप्नाच स्थित्यंतर ध्येयात व्हायला पाहिजे. \" सत्यानं स्वप्नाला दाखला दिला.\nदोघांनाही एकमेका सोबत गेल्याशिवाय यश मिळणार नाही याची खात्री झाली.\n\" भान ठेवून स्वप्न, ध्येय ठरवायचे आणि बेभान होवून त्याची अंमलबजावणी करायची... \"स्वप्नाने अनुमोदन दिले.\nमस्त लिहल आहे. . . वास्तवाचं भान ठेवून स्वप्न पाहिली अन् त्याला प्रयत्नाची जोड दिली की यश तुमक असत\nएवढ्या थोड्या शब्दात तुम्ही बरेच काही सांगून गेले. धन्यवाद.\nवास्तवता सतत बदलत असते; आजच्या काळात तर नक्कीच. ही बदलणारी वास्तवता सतत आवाक्यात घ्यायची हे पण एक आव्हान असतं असं मला वाटतं. स्वप्नं, झोपेत असो की जागेपणी, नेहमीच तरल असतात. त्यांना कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसा आकार द्यायला लागतो.\nतुमच्या लेखनाने विचारांना चालना मिळते आणि त्यांचे स्फटिक होतात.\nसाळसूद पाचोळा ने कहा…\nधन्यवाद, वास्तवात जागेराहून प्रयत्न हवेतच... निद्रा म्हंजे अल्पकालीन म्रुत्युच... आणि म्रुत्यू म्हंजे चिरकालीन निद्राच असते...\nविशेष आभार... आपला प्रत्येक रिप्लाय हा विचारकरायला लावनारे आनी विचार्पुर्वक लिहलेले असतात. तुमच्या विचारांनी आमच्या विचारांना आपसुक स्रुजनचा आकार दिला जातो..\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पु��े जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/milk-tanker-departs-with-the-police/articleshow/64483949.cms", "date_download": "2020-09-27T20:55:15Z", "digest": "sha1:ELBTJDKSO6MKZH2NV5WFG3L65NR7XEZJ", "length": 13305, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपोलिसांचा बंदोबस्तात दूध टँकर रवाना\nम. टा. वृत्तसेवा, निफाड\nसध्या शेतकऱ्यांचा संप सुरू आहे विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर असल्याने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व तसेच दुधाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लासलगाव येथून पोलीस बंदोबस्तात दूध टँकर गुजरातमधील सुमूल दूध डेअरीसाठी रवाना करण्यात आला आहे.\nशेतीमालाला भाव मिळत नसल्याने काही वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाने विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी नागरिकांची रसद थांबवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारने शहरी भागातील नागरिकांना भाजीपाला व दुधाची कमतरता भासू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त देऊ केल्याने त्याचा फायदा लासलगाव येथील एका दूध संकलन केंद्राच्या संचालकाने घेत पोलिस बंदोबस्तात २० हजार लिटर दूध टँकर सूरत येथील सुमूल दूध डेअरीसाठी पाठवला आहे. हे दूध तेथे पोहोचल्यानंतर पॅकिंग करून मुंबईसह अन्य शहरांसाठी पाठविले जाणार असल्याची माहिती दूध संकलन केंद्राचे संचालक दत्ता क्षीरसागर यांनी दिली.\nलासलगाव ते सूरत दरम्यान दूध टँकर पिंपळगाव बसवंत, वणी सापुतारा मार्गे सूरत येथे जाणार आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या पोलिस स्टेशन हद्दीतील कार्यक्षेत्रात पोलिस बंदोबस्त राज्य सरकारच्या वतीने दिला जाणार असल्याचे लासलगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले. त्यानुसार दुपारी चार वाजता लासलगाव येथील बायपास येथून निघालेल्या दूध टँकरला लासलगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक तनपुरे, सहाय्यक उपनिरीक्षक धोंडीराम आहेर, कर्मचारी प्रदीप अजगे, योगेश जामदार यांनी पोलिस गाडीसह शस्त्रधारी बंदोबस्त दिला.\nशेतकरी संपादरम्यान कांद्याची आवक रोडावली होती. मात्र, लासलगाव बाजार स���िती आवारात बुधवारी वाढली. गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने पोलिस बंदोबस्त देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी बाजार समितीत आणला. लासलगाव बाजार समितीत ६,०९४ क्विंटल कांद्याची बुधवारी आवक होती. त्यास ७५१ सरासरी भाव होता तर पिंपळगाव बाजार समितीत अवघी २५५० क्विंटल कांदा आवक होती तर त्यास ७०१ रुपयांचा भाव मिळाला.\nलोगो : चर्चा तर होणारच\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nBharat Bandh: शेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या'...\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक...\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते...\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना क...\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांन...\n जिल्ह्यात १५ हजार कुपोषित बालके महत्तवाचा लेख\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nकोल्हापूरकरोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nमुंबईठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Sachingajanannetake", "date_download": "2020-09-27T21:18:37Z", "digest": "sha1:XWYKSNDU5DRTJ3AAKEHWHHB5MJPGUK64", "length": 8888, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Sachingajanannetake - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत Sachingajanannetake, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Sachingajanannetake, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६२,२८१ लेख आहे व २२४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:���ही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nआपण विकिपीडियावर अजून सरावला नाहीत नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) ११:१०, १२ जानेवारी २०१९ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१९ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-27T20:02:41Z", "digest": "sha1:GDA3VVTGMYHYROXNMAGW6JFRPBZWWL2B", "length": 8970, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युरोपियन युनियन संसद Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nभारतात हल्‍ले करणारे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत, युरोपीयन युनियननं पाकिस्तानला…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरच्या मुद्यावर जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. तरीही पाकिस्तान अद्याप काश्मीरचा मुद्दा सोडण्यास तयार नाही. यावेळी युरोपियन युनियनच्या संसदेने काश्मीरच्या मुद्यावर…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर…\nDelhi Roits : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आणि…\n‘वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…\n’या’ 5 पदार्थांच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील आजारांपासून…\n अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे…\n26 सप्टेंबर राशीफळ : ‘या’ 6 राशीवाल्यांसाठी…\nनेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा , संभाजीराजे भोसले यांचा इशारा\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची शरद पवारांनी घेतली ‘भेट’, काल संजय राऊत आणि फडणवीसांची झाली होती…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला केली 4 बेडची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mangalprabhat-lodha/", "date_download": "2020-09-27T19:15:03Z", "digest": "sha1:7TFHFEBIRGTAFFMKFES43IHDSBAT2E32", "length": 9183, "nlines": 152, "source_domain": "policenama.com", "title": "mangalprabhat lodha Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल���ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nभाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकात पाटील यांची फेरनिवड, मुंबईत केला बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदल या महिन्यात अपेक्षित होता. राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची निवड झाल्यानंतर राज्यातील बदलांना पक्षाने सुरुवात केली आहे. मात्र, महाराष्ट्रात प्रदेशाध्य पदी चंद्रकांत पाटील…\nविधानसभा 2019 : राज्यात 1000 उमेदवार कोट्याधीश, 916 जणांवर FIR दाखल, जाणून घ्या\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत प्रचार चांगलाच रंगला आणि गाजला देखील. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक पक्षाने दिलेल्या उमेदवारांची संपत्ती पाहिली तर डोळे दिपून जातील अशी आहे. निवडणूक आयोगाने…\nकंगना आणि महेश भटच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळं…\nरकुल प्रीतनं फोडलं रियावर ‘खापर’, म्हणाली…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\nछोट्या शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देण्यासाठी Axis Bank नं उचललं…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते…\nमेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू,…\nमोदी सरकारनं कोट्यावधी लोकांचं हित लक्षात घेऊन उचललं मोठं…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nDrugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय म्हणाली…\nGoogle Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल \nमहिला आणि मुलींना मोदी सरकार देतंय ‘सूट’ आणि…\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1548 नवे पॉझिटिव्ह तर 41 जणांचा मृत्यू\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/marathi-big-boss/", "date_download": "2020-09-27T20:04:04Z", "digest": "sha1:6VDIV3JKEM22BABK5E7BJPC37Y2NW2ZS", "length": 8644, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Marathi Big Boss Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हाय कोर्टाचा ‘नकार’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेची जामीनासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे आज…\nशाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं ड्रगच्या प्रकरणात केली…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\n‘तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल’, अमेय…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\nसुनील गावस्करांच्या समर्थनार्थ उतरले ‘हे’…\nपाथरी शहराच्या दर्गा परिसरातील हातपंपातून आपोआप पाणी बाहेर…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nSBI चा नवा Restructuring Plan, लाखो ग्राहकांना फायदा, जाणून…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वा��कांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nViral : काय भारतातील कोरोना व्हायरस नष्ट झालाय का \nआमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी,…\nFact Check : ‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यास मोदी सरकारच्या…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nफडणवीस आणि राऊत यांच्या बैठकीवर काँग्रेसच्या ‘या’ दिग्गजाचा ‘निशाणा’, म्हणाले –…\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत ‘भारत-पाकिस्तान’मध्ये क्रिकेट नाही खेळलं जाणार, शाहिद अफ्रीदीनं सांगितलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/9-september/", "date_download": "2020-09-27T20:48:06Z", "digest": "sha1:XWUZSEXS42ZFDWRLL6VG6LG7AFK7PN7U", "length": 4645, "nlines": 98, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "९ सप्टेंबर - दिनविशेष - दिनविशेष", "raw_content": "\n९ सप्टेंबर – दिनविशेष\n९ सप्टेंबर – घटना\n९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली. १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले. १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र […]\n९ सप्टेंबर – जन्म\n९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०) १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५) १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ […]\n९ सप्टेंबर – मृत्यू\n९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१) १९४२: स्वातंत्र्यसैनिकशिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६) १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: […]\nसोशल मीडिया वर फॉलो करा\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क ��ाधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nसोशल मीडिया वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/08/", "date_download": "2020-09-27T18:44:38Z", "digest": "sha1:Z4BLGIF3RA3LFHHFPHOFQJLVXFEW3MHR", "length": 32523, "nlines": 82, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: August 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nदुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.\nकिल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.\nलो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय\nत्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पह���ण्यासारखे विशेष काहीही नाही.\nजेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील\nथिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.\nरत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.\n'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी व���क्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिवसेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.\nपुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.\nशुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे\nकोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बोगदेच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.\nसुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.\nटीप १: या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.\nटीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. वाचकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.\nअदेन सलाद आणि आपण\n'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते तर कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.\nहे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.\nया चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशी���वान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.\nकेनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nअदेन सलाद आणि आपण\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/03/blog-post_11.html", "date_download": "2020-09-27T19:02:22Z", "digest": "sha1:QZHPFO2VDXIAU23PEJG5R247PMDP4IN2", "length": 8357, "nlines": 116, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: जिथल्या तिथेच सारे", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nयेती विचार, जाती विचार...जिथल्या तिथेच सारे \nमेंदू बधीर, मन थंडगार...जिथल्या तिथेच सारे \nहेही करीन, तेही करीन, म्हणतो मनोमनी मी...\nस्वप्नेच फक्त माझी हजार...जिथल्या तिथेच सारे \nमज डावलून, संधी हसून गेली अनेक वेळा...\nमीही कधीच नव्हतो तयार...जिथल्या तिथेच सारे \nहोईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...\nमाझे मलाच उघडे न दार...जिथल्या तिथेच सारे \nठरवून भेट, केव्हा न थेट झाली तुझी नि माझी...\nभेटीवरून चर्च��च फार...जिथल्या तिथेच सारे \nडोळे मिटून, गेली निघून काळापल्याड आई...\nती वेळ, काळ, तारीख, वार...जिथल्या तिथेच सारे...\nहा व्यर्थ खेळ, साराच वेळ गेला असाच वाया...\nझाली न जीत, झाली न हार...जिथल्या तिथेच सारे \nनुसताच गर्व, बदलून सर्व म्हणतोस टाकले तू...\nमाऱू नकोस बाताच यार...जिथल्या तिथेच सारे \nनाही अजून, नाही अजून देहापल्याड गेलो...\nमाझे विचार, माझे विकार...जिथल्या तिथेच सारे \nतो यामुळेच, जिथल्या तिथेच थांबून राहिलेला...\nदुसऱ्यांवरीच त्याची मदार...जिथल्या तिथेच सारे \nवाटेल हेच, राहो असेच...पण राहणार नाही -\n- ती वाट, ती नदी, झाड, पार...जिथल्या तिथेच सारे\nगझलकार - प्रदीप कुलकर्णी\nवर्गीकरणे : गझल, प्रदीप कुलकर्णी\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nकोण जाणे कोण हे जवळून गेले\nएकदा आहे तुला भेटायचे\nनाही आज सुचत काही\nमी खिन्न गीत गाता...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=63&bkid=230", "date_download": "2020-09-27T19:07:02Z", "digest": "sha1:3P3TMYRKS7BJGAVMKIIXO57RHBFMCPYD", "length": 2020, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : शहाणा माणूस, आणतो पाऊस\nरंगमंचावर सहा मुलं, हात ऊंचावून उभी आहेत. ही सहा झाडं. पडदा वर जातो त्यावेळी सहा पऱ्या हातात्वेल घेऊन नाचत येतात. नायालॉनच्या हिरव्या दोरीला निरनिराळ्या झाडांची पानं बांधली आहेत. ही वेल पुरेशी लांब असावी. गाणं संपल्यानंतर ही वेल झाडांच्या खांद्द्यावर ठेवल्यावर त्याचे दुसरे टोक विंगेत गेले असावे,सर्व पऱ्यांच्या पुढे परीराणी, जिच्या हातात हिरव्या रंगाची काठी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_0.html", "date_download": "2020-09-27T20:20:30Z", "digest": "sha1:FVKV75JCSKHB552MV46ARTGGYTHDTWZ6", "length": 19775, "nlines": 220, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "सेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आभार | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आभार\nआज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाबद्दल महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना म्हणजेच सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत.\nराज्यातील निवासी डॉक्टरांच्या मानधनात एवढी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या इतिहासात प्रथमच घेण्यात आल्याचा उल्लेख करून हा निर्णय घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या प्रश्‍नात लक्ष घालून तो मार्गी लावल्याबद्दल सेंट्रल मार्डने त्यांचेही विशेष आभार मानले आहेत.\nया निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्या वेतनात 1 मे 2020 पासून दरमहा दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे. राज्य शासनावर यामुळे 29 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.\nनिवासी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रश्नावर निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. यानंतरही त्यांची मागणी प्रलंबित होती आजच्या निर्णयामुळे ती पूर्ण झाली आहे.\nसध्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या मार्चपासून राज्यातील निवासी डॉक्टर अग्रभागी राहुन रुग्णांना तत्परतेने सेवा देत आहेत. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून रुग्ण सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि निवासी डॉक्टर पात्र आहेत अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-27T19:42:37Z", "digest": "sha1:B2OBVEEO4VMN7YAX77SSYG5RWPHXUPHL", "length": 13685, "nlines": 129, "source_domain": "livetrends.news", "title": "प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा उद्या जिल्हास्तरीय मेळावा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Live Trends News", "raw_content": "\nप्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा उद्या जिल्हास्तरीय मेळावा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nप्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा उद्या जिल्हास्तरीय मेळावा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nजळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.\nगुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता के. सी. ई. सोसायटीचे मैदान, ए. टी. झांबरे विद्यालयाजवळ होणार आहे. या मेळाव्यास प��रमुख पाहूणे म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर भारतीताई सोनवणे, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nया मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांबाबत प्रबोधन करण्यात येणार असून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉल लावण्यात येणार असून याठिकाणी बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nयाचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याच्या तारखा व ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. एरंडोल-17 फेब्रुवारी, डी. डी. एस. पी. महाविद्यालय, म्हसावद नाका. धरणगाव- 18 फेब्रुवारी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. पारोळा- 24 फेब्रुवारी, कृषी उत्पन्न बाजार समिती. अमळनेर- 25 फेब्रुवारी, साने गुरुजी विद्यालय, धुळेरोड. चोपडा- 27 फेब्रुवारी, पंकज महाविद्यालय, बोरोले नगर, यावल रोड, यावल- 28 फेब्रुवारी, धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर. रावेर- 29 फेब्रुवारी, विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय. मुक्ताईनगर- 2 मार्च, संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालय. भुसावळ- 4 मार्च, बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ. बोदवड-6 मार्च, बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. जामनेर- 11 मार्च, एकलव्य माध्यमिक विद्यालय. पाचोरा- 12 मार्च, मानसिंगा मैदान, शिवाजी चौक, भडगाव- 13 मार्च, शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोङ. चाळीसगाव- 16 मार्च, 2020 रोजी राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय याठिकाणी होणार असून सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 11 वाजता राहणार आहे. या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.\nआंध्र प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने एकाची आत्महत्या\nजळगावात रेड स्वस्तिकतर्फे प्रथमच बहुविकलांगांसाठी मोफत तपासणी शिबीर\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/(-)-2948/", "date_download": "2020-09-27T19:28:37Z", "digest": "sha1:G4C2RTYX2KF4L3CVSSYKCIZVP36GXPLM", "length": 7013, "nlines": 177, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-जीव रंगला (चित्रपट : जोगवा)", "raw_content": "\nजीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nजीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nजीव दंगला गुंगला रंगला असा\nजीव दंगला गुंगला रंगला असा\nहि काकाणाची तोड माळ तू\nखुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन\nतुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ\nजीव दंगला गुंगला रंगला असा\nस्वर: हरिहर��� आणि श्रेया घोशाल\nसंगीत : अजय अतुल\nजीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: जीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nRe: जीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nध्यानात ठेवा - \"शिवबा होते म्हणून आपण आहोत.\"\nRe: जीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nRe: जीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nRe: जीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nRe: जीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nजीव दंगला गुंगला रंगला असा\nजीव दंगला गुंगला रंगला असा\nहि काकाणाची तोड माळ तू\nखुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन\nतुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ\nजीव दंगला गुंगला रंगला असा\nस्वर: हरिहरन आणि श्रेया घोशाल\nसंगीत : अजय अतुल\nजीव रंगला (चित्रपट : जोगवा)\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/authors/namrata-patil-100?page=4", "date_download": "2020-09-27T19:58:58Z", "digest": "sha1:DH2UL3I3DOJ5ACHTLJ4EE7GMU3WLJTLM", "length": 6901, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नम्रता पाटील | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nPage 4 - नम्रता पाटील\nमला गाणी ऐकत प्रवास करणे फार आवडते. माझे राहणीमान साधे असून मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला आवडतो. कठोर परिश्रम केल्यास यश मिळते यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माणसाने हार पत्कारू नये, असे मला वाटते.\nझोपडपट्टीवासीयांना मिळणार घरपोच आरोग्य सुविधा; फिरत्या दवाखान्याचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ\nआॅनलाइन तक्रार नोंदवायची कुठे इंजिनीअरिंग काॅलेजांचा नियमाला हरताळ\n'लॉ'चे विद्यार्थी नवीन वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत\nMumbai Live IMPACT: विद्यापीठानं 'पेट' परीक्षा ढकलली पुढे\nफटाके फोडताय...ही बातमी वाचाच, मुलाला गमवावा लागला डोळा\nमुंबईत थंडीची चाहुल २० नोव्हेंबरनंतरच...\n'पेट' आणि 'नेट' एकाच दिवशी; विद्यापीठाचा नवा गोंधळ\nदहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ\nपीएचडी प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन\n४७३८ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा\nविद्यापीठातील कंत्राटी सुरक्षा रक्षक कुटुंबासह उपोषणावर\nसाडी द्या, कंदील घ्या आयडिया असावी तर अशी\nमुंबई विद्यापिठात उत्तरपत्रिका घोटाळा; परीक्षा विभागाने परस्पर छापल्या उत्तरपत्रिका\nदिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी\nदिवाळी भेटीसाठी सुकामेव्याची चलती\nअखेर ६०:४० पॅटर्नला स्थगिती, 'लॉ'च्या विद्यार्थ्यांना ��िलासा\nविद्यापिठातील सुरक्षा रक्षक वाऱ्यावर; बुक्‍टू संघटना करणार उपोषण\nमुंबईत कुष्ठरोगाचे आणखी ४१ रुग्ण; १६ हजार संशयीत\nदिवाळीला महागाईचा तडका, सर्वसामान्यांचं दिवाळं निघणार\nशिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/02/01/parner-105/", "date_download": "2020-09-27T19:17:30Z", "digest": "sha1:4HGLFHOUY5PDUMFWWNXQV3TY7G37INQM", "length": 8943, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पारनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकणारच. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar South/पारनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकणारच.\nपारनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकणारच.\nपारनेर :- तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास पारनेर विधानसभेची जागा आपण नक्की जिंकू, असा शब्द मी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला देतो,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.\nपक्षाची निर्धार परिवर्तनाचा संवाद यात्रा गुरुवारी (३१ जानेवारी) पारनेरला आली होती. त्या वेळी झालेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते.शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.\nविधान परिषदेतील विरोध पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री दिलीप वळसे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदी या वेळी उपस्थित होते. लंके यांनी या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेत नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अह���दनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/18/kiran-kale-326/", "date_download": "2020-09-27T20:07:52Z", "digest": "sha1:M4WPQXWDYFVZ54UF4L732TQYF2KUVTN3", "length": 11018, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नगर विकास मंचाच्या निमंत्रक पदी किरण काळे यांची निवड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/नगर विकास मंचाच्या निमंत्रक पदी किरण काळे यांची निवड\nनगर विकास मंचाच्या निमंत्रक पदी किरण काळे यांची निवड\nअहमदनगर : शहरातील जागरूक नागरिक व युवकांनी एकत्रित येऊन नुकतीच नगर विकास मंचाची स्थापना केली आहे. या मंचाच्या निमंत्रकपदी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा मंचाच्या सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.\nमंचाच्या वतीने शहरात आगामी काळात विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. शहरातील महिला, युवा वर्ग, नोकरदार, व्यापारी, डॉक्टर, वकील, उद्योजक, क्रीडा, जेष्ठ नागरिक, इतर दुर्बल घटक आदी विविध घटकांशी मंचाच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.\nमंचाच्या वतीने लोकसहभागातून शहर विकासासठी चळवळ उभी केली जाणार असून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. किरण काळे यांनी निमंत्रक पदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मंचाला विकासाचे व्हिजन असलेले नेत्तृत्व मिळाले असून त्यामाध्यमातून मंच आगामी काळात शहरात अत्यंत ‘महत्वाची आणि निर्णायक भूमिका’ पार पाडेल असा विश्वास सुकाणू समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.\nकिरण काळे यांनी या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, शहरातील नागरिक, मतदार आता जागरूक झाले आहेत. विशेषतः युवा वर्ग आता विचार करू लागला आहे. नगर विकास मंच हे राजकीय व्यासपीठ नसून शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी जागरूक नगरकरांनी एकत्रित येऊन उचलेले आश्वासक पाऊल आहे. त्याबद्दल मी मंचाचे अभिनंदन करतो.\n“ध्यास विकसित नगर शहराचा, सामान्य नगरकरांच्या स्वप्नांचा” हे मंचाचे ब्रीदवाक्यच मंचाचा स्थापने मागील उद्देश स्पष्ट करणारे असून अत्यंत बोलके आहे. लवकरच मंचाच्या वतीने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल असे यावेळी काळे यांनी नमूद केले आहे. तसेच नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने मंचाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग ��ाय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/22/in-rahuri-taluka-22-corona-positive/", "date_download": "2020-09-27T20:49:13Z", "digest": "sha1:6SCJRQROAORNKHGEDNX3HWG7OC2VPB2B", "length": 8668, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राहुरी तालुक्यात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar South/राहुरी तालुक्यात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह\nराहुरी तालुक्यात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह\nअहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहर शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यात कोरोना बाधित २२ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.\nराहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील इमारतीत सुरू असलेल्या कोरोना रॅपीड टेस्ट केंद्रात शुक्रवारी झालेल्या तपासणीत बाधीत रुग्ण आढळून आले.\nकृषी विद्यापीठातील तपासणी केंद्रात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रॅपिड तपासणी किटचा तुटवडा असल्याने\nठरावीक नागरिकांची तपासणी करण्यात आली. काही नागरिक माघारी गेले. तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा २७९ गेला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/fir-registered-against-lalit-wagh/", "date_download": "2020-09-27T20:33:43Z", "digest": "sha1:OVE4L75YHEQ6WOUMYDMUWPZREBUZU5FO", "length": 7770, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "'त्या' पंचायत समिती सदस्याविरूध्द गुन्हा दाखल - Live Trends News", "raw_content": "\n‘त्या’ पंचायत समिती सदस्याविरूध्द गुन्हा दाखल\n‘त्या’ पंचायत समिती सदस्याविरूध्द गुन्हा दाखल\n तालुक्यातील नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राडा केल्या प्रकरणी पंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nपंचायत समिती सदस्य ललीत वाघ यांनी नांद्रा येथील वैद्यकीय केंद्रात राडा करून याचे फेसबुक लाईव्ह केले होते. या अनुषंगाने आज वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्‍वर रमेश सयासे यांनी फिर्याद दिली. यात सयासे यांना ललित राजेंद्र वाघ राहणार राणीचे (बांबरुड )रांनी काहीएक कारण नसताना दारूच्या नशेत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला व कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच याचे फेसबुक लाईव्ह करून बदनामी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या विरूध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम ३५३ ,३२४, ५०४, ५०६, ४२७ ,५०९, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्रात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे हे करीत आहेत.\nभालोदमध्ये कार सेवकांचा सन्मानपत्र देऊन गौरव\nलाचखोर जिल्हा लेखा परीक्षक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nकुसुंबा येथील गँग वारमधील एकास अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई\nब्रेकींग : गिरीश महाजनांच्या वाहनाने एकाला उडविले; मागून धडक दिल्याचे आ. महाजन यांचे…\nऔरंगाबादेत तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/jobs-promotion-in-jammu-and-kashmir-backwards/articleshow/73060507.cms", "date_download": "2020-09-27T21:33:10Z", "digest": "sha1:FULSVFVAOAWRPPMCLY5QT3XECQBXSN2S", "length": 12586, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजम्मू-काश्मीरमधील नोकऱ्यांची जाहिरात मागे\nजम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांतील जिल्हा न्यायालयांमध्ये ३३ पदे भरण्यासाठी देशभरात प्रसिद्ध केलेली जा���िरात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने मागे घेतली आहे. २६ डिसेंबर २०१९ रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने करून स्थानिकांनाच संधी देण्याची मागणी केली होती.\nजम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांतील जिल्हा न्यायालयांमध्ये ३३ पदे भरण्यासाठी देशभरात प्रसिद्ध केलेली जाहिरात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने मागे घेतली आहे. २६ डिसेंबर २०१९ रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने करून स्थानिकांनाच संधी देण्याची मागणी केली होती.\nजम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल संजय धर यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केली होती. वरिष्ठ आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर, टायपिस्ट, कम्पोझिटर, इलेक्ट्रिशिअन आणि चालक अशा ३३ पदांसाठी ही जाहिरात होती. देशभरातील पात्र उमेदवारांकडून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ३१ जानेवारी २०२० ही अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर नॅशनल पॅँथर्स पार्टी (जेकेएनपीपी) आणि डाव्या पक्षांनी तीव्र निदर्शने केली आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. जम्मू काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कन्सल यांना पत्रकार परिषदेत याबाबत विचारण्यात आले असता, 'सरकारला अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची छाननी सुरू आहे,' असे उत्तर त्यांनी दिले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nरेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्य...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्...\n, 'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्...\nपाकमध्ये २८२ भारतीय कैदी; अणुकेंद्रांची माहितीही दिली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनोकऱ��यांची जाहिरात जम्मू काश्मीर Vacancy Jammu Kashmir bobs\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nपुणेपुण्याची पाणीचिंता यंदा मिटली का; जाणून घ्या 'ही' ताजी स्थिती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pm-narendra-modi-warned-china/", "date_download": "2020-09-27T20:37:31Z", "digest": "sha1:NYRJ7IA6TGRGQE5SB7EWXCJVDMJ6FT6E", "length": 2994, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "PM Narendra Modi Warned China Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPM Modi Warned China: विस्तारवादाचे युग आता संपलंय – पंतप्रधान मोदी\nएमपीसी न्यूज - विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये कुरापती काढणाऱ्या चीनला आज (शुक्रवारी) खडेबोल सुनावले. भारतीय सैनिकांचे मनोधैर्य आणि साहस हे हिमालयाएवढं उंच आहे.…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/television-news-marathi/actors-doing-milk-business-11364/", "date_download": "2020-09-27T19:02:00Z", "digest": "sha1:XAVBEOSGIU4M4SP4JTX3WJBBU4PZLBDE", "length": 11691, "nlines": 158, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मराठी कलाकारांवर मासे-दूधविक्री करण्याची आली वेळ | मराठी कलाकारांवर मासे-दूधविक्री करण्याची आली वेळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nटीव्हीमराठी कलाकारांवर मासे-दूधविक्री करण्याची आली वेळ\nलॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक गणितं कोलमडली. मनोरंजनसृष्टीतही अनेक तरुण कलाकारांच्या हातचं काम गेलं. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी रोहन पेडणेकर आणि प्रसाद दाणी या दोन तरुण कलाकारांवर दूधविक्री,\nलॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक गणितं कोलमडली. मनोरंजनसृष्टीतही अनेक तरुण कलाकारांच्या हातचं काम गेलं. शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी रोहन पेडणेकर आणि प्रसाद दाणी या दोन तरुण कलाकारांवर दूधविक्री, मासेविक्री, कांदे-बटाट्यांची विक्री करण्याची वेळ आली आहे. या कठीण काळात हे छोटे-मोठे व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह चालवत आहेत.\nरोहन आणि प्रसाद या दोघांनी सुरुवातीला एकांकिका-नाटकांत काम केलं आहे. नंतर मालिका आणि चित्रपटांतून त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. रोहन ‘साथ दे तू मला’ या मालिकेत तर प्रसाद ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेत दिसला होता. मिळेल ती भूमिका करणारे हे कलाकार सध्या मात्र दूधविक्री आणि मासेविक्री करत आहेत. रोहन पेडणेकरच्या वडिलांचा सुके मासे विकण्याचा व्यवसाय होता. रोहननं तोच पुन्हा सुरू केला आहे. दादर-बोरिवलीदरम्यान तो घरपोच मासे देतो. कल्याणमध्ये राहणारा प्रसाद गेल्या २ महिन्यांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी ��ूधविक्री करू लागला. दूधविक्रीच्या व्यवसायात त्याला तोटा सहन करावा लागत असून, त्यामुळे तो कांदे-बटाटे विकण्याचा व्यवसाय सुरू करतो आहे.\nमनोरंजनसृष्टी सुरू होईल तेव्हा होईल. मात्र तोपर्यंत उपजीविकेसाठी काही ना काही करणं भाग होतं. आम्ही कलाकार छोटे असलो, तरी आमच्या कलेला किंमत आहे हे आम्ही जाणतो. यापुढे नाटक-मालिका-सिनेमा यांचं चित्र बदलणार आहे. त्यावेळी काम मिळेल की नाही, अशी शंका आहे. उपजीविकेसाठी आम्ही हे व्यवसाय करत आहोत. पुढे जर वेळ आली, तर आम्हाला हा व्यवसाय असाच सुरू ठेवावा लागेल, असे प्रसाद दाणी म्हणतो.\nमनोरंजन‘अपना टाइम भी आएगा’ (Apna Time Bhi Aayega) मध्ये 'ही' अभिनेत्री प्रथमच रंगविणार खलनायिकेची व्यक्तिरेखा\nHamari Wali Good News‘हमारीवाली गुड न्यूज’द्वारे ‘झी टीव्ही’ (Zee Tv) ने बदलले सासू-सुनेचे नाते\nटीव्हीमराठी सिनेसृष्टीला कोरोनाचा विळखा, आता 'या' अभिनेत्रीला झाला संसर्ग\nKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपती (KBC) चे बारावे पर्व, स्पर्धेच्या नियमात झालेत हे बदल\nDrug chat caseड्रग्ज प्रकरणात आता सेलिब्रिटींचीही चौकशी सुरु, या दोन कलाकारांची एनसीबी ऑफिसला हजेरी\nटीव्ही'आई माझी काळू बाई' मालिकेतील आशालता वाबगावकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती चिंताजनक ; मालिकेत काम करणारे २७ जण बाधित\nGudiya Hamari Sabhi Pe Bhariॲण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी'मध्‍ये संभावना सेठचा महुआच्‍या भूमिकेत 'धमाकेदार प्रवेश'\nटीव्हीस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता प्रशांत लोखंडे याचे निधन\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, ��से वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1996/11/1755/", "date_download": "2020-09-27T20:37:50Z", "digest": "sha1:VPRJWJPRC4QFN5FCHHY5KLYUEQ6SJVE6", "length": 49544, "nlines": 283, "source_domain": "www.sudharak.in", "title": "वैवाहिक कायद्याचा मसुदा : एक अनुभव – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nवैवाहिक कायद्याचा मसुदा : एक अनुभव\nसर्वोच्च न्यायालयाचा ‘शहाबानो’ खटल्यातील निर्णय, नंतर बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याची घटना आणि पुन्हा एकदा ‘सरला मुद्गल’ खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यामुळे समान नागरी कायद्याचा वादग्रस्त प्रश्न चर्चेला आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी १५ ऑगस्ट ९५ रोजी पंतप्रधान श्री. नरसिंह राव यांनी केंद्र सरकार समान नागरी कायदा कोणत्याही समाजावर लादणार नाही असे स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने मात्र समान नागरी कायदा अंमलात आणणार अशी महाराष्ट्रातील युति-सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. समान नागरी कायदा असायला हवा, आणि तो करता कामा नये अशा परस्परविरोधी प्रतिक्रिया केवळ राजकीय वर्तुळांतच नव्हे तर अल्पसंख्यक, बहुसंख्यक, विविध धार्मिक गट, बुद्धिप्रामाण्यवादी, धर्मनिरपेक्ष संघटना इ. वर्तुळांमध्येही उमटल्या. या भूमिका घेण्यामागे समान नागरी कायद्याच्या संकल्पनेबद्दल अज्ञान वा गैरसमज हे कारण होते, किंवा असुरक्षिततेची भावना होती. समान नागरी कायदा आला तर धर्माच्या आधारे असलेली आपली ओळख पुसली जाल का असा संभ्रम होता. तसेच सध्याच्या परीस्थितीत कायदा केला तर तेढ जास्त वाढेल असा कयास होता. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशी भीतीही होती. याबरोबरच भिन्न भाषा, संस्कृती, चालीरीती व धर्म असणान्या सर्वांसाठी एकच कायदा असण्याची खरोखर आवश्यकता आहे का असा संभ्रम होता. तसेच सध्याच्या परीस्थितीत कायदा केला तर तेढ जास्त वाढेल असा कयास होता. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशी भीतीही होती. याबरोबरच भिन्न भाषा, संस्कृती, चालीरीती व धर्म असणान्या सर्वांसाठी एकच कायदा असण्याची खरोखर आवश्यकता आहे का असे प्रामाणिकपणे वाटणान्यांचाही गट होता. हा कायदा केलाच तर तो अनिवार्य न करता केवळ वैकल्पिक करावा अशीही सूचना करण्यात आली. तसेच सर्वांसाठी एकच एक कायदा न करता सध्या अस्तित्वात असलेले कुटुंबविषयक कायदे स्त्री-पुरुष समा���तेचे तत्त्व मूलाधार मानून सुधारावेत व हे समानतेचे तत्त्व न डावलता अन्य बाबतींत भिन्नता तशीच राहण्यास हरकत नाही असाही प्रस्ताव मांडला गेला. म्हणून समान नागरी कायदा असावा की नसावा असे प्रामाणिकपणे वाटणान्यांचाही गट होता. हा कायदा केलाच तर तो अनिवार्य न करता केवळ वैकल्पिक करावा अशीही सूचना करण्यात आली. तसेच सर्वांसाठी एकच एक कायदा न करता सध्या अस्तित्वात असलेले कुटुंबविषयक कायदे स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व मूलाधार मानून सुधारावेत व हे समानतेचे तत्त्व न डावलता अन्य बाबतींत भिन्नता तशीच राहण्यास हरकत नाही असाही प्रस्ताव मांडला गेला. म्हणून समान नागरी कायदा असावा की नसावा तो अनिवार्य करावा की वैकल्पिक करावा तो अनिवार्य करावा की वैकल्पिक करावा यांसारखे समान नागरी कायद्याच्या संदर्भातले प्रश्न राजकीय तसेच शैक्षणिक पातळीवर चर्चिले गेले.\nमात्र या चर्चेमध्ये समान नागरी कायदा करायचा ठरला तर त्याचे स्वरूप कसे असेल त्यातील कलमे कशी असतील त्यातील कलमे कशी असतीलया मूलभूत प्रश्नांकडे कोणीच वळत नव्हते. शहाबानो खटल्याच्या निकालानंतर समान नागरी कायद्याचा मसुदा बनवून त्यावर चर्चा घडवून आणावी या हेतूने इंडियन सेक्युलर सोसायटी व आय.एल.एस. विधी महाविद्यालय, पुणे यांनी आय.एल.एस. विधी महाविद्यालयातर्फे बनविण्यात आलेल्या वैवाहिक कायद्याच्या मसुद्यावर एक चर्चासत्र १९८६ मध्ये आयोजित केले. या चर्चासत्राचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचेन्यायमूर्ती व्ही.डी. तुळजापूरकर यांनी केले. समान नागरी कायद्यातील वैवाहिक कायद्याचा मसुदा विधी महाविद्यालयाचे त्यावेळचेप्राचार्य डॉ. सत्यरंजन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विधी महाविद्यालयातील दोन प्राध्यापिका डॉ. जया सागडे व वैजयंती जोशी (प्रस्तुत लेखाच्या लेखिका) यांनी तयार केला. हा मसुदा “The Indian Marriages and Matrimonial Remedies Act 1986 ‘ या नावाने इंडियन सेक्युलर सोसायटी व आय.एल.एस. विधी महाविद्यालय यांनी प्रकाशित केला आहे.\nसमान नागरी कायद्यातील विवाहविषयक कायद्याचा मसुदा बनविणे हे विधिशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक मोठे आह्वानच होते. या आह्वानाचा अनुभव हाच या लेखाचा विषय आहे.\nया सर्व बाबींमध्ये समान नागरी कायदा कसा असावा याचा मसुदा थोड्या कालावधीमध्ये, त्या विषयांची व्याप्ती लक्षात घेता, करणे शक्य नसल्याने राजकारणाचे कोठलेही अधिष्ठान नसलेल्या पण राजकारणाशी निगडित असलेल्या विषयाबरोबर शैक्षणिक जिज्ञासेतून स.ना. कायद्याचा मसुदा तयार करण्याचा प्रवास सुरू झाला. भारतीय विवाह आणि विवाहविषयक उपाययोजना कायदा, १९८६’ अशा नावाने विवाहविषयक समान नागरी कायदा कसा असू शकेल हे सांगणारा मसुदा बनविण्यास सुरुवात झाली.\nसमान नागरी कायद्याचा प्रश्न उपस्थित झाल्याबरोबर प्रथम भारतात अस्तित्वात असलेले विवाहविषयक कायदे किती, कोणते आहेत व त्यांचे स्वरूप कसे आहे या वेगवेगळ्या कायद्यांत तरतुदी काय आहेत या वेगवेगळ्या कायद्यांत तरतुदी काय आहेत त्यांतील सर्वमान्य तरतुदी कोणत्या व भिन्नता असणार्याव तरतुदी कोणत्या त्यांतील सर्वमान्य तरतुदी कोणत्या व भिन्नता असणार्याव तरतुदी कोणत्या इ. प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक होते. थोडक्यात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा तौलनिक अभ्यास हा या प्रवासातील पहिला टप्पा होता. विशेष विवाह कायदा किंवा स्पेशल मॅरेज अॅक्ट, १९५४, हिंदू विवाह कायदा १९५५, ख्रिश्चन विवाह कायदा १८७२, पारसी विवाह कायदा १९३७ व मुसलमानांचा कुराणाचा कायदा किंवा शरियत या कायद्यातील तरतुदी प्रामुख्याने अभ्यासिण्यात आल्या. वधूचा आणि वराचा धर्म, त्यांचे वय, द्विविवाह, मानसिक संतुलन, परस्परांशी नाते, धार्मिक विधींची आवश्यकता याबाबत विवाहाच्या अटी यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला व त्या एका सारणीच्या रूपात मांडण्यात आल्या.\nत्यानंतर वैवाहिक समस्या म्हणजे वैवाहिक हक्कांची पुन:स्थापना (restitution of conjugal rights), न्यायालयीन विभक्तता (judicial separation), घटस्फोट (divorce), शून्य व शून्यकरणीय विवाह (void andvoidable marriages) यांचाही वरील कायद्याखाली तुलनात्मक अभ्यास केला.वरीलसमस्यांची कायद्याने मान्यता दिलेली कारणे व उपाययोजना यांचीही सारणीच्या रूपात मांडणी केली, याचतर्हेमने कायद्याने सांगितलेली प्रक्रिया, पोटगीच्या तरतुदी, यांचाही अभ्यास केला. या तौलनिक अभ्यासाने फार मोठे मार्गदर्शन मिळालेव अत्यंत भिन्न अशा कायद्यांतून समानसूत्र काढणे म्हणजे तारेवरची कसरत आहे याची मनोमन जाणीव झाली. हे सर्व कायदे अनेक बाबतींत भिन्न तर आहेतचपरंतुप्रत्येक कायदा स्त्री-पुरुषांतीलअसमानतेवर आधारलेला आहे व पुरुषास झुकते माप देणारा आहे हे एकच समान तत्त्व त्यांत सापडले. समान नागरी कायदा बनविताना काही आव्हाने पुढ्यात होती. धर्माधिष्ठित कायदा नाकारत असताना धर्मावर श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असणान्यांना मान्य होईल असासमान नागरीकायद्याचा प्रस्ताव पुढे ठेवणे आवश्यक होते. स्त्री-पुरुषसमानतेचे तत्त्वहे मूलभूत मानून त्या तत्त्वाशी तडजोडनकरता समानतेत वैविध्यराखणे आवश्यक होते. सुचविलेला कायदा समाजसुधारणेच्या गतीला झेपणारा असणे आवश्यक होते. धर्म आणि कायदा यांची फारकत करणे भारतासारख्या निधर्मी, लोकशाही राज्यात आवश्यक आहे असे मानले तरी धर्माचा पगडा आणि अस्तित्व कायद्याच्या एका कलमाने नष्ट होत नाही हेही त्रिवार सत्य आहे. परंतु तंत्रज्ञान, विज्ञान व अन्य ज्ञानशाखांच्या विकासाबरोबर धर्म व कायदा यांची फारकत प्रगत समाजातआपोआप होत जाते. भारतीय समाज त्या टप्प्याला आज पोहोचलेला नाही. समाजाच्या काही थरांत याबद्दल जागरूकता असली तरी बहुसंख्य जनता धर्माच्या पगड्याखाली आहे. अशा परिस्थितीत धर्मामुळे येणारी असमानता दूर करायलाच हवी परंतु धर्माचा निरुपद्रवी भाग कायद्यात तसाच राहिला तरी नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विवाहविषयक कायद्यातील तरतुदींची रचना करण्याचे ठरविले. वर नमूद केलेल्या आव्हानांना प्रतिसाद देत वैवाहिक कायद्याचा नेमका कोणता मसुदा आम्ही सुचविला त्याची चर्चा आता करू या. या कायद्याने सुचविलेले महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे आहेत. —\n१. विवाहाच्या वैधतेच्या अटी – अ) द्विविवाह – भारतामधला इस्लामचा कायदा वगळता सर्व कायद्यांनी द्विविवाहास बंदी घातली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वावर आधारलेला कोठलाही कायदा याबाबत तडजोडीची भूमिका घेऊ शकणार नाही. साहजिकच इस्लामचा विवाहकायदा येथे बदलावाच लागेल. पुरुषाला एकापेक्षा अधिक विवाह करण्याची ‘शरियत’ मधीलतरतूद नवीन कायद्यात राहू शकणार नाही.\nब) वधू-वरांचे वय-शारीरिक स्वास्थ्य व संसारात आवश्यक आर्थिक स्थैर्य यांचा विचार करता वधू-वरांचे वय अनुक्रमे १८ व २१ वर्षे किमान असावे हे योग्य ठरेल असे वाटते. मात्र याहून कमी वयात विवाह केला तर त्या विवाहाचे भवितव्य कायअसा महत्त्वाचा प्रश्न येतो. तो विवाह शून्य (void – अस्तित्व नसलेला) ठरविला तर भारताच्या आजच्या परिस्थितीत ‘स्त्री’ त्यात भरडली जाईल असे स्पष्ट चित्र आहे. तिला कायद्याने पत्नीचे स्था�� मिळणार नाही व त्याचबरोबर वारसाहक्क, पोटगी यांसारखे अधिकारही नाकारले जातील. हा विवाह कायदेशीर ठरविला तर बालविवाहास आळा घातला जाणार नाही व दुसर्यालतर्हेदने स्त्रीचा विकास खुटेल. यातून मार्ग असा की असा विवाह वैध समजावा परंतु पति-पत्नीस तो बालविवाह होता या कारणास्तव न्यायालयाकडून रद्द ठरवून घेता येण्याची मुभा द्यावी. तो विवाह शून्यकरणीय (voidable) समजला जावा. मात्र आम्ही सुचविलेला हा मार्ग चर्चासत्रात मान्य झाला नाही. वयाच्या अटीचे बंधन परिणामकारक करायचे असेल तर विवाह ‘शून्य’च ठरवावा असे मत पडले.\nक) जवळच्या नात्यातले विवाह- आज प्रत्येक कायद्याने निषिद्ध नातेसंबंधांतील विवाह शून्य मानले आहेत. पण अशी नाती कोणती यावर मात्र एकवाक्यता नाही. ही एकवाक्यता सर्वांवर लादणेही शक्य नाही. ही ‘निषिद्ध नाती’ वस्तुनिष्ठ पद्धतीने ठरवायची कशी यावर आम्हास समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ही नाती ठरविण्यात संस्कृतीचा फार मोठा वाटा आहे.इस्लामप्रमाणे अआपल्या भावाच्या विधवेशी विवाह करू शकतो, तर हिंदु कायद्याने हे नाते निषिद्ध मानले आहे. पण पंजाब प्रांतात हिंदूंमध्येही रूढीनुसार हा विवाह कायदेशीर आहे. म्हणून ज्या त्या धमनि निषिद्ध ठरविलेली नाती या कायद्यामध्ये त्या त्या धर्मीयांसाठी निषिद्ध राहतील असे ठरविण्यात आले.\nविवाहाच्या वरील अटी ठरविल्यावर विवाह कसा साजरा केला पाहिजे या प्रश्नावर भूमिका घेणे आवश्यक होते. आज हिंदु कायद्यानुसार विवाह पूर्ण व वैध ठरण्यासाठी ‘सप्तपदी’चा धार्मिक विधी आवश्यक आहे. पारशी कायद्याने ‘‘आशीर्वाद’ हा धार्मिक विधी आवश्यक आहे. इस्लामने कोठलाही धार्मिक विधी विवाह कायदेशीर होण्यासाठी सांगितलेला नाही. ख्रिश्चन विवाह धर्मगुरूंच्या उपस्थिती चर्चमध्ये पार पडतो. धर्मनिरपेक्ष कायदा करताना विवाह साजरा करण्याची पद्धत काय असली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा होता. या ठिकाणी धार्मिक विधींवर विवाहाची वैधता अवलंबून असता कामा नये हा विचार स्पष्ट होता. पण धार्मिक विधींना बंदी घालायची का हा विचार करायला लावणारा मुद्दा होता. विवाह नोंदणी करूनच कायदेशीररीत्या पूर्ण होईल असे आम्ही सुचविले. नोंदणी झाल्यावर धार्मिक विधी करायचे की नाही हे प्रत्येकाने, ज्याचे त्याने, ठरवावे. नोंदणीनंतर धार्मिक विधीवर बंदी घालूनये असे आम��े मत पडले. धार्मिक विधीबाबतचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून हा कायदा धर्मनिरपेक्ष करण्यात आला आहे असे आम्हास वाटते. या प्रकारच्या तरतुदीने कायद्यास विरोधही कमी होईल असेही वाटते.\nआज उपलब्ध असणार्या. वैवाहिक कायद्यानुसार म्हणजे हिंदु-विवाह-कायद्यानुसार विवाह करायचा असेल तर फक्त दोन हिंदूच त्या तरतुदींचा लाभ घेऊ शकतात. एक हिंदू दुसरी व्यक्ती अहिंदू असून चालत नाही. पारशी कायद्यानुसारही दोन्ही व्यक्ती पारशी असाव्या लागतात. ख्रिश्चन कायद्याने एक ख्रिश्चन व दुसरी दुसन्या धर्माची असू शकते. इस्लामप्रमाणे वर मुसलमान व वधू मुसलमान किंवा किताबिया (ज्या धर्मास “धर्मग्रंथ’ आहे अशा धर्माचा अवलंब करणारी) असावी लागते. समान कायदा करताना मात्र वधूवरांचा धर्म कोणता यास काहीच महत्त्व राहणार नाही. कोठल्याही धर्माचे वधू-वर या कायद्यानुसार विवाह करू शकतील. मात्र वधू-वरांपैकी एक तरी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक राहील.\nविवाहाच्या अटी व विवाह साजरा करण्याची पद्धती यांत काही महत्त्वाचे बदल वर सुचविल्याप्रमाणे सांगितल्यानंतर विवाहाच्या संदर्भात जे वाद निर्माण होतात त्याबाबत केलेल्या काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे\n१) घटस्फोट – आज विवाहविच्छेद किंवा घटस्फोट सर्व कायद्यांनी मान्य केला आहे. परंतु ज्या कारणांसाठी घटस्फोट घेता येतो त्यांत वैचित्र्य आहे. ‘शरीयत’चा कायदा वगळता अन्य कायद्यांनुसार न्यायालयाच्या हुकुमानेच विवाह मोडता येतो. मात्र इस्लामप्रमाणे विवाहविच्छेदास न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. कोणतेही कारण न देता ‘तलाक’ असा शब्द तीनदा उच्चारून पतीने तडकाफडकी घटस्फोट देण्याची तरतूद कायद्याने मान्य केलेली सर्वांस माहीत आहे. ख्रिश्चनांना लागू असणान्या इंडियन डिव्होर्स अॅक्ट, १८६९ अनुसार पतीला घटस्फोट घ्यायचाअसेल तर उपलब्ध असणारी कारणे पत्नीला लागू असणान्या कारणांपेक्षा वेगळी आहेत. त्यांत पतीने क्रूरतेची वागणूक दिली असणे हे कारण पुरेसे नसून, त्याचबरोबर पती व्यभिचारी असल्याचे सिद्ध करावे लागते. तसेच त्याने दुसरा विवाह केला आहे हे कारण पुरेसे नसून त्याचबरोबर तो व्यभिचारी असल्याचे सिद्ध करावे लागते. प्रत्येक कारणाच्या जोडीला व्यभिचार सिद्ध करावा लागतो. पत्नीच्या बाबतीतही पतीला ती व्यभिचारिणी अस��्याचे सिद्ध केल्यासच घटस्फोट मिळू शकतो. या तरतुदी स्त्री-पुरुष दोघांवरही अन्यायकारक असून त्या बदलणे आवश्यक आहे.\nवरील गोष्टींचा विचार करता विशेष विवाह कायदा १९५४ मध्ये घटस्फोटाच्या केलेल्या तरतुदी आधारभूत मानण्यात आल्या. घटस्फोट हा केवळ न्यायालयाच्या हुकुमाने होईल. या तरतुदीमुळे आपोआपच तोंडी तलाक देण्याची पद्धत बंद केली जाईल. वरील तरतुदींमध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची तरतूद आहे. आज ही तरतूद ख्रिश्चन कायद्यामध्ये नाही. तर इस्लामच्या कायद्यानुसार संमतीने घटस्फोट होण्यासाठी पत्नीने पतीस काही रक्कम वा संपत्तीच्या रूपात अन्य काही देणे आवश्यक ठरते. समान नागरी कायदा झाल्यास त्या प्रमाणात ख्रिश्चनांचा व मुसलमानांचा कायदा बदलेल.\nघटस्फोटासाठी पुढील काही कारणांच्या तरतुदी केल्या आहेत – (१) पतीने/पत्नीने विवाहानंतर व्यभिचार करणे. (२) प्रतिवादीने अर्जदाराचा कारणाशिवाय त्याग केला असणे. (३) क्रूरतेची वागणूक देणे. (४) ७ वर्षे किंवा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा झाली असणे. (५) मानसिक असंतुलन असणे. (६) दारूचे किंवा अंमली पदार्थाचे सहनशक्तीबाहेरचे व्यसन असणे. (७) तीन वर्षे किंवा अधिक काळ जिवंत असल्याचा थांगपत्ता न लागणे. (८) गुप्तरोग होणे किंवा एक्सचा रोग होणे. (९) महारोग झाला असणे. (१०) संन्यास घेणे किंवा तत्सम कृतीने ऐहिक जगाचा त्याग करणे. (११) नपुंसकत्व. (१२) दोन वर्षे पोटगी न देणे. (१३) अनैसर्गिक संभोगकृत्याबद्दल शिक्षा झाली असणे. तसेच परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची तरतूद ही केली आहे.\nपतीने किंवा पत्नीने धर्मांतर केल्यास पत्नीस किंवा पतीस अनुक्रमे घटस्फोटाची मुभा ठेवावी का हा प्रश्न चर्चेस होता. समान नागरी कायदा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर आधारलेला असणार असेल तर धमतर हे विवाहविच्छेदाचे योग्य कारण ठरू शकेल का हा प्रश्न चर्चेस होता. समान नागरी कायदा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर आधारलेला असणार असेल तर धमतर हे विवाहविच्छेदाचे योग्य कारण ठरू शकेल का असा मुद्दा मांडला गेला होता. याठिकाणी समान नागरी कायद्याने ‘धर्म नष्ट होणार नाही एवढेच नव्हे तर घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य ही अबाधितच राहणार आहे हे स्पष्ट आहे. मग एखाद्या स्त्रीने आपला पती हिंदु धर्माचा असणार आहे हे पाहून त्याच्याशी विवाह केल्यास व पुढे त्याने धर्म ब���लल्यास तिला त्या विवाहातून बाहेर का पडता येऊ नये असा मुद्दा मांडला गेला होता. याठिकाणी समान नागरी कायद्याने ‘धर्म नष्ट होणार नाही एवढेच नव्हे तर घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य ही अबाधितच राहणार आहे हे स्पष्ट आहे. मग एखाद्या स्त्रीने आपला पती हिंदु धर्माचा असणार आहे हे पाहून त्याच्याशी विवाह केल्यास व पुढे त्याने धर्म बदलल्यास तिला त्या विवाहातून बाहेर का पडता येऊ नये घटस्फोटासाठी एखाद्या कारणाची तरतूद केली म्हणजे घटस्फोट घेतलाच पाहिजे असे बंधन नसते. आजही विशेष विवाह कायदा १९५४ चा वगळता सर्व धर्माच्या कायद्यांत पतीने/पत्नीने धर्म बदलल्यास विवाहविच्छेदाचा काही ना काही मार्ग कायद्याने सांगितला आहे. या सर्वांचा विचार करता ही तरतूद ठेवावी असे ठरले. घटस्फोटाबरोबर विवाह शून्य ठरविणे, शून्यकरणीय म्हणून ठरवून ते रद्द करून घेणे तसेच विनाकारण पती वा पत्नी वेगळेराहात असतील तर न्यायालयाच्या हुकुमाने त्यांस परत एकत्र राहण्यास बोलाविणे म्हणजे वैवाहिक हक्काची पुन:स्थापना करणे या उपाययोजनाही सांगितल्या आहेत.\nस्वत:ला पोसण्यास असमर्थ असलेल्या पतीसाठी/पत्नीसाठी पोटगीची तरतूद करण्यात आली आहे. पोटगी देण्याचे बंधन केवळ पतीवर नाही तर पत्नीवरही घालण्यात आले आहे.\nमुलांचा ताबा कोणाकडे असावा हे ठरविताना ‘‘बालकाचे हित” हे महत्त्वाचे तत्त्व राहील. आजच्या कायद्यात ठरावीक वयापर्यंत आईकडे व नंतर बापाकडे ताबा जाऊ शकतो. या कायद्याने मुलाचे हित पाहून वेळोवेळी योग्य ते आदेश न्यायालयाने द्यावे अशी तरतूद करण्यात आली आहे.\nवरील तरतुदींबरोबरच अन्य तपशीलही कायद्याच्या मसुद्यात देण्यात आले आहेत. या ठिकाणी त्या तपशिलांच्या चर्चेची गरज वाटत नसल्याने ते दिलेले नाहीत.\nउपरिनिर्दिष्ट कायद्याचा ढोबळ मानाने विचार करता, धर्माधिष्ठित कायद्यातील स्त्री-पुरुष असमानता जोपासणाच्या अन्यायकारक तरतुदी रद्द करण्यात आल्या आहेत हे स्पष्ट होईल. घटस्फोटाची उदार कारणे देताना विवाहसंस्थाच नाकारली जाणार नाही याकडेही लक्ष पुरविले आहे. त्या ठिकाणी विवाहप्रसंगी धार्मिक गोष्टींचे पालन व्यक्तींना करावेसे वाटत असेल तेथे धर्मनिरपेक्ष कायद्यास बाध न येता ते करण्याची मुभाही ठेवली आहे. बनविण्यात आलेला मसुदा हा कोठल्याही अर्थाने अंतिम स्वरूपाचा आहे असा दावा नसून कायदा कसा असू शकेल हे सांगणारा तो केवळ प्रस्ताव या स्वरूपात मांडला आहे. यावर अधिकाधिक चिंतन होऊन मगच तो अंतिम स्वरूपात यावा हे अपेक्षित आहे.\nया लेखाच्या वाचकांसाठी या कायद्याच्या काही मर्यादाही आवर्जून सांगणे अत्यावश्यक आहे. हा कायदा करताना भारतातील आदिवासी वा अन्य अनुसूचित जाती/जमाती इ. चे कायदे तसेच ज्यू धर्मीयांचा विवाहकायदा व गोव्यातील कौटुंबिक कायदे विचारात घेतलेले नाहीत. त्यामुळे कदाचित तुलनात्मक विचारांत त्रुटी राहण्याची शक्यता आहे. तसेच समान कायदा आदिवासी वा तत्सम जमातींना लागू करावा की त्यांना त्यांचे रूढीचे कायदे सध्या लागू आहेत तसेच लागूठेवावेत या प्रश्नावरही चर्चा करण्यात आलेली नाही. गोव्यातील कायद्याबद्दल आवश्यक तेवढी माहिती तेव्हा उपलब्ध होऊ शकली नाही व आदिवासींचा समावेश यात करावा की नाही हा प्रश्न गहन तर आहेच त्याचतबरोबर या कायद्याचा मसुदा बनविताना त्या चर्चेत शिरणे आवश्यक नाही असे वाटल्याने त्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यात आले नाही.\nसमान नागरी कायद्यामध्ये केवळ विवाहविषयक कायदा असून चालणार नाही. याच कायद्याबरोबर वारसाहक्क, पालकत्व, दत्तक यासंबंधीचे कायदे करणेही आवश्यक होईल. असे कायदे प्रत्यक्षात येतील की तो केवळ शैक्षणिक स्वरूपाचा अभ्यास ठरेल हे काळच सांगू शकेल.\nAuthor वैजयंती जोशीPosted on नोव्हेंबर, 1996 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nPrevious Previous post: कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव\nNext Next post: दीडशे वर्षांपूर्वीच्या रामजन्मभूमीचे वर्णन\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/are-you-eager-to-work-with-isro-then-know-about-this-organisation-career-and-job-mhka-406517.html", "date_download": "2020-09-27T20:21:57Z", "digest": "sha1:5Q3UJPMDVUPKLJ6GU2HT4GUDV3MBNF4J", "length": 20300, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुम्हाला 'इस्रो'मध्ये काम करण्याची इच्छा आहे का? जाणून घ्या या संस्थेबद्दल, are you eager to work with isro then know about this organisation career and job mhka | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिस��\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nतुम्हाला 'इस्रो'मध्ये काम करण्याची इच्छा आहे का जाणून घ्या या संस्थेबद्दल\n नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक झेप; थेट युद्धनौकेवरून उडवणार हेलिकॉप्टर\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\nकोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत\n इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे\nजगातील सर्वात मोठी e- commere कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या : 12 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी\nतुम्हाला 'इस्रो'मध्ये काम करण्याची इच्छा आहे का जाणून घ्या या संस्थेबद्दल\nइस्रोमध्ये काम करायला मिळणं ही वैज्ञानिकासाठी सन्मानाची गोष्ट असते. इथे काम केलेल्या इंजिनिअर्सनी त्यांचे अनुभव QUORA या वेबसाइटवर लिहिले आहेत.\nमुंबई, 11 सप्टेंबर : चांद्रयान -2 मोहिमेनंतर तरुणांमध्ये इस्रोबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जगातल्या प्रमुख 5 अवकाश संशोधन संस्थांमध्ये इस्रोचा समावेश होतो. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची इस्रो मध्ये वैज्ञानिक आणि इतर पदांवर नियुक्ती होते.\nयासाठी प्रत्येकाचा सॅलरी पॅटर्न वेगळा असतो. इस्रो मध्ये जेव्हा नव्या वैज्ञानिकाची नियुक्ती होते तेव्हा त्याला केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळतं. त्याचबरोबर सोयीसुविधा आणि भत्तेही मिळतात.\nइस्रोमध्ये काम करायला मिळणं ही वैज्ञानिकासाठी सन्मानाची गोष्ट असते. इथे काम केलेल्या इंजिनिअर्सनी त्यांचे अनुभव QUORA या वेबसाइटवर आपले अनुभव लिहिले आहेत. इस्रोमध्ये काम करणारी अरित्रा म्हणते, इस्रोमध्ये अनेक विभाग एकत्र काम करत असतात. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला याची कल्पनाही नसते.पण या संस्थेचा प्रचंड पसारा जाणून घेतला की मग काम करणं सोपं होतं.\nइस्रोच्या कार्यालयीन कामाची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते पण जेव्हा एखादी मोहीम हाती घेतली जाते तेव्हा सगळेच जण झपाटल्यासारखे काम करतात. इथे 5 दिवसांचा आठवडा असतो आणि 2 दिवसांची सुटी असते. इस्रोच्या ऑफिसमध्ये मोबाइल घेऊन जाण्याची परवानगी नसते. इथे असं कोणतंही काम नाही की तुम्हाला वर्क फ्रॉम होम पद्धतीने करता येईल. त्यामुळे सगळं काम संस्थेत येऊनच केलं जातं.\nइस्रोमधलं वर्क कल्चर वाखाणण्याजोगं आहे, असं एक तरुण वैज्ञानिक साबरी श्रीकुमारने लिहिलं आहे. तुम्हाला बुद्धिमान लोकांसोबत काम करायची संधी मिळते, असंही तो लिहितो.जेव्हा नव्या नियुक्त्या होतात तेव्हा कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे या संस्थेचं काम समजून घ्यायला मदत होते.\nSPECIAL REPORT : 'आरे'तील कारशेडला शिवसेनेचा 'ना रे'\nकोरोनाग्रस्�� नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/village-social-transformation-drive-accelerated-the-development-of-villages/", "date_download": "2020-09-27T20:39:31Z", "digest": "sha1:LNLP67G2BKN254MDZMVGBI56T4XWBJBX", "length": 10409, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे गावांच्या विकासाला चालना", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nग्र��म सामाजिक परिवर्तन अभियानामुळे गावांच्या विकासाला चालना\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील एक हजार गावांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक कार्यरत आहेत. हे ग्राम परिवर्तक शासन, प्रशासन आणि जनता यातील दुवा म्हणून काम करीत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे गावांच्या शाश्वत विकासाला दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nविश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री संजय कुंटे पाटील, पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.\nग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये सुरू झालेली कामे विशेष उल्लेखनीय आहेत, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकांचा विश्वास जिंकण्यास यामुळे मदत होईल. तसेच शाश्वत विकासाचे कार्य यातून घडेल व अतिदुर्गम भागातील गावखेड्यांमधील लोकांच्या मुलभूत समस्या सोडवून गावे विकसीत करण्याचा उद्देश साध्य होईल.\nयावेळी गुल्हाने यांनी जिल्ह्यातील ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली. सोबतच ग्राम परिवर्तक मयुरी महातळे, भूषण नाईकर, प्रल्हाद पवार व दिनेश खडसे यांनी गावात झालेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली. बैठकीला अभियान व्यवस्थापक युवराज सासवडे, अभियान सहाय्यक विजयसिंग राजपूत, रसिका बरगे, जिल्हा समन्वयक अर्चना हिवराळे, प्रशांत कारमोरे, रिलायन्स फाऊंडेशनचे संदीप वायाळ, ॲक्सिस बँक फाऊंडेशनचे प्रतिनिधी, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी व मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक उपस्थित होते.\nराज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत फडणवीस यांनी विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्वयंसिंचित वृक्ष सुरक्षा गार्ड (सेल्फ वॉटरिंग ट्रीगार्ड सिस्टीम) या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी वृक्ष लागवड केली. यावेळी आदिवासी विकास मंत्���ी डॉ. अशोक उईके, पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.\nहि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री\n‘महाडेश्वर जनाची नाही किमान मनाची लाज बाळगून महापौरपदाचा राजीनामा द्या’\n#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/bmw-530i-sport-line-price-in-india-bmw-launches-530i-m-sport-bmw-530i-sport-specs/articleshow/74145766.cms", "date_download": "2020-09-27T21:25:53Z", "digest": "sha1:2G3HHNKNQGOZBFBKSBYK5DWKAI6EYHIG", "length": 14468, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBMW ची 530i Sport कार भारतात लाँच\nलग्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने भारताच्या ऑटोमोबाइल बाजारात BMW ची 530i Sport कार लाँच केली आहे. BMW ५ सीरिजच्या या कारची डिझाइन अॅथलेटिक आणि आकर्षक आहे. तसेच यात इंटेलिजेंट BMW टेक्नोलॉजी सह जबरदस्त ड्रायव्हिंग फीचर्स देण्यात आले आहेत. या कारला चेन्नई येथील BMW च्या प्लांटमध्ये बनवण्यात आले आहे. ही कार बीएस६ इंजिनासोबत लाँच केली आहे.\nनवी दिल्लीः लग्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने भारताच्या ऑटोमोबाइल बाजारात BMW ची 530i Sport कार लाँच केली आहे. BMW ५ सीरिजच्या या कारची डिझाइन अॅथलेटिक आणि आकर्षक आहे. तसेच यात इंटेलिजेंट BMW टेक्नोलॉजी सह जबरदस्त ड्रायव्हिंग फीचर्स देण्यात आले आहेत. या कारला चेन्नई येथील BMW च्या प्लांटमध्ये बनवण्यात आले आहे. ही कार बीएस६ इंजिनासोबत लाँच केली आहे.\nया कारमध्ये २.० लीटर, फोर सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २५२ बीएचपी पॉवर आणि ३५० एनएम टॉर्क जनरेट करते. कारच्या पॉवरफुल इंजिनामुळे ही कार केवळ ६.१ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटरच्या वेगाने प्रति तास वेग पकडू शकते. या कारमध्ये ८ स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्झमिशन देण्यात आले आहे. या कारमध्ये ४ ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहे. कंट्रोल स्विच मधून चालक ४ ड्राईव्हिंग मोड, कंफर्ट, सपोर्ट, इको प्रो आणि स्पोर्टचे पर्याय निवडू शकतात. तसेच या कारमध्ये जेस्चर कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहे. पार्किंग करण्यासाठी या कारमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा आणि पार्क डिस्टेंस कंट्रोल फीचर देण्यात आले आहे.\nसुरक्षा फीचर्सचा विचार करीत या कारमध्ये ६ एअरबॅग्स, एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम), अॅक्टिव पीडीएस रियर, डीएससी, डीटीसी, सीबीसी, एचडीसी, आरएफटी, साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन इलेक्ट्रॉनिक व्हेइकल, क्रॅश सेन्सर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चालकांना आरामात गाडी चालवता यावी यासाठी खूप सारे सिस्टम देण्यात आले आहे. कारमध्ये व्हर्च्युअल असिस्टंट, लाइव्ह कॉकपिट प्रोफेशनलसह १२.३ इंचाचा फुल डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले, आयड्राईव्ह टच, ३ डी मॅप, १०.२५ इंचाचा टचस्क्रीन, १२ लाउड स्पीकर्स २०५ वॅट हायफाय लाउडस्पीकर्स सिस्टम, वायरलेस अॅपल कारप्ले, यूएसबी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली आहे.\nभारतात या कारची किंमत ५५.४ लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. ही प्रीमियम कार ४ रंगात म्हणजेच मिनरल व्हाइट, ब्लॅक सेफायर, मेडिटेरनियन ब्लू आणि ब्लू स्टोन मॅटेलिक उपलब्ध आहे. या कारसोबत अनेक सर्विस पॅकेज देण्यात आले आहे.\nटाटाच्या 'या' ६ कारवर २ लाखांपर्यंत डिस्काउंट\nभारतीय कंपनीची Ola लंडनमध्ये धावणार\nएकटा जीव...'सिंगल ड्राईव्ह'ची कार पाहिलीय\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nखरेदी न करताच घरी घेवून जा नवी Maruti Suzuki कार, या शह...\nफक्त १ रुपयात आवडती स्कूटी किंवा बाईक घेऊन जा, या बँकेच...\nटाटाचे हे डिझेल व्हेरियंट झाले ४० हजारांनी स्वस्त, पाहा...\nमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आ...\nदिवाळीआधी भारतात लाँच होणार या ५ पॉवरफुल कार, पाहा यादी...\nटाटाच्या 'या' ६ कारवर २ लाखांपर्यंत डिस्काउंट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/online-oratory-competition-organized-in-maval-on-the-occasion-of-prime-minister-modis-birthday-182033/", "date_download": "2020-09-27T20:43:28Z", "digest": "sha1:IPPXNGZFZNUIDYGJROOL3KQ4OMVWC5GW", "length": 6588, "nlines": 80, "source_domain": "mpcnews.in", "title": "Maval News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - MPCNEWS", "raw_content": "\nMaval News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन\nMaval News : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन\nएमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ पंचायत समिती सभापती निकिता नितिन घोटकुले यांच्या माध्यमातुन भारतीय जनता पक्ष, ओवळे यांच्या वतीने ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nया स्पर्धेचा विषय ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा असून ओवळे येथील भाजप सोशल मीडियाचे अध्यक्ष अक्षय भालेराव, भाजप सोशल मीडिया चांदखेड गणचे अध्यक्ष अजित शिंदे आणि ओवळे येथील भाजपचे युवा नेते महेश साठे हे आयोजक आहेत.\nस्पर्धेचे नियम खालील प्रमाणे –\n1) वरिल विषयावर 3 मिनिटांचा व्हिडिओ बनवून पाठवावा.\n2) व्हिडिओ पाठवताना स्वत:चे संपूर्ण नाव पाठवावे.\n3) व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारिख 17 सप्टेंबर 20 सायं- 9.00 वाजेपर्यंत असेल.\n4) यामध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व मुलामूलींना सहभाग घेता येऊ शकतो.\nया स्पर्धेचा निकाल 20 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल, यावेळी स्पर्धेतून 3 विजेते काढण्यात येणार असून या विजेत्यांना आकर्षक बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे.\nस्पर्धेसाठीचे व्हिडिओ, अजित शिंदे (9021425508) अक्षय भालेराव (7620573826) या क्रमांकावर पाठवावेत. तसेच जास्तीत जास्त मुलामूलींनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nCorona World Update: तीन कोटींपैकी 2.18 कोटी रुग्णांची कोरोनावर मात, कोरोनामुक्तांची टक्केवारी 72.59 वर\nDreamgirl Hema supports Jaya : ड्रीमगर्ल हेमा यांचा जया बच्चन यांना पाठिंबा\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/salary/", "date_download": "2020-09-27T21:19:58Z", "digest": "sha1:WJW5RRL66X7CPDMY2KFJRJCNX4QGEO2H", "length": 3637, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Salary Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या आंदोलनाचा दणका, वेतनाचा प्रश्न सुटला\nएक तारखेला वेतनाच्या नुसत्याच भूलथापा\nमोलकरणींचा पगार देताना मन मात्र कोते\nप्रमुख खेळाडूंनाच मानधनाची प्रतीक्षा\nशिक्षण सेवकांना मानधनवाढीची प्रतीक्षा\n‘क्वारंटाईनमधील रजा वेतन कपातीसाठी ग्राह्य धरता येणार नाही’\nडॉक्‍टरांच्या वेतनात 20 हजारांनी वाढ\nलॉकडाऊनपूर्वीपासून थकित वेतनाबाबत लॉकडाऊनचे आदेश लागू नाहीत\nकोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीचे संकट\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/akola/farmers-not-get-help-chaos-government-formation/", "date_download": "2020-09-27T19:04:00Z", "digest": "sha1:QRUUQJCAHCLMB4Q44EI2SAIDAOWYBRPJ", "length": 31565, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सरकार बनविण्याच्या लगबगीत शेतकऱ्यांच्या मदतीचा पेच! - Marathi News | Farmers not get help in the chaos of government formation | Latest akola News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइ���के फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महा��ालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nसरकार बनविण्याच्या लगबगीत शेतकऱ्यांच्या मदतीचा पेच\nपीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nसरकार बनविण्याच्या लगबगीत शेतकऱ्यांच्या मदतीचा पेच\nअकोला: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, नवे सरकार अद्याप सत्तारूढ झाले नाही. सरकार बनविण्यासाठी सुरू असलेल्या लगबगीत राज्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्याचा पेच कायमच आहे. त्यामुळे पीक नुकसानाची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nपावसाळा संपल्यानंतर महिनाभराचा कालवधी उलटून गेला; मात्र अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने, विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरात काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. तसेच भात, भाजीपाला आणि फळपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक नुकसानाच्या पंचनामे करण्याचे काम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची मदत मात्र अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. पंधरा दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी; नवे सरकार स्थापन करण्याचा गुंता सुटला नाही. सरकार स्थापनेसाठी मुंबईत राजकारण्यांची लगबग सुरूच असल्याने, अवकाळी पावसाच्या तडाख्यात पीक नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना मदत देण्याचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यानुषंगाने नवे सरकार केव्हा सत्तारूढ होणार आणि शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nपिकांचे उत्पादन बुडाले; पण मदत किती मिळणार\nमहिनाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सर्वच पिकांचे उत्पादन पाण्यात बुडाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा पेच शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. ‘अवकाळी’च्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले असले तरी, पीक नुकसान भरपाईची मदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी किती मदत मिळणार, असा प्रश्न शेत��ºयांकडून उपस्थित होत आहे.\n८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा\nCorona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प\nअवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान\n५० हजारांच्या सवलतीसाठी जीवघेणा धोका ; पिक कर्ज भरण्यासाठी जिल्हा बॅकेत रांगा\nकोरोनाची संचारबंदी : कुकडीचे अधिकारी, कर्मचारी पाणी नियोजनासाठी कालव्यावर\nCoronaVirus in Akola : आणखी दोन नवे संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात\nदिवसभरात एकाचा मृत्यू; ८० पॉझिटिव्ह, ६१ कोरोनामुक्त\nअकोला जिल्ह्यातील रोहीत्रे आणि विद्युत खांब झाले वेलीमुक्त\nकोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर\n२०० मिली प्लाझ्मा युनिटचे दर ५५०० रुपये\nगुंठेवारी जमिनीच्या आरक्षित जागेवर बांधकाम परवानगी देण्यावर निर्बंध\nमंदिराच्या लाउडस्पिकरवर भरते ‘शाळेबाहेरची शाळा’\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nगजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने\nरिक्षाचालकांनी स्वखर्चाने बुजविले पडलेले खड्डे\nउरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत\nजिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/08/blog-post_80.html", "date_download": "2020-09-27T18:37:33Z", "digest": "sha1:6UINAZ4JAZFMEOYT3HNOSXLFKZK3N3V3", "length": 30815, "nlines": 170, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "ब्रम्हपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nब्रम्हपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ\nमानवी समाजाचे भविष्य आणि वर्तमान इतिहासातील प्रेरणांच्या आधारे उभे असते. वर्तमान आणि भविष्याच्या गरजेतून इतिहासाचे नवनवे अन्वयार्थ समोर आणले जातात. समाजातील विविध घटक स्वतःच्या वर्गाला आधिक बळकटी देण्यासाठी इतिहासाचा अर्थ त्यांना अनुरुप तसा घेत असतात. भारतामध्ये उजव्या शक्ती इतिहासाच्या एकप्रवाही मांडणीतून मुस्लीम द्वेषाच्या आधारे स्वतःच्या ��ाजकीय भविष्याची वाटचाल सुकर करु पाहताताहेत. इतिहासातील प्रतिकांची मोडतोड करुन त्यांच्या मुल्यांची उभारणी केली जात आहे. अनेक मध्ययुगीन वास्तूंविषयी याच गरजेतून अपसमज निर्माण करण्यात आले आहेत. मागील काही वर्षात देशामध्ये उजव्या प्रेरणांनी उचल खाल्ली आहे. पुरातत्व खात्यावर देखील या प्रेरणांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामूळेच अनेक मध्ययुगीन वास्तूंसमोर चुकीचे फलक उभारुन पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. इसवी सन 1695 नंतर ब्रम्हपुरी येथे औरंगजेबाचे सहा वर्षे वास्तव्य होते. ब्रम्हपूरीच्या शेजारी माचणूर हे छोटेसे गाव आहे. तिथे समतावादी लिंगायत संत सिध्देरामेश्वरांचे मंदिर आहे. या मंदिराला औरंगेजेबाने ब्रम्हपुरी येथील वास्तव्यात देणगी दिली आहे. जी आजही शासनाकडून मिळत असते. मात्र या मंदिराविषयी नव्या तीन संदर्भांना उजव्या बाजूने आकार देण्यात आला आहे.\nदेशातील सर्व ऐतिहासिक स्थळे केंद्रीय व राज्याच्या पुरातत्त्व विभागांतर्गत येतात. त्यांची सुरक्षा, त्या स्थळासंबंधी सर्व माहिती संग्रहित करणे, ती पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणे आणि त्या संबधी सर्व ऐतिहासिक माहिती पर्यटकांना देण्याची व्यवस्था करणे ही सर्व कामे या खात्याच्या अखत्यारीत येतात. परंतु तसे न होता जमातवादी इतिहासकारांनी रचलेल्या मनोरंजक आख्यायिका आणि संदर्भहीन माहिती असलेल्या इतिहासाचे फलक त्या ऐतिहासिक ठिकाणांच्या अवतीभोवती भालदार-चोपदाराची भूमिका या पुरातत्व विभागाच्या अप्रत्यक्ष परवानगीने चोखपणे निभावतात. तसेच येणार्या पर्यटकांनादेखील आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवतात. ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची आवड असल्याने, काही दिवसांपूर्वी मी , माझे बंधू सरफराज अहमद यांच्यासमवेत वर्तमानचे घाव झेलत उभ्या असणार्या ऐतिहासिक ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा जि. सोलापूर) येथे भेट दिली.\nनिसर्गरम्य हिरवागार परिसर, संथ वाहणारा भीमेचा प्रवाह आणि तिच्या किनारी शतकांपासून उभी असणारी ऐतिहासिक स्थळे, सिद्धेश्वराचे मंदिर आणि ब्रम्हपुरीचा किल्ला. सिद्धेश्वराचे मंदिर विशिष्ट हेमाडपंथी शैलीतील तर ब्रह्मपुरीचा किल्ला तात्पुरत्या वास्तव्यासाठी कच्च्या स्वरूपात बांधलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांना मूठमाती देऊन या ठिकाणाचा इतिहास बदलावण्याचा तुटपुंजा प्रयत्��� तथाकथित इतिहासकारांनी केलेला दिसतो. ब्रह्मपुरीत पोहचल्यानंतर आपल्या नाममात्र अस्तित्वाची ओळख जपणार्या भारतीय पुरातत्व विभागाच्या फलकाने या बदलवलेल्या इतिहासाच्या तथाकथित संदर्भ साधनांची सुरुवात होते. तर पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या मूकसंमतीने आपले स्थान घट्ट करणार्या अख्यायिकांनी गच्च भरलेला फलक आहे. हाच फलक ब्रह्मपुरीच्या मूळ इतिहासावर घाव घालत उभा आहे. या निमित्ताने ब्रह्मपुरीच्या या बदलावलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ सापडतात ते कसे आहेत पाहुयात;\nबदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक एक - ब्रह्मपुरीचा ऐतिहासिक मनोरंजन करणारा फलक: आख्यायिका रचून जमातवादी इतिहासकारांनी ब्रह्मपुरीच्या ग्रामस्थांना जतन करावयास लावलेला खोटा इतिहासाच्या फलकावरील मजकूर पुढीलप्रमाणे, माचणूर येथील सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी तटबंदी आहे. सिद्धेश्वर देवस्थान हे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले असून ते भिमानदीच्या तीरावर आहे. मंदिराच्या आवारातून थोड्या पायर्या उतरून गेल्यानंतर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दीपमाला दृष्टीस पडतात. एक दीपमाला डाव्या बाजूस आणि बाकीच्या तीन उजव्या बाजूस आहेत. सभा मंडपाला अठरा स्तंभ असून त्यापैकी बरेच भिंतीमध्ये उभे केले आहेत. सभामंडपातून थोडेसे आत गेल्यानंतर शंकराचे लिंग दृष्टीस पडते व समोरच नंदी आहे. दक्षिण व उत्तरेस मराठ्यांच्या हल्ल्याला वैतागून सन. 1695 मध्ये औरंगजेबने प्रचंड फौजेसह तळ ठोकला व प्रमुख कोठाराची उभारणी केली. सभोवताली तटबंधी बांधून तो तेथे दरबार भरवू लागला. अशी अख्यायिका सांगतात की औरंगजेब धर्मवेडा असल्याने त्याने आपल्या काही सरदारांना मंदिरातील लिंग फोडण्याचा आदेश फर्माविला जेव्हा ते लिंग फोडण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा अचानक मधमाशांचे थवेच्या थवे त्या ठिकाणी आले. त्यामुळे त्या सरदारांना पळून जाण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तेव्हा औरंजेबाला हिंदूंच्या देवाची शांतिपूजा करणे गरजेचे वाटू लागले म्हणून त्यांनी गोमांसाच्या नैवेद्याचे ताट पाठविले त्या ताटावर वस्त्र झाकले होते व नैवेद्याचे ताट देवळात नेल्यावर त्यावरील वस्त्र काढताच त्या ताटात पांढरेशुभ्र फुले असल्याचे आढळले आणि त्या ठिकाणाला मास���ूर म्हणून ओळखले जाऊ लागले. ही आख्यायीका ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवली आहे. श्री सिद्धेश्वराच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. यात्रेला बहुसंख्येने भाविक येतात महाशिवरात्रीला दर अमावस्या व श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने देवाच्या दर्शनासाठी येतात. आधार- सोलापूर राजपत्र ” औरंगजेबाच्या ब्रम्हपुरी वास्तव्याचे दरबारी फारसी अखबारात मरहूम इतिहाससंशोधक डॉ. सय्यद शाह गाजीउद्दीन यांनी भाषांतरीते केले आहे. या फारसी अखबारात मध्ये किंवा अन्य तत्सम समकालीन साधनांमध्ये कोणताही आधार सापडत नाही. अशा परिस्थितीत शासकीय राजपत्राने मधमाश्यांचा हल्ला, मांसाची फुले होणे अशा दंतकथांना आधार मानून संदर्भनिर्मिती करणे निंदनीय आहे.\nबदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक दोन - (औरंगजेब आणि गाझीऊद्दीन खान यांचा पत्रव्यवहार) 1690च्या दशकात औरंगजेब दख्खनच्या दौर्यावर निघाला होता. या मोहिमेसाठी त्याने जो मार्ग निवडला होता तो मराठ्यांची राजधानी सातारा आणि आदिलशाही राजधानी विजापूरच्या दरम्यानचा होता. या मार्गावरून मोहिमेसाठी पुढे जाताना छावणीच्या थांब्याच्या दृष्टीने तसेच छावणीस लागणार्या सर्व आवश्यक गोष्टींची सोय होईल अशा ठिकाणाचा शोध घेण्याची जबाबदारी औरंगजेबाने त्याचा सरदार गाझीऊद्दीन खानवर सोपविली. या सर्व आदेशातील गोष्टी ध्यानात घेऊन गाझीउद्दीन खान या मार्गावरून अशा ठिकाणाच्या शोधात निघाला. गाझीऊद्दीन खानास छावणीसाठी पूरक अशा ठिकाणाचा शोध ब्रह्मपुरीच्या माध्यमातून लागला. त्यावेळी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि त्याठिकाणी करावयाची व्यवस्था याची माहिती देण्यासाठी गाझीऊद्दीन खानने औरंगजेबास पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहारात गाझीऊद्दीन खानाने ब्रह्मपुरीस छावणीच्या निवारणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचा किल्ला बांधण्याची परवानगी बादशहास मागितली. बादशाहने ती परवानगी दिली. त्यानंतर गाजीउद्दीन खान आणि बादशाहदरम्यान काही पत्रव्यवहार झाले आहेत. सुरुवातीच्या पत्रात गाजीउद्दीन खानने ब्रम्हपुरीचा उल्लेख ब्रम्हपुरी असा केला आहे तर नंतर त्याने ब्रम्हपुरीसाठी इस्लामपुरी हे नाव वापरल्याचे दिसते. उजवे इतिहासकार या पत्रांचा आधार घेउन औरंगेजेबाच्या काळात ब्रम्हपुरीचे नाव धर्मांधतेने बदलले असल्याचे सांगतात. मात्र यासाठी इतिहासातील एका महत्वाच्या संदर्भाचा अनुल्लेख करुन आपल्या सोयीची बाजू तेवढी ते मांडतात. वास्तविकतः गाजीउद्दीन खानाने ब्रम्हपुरीचे नाव बदलल्याचे लक्षात आल्यानंतर औरंगेजबाने स्वतः त्याचे नाव पुर्ववत करण्याची सुचना दिली होती. मात्र या गोष्टींचा उल्लेख सोयीस्कर टाळला जातो.\nऔरंगजेब आपल्या सैन्यासह ब्रह्मपुरी या ठिकाणी सहा वर्षे वास्तव्यास होता. या सहा वर्षांमध्ये औरंगजेब आपल्या साम्राज्याचा राज्यकारभार ब्रह्मपूरीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दरबार भरवून करत होता. तब्बल सहा वर्षे साम्राज्याची राजधानी ब्रह्मपुरी होती. ज्या सिद्धेश्वर मंदिराला या तथाकथित इतिहासकारांनी आपल्या इतिहासाचा विपर्यास करण्याच्या धोरणातील केंद्रबिंदू बनवून औरंगजेबला धर्मवेडा ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, तो वरील संदर्भांच्या कसोटीवर खोटा ठरतो. परंतु मुसलमानी राजवट आणि राज्यकर्त्यांविषयी द्वेषभावना असणार्या इतिहासकारांनी या विषयी उपलब्ध असणार्या ऐतिहासिक संदर्भाकडे डोळेझाक करून एक मनोरंजक आख्यायिका रचून इतिहासाला उजवी किनार जोडली आहे.\nबदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक तीन - (सोलापूर गॅझेट आणि ब्रह्मपुरीच्या ऐतिहासिक नोंदी) ब्रह्मपुरीच्या वास्तव्यास असताना औरंजेबाने श्री सिद्धेश्वराच्या मंदिरास वेळोवेळी देणग्या दिल्याचा संदर्भ इतिहासात आढळतो. औरंगजेबाने दिलेल्या या देणग्यांचा उल्लेख सोलापूर गॅझेटमध्येसुद्धा आहे आणि तो सन 1995 पर्यंत व्यवस्थित स्वरूपात होता. परंतु 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपच्या युती सरकारने इतिहासाशी आपल्या विचारधारेला साजेस वर्तन करून मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाबद्दल असणारा आकस बाळगत त्या नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने त्या ऐतिहासिक घटनांची पुनर्नोंदणी केली. ऐतिहासिक संदर्भ तपासल्यावर मुसलमान राज्यकर्त्यांनी आपल्या राजवटीदरम्यान वेळोवेळी जातीय सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु केवळ मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाचे विपर्यास करण्याच्या धोरणातून अशा आख्यायिका जन्माला घातल��या जातात आणि समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न हे तथाकथित इतिहासकार करत असतात.\nब्रह्मपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तिन्ही संदर्भ पाहिले असता असे लक्षात येते, की भारतातील मुसलमान राज्यकर्त्यांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न भंपक संदर्भांची निर्मिती करुन केला जात आहे.\nअॅड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर\n३१ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर २०१८\nत्याग आणि बलिदानाचा संदेश देणारा सण : ईद-उल-अजहा\nशेजारधर्म : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१८\nचारित्र्यसंपन्नता आणि विवाह : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८\n१६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८\nसंपत्ती ऐवजी सत्कर्मांची गोळाबेरीज करणे गरजेचे – ड...\nधर्म आणि चारित्र्यसंपन्नता : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nब्रम्हपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ\nमॉब लिंचिंग : आता जाग आली नाही तर केव्हा येईल\nजमाअत-ए-इस्लामी हिंदची स्थापना, रचना व सिद्धांत\n१० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०१८\n०३ ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट २०१८\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/bollywood-nushrat-bharucha-reveals-when-her-father-asked-to-her-are-you-wearing-bra-after-watching-chote-chote-peg-song/", "date_download": "2020-09-27T18:39:40Z", "digest": "sha1:IDKNHDUVXXIBI5TYAC6AUHCBVKBOX7PA", "length": 12947, "nlines": 132, "source_domain": "boldnews24.com", "title": "अभिनेत्री नुसरतचा 'छोटे छोटे पेग मार' गाण्यातील 'अवतार' पाहून वडिलांनी विचारला होता 'हा' प्रश्न | bollywood nushrat bharucha reveals when her father asked to her are you wearing bra after watching chote chote peg song |", "raw_content": "\nअभिनेत्री नुसरतचा ‘छोटे छोटे पेग मार’ गाण्यातील ‘अवतार’ पाहून वडिलांनी विचारला होता ‘हा’ प्रश्न\nबोल्ड न्युज २४ ऑनलाइन : 2011 साली आलेल्या प्यार का पंचनामा या सिनेमातून लाईमलाईटमध्ये आलेल्या नुसरत भरूचा हिनं अलीकडेच तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. प्यार का पंचनामा या सिनेमाआधीही तिनं अनेक सिनेमा आणि मालिकेत काम केलं आहे. परंतु या सिनेमातून तिला खूपच ओळख मिळाली. यानंतर तिनं प्यार का पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी आणि ड्रीम गर्ल अशा सिनेमात काम केलं. हे तीनही सिनेमे हिट झाले आहेत. सोनू के टीट्टू की स्वीटी सिनेमातील छोटे छोटे पेग मार या गाण्याचा एक मजेदार किस्सा नुसरतनं सांगितला आहे.\nसोनू के टीट्टू की स्वीटीमधी छोटे पेग गाण्यात नुसरतचा रेड ड्रेस खूपच हॉट होता. थाय हाय स्लिट साईड कट स्कर्ट आणि ब्रालेटमध्ये ती प्रचंड हॉट दिसत होती. हे गाणंही खूप गाजलं होतं. मुलाखतीत बोलताना नुसरत म्हणाली, “हे गाणं रिलीज झालं तेव्हा मी घरी सांगितलं नव्हतं. कारण मला नव्हतं माहित ते काय बोलतील काय विचार करतील. मी त्यांना हे गाणं दाखवल नव्हतं. परंतु एकदा जेव्हा मी प्रमोशनवरून घरी आले तेव्हा ते हेच गाणं पहात होते. मी हळूच आत जात होते एवढ्यात पप्पा आले आणि म्हणाले, का तू ब्रा घातली आहेस मी खूप जोरात हसले. मी विचारच केला नाही की, त्यात मी फक्त ब्रालेट घातली आहे. मी विचार करत होते की, या सगळ्यापासून कसं वाचू.\nनुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती तुर्रम खान या सिनेमात दिसणार आहे. तिनं आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्ल या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिनं कल किसने देखा, ताजमहाल, लव्ह सेक्स ���र धोका, पंचनामा 2, सोनू के टीट्टू की स्वीटी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. प्यार का पंचनामा या सिनेमानं तिला खूपच लोकप्रियता मिळाली.\nइंटरनेट सेंसेशन ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरनं डिअ‍ॅक्टीवेट केलं Instagram Account\nअभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’ शेअर केले थ्रोबॅक फोटो\n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये...\n‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत म्हणाली – ‘माझ्या शरीराला...\nअमीषा पटेलनं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली ‘HOT’...\nडीप नेक ड्रेस घालून रॅम्प वॉक करत होती...\nअभिनेत्री शिवा राणाच्या ब्लॅक बिकिनीनं लावली सोशलवर ‘आग’...\n‘सनी लिओनी’, ‘मिया खलिफा’सह विवाहित आहेत ‘या’ 11...\nBirthday SPL : ‘या’ मालिकेतून केला होता डेब्यू,...\nसमुद्रकिनाऱ्यावरील बिकिनी फोटोशुटला खूपच मिस करतेय अभिनेत्री तारा...\nअभिनेता अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्रानं शेअर केले...\nव्हाईट बिकिनी घालून इलियाना डिक्रूज म्हणते- ‘I Miss...\n‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...\nअभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...\nPhotos :’अशी’ होती कंगना रणौतची हॉस्टेल लाईफ, पहा...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cotton-shopping-centers-continue-even-on-holidays-says-ajit-pawar/", "date_download": "2020-09-27T18:52:28Z", "digest": "sha1:4G6H7ABNKC3AE6JE3SLF7TGJLCLIUR3K", "length": 12800, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कापूस खरेदी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवा, अजित पवारांचे आदेश", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nकापूस खरेदी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवा, अजित पवारांचे आदेश\nमुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हाउपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, पणन संचालकांचे कार्यालय, वखार महामंडळाची कार्यालये शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एफएक्यू दर्जाच्या कापसाची खऱेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nराज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यात येईल. त्यासाठीचे नियोजन झाले असून संबंधित कार्यालये सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ खुली राहणार आहेत. चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यांच्या काही तालुक्यात खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील कापूस खरेदी शेजारच्या तेलंगणा राज्यातील सीमेलगतच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव तेलंगणाच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून व्यवस्था करणार आहेत.\nकापूस खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरीत जागा उपलब्ध होण्यासाठी जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत सध्या असलेले कॉटन सीड्स् व बेल्स्चा उठाव मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. जिनिंग प्रोसेस फॅक्टरीत असलेल्या कॉटन सीड्स्चा लिलाव तातडीने करण्याचे तसेच सीड्स् उचलण्यासाठी असलेला 15 दिवसांचा कालावधी 10 दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलाव झाल्यानंतर जिनिंग फॅक्टरीतून सिड्स्ची उचल विहित वेळेत न केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\n‘कोरोना विरोधातील लढाईपेक्षा सत्तेतील तीन पक्षांना मान अपमानाची गणितं महत्त्वाची वाटतात’\nराज्यात २०१९-२० मध्ये उत्पादित एकूण ४१०लाख क्विंटल कापसापैकी केंद्रीय कापूस महामंडळ आणि त्यांच्या वतीनं कापूस पणन महासंघानं आतापर्यंत १८८लाख १७ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी सुमारे १९८ लाख क्विंटल कापूस खरेदी केल्याने राज्यात एकूण ३८६ लाख १७ हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. २३ लाख ८३ हजार क्विंटल कापसाची खरेदी शिल्लक असून एफएक्यु दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (व्हिसीद्वारे), गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, इतर मागासवर्ग तथा भुकंप पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, दूध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री संजय राठोड (व्हिसीद्वारे), महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (व्हिसीद्वारे), मुख्य सचिव अजोय मेहता, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव मित्तल, वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे, पणन संचालक सुनील पवार, केंद्रीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष, राज्य कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आदींसह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nएकीकडे क���ंग्रेसच्या मंत्र्यांची बैठक, दुसरीकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/pistol-confiscated-notorious-criminal-nagpur/", "date_download": "2020-09-27T18:54:08Z", "digest": "sha1:PAFQFUCGJ5TZA2BFRA4LUYKNVIMUQ7GC", "length": 30401, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त - Marathi News | Pistol confiscated from notorious criminal in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडी���ाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ ��णांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त\nमॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.\nनागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त\nठळक मुद्देमुलीची काढली छेड, जमावाकडून धुलाई : गिट्टीखदान पोलिसांनी केली अटक\nनागपूर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याकडून एक पिस्तुल तसेच रोख आणि दागिन्यांसह घरफोडीचे साहित्य जप्त केले. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (वय २८) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे.\nबुधवारी सकाळी गिट्टीखदानमधील पीडित मुलगी मॉर्निंग वॉक करीत असताना आरोपी नीलेश मागून आला. त्याने तिचे तोंड ���ाबून टी शर्ट ओढले आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलीने प्रतिकार केल्याने तो पळून गेला. घरी जाऊन मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ती आरोपीला शोधण्यासाठी बाहेर पडली. तिला काही अंतरावर आरोपी नीलेश दिला. मुलीला पाहून आरोपी आपली अ‍ॅक्टीव्हा सोडून पळून गेला. मुलीने प्रसंगावधान राखत आरोपीची अ‍ॅक्टीव्हा आपल्या घरी नेली. त्यामुळे नीलेश तिच्या घरी पोहचला. त्याने मुलीसोबतच तिच्या आईशी वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी नीलेशला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपी नीलेशला अटक करून चौकशी केली असता तो मूळचा बल्लारपूर येथील रहिवासी असल्याचे आणि सध्या गोधनी मानकापूरच्या स्वामीनगरात राहात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या रूमची तपासणी केली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचे पिस्तुल, १० जिवंत काडतूस, ११, ३०० रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने आढळले. त्याच्यावर नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.\nलॉकडाऊनमुळे पोलिसांनी छापाच टाकला, मशीदींमध्ये शेकडो लोकांचे लपून नमाज पठण\nनागरिकांशी सौजन्याने वागा : पोलीस आयुक्त-सहआयुक्तांचे निर्देश\nनागपुरात खंडणीबाज गँगस्टर कोत्तुलवारला अटक\nCoronavirus : पुन्हा मास्कचा काळाबाजार; गोडाऊनमधून तब्बल १ कोटींचे मास्क जप्त\nनागपुरात संचारबंदीचे भोंगे, पोलिसांची वाहने अन् पोलिसच पोलीस\nबांग्लादेशातील मस्जिदमध्ये गावठी बॉम्बने स्फोट घडवून भारतात घुसखोरी करणाऱ्यास अटक\nकेंद्राच्या पत्राचा राज्य शासनाला विसर\nवेळाहरी बाहुलीविहीर; ऐतिहासिक वारसा जाणार अतिक्रमणाच्या घशात\nआता जनावरांपासून माणसांना क्रायमिन काँगोचा धोका\nजागतिक हृदय दिन; कोविडचा हृदय रुग्णांना अधिक धोका\nकोरोना गाईडलाईन्सनुसारच संघाचा विजयादशमी उत्सव\nपरिस्थिती गंभीर; सर्व सुरळीत होईल\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nगजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने\nरिक्षाचालकांनी स्वखर्चाने बुजविले पडलेले खड्डे\nउरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत\nजिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला म���ळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_66.html", "date_download": "2020-09-27T20:06:30Z", "digest": "sha1:X5O47PIAVDFUZPEOE26I3HB3TZFGNBXK", "length": 26278, "nlines": 217, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "व्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nshahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nगेल्याच आठवड्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली. अण्णाभाऊ साठे, अमर शेख या शाहिरांनी ‘देश की जनता भुखी है, ये आझादी झुटी है’ असा नारा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेचच दिला होता. तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक व सामाजिक विषमता देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे मत मांडले होते, याची प्रचिती सर्वांना सध्या येत आहे. शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल म्हणून वर्णन केलेल्या संसदेचे आणि घटनेकडे दुर्लक्ष करून कोरोना महामारीच्या काळात २१ व्या शतकातील नवीन शैक्षणिक धोरण जनतेसमोर आणले गेले. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सुव्यवस्थित करण्यासाठी वेळोवेळी देशात शैक्षणिक धोरण आखले जाते. ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ काही फायदेशीर बाबींसह उच्च शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांवर आघात करणारे आढळून येते. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शैक्षणिक व्यवस्था बळकट करण्यासाठी पहिले शैक्षणिक धोरण १९६८ मध्ये तयार केले गेले, त्यानंतर १९८६ मध्ये दुसरे शैक्षणिक धोरण आणले गेले, ज्यात १९९२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. बदलत्या जागतिक परिस्थितीत शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी २९ जुलै २०२० रोजी ३४ वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण आणले गेले आहे. प्रा. के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली गठित समितीने बनविलेले ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ उच्च शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी धोकादायक ठरेल. यापूर्वी सेमिस्टर सिस्टम, एफवाययूपी, सीबीडीएस, यूजीसी याच्याजागी उच्च शिक्षणामध्ये एचईसीआयसारखी बेशिस्त संस्था बनविण्यात आली आहे. स्वावलंबी भारताबद्दल बोलून दलित मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांना कायमचे उच्च शिक्षणातून काढून टाकण्याची पूर्ण तयारी आहे. एमएचआरडीच्या २०१६ अहवालानुसार उच्च शिक्षणात १८.६ दशलक्ष विद्यार्थी आणि १६ दशलक्ष विद्यार्थिनींसह एकूण ३४.६ दशलक्ष विद्यार्थ्यांची नोंद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. देशातील सर्व वर्ग, जाती आणि धर्मांतील लोकांना शासकीय अनुदानित विद्यापीठांमुळे उच्च शिक्षण मिळवण्याची त्यांची मोठी स्वप्ने साकार होऊ शकली असती, परंतु सरकारने शिक्षणावरील निगंतु वणकु ीला प्रोत्साहन देऊन आणि संस्थांच्या स्वायत्ततचे या नावाखाली त्यांची स्वप्ने चिरडली आहेत. आता ज्याच्याकडे पैसे आहेत तो जास्त अभ्यास करण्यास सक्षम असेल. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये संविधानात ८६वी घटनादुरुस्ती करून शिक्षणाची नवीन रचना केली, त्यानंतर लगेच शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी अटलजींनी बिर्ला अंबानी कमिटी नेमली त्याला सर्व स्तरांतून विरोध झाला, भाजपची शायनिंग उडाली, त्यामुळे नंतर त्यांचे सरकार निवडून आले नाही. यूपीए सरकार आल्यावर समान शिक्षण प्रणाली व शिक्षणाचा मूलभूत अधिकार (आरटीई) कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. पण अनेक चांगल्या बाबी काँग्रेस ने वगळल्या. काँग्रेस ने भ्रष्टाचार रोखण्यासाठी आरटीआय कायदाही लागू केला. या कायद्यामुळे काँग्रेस मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले, आणि २०१४ साली ‘न खाऊं गा न खाणे दुंगा’चे भाजप सरकार निवडून आले. आरएसएसच्या रणनीतीनुसार शिक्षणात आमूलाग्र बदल (भगवीकरण, खाजगीकरण, बाजारीकरण) करण्यासाठी त्यानंतर देशातील तमाम अनुभवी शिक्षण तज्ज्ञ सोडून ज्यांचा अनेक वर्षे देशातील शिक्षण व्यवस्थेशी अजिबात संबंध नव्हता अशा डॉ. कस्तुरीरंगन (अंतराळ शास्त्रज्ञ) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. डॉ कस्तुरीरंगन यांनी ३१ मे २०१९ रोजी नवीन शिक्षण धोरण अहवाल शासनाला सादर केला. ज्योतिषी शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी मंत्रिमंडळात मंजूर झालेला तो नुकताच जाहीर केला आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याच्या नावाखाली गोंडस चित्र निर्माण केले आहे, मोदी सरकारला हे धोरण लागू करायचे असेल तर देशात व संसदेत चर्चा करावीच लागेल. नवीन शैक्षणिक धोरणात नमूद केलेली काही सकारात्मक उद्दिष्टे देशातील तरुणवगाभसाठी लाभदायक ठरतील असे सांगणे अतिशयोक्ती ठरेल. अवतार सिंग संधू उर्फ पाश यांनी सांगितल्याप्रमाणे ‘सबसे खतरनाक होता है, अपने सपनों का मर जाना’. शिकून मोठे व्हायचे स्वप्न वास्तवात कधी येणार हा यक्षप्रश्न आहे. ‘ही व्यवस्था तुम्हाला नापास करू शकते, मात्र नाऊमेद नाही करू शकत’. त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत लढावेच लागेल. लढला तर किमान नोंद तरी होईल, आत्मघात करून घेतलात तर त्याची बातमीही होणार नाही कारण तुम्ही काही सुशांतसिंह नाहीत. तुम्हाला हवे तसे जग घडवायचे असेल तर परिवर्तन घडवा. अर्थात परिवर्तनात वर्तन हे महत्त्वाचे असते, हे विसरून चालणार नाही. प्रसारमाध्यमे समाजाला भुलीचे इंजेक्शन देतात आणि व्यवस्था ऑपरेशन फत्ते, हे आजचे वास्तव चित्र आहे. तेंव्हा भुलीचे इंजेक्शन घेतलेल्या या समाजाला जागे करावे लागेल, आपला विवेकाचा आवाज बुलंद करावा लागेल. आज ना उद्या ‘हाताची घडी आणि तोंडावरचं बोट’ काढून वज्रमूठ उभारावी लागेल.\nLabels: shahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशा���्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व��यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/samsung-galaxy-a51s-5g-samsung-galaxy-a71s-5g-spotted-on-geekbench-with-snapdragon-765g-soc-samsung-galaxy-a51s-is-listed-to-pack-6gb-ram-run-on-android-10-/articleshow/76655746.cms", "date_download": "2020-09-27T20:23:27Z", "digest": "sha1:F5TBG5OFHZCETPQ4Q3PEKAZL5EDJGWOF", "length": 14072, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nसॅमसंग कंपनी दोन नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. Galaxy A51s 5G आणि Samsung Galaxy A71s 5G हे दोन स्मार्टफोन असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही मॉडल नंबर बेंचमार्किंग वेबसाईटवर गीकबेंचवर दिसत आहेत.\nनवी दिल्लीः Samsung आपले नवीन स्मार्टफोन Galaxy A51s 5G आणि Samsung Galaxy A71s 5G वर काम करीत आहे. एका नवीन लिक रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए51एस 5G चा मॉडल नंबर SM-A516V तर गॅलेक्सी ए71एस 5G चा मॉडल नंबर SM-A716V आहे. हे दोन्ही मॉडल नंबर बेंचमार्किंग वेबसाईटवर गीकबेंचवर दिसत आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही हँडसेटचे खास वैशिष्ट्ये गीकबेंचवर लिस्टिंग केले आहेत. हे दोन्ही फोन मध्ये अँड्रॉयड १० आणि क्वॉलकॉम प्रोसेसर असू शकतो.\nवाचाः शाओमीच्या CEO ने शेअर केले आपले ३ आवडते स्मार्टफोन\nगीकबेंच वर Samsung Galaxy A51s 5G ला अँड्रॉयड १० सोबत लिस्ट करण्यात आले आहे. तसेच या लिस्टिंगनुसार फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्ज फ्रीक्वेंसी सोबत क्वॉलकॉम प्रोसेसर असल्याची माहिती समोर येत आहे. मदरबोर्डला 'Lito' नावाने लिस्ट करण्यात आले आहे. स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरसाठी वापरला जाणारा कोडनेम आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम दिला जाऊ शकतो.\nवाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट\nयाप्रमाणे बेंचमार्किंग साईटवर सॅमसंग गॅलेक्सी A71 5G ला सुद्धा अँड्रॉयड १० सॉफ्टवेअर स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर सोबत लिस्ट करण्यात आले आहे. गॅलेक्सी ए71 मध्ये ८ जीबी रॅम देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या मॉडलला सिंगल कोर मध्ये ६२६ तर मल्टी स्टोर कोर टेस्टमध्ये १९६३ पॉइंट मिळाले आहेत.\nवाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी\nसॅमसंग गॅलेक्सी ए ५१ एस ५जी आणि गॅलेक्सी ए71एस 5G मॉडल्स संबंधी पहिल्यांदा माहिती समोर आली आहे. गीकबेंच लिस्टिंग फेक पण होऊ शकते, त्यामुळे वाचकांनी यावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनीच ठरवायचे आहे. याआधी गॅलेक्सी ए५१ ५जी, आणि गॅलेक्सी ए७१ ५जी ला एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले आहे.\nवाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा\nवाचाः चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन\nवाचाः शाओमीने लपवले नाव, लिहिले 'मेड इन इंडिया'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nजिओचा जबरदस्त प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/liquor-store/", "date_download": "2020-09-27T20:19:40Z", "digest": "sha1:D7E7YJJVMYURX56TU7KDCQAKIV3PUNHZ", "length": 2942, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "liquor store Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMoshi : चोरटयांनी दारूचे दुकान फोडले; बाटल्यासह हजारोंचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज - दारूचे दुकान फोडून दुकानातून दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण सहा हजार तीनशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना तपकिरनगर मोशी येथे सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली. सोमनाथ महारुद्रया स्वामी (वय 32,…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2020-09-27T19:13:34Z", "digest": "sha1:YRPTU5VBWKBJQ6GVP3Y3E2PY45I36EVT", "length": 3291, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. २९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २७० चे - २८० चे - २९० चे - ३०० चे - ३१० चे\nवर्षे: २९५ - २९६ - २९७ - २९८ - २९९ - ३०० - ३०१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nरोमन सैन्यातून ख्रिश्चन सैनिकांची हकालपट्टी.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१७ रोजी २१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%8D%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T20:43:12Z", "digest": "sha1:ISLDHIJWIUOIW5U6EAQDASCDMCDLVT4M", "length": 3065, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डेन्मार्कची अॅन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(डेन्मार्कची ऍन या पानावरून पुनर्निर्देशित)\nॲन (१२ डिसेंबर, इ.स. १५७४:स्कॅंडरबोर्ग, डेन्मार्क - २ मार्च, इ.स. १६१९:कोलोंबे, फ्रांस) ही स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडची राणी होती.\nही डेन्मार्कच्या फ्रेडरिक दुसऱ्याची दुसरी मुलगी होती व इंग्लंडच्या जेम्स सहाव्याची पत्नी होती. चार्ल्स पहिला हिचा मुलगा होता.\nहिने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात कलांना आश्रय दिला होता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T20:02:02Z", "digest": "sha1:TXIPQ5Q6NL22J2HKSLERHAEQSKUEHLH3", "length": 3036, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिपीडियाची वैगुण्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(विकिपिडीयाची वैगुण्ये या पानावरून पुनर्निर्देशित)\nमुद्रणाधिकार असलेली माहिती संपुर्ण स्वरुपात सहज उपल्ब्ध होत नाही.\nनेमकेपणा आणि अचूकपणा बद्दल निश्चित खात्री देता येत नाही.\nविकिपीडिया एवढा खास का नाही\nविकिपीडिया एवढा खास का नाही तील प्रश्नांना उत्तरे\nविकिपीडिया एवढा खास का आहे\nLast edited on १९ फेब्रुवारी २०११, at ०६:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०११ रोजी ०६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आह���त. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2220878/healthcare-staff-performing-swab-collection-for-covid-19-tests-for-elderly-people-in-dadar-west-psd-91/", "date_download": "2020-09-27T21:04:18Z", "digest": "sha1:32QZ5YHSIW4YOX3LCG5MNHLH7GQ3WDRV", "length": 7845, "nlines": 176, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: मुंबईकरांचा करोनाविरुद्ध लढा सुरुच | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुंबईकरांचा करोनाविरुद्ध लढा सुरुच\nमुंबईकरांचा करोनाविरुद्ध लढा सुरुच\nमुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येने शनिवारी १ लाखांचा आकडा ओलांडला आहे. शनिवारी मुंबईत १,१९९ रुग्ण करोनाबाधित आढळले. त्यामुळे रुग्णसंख्या १ लाख १७८ इतकी झाली आहे.\nमुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमधून प्रत्येक भागांत लोकांची करोना चाचणी सुरु आहे. (सर्व छायाचित्र - निर्मल हरिंद्रन)\nदादर पश्चिम भागात वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वयोवृद्ध लोकांसाठी करोना चाचणी कँपचं आयोजन केलं होतं.\nमुंबईतील रुग्णवाढीचा दर १.३० टक्क्य़ापर्यंत खाली आलेला असला तरी बोरिवली आणि मुलुंडमध्ये मात्र रुग्ण वाढत आहेत.\nरुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय विभागाचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.\nसर्वात जास्त मृत्यू अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील ४१६ इतके आहेत.\nत्याखालोखाल धारावी, माहीम परिसरातील ४१३ मृत्यू आहेत, तर कुर्ल्यात ३८७ मृत्यू आहेत.\nवयोवृद्ध लोकांना विषाणूची बाधा लवकर होत असल्यामुळे या काळात त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nमी त्यांन�� अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/jaahiraati/?vpage=2", "date_download": "2020-09-27T18:41:37Z", "digest": "sha1:J5Y5N2XJNQWCA3MAZUSHGRYBLPBY52Q6", "length": 43526, "nlines": 165, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जाहीरात – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nMay 28, 2017 उल्हास हरि जोशी उद्योग / व्यापार, वैचारिक लेखन, शैक्षणिक\nबंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच नव्हते. त्यामूळे भारतातले सगळे इंजीन मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीचे ओ.इ. कस्टमर होते. या मध्ये ऍटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणावर होत्या. या प्रकारची उत्पादने बनवणारी ही भारतातील एकमेव कंपनी असल्यामूळे या कंपनीची जवळ जवळ मोनॉपली होती. या कंपनीला स्पर्धक होते. नाही असे नाही. पण ते फारच किरकोळ स्वरुपातले होते. कंपनीचे बंगलोर आणि नाशीक या दोन ठिकाणी कारखाने होते. दोन्ही कारखाने अत्याधुनीक होते. कंपनीची प्रॉडक्ट्स नुसतीच हाय टेक नव्हती तर हाय प्रिसिजन पण होती. कंपनीची जी उत्पादने इंजीनवर बसवण्यात येत त्यांना पण सर्वीस लागे. या साठी कंनीनीने भारतात 100 डिलर्स आणि सर्वीस स्टेशन्सचे जाळे उभे केले होते. तसेच या प्रकारची सर्वीस देणारी अनेक खासगी सर्वीस स्टेशन्स पण होती. यांना कंनीचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर लागत. त्यामूळे कंपनीचा स्पेअर पार्टचा धंदा पण मोठ्या प्रमाणावर होता. जसजसे इंजिनांचे आणि वाहनांचे उत्पादन वाढत होते तसतसे कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढतच चालली होती. अनेक वेळेला कंपनीच्या मालाचे शॉर्टेज असायचे. थोडक्यात कंपनी जे बनवत होती ते आपोआप विकले जात होते. ते सुद्धा कंपनीला हव्या असलेल्या किंमतीमध्ये विकले जात होते. कंपनिची 4 झोनल आणि 8 एरिया ऑफिसेस होती. यांच्यातर्फे कंपनीचे व्यवहार उत्तम चालू होते. अशी ही परिस्थिती अनेक वर्षे होती. मग कंपनीला जाहीरातबाजी करण्याची गरजच काय\nपण 1980 च्या सुमारास परिस्थिती बदलली कंपनीच्या बंगलोरच्या कारखान्यात कामगारांचा संप झाला. हा संप दिर्घकाळ, म्हणजे जवळ जवळ 2 महीने टिकला. या संपामूळे कंपनीचे प्रॉडक्शन बोंबलले. याचा मोठा फटका कंपनीच्या ग्राहकांना बसू लागला. ऍटोमोबाईल सेक्टरला याचा सर्वात मोठा फटका बसला. ट्रक, बसेच, कार्स आणि टू व्हिलर गाड्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आणि गाड्यांचे उत्पादन गडगडले. त्याचप्रमाणे ज्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या त्यांच्या सर्व्हिसींगला कंपनीचे पार्ट मिळेनासे झाल्याने या गाड्या पण बंद पडू लागल्या. याचा मोठा फटका रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला बसला. थोडक्यात देशाच्या इकॉनॉमिलाच याचा मोठा फटका बसु लागला. अगदी लोकभेमध्ये चर्चा होण्यापर्यंत हे प्रकरण ताणले गेले. संप मिटवण्याचे कंपनीचे हर तर्हेलचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. संपाच्या या काळात कंनीचे जे ओ. ई. कस्टमर्स होते त्यांचा कंपनीवरचा विश्वास कमी होऊ लागला आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधायचा मार्ग स्विकारायला सुरवात केली. काही जणांनी ही उत्पादने आयात करायला सुरवात केली. कंपनीचे जे किरकोळ स्पर्धक होते त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांच्या उत्पादनांची हातोहात विक्री होऊ लागली. कंपनीचे नकली किंवा डुप्लिकेट पार्ट बनवणार्यांानी वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला सुरवात केली. असे अनेक नकली मालाचे उत्पादक दिल्लीला होते. पण याहीपेक्षा अजून एक मोठा ‘थ्रेट’ कंपनीसाठी निर्माण झाला. भारतातील एका प्रसिद्ध उद्योग समुहाने यात उडी घेतली. या कंपनीसारखीच उत्पादने बनवणारा कारखाना सुरू केला. जोरदार मार्केटिंगच्या जोरावर कंपनीचे अनेक ग्राहक आपल्याकडे खेचून घेतले आणि कंपनीपुढे मोठे आव्हान उभे केले. कंपनीच्या मार्केट शेअरवर याचा परिणाम होऊन कंपनीचा मार्केट शेअर हळू हळू घसरू लागला.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या न���वासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nदोन महिन्यांच्या अथक परिश्रामाने हा संप एकदाचा मिटला आणि कंपनीचे उत्पादन परत पूर्वीसारखे सुरु झाले. या काळात कंपनीचे जे आर्थिक नुकसान झाले होते त्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी तीन आव्हाने निर्माण झाली होती. पहीले आव्हान म्हणजे कंपनीच्या कामगारांच्या मनात कंपनी विषयी जिव्हाळा निर्माण करणे, दुसरे आव्हान कंपनीच्या ओ. ई. कस्टमर्सच्या मनात कंपनीविषयीचा विश्वास परत जागृत करणे आणि तिसरे आव्हान म्हणजे बाजारातील कंपनीची घसरलेली पत आणि प्रतिष्ठा परत मिळवणे.\nमी स्पेअर पार्ट मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामूळे माझा संबंध तिसर्यार आव्हानाशी आला. मार्केटमधील घसरलेली कंपनीची पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवायची या वर चर्चा सुरू झाली. अनेक उपायांचा विचार करण्यात आला. कंपनीचा नवीन आलेला कॉम्पिटिटर दिवसेंदीवस शिरजोर बनत चालला होता. त्याला आवर घालण्यासाठी मार्केटमधील कंपनीची इमेज शक्य तेवढ्या लवकर सुधारणे आवश्यक होते. अनेक उपायांचा विचार केल्यावर कंपनीने वर्तमानपत्रांतील जाहीरातींच्या माध्यमातून कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जाहीराती मुख्यतः दोन प्रकारच्या असाता. एक जाहीरात ही उत्पादनांविषयी किंवा वस्तुंविषयी असते. त्याला ‘प्रॉडक्ट ऍड’ म्हणतात. तर दुसरी जाहीरात ही कंपनीविषयी असते. त्याला ‘कॉर्पोरेट ऍड’ असे म्हणतात. कंपनीने प्रॉडक्ट ऍड आणि कॉर्पोरेट ऍड यांचे मिश्रण करून जाहीराती टाकायचे ठरवले. अशा प्रकारच्या जाहीराती त्या वेळी कोणी टाकत नव्हते, त्या मूळे हा एक नवीन प्रयोगच होता.\nअशा प्रकारच्या ‘ऍड कॅम्पेन’ साठी सक्षम ऍड एजन्सी असावी असे कंपनीला वाटले. त्यासाठी कंपनीने भारतातील त्या वेळच्या चार प्रमुख ऍड एजन्सिजना प्रेझेन्टेशनसाठी बोलावले. ऍड एजन्सीचे प्रेझेन्टेशन हा काय प्रकार असतो याचा मला अनुभव घ्यायची संधी मिळाली. या प्रेझेन्टेशन मधून भारातततील एक प्रसिद्ध आणि आघाडीची ऍड एजन्सी निवडली गेली. यामूळे ऍड एजेन्सीबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव मला मिळणार होता.\nत्यानंतर मग प्रत्यक्ष जाहीरातीवर काम सुरू झाले. आधी जाहीरातीचा आकार काय असावा यावर चर्चा सुरू झाली. कंपनीच्या दृष्टीने या जाहीराती महत्वाच्या असल्यामूळे लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जावे यासाठी काय काय करता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला. जाहीरातींचा आकार हा ‘कॉलम सेंटिमीटर’ तसेच ‘फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज’ या भाषेत ठरतो. क्वार्टर पेज (म्हणजे वर्तमानपत्राचे एक चतुर्थौंश पान) हा जाहीरतीचा आकार ठरला. क्वार्टर पेज आकाराचीच पण दोन कॉलम रुंदी असलेली उंच कॉलमसारखी जाहीरात अधीक आकर्षक होईल असे ऍड एजन्सीचे म्हणणे पडले म्हणून तो साईज फायनलाइज करण्यात आला. वर्तमानपत्राच्या कुठल्या पानावर जाहीरात टाकल्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेते यावर पण बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची जाहीरात सर्वात महाग असते, जस जसे आतल्या पानांकडे जाल तस तसे जाहीरातींचे दर कमी कमी होत जातात असे कळले. दुसर्याआ किंवा तिसर्यात पानावर टाकलेली जाहीरात लवकर लक्ष वेधुन घेते असे एका सर्व्हेमधील पाहणीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वर्तमान पत्राच्या दुसर्याम पानावर जाहीराती टाकायचे ठरले. एकुण तीन जाहीराती टाकायच्या, त्यातील दोन जाहीराती प्रॉडक्ट संबंधी (एक डिझेल इंजिन वाल्यांसाठी तर एक पेट्रोल इंजिन वाल्यांसाठी) तर एक जाहीरात कॉर्पोरेट प्रकारची टाकायचे ठरले.\nजाहीरातीचा साइझ ठरला. कुठल्या पानावर जाहीरात टाकायची हे ठरले. आता महत्वाचा भाग होता तो म्हणजे जाहीरातीचा मजकुर ठरवणे, याला कॉपी असे म्हणतात. कारण जाहीरातीमध्ये ‘कॉपी’ ला फार महत्व असते. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आधी ठरवावे लागते मगच कॉपी तयार होते. यावर बरीच चर्चा चर्विटचरण झाले. ऍड एजन्सीने कॉपीची एकुण 32 सॅम्पल्स सादर केली. अर्थातच मूळ कॉपी इंग्लीशमध्ये होती. यावर बरीच चर्चा चर्वीटचरण होऊन तीन कॉपीज फायनलाइज करण्यात आल्या. आधी फक्त इंग्रजी भाषेत आणि भारतातील प्रमुख इंग्रजी वर्तमान पत्रातून जाहीराती देण्याचे ठरले. मग हिन्दी आणि महत्वाच्या प्रादेशीक भाषांमधुन पण जाहीराती देणे आवश्यक आहे असे ठरले. त्यामूळे इंग्रजीबरोबर हिन्दी, तामीळ, तेलगु, मल्याळम, कानडी, मराठी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, ओरीया आणि आसामी भाषांमधून पण जाहीराती टाकायचे ठरले. यात पुढे उर्दु भाषा पण ऍड झाली. ज्या इंग्लीश कॉपी अप्रुव्ह केल्या होत्या त्याचीच निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे ठरले. यासाठी ऍड एजन्सीने मुंबईतील एका प्रसिद्ध लॅन्वेज ब्युरोची नेमणूक केली. भाषां���रे योग्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी कंपनीने वेगळा मार्ग निवडला. कंपनीतील ज्या कर्मचार्यां ची मात्तृभाषा कानडी किंवा बंगाली आहे त्यांचेकडे ती भाषांतरे तपासण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी बंगलोरला मराठी आणि हिन्दी भाषा येणारा मी एकमेव माणुस होतो. त्यामूळे हिन्दी आणि मराठी भाषांतरे माझ्याकडे आली. मराठी भाषांतराची तर बोंबच होती. त्यात बर्यारच सुधारणा कराव्या लागल्या. हिन्दी भाषांतर मात्र अप्रतीम झाले होते. नंतर मला कळले की हे भाषांतर गुलशन नंदा या हिन्दीमधील ज्येष्ट कादंबरीकाराने केले होते. गुलशन नंदा यांच्या हिन्दी कादंबर्याध त्या वेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या अनेक कादंबर्यांतवर चित्रपट पण निघाले. त्यावेळी त्यांच्या कादंबरीवर आधारलेला राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा तुफान गाजला होता. यासाठी गुलशनबाबूंनी भरपूर फी उकळली पण भाषांतर मात्र अप्रतीम करून दिले. उर्दु भाषांतर सुद्धा हिंन्दी सिनेजगततील एका प्रसिद्ध कवीने करुन दिले होते.\nकॉपी ठरल्यानंतर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लेआऊट. थोडक्यात जाहीरात कशी दिसेल याची मांडणी. आधी जाहीरातीमध्ये कंपनीची प्रॉडक्ट दाखवायची नाहीत, फक्त लोगो दाखवायचा असे ठरले. पण मग नंतर कंपनीच्या प्रॉडक्ट ऍडमध्ये डिझेल इंजीन आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारी प्रॉडक्स दाखवावी असे ठरले. आधी जाहीरातीमध्ये माणसाचे चित्र नव्हते. पण जाहीरातीला काहीतरी मानवी चेहेरा असावा असे ठरले. यासाठी आधी काही मॉडेल्स आणि चित्रपट तारकांचा विचार झाला. पण मग कंपनीतीलच एखादा कर्मचारी असावा असे ठरले. उत्तम पर्सनॅलिटी असलेला एक कर्मचारी कंपनीच्या मुंबई ऑफीसमध्ये होताच. त्याची मॉडेल म्हणून निवड झाली. लेआउटची आर्ट वर्क येउ लागली आणि लेआउट पण फायनलाइज होऊ लागले.\nकोणत्या वर्तमानपत्रात जाहीराती टाकायच्या आणि त्यांचे टाईमटेबल काय असावे यावर चर्चा सुरू झाली. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जाहीरातींचे दर जास्त असतात. त्यामूळे रविवारच्या सुट्टीच्या अलिकडचा दिवस म्हणजे शनिवार, नंतरचा दिवस म्हणजे सोमवार आणि आठवड्याचा मधला दिवस म्हणून गुरुवार हे दिवस ठरले. दोन जाहीरातींमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे असे ठरले. टाईम्स ऑफ इंडीया, इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाईम्स, हिन्दू, अमृत बझार पत्र���का या इंग्रजीमधील आघाडीच्या वृत्तपत्रांसह एकूण 54 वर्तमानपत्रे निवडण्यात आली. यांमध्ये मराठीतील सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत आणि पुढारी ही प्रमुख वर्तमानपत्रे होती. (त्या वेळी महाराष्ट्र टाईम्स बहुतकरून नसावा) या वर्तमानपत्रात जाहीराती कोणकोणत्या तरखांना प्रसिद्ध होणार हे वेळापत्रक त्याचप्रमाणे जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर त्या वर्तमानप्तराचे तीन अंक बंगलोरला पाठवायचे ऍड एजेन्सीने मान्य केले.\nअशा रितीने ऍड कॅम्पेन दणक्यात सुरू झाले. ठरल्याप्रमाणे कंपनीच्या जाहीराती छापून येऊ लागल्या. जाहीराती छापून आलेल्या अंकांचे गठ्ठे च्या गठ्ठे बंगलोरला येऊ लागले. पेपर मध्ये छापून आलेल्या जाहीराती बघून सगळ्यांचे डोळे सुखावू लागले. फिल्डमधून पण जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ऍड कॅम्पेन सक्सेसफुल झाला आहे असा फिडबॅक येऊ लागला. कंपनीने जाहीरातींसाठी जी मेहेनत घेतली होती आणि भरपूर पैसे खर्च केले होते (त्या वेळी या सर्व कँमेनचा खर्च 17 लाख रुपयांच्या घरात गेला होता. त्यावेळचे 17 लाख म्हणजे आत्ताचे 2 कोटी 93 लाख) ते सत्कारणी लागले असे वाटत होते.\nया जाहीरातबाजीच्या काळात एक गंमतीदार घटना घडली. मी विमानाने बंगलोरहून दिल्लीला निघालो होतो. मला विमानात त्या दिवसाचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक मिळाला होता. तो अंक चाळत असताना त्या अंकाच्या दुसर्यां पानावर छापून आलेल्या आमच्या कंपनीच्या जाहीरातीकडे माझे लक्ष गेले. थोड्याच वेळात सुटा बुटातले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी पण टाईम्सचा अंक चाळायला सुरवात केली. माझ्या कंपनीच्या जाहीरातीवरून त्यांनी दोन तीन वेळा तरी नजर फिरवली असेल. थोड्या वेळाने मला त्यांनी त्यांचा परीचय करू दिला. भारतातील एका प्रसिद्ध वाहन निर्मिती करणार्या् कंपनीचे ते उच्च अधीकारी असल्याचे मला कळले. त्यांनी मला त्यांचे कार्ड पण दिले ते मी शर्टाच्या खिशात ठेवले. मी मग माझा परिचय करून दिला. माझ्या कंपनीचे नाव ऐकताच ते लगेच म्हणाले, ‘तुमच्या कंपनीबद्धल मी नुकतेच काहीतरी वाचले आहे\n’ मी कुतुहलाने विचारले.\n‘नक्की आठवत नाही पण काहीतरी वाचले एवढे मात्र खरे. कदाचीत एखादी बातमी असेल’ ते म्हणाले.\n झाले असतील दोन तीन दिवस\nमला जरा आश्चर्यच वाटले. मी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड नीट बघीतले आणि उडालोच. ते त्यांच्या कंपनी��े मार्केटिंग डायरेक्टर होते आणि त्यांना काही वेळापूर्वी बघीतलेली आमच्या कंपनीची जाहीरात आठवत नव्हती. तर इतरांची काय कथा\nमी त्यांना जेव्हा सांगीतले की त्यांनी आमच्या कंपनीविषयी थोड्या वेळापूर्वी या विमानातच वाचले आहे आणि जेव्हा मी त्यांना टाईम्समधली ऍड दाखवली तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले, ‘ आम्ही सुद्धा पूर्वी अशा जाहीराती देत होतो. पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यावर जाहीराती देणे बंद केले.’ मला काही त्यांचे म्हणणे फारसे पटले नाही तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘टाईम्समध्ये तुमच्या कंपनीव्यतिरिक्त इतर अनेक जाहीराती आहेत. यातील किती जाहीराती तुमच्या लक्षात आहेत’ खरोखरच एकही जाहिरात माझ्या लक्षात नव्हती. ‘आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी जाहीराती टाकत असतो आणि ऍड एजन्सीजना धनवान करत असतो. कारण कुठलिही ऍड एजन्सी घ्या. ती न्युज पेपर ऍड कॅम्पेनच सजेस्ट करत असते. कारण यातच त्यांचा फायदा असतो.’ ते म्हणाले.\n‘म्हणजे तुम्ही ऍड टाकत नाही\n‘आम्ही आता पॅटर्न बदलला आहे. आम्ही लोकल डिलरला ऍड टाकायला सांगतो आणि त्याचा खर्च आम्ही उचलतो. यामूळे एकतर ऍड परिणामकारक होतात आणि खर्च पण वाचतो\nबंगलोरच्या आमच्या मिटींगमध्ये मी हा किस्सा सांगीतला. पुढे कंपनीने पण तो ऍड कॉम्पेन आवरता घेतला. त्यानंतर या कंपनीने कधी पेपरमध्ये ऍड टाकल्याचे मी तरी पाहीले नाही.\nएकुण जाहीरातबाजी करण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते याची थोडी तरी कल्पना यावी यासाठी मी हा प्रपंच मांडला. तसेच हे एक खर्चीक माध्यम आहे. असे असुनही आज वर्तमानपत्रे, मासीके, टी.व्ही., रेडियो यांच्या माध्यमातून आपल्यावर जाहीरातींचा पाऊस पडत असतो. काही वर्तमानपत्रे तर केवळ जाहीरातींवरच चालतात असे मला आढळून आले आहे. पुण्याचा ‘सकाळ’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. मी हल्ली पुण्याच्या सकाळचा उल्लेख ‘सकाळ म्हणजे जाहीरतींचा सुकाळ’ असाच करत असतो. अनेक टीव्ही चॅनल तर निव्वळ जाहीरातीवर चालतात. अनेक कंपन्या या जाहीरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतात पण याचा किती उपयोग होतो एकतर पेपरमध्ये छापून आलेल्या जाहीराती लक्षात रहात नाहीत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीच्यावेळी अनेक जण टी.व्ही. म्युट करतात. तीच गोष्ट रेडियोवरच्या जाहीरातींची आहे. आता तर जाहीरातींचे तंत्र बदलत चालले आह���. इंटरनेट जाहीरातींचे युग सुरू झाले आहे. यांमध्ये केवळ जाहीरात पाहिल्याबद्दल पैसे मिळण्याची सोय आहे. अमेरिकेतील वर्तमान पत्रांमध्ये तसेच टी. व्ही. वर जाहीराती फार कमी असतात. तेथील वर्तमानपत्रे जाहीरातींची वेगळी सप्लिमेन्ट काढतात जे लोक जपून ठेवतात. टी. व्ही. वर सुद्धा जाहीरातींचा म्हणून वेगळा प्रोग्रॅम असतो. आपल्याकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाही. काही दिवसांनी या पेपर आणि टी. व्ही. वाल्यांना जाहीराती मिळणे बंद होईल. मग हे लोक काय करतील\n जाहीरातींना किती महत्व द्यायचे. जाहीरातींच्या या जंगलात स्वतःला किती बुडवायचे आणि आपले आयुष्य किती जाहीरातमय करून टाकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.\nश्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kahitari-agle-vegle/?vpage=5", "date_download": "2020-09-27T19:14:11Z", "digest": "sha1:3TSBH2254NO4QLJV54VESIA7O7EMQREJ", "length": 22821, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "काहीतरी आगळे वेगळे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeविशेष लेखकाहीतरी आगळे वेगळे\nMarch 8, 2016 उल्हास हरि जोशी विशेष लेख, शैक्षणिक\nउतार वयात ‘काहीतरी आगळे वेगळे’ करण्याचे धाडस करणे म्हणजे एकप्रकारचा मूर्खपणाच असे अनेकांचे मत असते. माझे वय 70 रनींग तर माझ्या सौभाग्यवती अपर्णाचे वय रनींग 64. हे वय खरे म्हणजे आराम करण्याचे, तब्येतीची काळजी घेण्याचे, हरि हरि म्हणत स्वस्थ बसण्याचे. अशा वेळी थायलंडमध्ये बॉंकॉक येथे जाऊन 3 आठवड्यांचा ‘इंग्रजी कसे शिकवायचे’ या सारखा एक कोर्स अटेन्ड करणे म्हणजे येडपटपणाच ‘वयाच्या 70 व्या वर्षी तुला मास्तरची नोकरी कोण देणार ‘वयाच्या 70 व्या वर्षी तुला मास्तरची नोकरी कोण देणार’ माझ्या एका मित्राने कुचेष्टेने विचारले. ‘तीन आठवडे आणि ते सुद्धा बॉंकॉकला’ माझ्या एका मित्राने कुचेष्टेने विचारले. ‘तीन आठवडे आणि ते सुद्धा बॉंकॉकला ते सुद्धा ज्याचा काही उपयोग नाही असा कोर्स करण्यासाठी ते सुद्धा ज्याचा काही उपयोग नाही असा कोर्स करण्यासाठी भारतामध्ये सुद्धा के कोर्सेस होत असताना थायलंडला कशाला जायचे भारतामध्ये सुद्धा के कोर्सेस होत असताना थायलंडला कशाला जायचे ही तर पैशांची उधळपट्टी आहे. तुला जर पैसे जास्त झाले असतील तर दानधर्म कर ही तर पैशांची उधळपट्टी आहे. तुला जर पैसे जास्त झाले असतील तर दानधर्म कर’ माझ्या एका मित्राची संतप्त प्रतिक्रीया. पण ‘ऐकावे जनाचे व करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे आम्ही दोघांनी हा कोर्स बँकॉकला जाऊनच करायचे ठरवले व त्याबद्धल आम्हाला अजीबात ‘रिग्रेट’ होत नाही.\n15 जानेवारीपासून, म्हणजे मकर संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर याची सुरवात झाली. आधी आम्हाला या कोर्सला प्रवेश मिळेल की नाही ठाऊक नव्हते. पण या कोर्सला वयाचे, शिक्षणाचे व अनुभवाचे कसलेही बंधन नाही त्यामूळे ऍडमीशन मिळाली. बँकॉकच्या एका उत्तम हॉटेलात तीन आठवडे रहाण्याची सोय, ब्रेकफास्ट व लंचची सोय हे आकर्षण होते. पण तीन आठवडे बँकॉकला रहाणे जमेल की नाही, तेथील ‘फूड’ सोसवेल की नाही असे काही प्रश्न होतेच. तरी सुद्धा आम्ही हे धाडस करायचे ठरवले व एका सुरेख अनुभवाचा आनंद घेऊन परत आलो.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शे���टपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nअमेरिकन टेसॉल इन्स्टीट्युट (ATI)तर्फे ‘टेसॉल’ (TESOL-Teaching English to the speakers of other languages) व ‘टीएफएल’ (TFL- Teaching English as Foreign Language) असा 3 आठवड्यांचा 120 तासांचा कोर्स घेण्यात येतो. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आमचे बँकॉकला आगम झाले. जेएल बँकॉक या हॉटेलमध्ये आमची रहायची सोय करण्यात आली होती. प्रथमदर्शनी हे हॉटेल तसे सामान्यच वाटले पण तेथे रहायला सुरवात केल्यावर ते एक उत्कृष्ट हॉटेल असल्याचे लक्षात आले. तेथील रेस्टॉरन्टमध्ये ब्रेकफास्ट व लंचमध्ये अनेक उत्तम उत्तम पदार्थ खायला मिळाले. भरपूर पडथाई चापली. असो.\nदिनांक 8 फेब्रुवारीला आम्ही सर्व हा कोर्स अटेन्ड करणारे पहिल्यांदा भेटलो व ‘हे विश्वची माझे घर’ असल्याचा प्रत्यय आला. आम्ही एकुण 9 जण होतो. त्यामध्ये 4 जण भारतातले (आम्ही दोघे व हॅरी पुण्याचे तर सीमा बंगलोरची), पिटर स्वीझर्लंडचा, अनुम पाकिस्तानची, नाओमी जपानची, केनेथ टर्कीमध्ये सेटल झालेला पण मूळचा अमेरिकेतला, विन्सम मुळची दक्षीण आफ्रेकेतली पण आता चीनमध्ये काम करत असलेली असे निरनिराळ्या देशातले व निरनिराळ्या वयोगटातले होतो. हॅरी सर्वात तरूण म्हणजे 23 वर्षांचा तर मी वयाने सर्वात जास्त 70 वर्षांचा पण या 21 दिवसांच्या सहवासाने आम्ही सर्व जण जणुकाही उकरूप होऊन गेलो. वयाची व तसेच स्त्री-पुरुष अशी बंधने आपोआप गळून पडली व आम्ही सर्व उकमेकांचे घनिष्ट मित्र झालो. नंतर आम्हाला बेल्जियम मधला फिलिप पण येऊन मिळाला. सर्वजण मला ‘उल्हास’ या एकेरी नावाने बोलवत होते त्यामूळे बरे वाटत होते. (नाहीतर आपल्याकडे ‘उल्हासराव, अपर्णाताई’ व जोशीचे ‘जोशीबुवा’ पण या 21 दिवसांच्या सहवासाने आम्ही सर्व जण जणुकाही उकरूप होऊन गेलो. वयाची व तसेच स्त्री-पुरुष अशी बंधने आपोआप गळून पडली व आम्ही सर्व उकमेकांचे घनिष्ट मित्र झालो. नंतर आम्हाला बेल्जियम मधला फिलिप पण येऊन मिळाला. सर्वजण मला ‘उल्हास’ या एकेरी नावाने बोलवत होते त्यामूळे बरे वाटत होते. (नाहीतर आपल्याकडे ‘उल्हासराव, अपर्णाताई’ व जोशीचे ‘जोशीबुवा’ या ठिकाणी नो राव, नो ताइ, नो बुवा). धमाल मस्तीबरोबरच शिक्षण पण चालुच होते. आमच्यासारख्या वयस्कांना हे तरूण कसे सामावून घेतात याची धास्ती होती पण ती दूर झाली व सर्वांचे छान सहकार्य मिळाले. शिक्षण क्षेत्रात किती आधुनीक बदल होत आहेत याची जाणीव झाली.\nयेथील प्रत्येक ���िवस हा नवीन असायचा. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. वेळ तर इतका बिझी जायचा की श्वास घ्यायला फुरसत नसायची. उतार वयात नवीन गोष्टी शिकणे काहीसे अवघड असते पण अशक्य मात्र नसते याचा प्रत्यय आला. कुहुरिमा बसू ही आमची ट्रेनर होती. उत्तम ट्रेनर कसा असावा याची ती एक आदर्श उदाहरण आहे. अत्यंत शांतपणे, संयमीतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने व अचूक निरिक्षण या पद्धतीने तिचे ट्रेनींग चालायचे. दुसरी अलौकीक व्यक्ती भेटली म्हणजे पाक ही थाई तरुणी. ती लोकल कोऑर्डीनेटर आहे. पाक म्हणजे उत्साहाचा झराच. सदैव हसणारी म्हणून आम्ही तिचे नांव ‘स्माइलींग पाक’ असेच ठेवले होते. अत्यंत कार्यक्षम व सदैव मदतीला तयार. तिचा 3 वर्षांचा गोड मुलगा बॉम्बे याच्याशी पण आमची दोस्ती झाली.\nआम्हाला एकुण 3 शनीवार व 3 रवीवार सुट्टीचे मिळाले. पहिल्या शनीवारी आमची ‘आयुथ्या’ या ठिकाणी ट्रिप काढण्यात आली. ती अविस्मरणीय ठरली. तर दुसर्याच रवीवारी बँकॉकमधील चॅटु चॅट या आशिया खंडातील, 8000 दुकाने असलेल्या, सर्वात मोठ्या मार्केटला भेट दिली.\nथाई शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. वयाच्या 70 व्या वर्षी मी आयुष्यात पहिल्यांदाच मुलांपुढे ‘मास्तर’ म्हणून उभा राहीलो होतो व ती सुद्धा अशी मुले की त्यांची भाषा मला समजत नाही की माझी भाषा त्यांना कळत नाही. पहिल्यांदा 3 री ते 6 विच्या मुलांसाठी दोन लेसन्स घेतले व नंतर एका ज्युनीअर कॉलेजमध्ये 17 वर्षांच्या ‘टिन एजर्स’ साठी दोन लेसन्स घेण्याची संधी मिळाली. आधी खूप दडपण आले होते. पण ‘गुड मॉर्निंग टिचर’ या मुलांच्या उस्पुर्त स्वागताने सगळे दडपण पळून गेले. यावेळी माझे 1ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत झाले-पुण्याचे बाल शिक्षण मंदीर- या शाळेची व या शाळेतील चिंचोरे गुरुजी, पेंडसे गुरुजी, जोशी गुरुजी (सुप्रसिद्ध गायक यशवंतबुवा जोशी), खारकर बाई यांची प्रकर्षाने आठवण झाली. या थाई मुलांचा प्रतिसाद अभुतपूर्व असा होता. मी शिकवलेले त्यांना किती कळले ठाऊक नाही पण त्यांचा प्रतिसाद उत्तम होता. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे परमपुज्य साने गुरुजींनी म्हणून ठेवले आहे ते किती बरोबर आहे हे कळले. मला वाटते की उतारवयाचे किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात घालवायचे असेल तर खुशाल एखाद्या शाळेत जाऊन मुलांना शिकवावे किंवा गोष्टी सांगाव्यात. य��� सारखा दुसरा आनंद नाही.\nशेवटचा दिवस होता ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजेच सर्टिफिकेट देण्याचा समारंभ. या ठिकाणी धमाल मस्तीबरोबर काही भावूक क्षण पण होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.\nअशा प्रकारच्या अनेक सुखद आठवणींचा खजीना घेऊन आम्ही परत आलो आहोत. आता आमच्यातील मरगळ संपुष्टात आली आहे. एक नवीन उर्जा निर्माण झाली आहे. एक नवीन दृष्टी मिळाली आहे. इंग्रजी शिकवण्याचे जे नवील कौशल्य आम्ही प्राप्त केले आहे याचा उपयोग करायची संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे.\nबघुया पुढे काय घडते ते\n(ही पोस्ट म्हणजे ATI-TESOL ची पब्लिसिटी किंवा प्रमोशन करण्यासाठी लिहीली आहे असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये. कारण हा मुळ उद्देश नाही व ATI त्याची गरज पण नाही. ही पोस्ट फक्त आलेला अनुभव शेअर करण्यापुरतीच मर्यादीत आहे व वाचकांनी ती ‘प्रॉपर स्पिरिट’ मध्ये घ्यावी ही नम्र विनंती आहे.)\n— उल्हास हरी जोशी\nश्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/08/blog-post.html", "date_download": "2020-09-27T20:30:54Z", "digest": "sha1:CI6XNLVAS6RLZDK5MHCAUOINO2SCJSII", "length": 6432, "nlines": 94, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "लोणावळ्यात शेजारील घराची भिंत भाऊ-बहिणीच्या अंगावर कोसळली:भावाचा मृत्यू | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nलोणावळ्यात शेजारील घराची भिंत भाऊ-बहिणीच्या अंगावर कोसळली:भावाचा मृत्यू\nलोणावळा(टाईम न्युजलाईन नेटवर्क)लोणावळ्यात अतिवृष्टीने एकाचा बळी घेतला. शेजारील घराची भिंत सख्ख्या भाऊ-बहिणीच्या अंगावर कोसळली. भावाचा मृत्यू तर बहीण जखमी झाली आहे. हनुमान टेकडी येथे आज सकाळी ही घटना घडली. मयत भावाचे नाव कुणाल अजय दोडके (वय १०) तर किरकोळ जखमी झालेल्या बहिणीचं नंदिनी अजय दोडके (वय ९) असं नाव आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/laxman-agalme/", "date_download": "2020-09-27T20:57:38Z", "digest": "sha1:G2UPMOAHFPUV4UKYZ2WTR6RMZGRV2ZOA", "length": 2985, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Laxman Agalme Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon: कान्हे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय निम्हण\nएमपीसी न्यूज - कान्हे विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मोहितेवाडी - साते येथील कार्यकर्ते व माजी उपसरपंच दत्तात्रय पंडीत निम्हण यांची बिनविरोध निवड झाली. याआधीच्या अध्यक्षा उर्मिला जांभुळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-27T20:42:40Z", "digest": "sha1:KVHTQAKN3X2EMQJYNNGQ7X7MGP2AIHCW", "length": 3841, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मक्का प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमक्का (अरबी: مكة المكرمة) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मक्का प्रांताची लोकसंख्या सुमारे ६९ लाख आहे. मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र स्थान मक्का हे ह्या प्रांताच्या राजधानीचे शहर असून जेद्दाह येथील सर्वात मोठे शहर आहे.\nमक्काचे सौदी अरेबिया देशामधील स्थान\nसर्वात मोठे शहर जेद्दाह\nक्षेत्रफळ १,५३,१४८ चौ. किमी (५९,१३१ चौ. मैल)\nघनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)\nLast edited on २७ जानेवारी २०१५, at २२:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ जानेवारी २०१५ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T21:16:27Z", "digest": "sha1:YJKKO5QEDOHS5ICUS6ZOSBVYMFWWQ2MH", "length": 4119, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► हिंदू मंदिरे‎ (४ क, ९३ प, २ सं.)\n\"बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ डिसेंबर २०१२ रोजी ०१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mariya-temple/", "date_download": "2020-09-27T19:37:27Z", "digest": "sha1:JS3HFFYZTN5BYHN2ERKVJMY3QQP5Z3ES", "length": 8545, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Mariya temple Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nदेवीच्या मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू\nमेढा (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईनजावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nसारा अली खान बरोबर सुशांतनं पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा…\nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर…\nDelhi Roits : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आणि…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन वाढले \nबारामती : मराठा समाजाकडून अजित पवार यांच्या घरासमोर ‘ढोल…\n’या’ 5 पदार्थांच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील आजारांपासून…\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या…\nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे\nCorona Impact : ‘लॉकडाऊन’मुळे मासळी उत्पादन वाढले निर्यात आणि हॉटेल बंद राहील्याने मासळी सर्वसामान्यांच्या…\nघरफोडी करणार्‍या सराईत चोरटयाला लासलगाव पोलिसांकडून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T18:57:50Z", "digest": "sha1:I24R66GEHB7H3EAJNYLCHLD2WLRDG2MB", "length": 12403, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "पुणे | Satyashodhak", "raw_content": "\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nभारतातील विविध नामांतराच्या मागण्यांचा वेध घेणारा आणि विश्लेषण करणारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा दैनिक देशोन्नती या लोकप्रिय दैनिकातील लेख. नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण.\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाल�� जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nआंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण\nएनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राम्हणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे\nसंस्कृत हटवा, मराठी वाचवा…\n-महावीर सांगलीकर मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण\nपुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…\nरविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो. ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी\nमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही\nआजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची ध��की दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन\nसांस्कृतिक दहशतवाद मुक्तीदिनाच्या हार्दिक शिवेच्छा आज ५ जानेवारी, आजच्या दिवशी २००४ सालात संभाजी ब्रिगेडच्या बहाद्दर ७२ मावळ्यांनी भांडारकर संस्थेवर कारवाई केली होती, आणि ब्राम्हणशाहीला हादरा दिला होता. त्या सर्व मावळ्यांचे अनंत उपकार आमच्यावर सदैव राहतील. छत्रपती शिवाजी राजांचा शिवसंदेश आचरणात आणून त्यांनी बहुजन समाजाला स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिले आहे. अधिक माहितीसाठी पुढील ब्लॉग\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमी नास्तिक का आहे\nगणपती देवता : उगम व विकास - डॉ.अशोक राणा\nमराठ्यांचीच सत्ता जातीची - ज्ञानेश महाराव\nदादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव\nक्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/Prithviraj-Chavan.html", "date_download": "2020-09-27T20:55:23Z", "digest": "sha1:LIOPLWHCL5IQF6OCFBRKNLI4HOFFV37X", "length": 6227, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली - पृथ्वीराज चव्हाण - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MAHARASHTRA कोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली - पृथ्वीराज चव्हाण\nकोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली - पृथ्वीराज चव्हाण\nपुणे- “विरोधी मतांमध्ये विभाजन केल्याशिवाय २०१९ मध्ये निवडणूक जिंकता येणार नाही, याची जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्यासाठी, जातीय तणाव, वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असावा,’ असा अाराेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला अाहे. म्हणूनच या दंगलीमागचे सूत्रधार समोर आले पाहिजेत,’ अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. समाजात भांडण लावून भाजप आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. आगामी निवडणुकीपर्यंत असेच प्रकार घडत राहतील,’ अशा शब्दात चव्हाण यांनी सडकून टीका करून मुख्यमंत्री आणि सरकारच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.\nचव्हाण म्हणाले, की २०१४ मध्ये भाजपला देशात ३१ टक्के मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील ६९ टक्के मते एकत्र राहिली तर २०१९ मध्ये भाजप जिंकू शकणार नाही. याची झलक गुजरात निवडणुकीतच दिसली. म्हणून विविध समाज घटकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे. हे समजण्यासाठी फार राज्यशास्त्र येण्याची गरज नाही. दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येणार, याची सरकारला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. तेथील दंगलीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यावरून पहिला दगड कोणी फेकला, पहिली ठिणगी कोणी टाकली यामागचा सूत्रधार सरकारने शोधावा’, असे ते म्हणाले. ‘परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरले. सर्व व्यवस्था हाताशी असताना सरकारने काहीच कारवाई केलेली नाही असा आरोप भावना यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_68.html", "date_download": "2020-09-27T20:16:58Z", "digest": "sha1:4UYTDTEBWG3ZZRM4F6ZJSEZTZHEDKN3G", "length": 9304, "nlines": 97, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "वाकड-पिंपळेनिलखमधील हौसिंग सोसायट्यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nवाकड-पिंपळेनिलखमधील हौसिंग सोसायट्यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर\nपिंपरी, दि. १३ (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :– चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजाप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. १३) प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळेनिलख परिसरातील हौसिंग सोसायटीमधील पदाधिकारी व नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात हौसिंग सोसायट्यांतील नागरिकांनी निवडणुकीत आमदार जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.\nया कार्यक्रमाला हौसिंग सोसायटीमधील सुमारे ६०० नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी व्यासपीठावर येऊन आपल्या भागातील समस्या मांडल्या व त्याचबरोबर झालेल्या कामांबद्दल कौतुक देखील केले. नगरसेवक संदिपकस्पटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याने झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. तसेच निवडणुकीत आमदार जगताप यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.\nआमदार लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच हौसिंग सोसायट्यांना सामोरे जावे लागलेल्या समस्या एक-एक करून सोडवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीला सामोरे जाताना आपली विकासात्मक भुमिका त्यांनी सर्वांपुढे मांडली. कस्पटेवस्ती येथील काळेवाडी फाट्याजवळच्या प्राधिकरणाच्या जागेत खेळाचे मोठे मैदान उभारण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. हौसिंग सोसायट्यांमधील नागरिकांनी निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीलाल ओसवाल यांनी केले. प्रसाद कस्पटे यांनी आभार मानले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/pm-modi-launches-the-platform-for-transparent-taxation-honouring-the-honest-162750.html", "date_download": "2020-09-27T20:37:07Z", "digest": "sha1:BSRELKXSXHKS73RQBEABKDGS44SCZGDZ", "length": 32864, "nlines": 241, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "PM Modi Launches The Platform For Transparent Taxation- Honouring The Honest: टॅक्स भरणा-यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विशेष घोषणा; सांगितले टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter आजपासून होणार लागू | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या ���्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nPM Modi Launches The Platform For Transparent Taxation- Honouring The Honest: टॅक्स भरणा-यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विशेष घोषणा; सांगितले टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter आजपासून होणार लागू\nसर्व देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) Transparent Taxation- Honouring The Honest या कार्यक्रमात मोदींनी टॅक्स भरणा-यासांठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. प्रामाणिकपणे टॅक्स भरणा-या लोकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यासाठी करप्रणाली मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आजपासून टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter लागू करण्याची गोषणा केली. यासोबत करप्रणाली संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना लोकांशी चर्चा केली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'देशात सुरु असलेला Structural Reforms एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. यासाठी 21 व्या शतकात कर प्रणातील काही नवीन बदल करण्यासाठी हा लोकार्पण सोहळा आज करण्यात आला.' प्रामाणिक करदाता राष्ट्र निर्मितीत मोठी भूमिका बजावत असतो. त्यामुळे करदात्याचे जीवन सोपे झाले तर देशाचा विकास होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी Transparent Taxation ���ॉन्चिंग कार्यक्रमात म्हणाले.\nहेदेखील वाचा- भारतातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पहिल्या 72 तासांत रूग्णाचं निदान करण्यावर भर द्या; PM नरेंद्र मोदींच्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सूचना\nपंतप्रधान नोदी असेही म्हणाले की, या प्लेटफॉर्म मध्ये फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टर सारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. फेसलेस असेसमेंट आणि टॅक्सपेयर्स चार्टर आजपासून लागू होतील.\nयातील फेसलेस अपील सुविधा 25 डिसेंबरला म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनादिवशी संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी उपलब्ध केली जाईल. आता जरी चॅक्स सिस्टम फेसलेस होत असला तरीही, करदात्यांना यात विश्वासार्हता वाटेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nMaan Ki Baat: 'मन की बात' मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत 'या' मुद्द्यांवर केले भाष्य\nFormer Union Minister Jaswant Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे अर्पण केली श्रद्धांजली\nPM Narendra Modi to address UNGA 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला युएनजीए मध्ये संबोधित करणार\nTIME 100 Most Influential People List 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील प्रभावशाली नेत्यांच्या यादीमध्ये Donald Trump, Kamala Harris, Joe Biden यांच्यासह समावेश; इथे पहा संपूर्ण यादी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, उद्धव ठाकरे होणार सहभागी\nPrithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा\nPM Narendra Modi Foreign Visits: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून केला 58 देशांचा दौरा, तब्बल 517.8 कोटी झाले खर्च\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2012/06/blog-post_04.html", "date_download": "2020-09-27T20:21:05Z", "digest": "sha1:WSR4VGJ7R35VEFQCDV7CW5OHIFKI4LSI", "length": 19408, "nlines": 116, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: ऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत्रज्ञान", "raw_content": "\nऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत्रज्ञान\nभारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुसंख्य लोक शेतीवर आधारित आहेत. पण शेती करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन त्यांनी आधुनिकतेची कास धरावी यासाठी प्रयत्न करणे कर्तव्य समजून कोल्हापूर येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबवित आहेत. या अभियानामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादनात वाढ होत असून संपूर्ण राज्याला हे अभियान दिशादर्शक आहे. या विषयी त्यांनी दिलेली माहिती ....\nप्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापन अभियान राबविणे आवश्यक असल्याचे आपणास का वाटले\nउत्तर:- ऊसाच्या पाचटाच्या व्यापक फायद्यांचा व जमिनीच्या बिघडत जाणाऱ्या आरोग्याचा विचार करता हे तंत्रज्ञान राबविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्हा पाचटमुक्त करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2011 ला हा संकल्प केला. यामुळे 100 कोटी रुपयांचे उत्पादन वाढणार असून उत्पादन खर्चात 50 कोटी रुपयांची बचत होणार आहे. हे सुरुवातीच्या अभ्यासाअंती लक्षात आल्यानंतर हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले.\nप्रश्न:- ऊस पाचट अभियान राबविण्याचा उद्देश काय आहे\nउत्तर:- ऊस उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच पर्यावरण संवर्धन, पाण्याची, विजेची बचत आणि जमिनीचे आरोग्य सुधारणे.\nप्रश्न:- ऊस पाचटाचे व्यवस्थापन कसे करावे\nउत्तर:- ऊस पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी हे एक हुकमी तंत्रज्ञान आहे.ऊस पाचटाचे व्यवस्थापन करताना ऊसातील पाला न जाळता एक आड एक सरीत ठेवला जातो आणि मोकळ्या सरीव्दारे पाणी दिले जाते.त्यासाठी वेगळ्या वाहतूकीची गरज नाही म्हणून हे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे.\nप्रश्न:- ऊस पाचट व्यवस्थापनाचे फायदे कोणते \nउत्तर:- मुख्य म्हणजे हेक्टरी एक ते दीड कोटी लिटर पाण्याची व सुमारे 100 ते 125 युनिट विजेची बचत होते. शिवाय पाचटाच्या आच्छादनामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात 50 टक्क्यांनी बचत होते, शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते, त्यामुळे पाण्याच्या प��ळ्यातील अंतर वाढले तरी ऊसाची वाढ चांगली होते.\nएक आड एक सरीत पाणी दिल्याने सुमारे एक कोटी लिटर पाण्याची व ते उचलण्यासाठी लागणाऱ्या सुमारे 100 ते 150 युनिट विजेची बचत होते. ऊस क्षेत्रातून एकरी पाचते सहा टन पाचट मिळते. त्यापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खत कोणतीही वाहतूक न करता विना खर्चात खोडवा पिकाला शेतातच मिळते.\nऊसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनांची वाढ होते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठ भागावरुन होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये उदा. नत्र 40 ते 50 किलो, स्फुरद 20 ते 30 किलो व पालाश 75 ते 100 किलो प्रति हेक्टरी ऊसाला उपलब्ध होतो.\nजमिनीचे तापमान थंड राखले जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळांची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भूसभुशीत होऊन हवा खेळती राहते. तसेच पाचटातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलधारण शक्ती वाढते. पाचट कुजत असताना त्यातून पिकाला आवश्यक असणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.\nप्रश्न:- या अभियानाव्दारे पर्यावरणाचे संवर्धन कसे होते \nउत्तर :- राज्यातील 8.5 लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 50 ते 55 टक्के क्षेत्र खोडवा, निडवा पिकाखाली असते सदर क्षेत्रावरील हेक्टरी 10 टन पाचट गृहीत धरल्यास सुमारे 40 ते 45 लाख टन पाला अपवाद वगळता सध्या जाळून टाकला जातो. याव्दारे प्रचंड प्रमाणात प्रदुषण होते. याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे होणाऱ्या इतर फायद्याबरोबरच प्रदुषण वाचविणे हा एक महत्वाचा फायदा होणार आहे.\nप्रश्न:- अभियान अधिक गतीमान करण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना कराव्यात असे वाटते \nउत्तर:- फायद्यांचा गांभिर्याने विचार करुन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहचविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ महाराष्ट्र रोजगार हमी योेजनेअंतर्गत पुरविल्यास किंवा शेतकऱ्याने स्वत: काम करुन पाचट एक आड एक सरीत ठेवल्यास हेक्टरी 50 मनुष्य दिवस गृहित धरुन रु. 5 हजार पर्यंत अनुदान दिल्यास हे तंत्रज्ञान 1 ते 2 वर्षातच सर्व क्षेत्रावर पसरेल आणि त्यातून सुमारे 5 लाख टन ऊस उत्पादन वाढीबरोबरच 50 हजार कोटी लिटर पाणी व 5 लाख टन पाला व अमुल्य असे जमिनीचे आरोग्य व सुपिक���ा टिकविता येईल.\nप्रश्न:- हे अभियान लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले \nउत्तर:- यासाठी माहिती पुस्तिका आणि घडी पत्रिकांचे गावोगावी वाटप केले. स्टीकर्स, टोप्या आणि गळ्यात अडकविण्यासाठी कार्ड दिले. जिंगल्स आणि इतर जाहिरातीव्दारे प्रसिध्दी केली. तसेच या अभियानात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमान प्रवास ठेवला असून लकी ड्रॉव्दारे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी जास्तीत जास्त काळजी घेतली आहे.\nप्रश्न :- उसाच्या मोकळ्या सरीचा उपयोग कसा करता येईल \nउत्तर:- रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा, वैशाघी, मूग, उडीद किंवा चवळी घेतल्यास अतिरिक्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपिकता सुधारते.\nप्रश्न:- ऊस पाचट अभियानाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना काय आवाहन कराल \nउत्तर:- शेतकऱ्यांच्या समृध्दीचा तसेच जमीन, पाणी व पर्यावरण यांचे संवर्धन करणारा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सर्व शेतकरी, संस्थांना या उपक्रमामध्ये उस्फूर्त सहभागी होऊन पाचटयुक्त कोल्हापूर जिल्ह्याचे संकल्प पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nकोरडवाहू शेतीसाठी शेततळे संजीवनीच \nपूजा सावंत यांची सेंद्रिय शेती\nसाखर उद्योग टिकविण्यासाठी ऊस उत्पादन वाढवावे - हर्...\nद्राक्ष बागेत टोमॅटो आंतरपिकाचे भरीव उत्पादन\nकोरडवाहू शेतीच्या विकासासाठी शेती मिशन स्थापन करणा...\nजमीन पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पाचा महसूल मंत्र्यां...\nऊस पाचट व्यवस्थापन अभियान उत्पादन वाढीचे हुकमी तंत...\nशेवगा शेतीचा 'मराळे' पॅटर्न\nखरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T21:03:28Z", "digest": "sha1:J4TTC4MQ57GYQRSXUMDVXAH7T7ORE56G", "length": 17812, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अझिट डो रिनो प्रिमिअम पोर्तुगीज ऑलिव्ह ऑइल गोव्यात उपलब्ध | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर अझिट डो रिनो प्रिमिअम पोर्तुगीज ऑलिव्ह ऑइल गोव्यात उपलब्ध\nअझिट डो रिनो प्रिमिअम पोर्तुगीज ऑलिव्ह ऑइल गोव्यात उपलब्ध\nपणजी : पोर्तुगीज देशात बनलेले अझिट डो रिनो हे प्रिमिअम ऑलिव्ह ऑइलचे उत्पादन वास्को दि गावा येथील कारोमा एजन्सीज द्वारे गोव्यात उपलब्ध करण्यात आले आहे. २०१६ मध्ये कारोमा एजन्सीसजने हे प्रिमिअम पोर्तुगीज ऑलिव्ह ऑइल आयात केले होते आणि त्यानंतर आणखी दोन वेळा या तेलाची आयात करण्यात आली. सध्या गोव्यासह मुंबईमध्ये अझिट डो रिनो हे ऑलिव्ह तेल उपलब्ध असून लवकरच देशभरातील इतर शहरांमध्येही ते उपलब्ध केले जाणार आहे. या उत्पादनाच्य अनावरणप्रसंगी कारोमा एजन्सीजचे संचालक श्री. कार्मेलिनो डा रोशा माछाडो आणि गोव्यातील एकमेव वितरक असलेल्या गोवन हॉस्पिटॅलिटीचे श्री. कार्लुस नोरोना उपस्थित होते.\nहे ऑलिव्ह ऑइल उत्पादन तीन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे : (१) एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल, (२) वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि (३) ऑलिव्ह ऑईल. कोल्ड प्रेस्ड प्रकारे व यांत्रिकी पद्धतीने कोणतेही इतर रासायनिक घटकांचा अवलंब न करता हे ऑलिव्ह ऑइल गाळले जाते. एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि ऑलिव्ह ऑईल या दोन श्रेणींची वर उल्लेख केल्याप्रमाणे आयात केली जाते. या सर्व जाती प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी योग्य असून मानवी सेवनासाठी त्यांची शिफारस केली जात नाही.\nआम्लांचे प्रमाण ०.८% पेक्षा कमी असलेले अझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल हे सर्वोत्तम दर्जाचे ऑलिव्ह तेल मानले जाते. खरे म्हणजे अझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलची आम्लता केवळ ०.३% टक्के असल्याने ते उच्च दर्जाचे उत्पादन ठरते. उत्तम स्वाद, चव असलेले तसेच आरोग्यवर्धक असलेले हे तेल कोशिंबीर, मासा, भाजलेले पदार्थ यांच्यावर टॉपिंग म्हणून तसेच चटण्या-सॉसद्वारे सेवन केले जाते.\nअझिट डो रिनो ऑलिव्ह ऑइल म्हणजे रिफाइन्ड ऑलिव्ह तेल आणि एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल यांचे मिश्रण असते. विविध पदार्थ तळणे, भाजणे यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. कोणतेही रासायनिक घटक न मिसळता, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले हे तेल असल्याने ते आरोग्यवर्धक खाद्यतेल म्हणून गणले जाते.\nपोर्तुगीजचे ऑलिव्ह तेल हे जगातील सर्वोत्तम ऑलिव्ह तेल गणले जाते आणि नेहमीच या तेलाला ‘छुपा हिरा (हिडन जेम)’ असेही संबोधले जाते. ऑलिव्ह तेलाच्या दर्जाचा पोर्तुगीजला मोठा अभिमान असून शेजारील देशांप्रमाणे तेलाच्या दर्जात तडजोड पोर्तुगीजने कधी केली नाही. स्पेन आणि इटली देशांमध्ये झालेल्या तपसाण्यांमध्ये त्या देशांत मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह तेलात भेसळ होत असल्याचे उघड झाले होते.\nचांगल्या दर्जाच्या एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाचे आरोग्य परिणाम अतुलनीय असे असून संशोधनातून दैनंदिन पातळीवर या तेलाच्या सेवनाचे लाभ होत असल्याचे सिद्ध झाले आहे. केवळ ऑलिव्ह तेलाचा आहारात समावेश केल्याने आणि चांगल्या दर्जाच्या एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह तेलाच्या अवलंबाने हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह आदी समस्यांना दूर ठेवणे आणि हृदय निरोगी राखणे शक्य होत असल्याचा निष्कर्ष अनेक अभ्यासांमधून समोर आला आहे. तसेच त्वचा आणि स्तनाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी त्यावर उपचारांसाठीही हे तेल उपयोगी असल्याचे समोर आले आहे. ऑस्टियोपोरोसिस, स्मृतिभ्रंश (अल्झमायर्स) व पार्किनसन्स, औदासिन्य आदी व्याधींविरोधातही हे तेल गुणकार आहे. तसेच अनेक आजार, व्याधींचे कारण असलेल्या मेटाबोलिक सिं��्रोंमपासूनही हे तेल शरीराचे रक्षण करते.\nकोणत्याही रासायनिक घटकाचा वापर न करता यांत्रिकी पद्धतीने फळातून तेल गाळण्याचा प्रकार केवळ ऑलिव्ह तेलाबाबत केला जातो याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. तर धान्य, बिया, भाजीपाला, तेलबिया यांच्यापासून तेल गाळताना रसायनांचा विशेषतः हेक्झेनचा वापर केला जातो आणि या हेक्झेनमध्ये कॅन्सरला पोषक असे गुणधर्म असतात.\nअझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल चे उत्पादन कौटुंबिक मालकीच्या कंपनीद्वारे केले जाते. या कंपनीच्या मालकीच्या ऑलिव्ह बागा असून या व्यवसायात खूप काळापासून कार्यरत असलेल्या कुटुंबांपैकी हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाच्या ऑलिव्ह बागा प्रामुख्याने मध्य पोर्तुगालमधील ओरेम जिल्ह्यात फातिमापासून जवळच आहेत. या बागांमध्ये कोणतेही रसायन किंवा कृत्रिम खतांचा वापर केला जात नाही आणि या बागांना सेंद्रिय प्रमाणपत्र लाभलेले आहे. सर्वोत्तम दर्जा निश्चित करण्यासाठी या कंपनीचे स्वतःचे गोदाम, बॉटल फिलिंग प्रकल्प आणि पॅकेजिंग सुविधा आहेत. या कौटुंबिक कंपनीद्वारे ब्राझील, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंडसह अनेक आफ्रिकी देशांमध्ये ऑलिव्ह तेलाची निर्यात केली जाते. अशाच प्रिमिअम दर्जाचे आणि जगभर मागणी असलेले पोर्तुगीज ऑलिव्ह तेल गत वर्षीपासून गोवा राज्यातील निवडक दालनांच्या माध्यमातून उपलब्ध केले जात आहे.\n“आरोग्याचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये तेल म्हणून केवळ एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल यांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. तसेच एकाद्या वाहन व्यवस्थित चालत राहावे म्हणून आपण सर्वोत्तम व कार उत्पादकाने निर्देशित केलेले मान्यताप्राप्त तेलच वापरता आणि त्याची जागा इतर प्रकारचे तेल घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे या ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर करणे आवश्यक ठरते.”\nअझिट डो रिनो एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल ५०० मिली आणि १ लिटरच्या काचेच्या बाटलीमध्ये तर अझिट डो रिनो ऑलिव्ह ऑइल १ लिटर काचेची बाटली व ३ लिटर पेट बॉटलमध्ये उपलब्ध आहे. या तेल उत्पादनांचे गोव्यातील अधिकृत वितरक गोवन हॉस्पिटॅलिटी हे असून पणजीतील टपाल कार्यालयाच्या मागे कारवेला होम स्टे येथे त्यांचे कार्यालय आहे.\nया तेल उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज भेट द्या.- Do Reino\nPrevious articleकिनारी सुरक्षेसाठी कायद्यात तरतूद करण्याचा सरकारचा निर्णय, ४ सदस्यीय समिती करणार अभ्यास\nNext articleगोव्यात 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी साई पादुका दर्शन सोहळा:हावरे\nकृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर\n670 नव्या इलेक्ट्रिक बस आणि 241 चार्जिंग स्टेशनना ‘फेम’ योजनेंतर्गत मंजुरी\nआयएनएसव्ही ‘तारिणी’ च्या चमूने घेतली पंतप्रधानांची भेट\nस्ट्राँगमॅन इंडिया लीग पर्यटकांसाठी आकर्षण:खंवटे\nप्रसार भारतीची स्वायत्तता सर्वश्रेष्ठ: प्रकाश जावडेकर\nराज्यपालांतर्फे गुरुनाथ नाईक यांना आर्थिक मदत\nगांजा बाळगल्या प्रकरणी आसामच्या तरुणास अटक\nपणजीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे उत्पल पर्रिकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nवास्को-मिरज रेल्वे पुन्हा सुरु करा:तेंडुलकरांची राज्यसभेत मागणी\nगोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे (जीआयएम) ऍथिकल डेटा लिडरशीप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T19:24:10Z", "digest": "sha1:E2KMJ5T3Z2RZBUCLHRINR2I6VLKRWBYH", "length": 8093, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "राहुल गांधी उद्या गोव्यात फोडणार प्रचाराचा नारळ | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर राहुल गांधी उद्या गोव्यात फोडणार प्रचाराचा नारळ\nराहुल गांधी उद्या गोव्यात फोडणार प्रचाराचा नारळ\nगोवा खबर:काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी उद्या गोव्यात येऊन मार्गदर्शन करणार असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह पसरला आहे. त्यांच्या आगमनामुळे गोव्यातील काँग्रेसची ताकद वाढेल, आणि लोकसभेच्या दोन्ही जागा व तिन्ही विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्ष जिंकेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.\nकाँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्यांना भेटणार असून खाणग्रस्त लोकांशी ते चर्चा करतील. प्रत्येक मतदारसंघातून जास्तीत जास्त बुथ कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सर्व आमदारांवर तसेच दोन्ही जिल्ह��� समित्यांवर सोपवण्यात आली आहे. गोव्यातील जनतेची केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारने फसवणूक केली असून जनता संतापलेली आहे. त्याचा राग निवडणुकीत दिसून येईल. त्या पक्षाला धडा शिकवण्याचा निर्णय जनतेने घेतला असून लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षच जिंकेल, अशी खात्री त्यांनी वर्तविली. गोव्यातील खाण तसेच बेकारी व राफेल आणि इतर विषयांवर गांधी बोलतील, असेही चोडणकर यांनी सूचित केले.\nपत्रकार परिषदेत कॉग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, डॉ. प्रमोद साळगावकर, सुनील कवठणकर, एम. के. शेख हे पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleदाबोळी विमानतळावर दुबईच्या प्रवाशाकडून 18 लाखांचे सोने जप्त\nNext article१० मार्च ला झी युवावरील ‘अप्सरा आली’ चा महाअंतिम सोहळा दणक्यात \nकृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन\nभारतीय जनता पक्षाचे नाव बदलून भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’असे का नाही करत:आप\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर\nदहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात जागतिक समुदायाने कठोर कारवाई करावी- उपराष्ट्रपती\nमडगावातील ऊर्जा वेलनेस सेंटरला नाभची मान्यता\nएशियन ओशीअनियन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपच्या अध्यक्षपदी आयसीएआयचे चार्टर्ड अकाऊंटट डॉ.झावरे\nदाबोळी विमानतळ ठरतोय सोने तस्करांच्या पसंतीचा विमानतळ;कस्टमने जप्त केले साडे 26 लाखांचे सोने\nयंदाचा अंचिम हा अतिशय खास ;अंचिम प्रतिनिधी\nगोव्यात लोकसभे बरोबरच 23 एप्रिल रोजी विधानसभेच्या पोटनिवडणुका\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nउधाणाच्या लाटा थेट गणपतीपुळे मंदिरापर्यंत\nसलमान को गुस्सा क्यो आया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/9-august-coronavirus-update-in-maharashtra-check-how-many-covid-19-patients-are-there-in-mumbai-pune-thane-nashik-and-other-districts-161244.html", "date_download": "2020-09-27T20:19:06Z", "digest": "sha1:KZZ4WAZRV24J47M5DLIZJVK65W5H7J2R", "length": 32690, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Update: मुंबई, पुणे, अकोला, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या एका क्लिकवर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग���ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा ���ेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus Update: मुंबई, पुणे, अकोला, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण जाणून घ्या एका क्लिकवर\nमहाराष्ट्राला लागलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) या महाभयाण विषाणूचे ग्रहण काही सुटता सुटत नाहीय. महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, काल (8 ऑगस्ट) काल दिवसभरात राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त र���ग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल दिवसभरात 11,081 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 3,38,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.26% एवढे झाले आहे.\nआतापर्यंत 17 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 3.45 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 26,47,020 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5,03,084 (19% ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,89,612 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 35,625 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nमहाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (8 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)\nहेदेखील वाचा- Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत आज 1 हजार 304 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 58 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 331 वर पोहोचली\nराज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात असून काल दिवसभरात 1 हजार 304 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 लाख 22 हजार 331 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-09-27T21:24:46Z", "digest": "sha1:C4IENE2HBKFV6X43PAS3NLFDZUDEBJRS", "length": 3267, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हरपाल सिंगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहरपाल सिंगला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हरपाल सिंग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nप्रीमियर हॉकी लीग २००८, संघ ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/19/corona-affected-mla-cast-their-votes-wearing-ppe-kits/", "date_download": "2020-09-27T19:00:49Z", "digest": "sha1:PICEMCSJNTLUQ3OLVCNVP32QICLNVY5O", "length": 5530, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान - Majha Paper", "raw_content": "\nकोरोनाग्रस्त आमदाराने पीपीई किट घालून केले मतदान\nमुख्य, देश / By माझा पेपर / काँग्रेस आमदार, कोरोनाबाधित, पीपीई किट, मध्य प्रदेश, राज्यसभा निवडणूक / June 19, 2020 June 19, 2020\nनवी दिल्ली – देशातील 8 राज्यांमध्ये आज राज्यसभेच्या 19 जागांसाठी मतदान सुरू असून आज मध्य प्रदेशमध्ये तीन जागांसाठी मतदान होत आहे. याच दरम्यान एक खास दृष्य शुक्रवारी दुपारी पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षातील कोरोनाग्रस्त आमदार पीपीई किट घालून मतदान करण्यासाठी पोहोचले होते.\nकाँग्रेस आणि भाजपचे आमदार शुक्रवारी सकाळपासूनच राज्यसभा निवडणुकीत आपला मतदा���ाचा हक्क बजावत आहेत. पण काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी दुपारी एकच्या सुमारास पीपीई किट घालून मतदान करण्यासाठी विधानसभा भवनात पोहोचले. या आमदाराची कोरोना टेस्ट काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आली होती.\nएखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल किंवा कोरोनाची लक्षणे त्यात आढळली तर त्या व्यक्तीने विलगिकरणात राहणे बंधनकारक आहे. पण या आमदाराने संपूर्ण काळजी घेत मतदान करण्यासाठी विधानसभेत पोहोचले. त्यांनी मतदान केल्यानंतर संपूर्ण विभाग सॅनेटाईझ करण्यात आला, तसेच संपूर्ण मेन गेटदेखील सॅनेटाइज करण्यात आला. मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी तीन जागांसाठी प्रत्येकी दोन-दोन उमेदवार उतरवले आहे. त्यामुळे तेथील चुरस वाढली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/17/muslim-community-marches-on-tahsil/", "date_download": "2020-09-27T19:41:57Z", "digest": "sha1:L6MLFIB3BXKFGCDMWVZHLUNW4GF7XYV4", "length": 11414, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नागरिकत्व विधेयक : मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/नागरिकत्व विधेयक : मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा\nनागरिकत्व विधेयक : मुस्लिम समाजाचा तहसीलवर मोर्चा\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : देशाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज सर्वात अगोदर आपले रक्त सांडण्यास तयार आहे. पूर्वीपासूनच मुस्लिम समाजाने भारत देशासाठी बलिदान दिले आहे. परंतु, सध्याचे भाजपचे नेते मुस्लिम समाजाविरोधात विविध निर्णय घेऊन सत्तेचा दुरूपयोग करीत आहेत.\nमुस्लिम समाज नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात असून, देशाला हिंसाचाराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाविरोधात आमचा आवाज दबणार नाही, असा विश्वास राहुरी येथील मुस्लिम बांधवांनी केले.\nदेशात एनआरसी व सीएबी या विधेयकाला विरोध करण्यासाठी राहुरी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हातावर काळ्या पट्ट्या बांधून मुस्लिम समाजाने शांतपणे मोर्चा तहसील कार्यालयासमोर आणला.\nयावेळी मौलाना अस्लम यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिम समाजाचे योगदान आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज सदैव पुढे राहील. परंतु, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी एनआरसी व सीएबी हे विधेयक आणले जात आहे. केवळ मुस्लिम समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आम्ही मोर्चा काढल्याचे मौलाना अस्लम यांनी सांगितले.\nनिसार सय्यद म्हणाले, देशात अनंत समस्या निर्माण झालेल्या आहेत. लोकांना आजही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना नागरिकत्व देत शासन त्यांना काय देणार असा प्रश्­न त्यांनी उपस्थित केला.\nउबेद बागवान यांनी मुस्लिम समाजाच्या देशप्रेमावर नेहमीच शंका उपस्थित करणाऱ्या भाजप शासनाच्या निर्णयाविरोधात एकीने लढा देण्याची वेळ आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन इम्रान देशमुख यांनी केले. प्रास्ताविक निसार सय्यद यांनी केले. इम्रान सय्यद यांनी आभार मानले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भ���ण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/20/transactions-in-shrirampur-will-continue-as-per-this-policy/", "date_download": "2020-09-27T20:00:10Z", "digest": "sha1:S4UVDDXQ6YROQIFM5VHPLEZ2KYT2M5SZ", "length": 12082, "nlines": 156, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'या' धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/‘या’ धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार \n‘या’ धोरणानुसार श्रीरामपुरातील बाजारपेठ आणि व्यवहार चालू होणार \nअहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्याकरिता आज प्राशकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली.\nत्यानुसार शहरात विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावेत या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.\nयावेळी बैठकीस खा.सदाशिवराव लोखंडे,आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार,\nतहसीलदार प्रशांत पाटील, डीवायसपी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.समीर शेख,वाहतूक शाखेचे श्री.देशमुख आदी उपस्थित होते.\nकोरोना नंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधी नंतर श्रीरामपूरची बाजारपेठ सुरु करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती.\nना.थोरात यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन श्रीरामपूरातील व्यवहार चालू केले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने बाजारपेठ बंद झाली होती.\nसर्व शासकीय नियमांचे पालन करुन योग्य ती उपाययोजना करुन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन श्रीरामपूरच्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची काळजी घेऊन श्रीरामपूरातील बाजारपेठ सुरळीतपणे चालू व्हावी याकरिता उपस्थितीत असलेले लोकप्रतिनिधी आग्रही होते.\nत्यानुसार विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावे या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार आहे. आज पर्यंत श्रीरामपुरातील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न करुन श्रीरामपूर शहर व तालुक्याची परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे.\nत्यामुळे बाजारपेठ चालू झाल्यानंतर खबरदारी घेऊन बाजारपेठ चालू करावी. जनतेने आणि व्यापाऱ्यांनी शासकिय नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी केले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/11/hanen-ruumiinsa-loydettiin-puolitoista-paivaa-myohemmin/", "date_download": "2020-09-27T20:14:56Z", "digest": "sha1:F3YQPMDPTNSSNS5MWXYHV24PGVVWDPYA", "length": 9615, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'तो' मृतदेह तब्बल दीड दिवसाने सापडला - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/‘तो’ मृतदेह तब्बल दीड दिवसाने सापडला\n‘तो’ मृतदेह तब्बल दीड दिवसाने सापडला\nअहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून नदी पात्रात पडून वाहून गेल्याने अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हे सर्व असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडलेली आहे.\nनेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.\nगेल्या दोन दिवसांपासून पाचेगावातील युवकांकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू होती. आज तब्बल दीड दिवसांनी या शोध मोहिमेला यश आले आहे.\nयाबाबत समजलेली माहिती अशी कि, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान नेवासा येथील मध्यमेश्वर बंधाऱ्यात सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.\nमृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पो कॉ. ज्ञानेश्वर देवकाते, इसमाचे नातेवाईक हजर होते.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T19:35:19Z", "digest": "sha1:FEG7GJNP7LUJS3Q2243YIJCEDW7YQSBN", "length": 3483, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लात्व्हियन भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलात्व्हियन ही लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लिथुएनियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.\nlav (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nहे पण पहासंपादन करा\nLast edited on २३ ऑक्टोबर २०१६, at २२:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44116", "date_download": "2020-09-27T20:23:34Z", "digest": "sha1:OKUUU2MZQUBPB65MM44MTR45W7SPDJ73", "length": 9826, "nlines": 161, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्षण-क्षण ... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्षण-क्षण ...\nएक असा क्षण गाठावा\nक्षण एक असाही गोठावा\nत्याक्षणी प्राण हा निसटावा\nसुप्रिया, अलीकडे तुमच्या काव्यात 'विरहाचे दु:ख' अधिक वारंवार प्रकट होत असल्याने काही वेळा वेगऴ्या अभिव्यक्तीत तोच खयाल वाचल्यासारखे वाटते. हे फक्त मलाच वाटत असल्यास क्षमस्व पण इतरांनाही वाटत असल्यास, माझ्यामते, काही काळ तुम्ही मनातील इतर सुप्त अनुभुतींना शब्दबद्ध करण्यात व्यतीत करावात. अन्यथा शिक्का मारायला अनेकजण टपलेले असतात. उणे अधिक बोललो असल्यास क्षमस्व\nबेफिकीरांशी पूर्ण सहमत आहे.\nअलिकडे हे तुम्हाला सांगावेच असा विचार माझ्याही मनात घोळत होताच\nइतर हजारो विषय तुम्हाला खुणावत नाहीत का\nविदिपा तुम्ही हे ब-याचदा\nविदिपा तुम्ही हे ब-याचदा सांगितलय या आधीही\nलांबून खुणावणे आणी त्यातून जाणे यातील जवळीक ज्या विषयाशी असेल तो जास्त प्रमाणात व्यक्त होणे नैसर्गिक असावे\n तुमच्या या ही मौल्यवान सुचनांचा नक्कीच विचार करेन नेहमीप्रमाणे \nक्षण एक असाही गोठावा\nत्याक्षणी प्राण हा निसटावा\n >>>> क्या बात है ...\nकविता आवडली, निदान ही फक्त\nकविता आवडली, निदान ही फक्त विरहभावनेवर नाही. त्यापलिकडे जाते.\nएकूणच प्रेमकवितेवर एक आशयाची मर्यादा येत असते, चांगली प्रेमकविता लिहिता येणे सोपे नाही जे तुला जमते .\n\"त्यातून जाणे\" या प्रक्रियेमुळे ती जिवंत रसरशीत असते, ''त्यातून मुक्त होणे'' जमल्यास तिचे अधिक मोठ्या आशयपटावर अधिक वेगळे चित्रण करता येईलसे वाटते.ले.शु.\n''त्यातून मुक्त होणे'' जमल्यास तिचे अधिक मोठ्या आशयपटावर अधिक वेगळे चित्रण करता येईलसे वाटते.ले.शु. स्मित<<<< +१\n\"त्यातून जाणे\" या प्रक्रियेमुळे ती जिवंत रसरशीत असते, ''त्यातून मुक्त होणे'' जमल्यास तिचे अधिक मोठ्या आशयपटावर अधिक वेगळे चित्रण करता येईलसे वाटते.ले.शु.\nधन्स भारती...प्रयत्न तर करेनच करेन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/15-2019.html", "date_download": "2020-09-27T18:49:49Z", "digest": "sha1:XGXKNOXCDWDNLVH7BUEV4RXHKBQFEYAT", "length": 11588, "nlines": 98, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "भोसरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अफवांपासून दूर रहावे : सुलभा उबाळे | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nभोसरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अफवांपासून दूर रहावे : सुलभा उबाळे\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : महायुतीच्या जागा वाटपात भोसरी मतदारसंघ भाजपला देण्यात आला. तेव्हापासून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात सक्रिय आहे. त्यामुळेच विरोधक काय म्हणतात याकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी खोट्या प्रचारापासून दूर रहावे. महायुतीचे उमेदवार आमदार लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सेनेने केला आहे, असे शिवसेनेच्या जिल्हा संघटीका सुलभा उबाळे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.\nपिंपरी येथे आयोजित या पत्रकार परिषदेस महापौर राहुल जाधव, भाजपचे नगरसेवक बाबू नायर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेनेचे कुणाल जगनाडे, सचिन सानप आदी उपस्थित होते.\nसुलभा उबाळे म्हणाल्या की, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक प्रामाणिकपणे भोसरीत प्रचार करीत आहेत. मात्र, विरोधक अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पिंपरीतील सभेला महेश लांडगे अनुपस्थित होते. प्रचार साहित्यात सेनेचे झेंडे नसल्याबद्दल विचारले असता उबाळे म्हणाल्या की, महेश लांडगे हे प्रचारात असल्याने उद्धव ठाकरे यांच्या सभेला उशीरा पोहोचले, मात्र त्यांचे फोनवर बोलणे झाले, दोघांची भेटही झाली. लांडगे यांचे प्रचार साहित्य युती होण्यापूर्वी तयार होते. समन्वयासाठी बैठक झाल्यानंतर साहित्यात दुरुस्ती केली गेली. आम्ही सारेजण महेश लांडगे यांच्यासोबतच आहोत. तिकिट मिळविण्यासाठी सर्वांचे शर्तीथे प्रयत्न सुरु असतात, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संघटनेची शिस्त पाळणारे आम्ही आहोत.\nइरफान सय्यद म्हणाले की, आम्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते रोज प्रचारात एकत्र फिरतो. आमच्याबरोबर पदाधिकारी, समन्वयक असतात. हे तरी अफवा पसरवणारांनी लक्षात घेतले पाहिजे.\nशिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले की, शिवसेनेच्या भूमिकेबाबत सोशल मिडियावर जे काही आले त्या अफवा आहेत. भोसरीत मतदारसंघ भाजपला गेल्यापासून विरोधक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावे की, भोसरीत बंडखोरी झालेली नाही. अर्ज भरण्यापासून आम्ही महेश लांडगे यांच्या सोबत आहोत. शिवेसेनेच माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला. तेव्हाही सेनेने भूमिका स्पष्ट केली होती. सेना, भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली आहे. त्यामुळे वादाचा प्रश्नच येत नाही. कार्यकर्त्यांनी चुकीच्या प्रचारापासून दूर रहावे, असे आवाहन आल्हाट यांनी केले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव ��ावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4643/", "date_download": "2020-09-27T20:10:26Z", "digest": "sha1:Z42YNINMZW4VAFJJ3QUFVSRITZNORBNO", "length": 3489, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तु जवळ नाहीस तरीही...................", "raw_content": "\nतु जवळ नाहीस तरीही...................\nतु जवळ नाहीस तरीही...................\nतु जवळ नाहीस तरीही...................\nतु जवळ नाहीस तरीही\nमी एकटा कधीच नसतो\nविरहाचे ऊन जाळते कधी\nत्यावर ह्ळुच फुकर घालते\nथन्डी होउन अन्गाला झोबते\nतुझ्या आठवणी शाल होउन\nपाघरुन घालीत उब देतात\nतुझ्या केसाचा सुन्गध् येतो\nहोतो अबोल मग मी सुध्दा\nअन् तुझ्यामधे रन्गुन जातो,\nप्रत्येक क्शण सान्गुण जातो...............\nतु जवळ नाहीस तरीही...................\nतु जवळ नाहीस तरीही...................\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T19:24:54Z", "digest": "sha1:TC5F2GYBWLCKWVT5ZWGZDN475G6D3ZIJ", "length": 10209, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "शेतकर्‍यांना युरीया न देणार्‍या गय नाही : जिल्हा कृषी अधिकारी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक��षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nशेतकर्‍यांना युरीया न देणार्‍या गय नाही : जिल्हा कृषी अधिकारी\nरावेरातील कृषी विके्रत्यांच्या गोदामांची तपासणी करण्याची ग्वाही\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nरावेर : प्रत्येक गरीब शेतकर्‍यांच्या पिकापर्यंत युरीया पोहोचला पाहिजे, युरीयासाठी शेतकर्‍यांची फिरवा-फिरव करणार्‍यांची गय केली जाणार नाही तसेच रावेरात कोणाकडे किती युरीया शिल्लक आहे याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परीषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली. ‘रावेरात युरीयाअभावी शेतकर्‍यांचा आत्महत्येचा इशारा’ या आशयाचे वृत्त बुधवार, 12 ऑगस्टच्या अंकात झळकताच कृषी विभागात प्रचंड खळबळ उडाली. दोन्ही शेतकर्‍यांना बोलावून सन्मानाने यूरीयासह रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला.\nरावेरात युरीयाबाबत शेतकर्‍यांची सुरू असलेली फिरवा-फिरव हा विषय अत्यंत गंभीर असून याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे तसेच राज्य सरकारनेदेखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी रावेरात केली.\nकृषी अधिकार्‍यांनी केली तपासणी\nयूरीयाच्या भोंगळ कारभाराचे वृत्त ‘जनशक्ती’मध्ये प्रसिध्द होताच कृषी अधिकारी एल.आर.पाटील यांनी बुधवारी दिवसभर रावेरात कृषी दुकानांची तपासणी केली तसेच युरीया कोणाकडे किती शिल्लक आहे याचीदेखील पडताळणी करण्यात आली आहे तसेच त्या दोन्ही शेतकर्‍यांना ताबडतोड युरीया देण्यात आला.\n‘दैनिक जनशक्ती’चे शेतकर्‍यांनी मानले आभार\nआठ दिवसांपासून यूरीयासाठी फिरणार्‍या शेतकर्‍यांना दैनिक जनशक्तीच्या बातमीमुळे यूरीया मिळाला व खतांचा साठा करून ठेवणार्‍यांचे चांगलेच ढाबे दणाणले. शेतकर्‍यांच्या भावनांची दखल घेत जनशक्तीने वृत्त प्रसिद्ध केल्याने शेतकर्‍यांनी ‘जनशक्ती’चे आभारही मानले.\nवरणगावच्या महिलेचा मृत्यू अपघाती मृत्यू\nलवकरच फडणवीस यांची मुलाखत घेणार: संजय राऊत\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nलवकरच फडणवीस यांची मुलाखत घेणार: संजय राऊत\nसमतानगरातील तरुण मेहरुण तलावात बुडाला ; मृतदेहाचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/mim-mla-imtiyaz-jaleel-mim-in-aurangabad-1586061/", "date_download": "2020-09-27T20:28:46Z", "digest": "sha1:GTDHQFHLZCNIIFYL3S7NFKAVU42F56SP", "length": 13115, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MIM MLA Imtiyaz Jaleel mim in aurangabad | औरंगाबाद ‘एमआयएम’मध्ये चलबिचल आमदार इम्तियाज जलील यांना सुरक्षित मतदारसंघाचे वेध | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nऔरंगाबाद ‘एमआयएम’मध्ये चलबिचल आमदार इम्तियाज जलील यांना सुरक्षित मतदारसंघाचे वेध\nऔरंगाबाद ‘एमआयएम’मध्ये चलबिचल आमदार इम्तियाज जलील यांना सुरक्षित मतदारसंघाचे वेध\nगेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमचे जलील विजयी झाले.\nनांदेडपाठोपाठ औरंगाबादने एमआयएमला साथ दिली. नांदेडमध्ये पक्षाचा पार सफाया झाला. त्यातून औरंगाबादमधील नेतेमंडळी धास्तावले असतानाच पक्षात नवीनच चलबिचल सुरू झाली आहे. पक्षाचे शहरातील आमदार इम्तियाज जलील यांना शेजारच्या सुरक्षित मतदारसंघाचे वेध लागल्याने त्या मतदारसंघातील इच्छुकांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघातून एमआयएमचे जलील विजयी झाले. त्यापाठोपाठ औरंगाबाद ���हानगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. विरोधी पक्षाची भूमिका सध्या एमआयएम भूषवीत आहे. प्रसार माध्यमाची पाश्र्वभूमी असल्याने आमदार इम्तियाज जलील हा राज्यातील एमआयएमचा चेहरा झाला. विविध समारंभ तसेच वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका ते मांडतात. पक्षाचे नेते खासदार असाउद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरउद्दीन ओवेसी यांचे जलील ते निकटवर्तीय मानले जातात. पण जलील यांच्या भूमिकेमुळे सध्या पक्षात पेच निर्माण झाला आहे.\nइम्तियाज जलील यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक अधिक अवघड जाईल, असे मानले जाते. त्यामुळेच त्यांचे लक्ष शेजारील मुस्लीमबहुल औरंगाबाद पूर्व मतदारसंघावर केंद्रित झाले आहे. गेल्या वेळी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांनी ६०,२६८ दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांनी पुन्हा या मतदारसंघातून लढण्याची तयारीही सुरू केली आहे. डॉ. गफ्फार कादरी मात्र दररोज एका भागात आवर्जून भेट देत आहेत.\nते कोणत्या भागात कधी जाणार याचे वेळापत्रक उर्दू दैनिकांमध्ये प्रसिद्ध होत असते. हा मतदारसंघ एमआयएमसाठी अधिक सुरक्षित असल्याचे आता मानले जाते. यामुळेच आमदार जलील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या नव्या गणितामुळे आमदार इम्तियाज जलील व गफ्फार कादरी यांच्यामध्येही एक शीतयुद्ध सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगतात.\nउमेदवारी ठरण्यासाठी अद्याप बराच अवधी आहे. पण हे खरे आहे की औरंगाबाद मध्य ऐवजी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, हा सर्व निर्णय पक्षप्रमुख घेतील. त्या विषयी आता बोलणे योग्य होणार नाही.\n– इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 झोपाळ्यातून पडून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू\n2 माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे, शिवसेना नगरसेवकाचा धमकी देणाऱ्याला इशारा\n3 बालदिनानिमित्त ‘बाहुलीचे बारसे’ कार्यक्रमातून स्त्री जागर\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/alcohol-ban-morcha-from-womens-in-yavatmal-166848/", "date_download": "2020-09-27T20:50:42Z", "digest": "sha1:Q5Q3XWDIRY2ZCHIJG2DUGJMW73OC6EE6", "length": 12770, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोझरच्या महिलांचा दारूबंदीसाठी मोर्चा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमोझरच्या महिलांचा दारूबंदीसाठी मोर्चा\nमोझरच्या महिलांचा दारूबंदीसाठी मोर्चा\nनुकतेच यवतमाळ तालुक्यातील महिलांनी मोठय़ा प्रमाणात दारूचे बंब जमा करून पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. यापाठोपाठ लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तिवसा येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार केल्यानंतर\nनुकतेच यवतमाळ तालुक्यातील महिलांनी मोठय़ा प्रमाणात दारूचे बंब जमा करून पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. यापाठोपाठ लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तिवसा येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार केल्यानंतर लाडखेडचे ठाणेदार व जमादारास निलंबित होण्याची वेळ आली. हा धडा जिल्ह्य़ातील मोझर येथील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे.\nसर्व महिलांनी एकत्र येऊन गावातील देशी दारू दुकान व गावठी दारूबंद करा, अशी मागणी रेटून धरली. ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच राजेश ढोकणे, पोलीस पाटील सुरेश वानखडे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर चव्हाण, माजी सरपंच केशव मोहरकर, नारायण वंजारी, उपसरपंच मंगेश नेमाडे यावेळी उपस्थित होते.\nया कार्यक्रमात महिलांनी आपल्या व्यथा कथन केल्या. दारूमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाचे अनुभव सांगितले. ‘मले एकटीले कामाले जा लागते. मी कामाले गेली नाही तं माया चिल्यापिल्याले जेवाले भेटत नाही. नवरा कमावते पन कमावले तेवढय़ाची दारू ढोसते’ दारू विकणाऱ्या बाया महागडय़ा साबनन आंघोय करतेत, आम्हाले साबनही भेटत नाही. मी कशी जगत आहे मायं मले माहीत, असे सांगत विमल वाढई ठाणेदारांसमोर रडली. अशा कित्येक महिलांनी धरणे देऊन आपापल्या व्यथा सांगितल्या. स्थानिक महादेव मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो महिला, नागरिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.\nगेल्या १५ दिवसांपासून मोझर येथे दारूबंदीची मोहीम तीव्र होत असून महिलांनी गावठी दारू विक्रेत्यांना इशारा दिला आहे. सर्व गावातील महिलांनी याबाबतचे निवेदनही ठाणेदाराला दिले होते. दारूबंदी कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी ही चळवळ तापवली आहेत. मोझर येथील देशीदारू दुकानदाराला दोन दिवसाचा इशारा दिला असून ही चळवळ वेगाने पेटत आहे. गावठी दारू कायमची संपुष्टात आणण्यासाठी पोलीस प्रशासन पाठीशी राहील, असे आश्वासन ठाणेदारांनी दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसमीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक\nपोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन\nVideo : भाजपाच्या रॅलीत आंदोलकांनी ओढले महिला उपजिल्हाधिकारीचे केस\nमराठा मोर्चा : कामोठे परिसरात टायर जाळून ‘रास्ता रोको’चा प्रयत्न\nभाजपविरोधात शिवसेनेचा एल्गार, मुंबईच्या रस्त्यांवर निदर्शने\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 पाठय़पुस्तकांचे वाचन करा, व्हीडीओ गेम्स पाहू नका – डॉ. ओक\n2 चंद्रपूर जिल्ह्य़ात ६ नद्यांना महापूर\n3 अकोला जिल्ह्य़ात पूर्णेला पूर\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-special-story-bicycle-travel-jyoti-bagal-marathi-article-3886", "date_download": "2020-09-27T20:58:05Z", "digest": "sha1:X74NXR67TGEPWV5IOU4VU24Q5NTRV5YH", "length": 23159, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Bicycle Travel Jyoti Bagal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nएक प्रेरणादायी सायकल प्रवास\nएक प्रेरणादायी सायकल प्रवास\nएक प्रेरणादायी सायकल प्रवास\nबुधवार, 26 फेब्रुवारी 2020\nभटक्यांच्या आवडत्या गडांच्या यादीत हरिश्चंद्रगडाचं स्थान नेहमीच वरचं राहिलं आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील सर्वाधिक उंच गड अशी हरिश्चंद्रगडाची ओळख. जेवढा हा उंच तेवढीच याची चढण वळणावळाची आणि अवघड आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल चार हजार फूट एवढी उंची असलेल्या या गडावर अनेक वाटा जातात. पुण्याकडून जाणारी खिरेश्वरची वाट, नगर-राजूरकडून येणारी पाचनईची वाट, जुन्नर दरवाजाची आडमार्गे वर जाणारी वाट तसंच कल्याणहून चढणारी सावर्णे-बेलपाडाकडील उभ्या कड्याला अंगावर घेत चढणारी वाट... यातल्या नगर-राजूरकडून येणाऱ्या पाचनईच्या वाटेवरून अनेकजणांनी गड चढला असेल, पण याच खडतरमार्गे सायकल घेऊन कोणी गडावर गेल्याचं फारसं ऐकलं नसेल. पण अशी काही अवलिया मुलं आहेत, ज्यांनी पुणे-हरिश्चंद्र गड-पुणे असा खडतर सायकल प्रवास केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी पुण्यातील पाच तरुणांनी पुणे-हरिश्चंद्र गड-पुणे असा सायकल ट्रेक पूर्ण केला आहे. ओंकार घोलप, अभिषेक निला, हितेश सोनटक्के, आकाश आपटे आणि विनीत भोगे अशी त्यांची नावे. हे पाचही तरुण एन.सी.सी. कॅडेट असून त्यांची सैन्यदलात जाण्यासाठीची तयारी सुरू आहे. २३ डिसेंबरला पहाटे २ वाजता पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे सिमला ऑफिस, शिवाजीनगर इथून यांच्या प्रवासाची सुरुवात झाली.\nएकामागं एक सायकली निघाल्या... सुनसान पुणे-नाशिक महामार्ग... आणि भटकंतीची नुकतीच सुरुवात झाली असल्यानं सायकलस्वारही उत्साहात. एकूण तीन टप्प्यांमध्ये जायचं प्लॅनिंग झालं. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात पुणे ते पाचनई ठरलं. जे पुण्यापासून १८० किलोमीटर आहे. पण पहिल्या दिवशी ते शक्य झालं नाही, कारण २०-३० किलोमीटरचं अंतर पार करतायत न करतायत, तर यांच्यातील दोघांच्या सायकली पंक्चर झाल्या. मुलांनी सर्व वस्तू बरोबर घेतल्या होत्या, पण नेमकं पंक्चर कीट घेतलं नव्हतं. त्यामुळं पूर्ण रात्र या मुलांना पेट्रोल पंपावरचं काढावी लागली. जिथं शक्य होईल तिथं आजूबाजूला विचारलं, पण कोणतंही सायकल दुरुस्तीचं दुकान सापडलं नाही. शिवाय रात्र असल्यानं जास्त हालचालही करून चालणार नव्हती. ठिकाण नवीन होतं. म्हणून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर मुलांनी रात्र काढली.\nम्हणतात ना, माणसानं आयुष्यात जमेल तेवढ्या ओळखी कराव्यात. कधी, कुठे, कोणाची कशी मदत होईल सांगता येत नाही. या मुलांमधील ओंकार घोलपचा एक मित्र राजगुरुनगरमध्ये राहायला होता. मग काय, सकाळ होताच त्यानं त्याला फोन केला आणि मदतीला बोलावून घेतलं. तो मित्रही एका हाकेवर धावून आला आणि या मित्राच्या मदतीनंच यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. तिथून त्यांनी ओझर गाठलं. फ्रेश होऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. पोटपूजा केली आणि पुढं ओतूर-ब्राह्मणवाडा-कोतुळ-कोथळा हा प्रवास साधारण ८-९ तासांत पूर्ण केला. आधी बराच वेळ गेल्यानं त्यांचं पहिल्या टप्प्याचं ठरलेलं टारगेट पूर्ण झालं नव्हतं, म्हणून गेलेल्या वेळेचा बाऊ न करता त्यांनी पुढचा प्रवास अधिक जोमानं करायचं ठरवलं. इथं हरिश्चंद्र गडापासून २० किलोमीटर अलीकडं असलेल्या गावातील एका मित्राकडं मुक्काम केला आणि सकाळी पाचनईमार्गे हरिश्चंद्र गडावर मोर्चा वळवला. या मार्गे चढाई करत असताना सायकली उचलून गडावर घेऊन जाव्या लागल्या. याआधी कोणीही अशाप्रकारे ट्रेक केल्याचं फारस ऐकिवात नाही. तसंच सायकलींसह या मुलांनी फक्त दोन तासांत पायथ्यापासून कोकणकड्यापर्यंत चढाई पूर्ण केली. गड चढत असताना मधेमधे सायकल चालवता यायची, तर काही ठिकाणी उचलून वरती चढावं लागत होतं. पाचनई मार्ग हा खर तर सायकलसाठी नाहीये. पण या पाचही जणांपैकी कोणीही याआधी या गडावर गेलं नसल्यामुळं रस्ता एवढा आव्हानात्मक आहे हे त्यांना माहीत नव्हतं आणि हाच त्यांच्यासाठी एक प्लस पॉइंट होता. कारण रस्ता एवढा अवघड आहे याची भीती कोणाच्याही मनात नव्हती. त्यामुळं माघार घेण्याचा विषयच नव्हता. कोथळा गावात एक मुक्काम झाला, तर दुसरी रात्र हरिश्चंद्रगडावर गेली. रात्री गडावरून आजूबाजूचा नजारा आणखी सुरेख दिसतो. दूरवर पसरलेलं आकाश, लखलखणाऱ्या असंख्य चांदण्या, बोचरी पण हवी हवीशी वाटणारी गार हवा. इथं गडावर भाड्याने तंबूही मिळतात.\nया मुलांना सायकल घेऊन गडावर चढताना आणि उतरताना बघून अनेकांना आश्चर्य वाटत होतं आणि तसातसा मुलांचा उत्साह वाढत होता. काही लोकांना तर एवढं कौतुक वाटलं, की त्यांनी या मुलांच्या ग्रुपबरोबर फोटोदेखील काढले. गड उतरताना मात्र वाटेत यांना एक आजी भेटल्या आणि त्यांनी गडावरून उतरण्याचा एक सोप्पा रस्ता त्यांना सांगितला. मग त्याच मार्गानं मुलांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ठरलेल्या मार्गात जरा बदल करत पाचनई-वाघदरी-कोतुळ-ब्राह्मणकडा-ओतूर-आळेफाटा-नारायणगाव-पुणे असा हा तिसरा दिवस परतीच्या प्रवासातच गेला; शिवाय सोबतीला जोरदार पाऊसही होता... हा प्रवास संपला तो मध्यरात्री साधारण एक वाजताच्या सुमारास, तोही प्रवासाची सुरुवात झाली होती तिथंच, म्हणजेच शिवाजीनगर, सिमला ऑफिस इथं. एकूण तीन दिवसांचा हा प्रवास जवळजवळ ३८० किलोमीटरचा होता.\nप्रवासात कोणात्याही प्रकारचं जास्तीचं ओझं होऊ नये म्हणून मुलांनी खाण्यासाठी बरोबर फक्त पाव आणि चीज स्लाइस घेतल्या होत्या. पाठीवर जास्त ओझं असेल तर सायकलिंग होत नाही. वाटेत घरगुती मेस किंवा हॉटेल बघूनच ते जेवण करायचे. जेणेकरून बाहेरचं अन्न बाधू नये. बरोबर एक लिटरची पाण्याची बाटली ठेवली होती, जिथं जिथं पिण्याचं पाणी दिसेल तिथून भरून घेत असत.\nया मोहिमेसाठी या मुलांनी खास माउंटन बाइक्स वापरल्या. त्यामुळे खडबडीत, उंचवट्याच्या भागातूनही व्यवस्थित सायकल चालवता येते. या सायकली इतर सायकलींपेक्षा वजनाला कमी असतात. त्यांची बॉडी ॲल्युमिनिअमची असते. रस्त्यावर असणाऱ्या खड्यांमध्ये या सायकलींना इतर सायकलींप्रमाणं त्रास होत नाही. शिवाय गिअर असल्यानं स्पीडही भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळं चढावर सहज सायकल चढवता येते.\nओंकारचं मडपारगाव हे गाव हरिश्चंद्रगडाजवळ आहे. परंतु, आत्तापर्यंत तो गडावर कधी गेला नव्हता. आजीकडून गडाविषयी बरंच काही ऐकलं असल्यानं गडावर जाण्याची ओढ होतीच. पण योग जुळून येत नव्हता. तसंच वाचनातही गडाविषयी, हरिश्चंद्र राजाविषयी बरंच ऐकलेलं होतं. आता पुण्यात राहत असल्यामुळं गावी जाणं जरी कमी झालं असलं, तरी ट्रेकिंग करण्याची मुलांना भारी हौस असते. ओंकार आणि त्याच्या मित्रांनी अनेकदा ट्रेकिंगचा अनुभव घेतला आहे. पण सायकलनं एखादा किल्ला सर केला आहे असा हा पहिलाच ट्रेक आहे... आणि त्यांच्या म्हणण्यानुसार याआधी कोणी असं केल्याचं ऐकिवात किंवा पाहण्यात नाही.\nया सर्व मुलांच्या घरच्यांनीही त्यांना हा खडतर सायकल प्रवास करायला विरोध न करता प्रोत्साहनच दिलं. कारण पुढं या सर्व मुलांना सैन्यदलात जायचं असून त्यांनी आतापासूनच मनाची आणि शरीराची तयारी करायला हवी. तसंच यांच्याबरोबर पालकांनाही मनाची तयारी करावी लागते. या प्रवासाला घरच्यांनी पाठिंबा देऊन त्यांच्या मनाची तयारी झाल्याचंच जणू दाखवून दिलं आहे आणि मुलांनी असा खडतर प्रवास सहज पूर्ण केल्यानं घरचेदेखील त्यांच्यावर खूश झाले आहेत.\nमला याच वर्षी सायकल घेतली असल्यानं मित्राबरोबर बोलताना सहज विषय निघाला, ''आपण सायकलवर हरिश्चंद्रगडावर गेलो तर...'' माझ्या या कल्पनेला मित्रानंही दुजोरा दिला आणि आमचं फायनल झालं. त्यावेळी बरेचजण म्हणाले, ''तुम्ही सायकलवर जाल, पण गडाच्या पायथ्यापर्यंतच पोचू शकाल. कारण सायकल वरती घेऊन जाणं अवघड आहे. मग मात्र आम्ही मनाशी पक्कं केलं, की आपण जायचं आणि तेही सायकल घेऊनच जायचं, यांना दाखवून द्यायचं. यावर घरच्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं, की 'जे करायचं ते पूर्ण तयारी करून आणि काळजी घेऊन कर. गरज तिथं मोठ्यांची मदत घे.'\nआम्ही एकूण पाचजण होतो. त्यानुसार आमचं प्लॅनिंग सुरू झालं. आम्ही पाचही जण एन.सी.सी कॅडेट असल्यामुळं आम्हाला पळणं, सायकल चालवणं, ट्रेकिंग यांची उत्तम प्रॅक्टिस होती. आम्ही सर्वजण १९ ते २० वयोगटातले आहोत. रस्त्याचा अभ्यास आम्ही गुगल मॅपवरून केला. एकूण तीन दिवसांचा हा प्रवास असणार होता, तसं आम्ही प्रत्येक दिवशी किती अंतर कापायचं हे ठरवलं. टप्प्याटप्प्यानं कसं जायचं ते ठरवलं. गुगल मॅपच्या मदतीबरोबरच गावाकडच्या ओळखीच्या लोकांकडून काही माहिती घेतली; शिवाय प्रवास सुरू असताना रस्त्यात भेटलेल्या वाटाड्यांचीदेखील आम्हाला बरीच मदत झाली. म्हणजे पुढं रस्ता चांगल�� आहे, की खराब आहे, कोणत्या रस्त्यानं गेल्यावर लवकर पोचू किंवा कुठून जायला हवं, कुठून जास्त सोयीस्कर पडेल हे भेटणाऱ्या लोकांनी सांगितलं. या प्रवासातून मला स्वत:ला बरंच काही शिकायला मिळालं आहे. उदा. कोणतही संकट आलं तरी घाबरून जायचं नाही, धीर सोडायचा नाही. तसंच आपली इच्छाशक्ती असेल, तर आपण काहीही करू शकतो.\nसह्याद्री नगर सायकल पुणे शिवाजीनगर नाशिक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-technosavvy-vaibhav-puranik-marathi-article-1016", "date_download": "2020-09-27T19:33:57Z", "digest": "sha1:GXD3LZCJPBTQ7KEIDP3ANL4R4RDLXHKQ", "length": 24503, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Technosavvy Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nविजेवर चालणारा हेवी ट्रक\nविजेवर चालणारा हेवी ट्रक\nवैभव पुराणिक, लॉस एंजलिस\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\nलॉस एंजलिसजवळच्या हॉथॉर्न शहरात झालेल्या एका समारंभात इलान मस्कच्या टेस्ला कंपनीने बनवलेला विजेवर चालणारा ट्रक जगाला दाखवला. बॅटरी तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा हा एक मोठा पुरावा आहे. अमेरिकेत अशा प्रकारचे ट्रक मालवाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, त्याविषयी...\nविजेवर चालणाऱ्या गाड्या एव्हाना अमेरिकेत बऱ्यापैकी लोकप्रिय झाल्या आहेत. जवळजवळ सर्वच प्रमुख कार कंपन्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक इलेक्‍ट्रिक कार घेताना दिसतात. माझ्या अनेक मित्रांकडेही इलेक्‍ट्रिक कार आहेत. परंतु या सर्वच गाड्या बऱ्यापैकी लहान आहेत. विजेवर चालणाऱ्या मोठ्या गाड्या - एस यु व्ही मात्र रस्त्यावर क्वचितच दिसतात. विजेवर चालणारे ट्रकतर अस्तित्वात नव्हतेच परंतु १६ नोव्हेंबर २०१७ रोजी इलान मस्कच्या टेस्ला कंपनीने ही परिस्थिती बदलली. त्यांनी विजेवर चालणारा ट्रकही बनवणे शक्‍य असल्याचे जगाला दाखवून दिले. १६ नोव्हेंबरला लॉस एंजलिसजवळच्या हॉथॉर्न शहरात झालेल्या एका समारंभात इलान मस्कच्या टेस्ला कंपनीने बनवलेला विजेवर चालणारा ट्रक जगाला दाखवला. बॅटरी तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा हा एक मोठा पुरावाच आहे.\nटेस्लाचा हा ट्रक म्हणजे मोठा कंटेनर वाहून नेणारा ट्रक आहे. अमेरिकेत त्याला १८ व्हीलर, सेमाय ट्रेलर ट्रक किंवा नुसते सेमाय असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या ट्रकना मागच्या बाजूला सामान ठेवायची जागा बऱ्याच वेळेला नसतेच. जहाजावर माल वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे कंटेनरच त्याला मागे जोडले जातात. अमेरिकेत अशा प्रकारचे ट्रक मालवाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. टेस्लाने जाहीर केलेला हा ट्रक संपूर्णपणे विजेवर चालणारा आहे. तो हायब्रीड नाही - म्हणजेच तो डिझेल अजिबात वापरत नाही. म्हणूनच तो एमिशन्स मुक्त म्हणजे उत्सर्जन मुक्त आहे. या मॉडेलचे नाव टेल्साने ‘सेमाय’ (Semi) असेच ठेवले आहे. टेस्लाच्या मते हा जगातील सर्वांत जलद ट्रक आहे. तो ८० हजार पौंड (३६ मेट्रिक टन) माल वाहून नेऊ शकतो आणि एवढे वजन लादलेले असतानाही त्याला ० मैलापासून ६० मैल वेग पकडण्याकरता फक्त २० सेकंदच लागतात. इतर डिझेल ट्रकना जवळजवळ तिपटीहूनही अधिक वेळ लागतो. सर्वसाधारण डिझेल ट्रक ५ अंशाच्या चढावर फक्त ताशी ४५ मैलाच्या वेगानेच जाऊ शकतो. परंतु टेस्लाचा सेमाय मात्र ५ अंशाचा चढ ताशी तब्बल ६५ मैल वेगाने चढू शकतो. तसेच एकदा बॅटरी चार्ज केल्यावर हा ट्रक ५०० मैल अंतर पुन्हा चार्ज केल्याशिवाय कापू शकतो. टेस्लाच्या संशोधनाप्रमाणे, अमेरिकेतील ८० टक्के ट्रकच्या फेऱ्या २५० मैल किंवा कमी अंतराच्या असतात. याचाच अर्थ हा ट्रक एखादा माल घेऊन मुक्कामाच्या जागी उतरवून चार्ज न करता परत येऊ शकतो. अर्थात ५०० मैल जाऊ शकणारे मॉडेल महाग असून ३०० मैल जाऊ शकणारे स्वस्तातील मॉडेलही उपलब्ध आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, ४०० मैल जाण्याइतकी बॅटरी चार्ज करण्यासाठी फक्त ३० मिनिटेच लागतील असे टेस्लाने म्हटले आहे. म्हणजेच ५ ते ६ तास ड्राईव्ह केल्यानंतर ड्रायव्हर जेव्हा जेवायसाठी थांबेल तेव्हा त्याचे जेवण संपेपर्यंत ट्रक पुन्हा ४०० मैल जाण्यासाठी तयार झालेला असेल. यासाठी लागणारे सौर ऊर्जेवर चालणारे मेगा चार्जर सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे टेस्लाने आश्‍वासन दिले आहे. हे चार्जर सौर ऊर्जा वापरत असल्याने हा ट्रक खऱ्या अर्थाने प्रदूषणरहित ठरेल. एखाद्या इलेक्‍ट्रिक कारचे मायलेज मोजायची अजून एक पद्धत म्हणजे एक मैल अंतर कापण्यासाठी या गाडीला किती विद्युत ऊर्जेची गरज लागते हे होय. टेस्लाचा सेमाय एक मैल अंतर २ किलोवॅट अवरपेक्षाही कमी ऊर्जेत कापू शकतो.\nटेस्लाने आपल्या ट्रकचे डिझाईन एखाद्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे (बुलेट) केले आहे. ट्रक किंवा कार रस्त्यावरून जात असताना त्याला हवेच्या विरोधाचा सामना करावा लागतो. त्याचे मोजमाप भौतिकशास्त्रात ड्रॅग कोइफिशीयंटने केले जाते. हा ड्रॅग कोईफिशियंट जितका कमी, तेवढा हवेचा विरोध कमी. सर्वसाधारण डिझेल ट्रकचा ड्रॅग कोईफिशीयंट ०.६५ ते ०.७० च्या आसपास असतो. बुगाटी कंपनीची शायरॉन म्हणून एक प्रसिद्ध स्पोर्टस कार आहे. या कारची किंमत तब्बल २० दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. ही कार वेगासाठी जगात प्रसिद्ध आहे. तिचा ड्रॅक कोईफिशीयंट फक्त ०.३८ एवढा आहे. परंतु टेस्ला सेमायचा ड्रॅक कोइफिशियंट हा बुगाटीपेक्षाही कमी म्हणजे ०.३६ एवढा आहे. हवेचा विरोध कमी केल्याने या ट्रकला एका चार्जमध्ये जास्त अंतर कापता येते असे एलान मस्कने म्हटले आहे. अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे, हा ट्रक चालवणे इतर डिझेलवरील ट्रक चालवण्यापेक्षा बरेच सोपे आहे. इलेक्‍ट्रिक कारमध्ये गिअर नसतात. त्यामुळे गिअर बदलत राहायचा प्रश्‍नच येत नाही. तसेच या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या जागी एकच सीट असून ती ट्रक कॅबिनच्या बरोबर मधोमध ठेवण्यात आली आहे. सर्वसाधारण ट्रकमध्ये स्टिअरिंग व्हील उजव्या किंवा डाव्या बाजूला असते. अमेरिकेत ते डाव्या बाजूला (लेफ्ट हॅंड साइड ड्रायव्हिंग) व भारतात ते उजव्या बाजूला (राइट हॅंड साइड ड्रायव्हिंग) असते. परंतु टेस्लाच्या सेमायमध्ये स्टिअरिंग व्हील ट्रक कॅबिनच्या बरोबर मध्ये आहे. त्यामुळे ट्रक चालवणे अधिक सोपे होते. स्टिअरिंग व्हीलच्या पुढे एकच सीट असली, मागच्या बाजूला इतरही लोकांना बसायला सीटची व्यवस्था आहे. स्टिअरिंग व्हीलच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत. या स्क्रीनवर जीपीएस व इतर अमेरिकन ड्रक ड्रायव्हर सर्वसाधारणपणे वापरतात त्या सर्व यंत्रणा बसवलेल्या आहेत. ड्रायव्हरचे सामान ठेवण्यासाठी पुढच्या बाजूला छोटी डिकीही ठेवण्यात आली आहे.\nअजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्लाच्या इतर गाड्यांमध्ये उपलब्ध असणारी ऑटोपायलट - स्वयंचलन यंत्रणा या ट्रकमध्येही उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही यात अनेक सुविधा घालण्यात आलेल्या आहेत. हा ट्रक समोर अडथळा आल्यास आपोआपच ब्रेक मारतो. एवढेच नव्हे, तर तो स्वतःला लेनमध्येही (वाहतूक नियमनासाठी आखलेल्या रेषा) ठेवतो. ड्रायव्हर अचानक प्रतिसाद देईनासा झाला तर हा ट्रक आपोआपच आपल्या लेनमध्ये थांबतो व ड्रायव्हरने ठराविक वेळात उत्तर न दिल्यास हा ट्रक आपोआपच रुग्णवाहिकेला बोलावतो. मोठ्या ट्रेलर ट्रकमध्ये जॅक नाइफिंग होण्याची शक्‍यता असते. जॅक नाइफिंग म्हणजे ट्रकचा पुढचा भाग वळतो पण मागचा कंटेनर मात्र वळत नाही. वेगामुळे कंटेनर या पुढील इंजिनाच्या भागाला अजूनच वळवतो व तो भाग मागे वळून आपल्याच कंटेनरवर आदळतो. एखाद्या पॉकेट चाकूचे पाते जसे आपल्या कव्हरमध्ये फोल्ड होऊन आत जाते तसेच या ट्रकचे होऊ शकते. टेस्लाने आपल्या ट्रकमध्ये जॅक नाइफिंग होणारच नाही, अशा यंत्रणा बसवल्या आहेत. तसेच या ट्रकची पुढची काच थर्मोन्यूक्‍लिअर स्फोटातही टिकू शकेल असे टेस्लाने म्हटले आहे. अमेरिकेत ट्रकच्या विंडशिल्डला तडा गेला असेल, तर असा ट्रक चालवता येत नाही. त्यामुळे पुढील काच (विंडशिंल्ड) जास्त टिकाऊ असेल तर ट्रक मालकाचे नुकसान टळू शकते. टेस्लाने ट्रकमध्ये चार वेगवेगळ्या इलेक्‍ट्रिक मोटर बसवलेल्या आहेत. प्रत्येक चाकांच्या जोडीला वेगळी इलेक्‍ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. त्यामुळेच टेस्लाने हा ट्रक १० लाख मैल चालवल्याशिवाय बंद पडणार नाही अशी खात्री दिली आहे. चार मोटरपैकी दोन मोटर बंद पडल्या तरीही हा ट्रक डिझेल ट्रकपेक्षा फास्ट जाऊ शकेल असेही इलान मस्कने म्हटले आहे. या ट्रकचे ब्रेक इतर इलेक्‍ट्रिक कारप्रमाणे बॅटरी चार्जिंगला मदत करतात. त्यामुळे त्याला इतर ट्रकप्रमाणे ब्रेक पॅड नाहीत. त्यामुळेच सारखे सारखे ब्रेक पॅड बदलायचीही गरज नाही. तसेच टेस्लाच्या इतर इलेक्‍ट्रिक कारप्रमाणे या ट्रकचेही स्मार्टफोन ॲप आहे. या स्मार्टफोन ॲपद्वारे ट्रकच्या मेंटेनन्सवर चालकाला नजर ठेवता येईल. ट्रकचे नक्की स्थान सांगता येईल आणि टेस्लाच्या सर्व्हिस सेंटरशी संपर्कही साधता येईल.\nया ट्रकच्या ३०० मैल मॉडेलची किंमत १ लाख ५० हजार डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. तर ५०० मैल मॉडेलची किंमत १ लाख ८० हजार डॉलर्स ठेवण्यात आली आहे. सर्वसाधारण डिझेल ट्रकची किंमत अमेरिकन बाजारपेठेत १ लाख वीस हजार डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच टेस्लाचे ट्रक महाग असले तरीही वीज डिझेलपेक्षा स्वस्त असल्याने व टेस्लाच्या ट्रकला कमी मेंटेनन्स लागत असल्याने ��ेस्ला ट्रक चालवण्याचा एकूण प्रतिमैल खर्च हा डिझेल ट्रकपेक्षा कमी आहे. टेस्लाच्या आकड्यानुसार डिझेल ट्रक चालवण्याचा प्रतिमैल खर्च १ डॉलर ५१ सेंट असून टेस्ला ट्रक चालवण्याचा खर्च मात्र फक्त १ डॉलर व २६ सेंट आहे. अर्थात हे आकडे कितपत खरे आहेत ते पाहण्यासाठी मात्र आपल्याला २०१९ पर्यंत थांबणे आवश्‍यक आहे. या ट्रकचे उत्पादन २०१९ मध्ये सुरू होणार आहे.\nहवामान बदल (क्‍लायमेट चेंज) ही माझ्या मते मानवाला भेडसावणारी सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. ती समस्या सोडवायची असेल, तर आपल्याला खनिज तेलावर चालणारे आपले सर्वच व्यवहार कमी करावे लागतील. विजेवर चालणाऱ्या गाड्या व ट्रक त्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांच्या बॅटरी तंत्रज्ञानातील संशोधनानंतर आता बॅटरीवर ३६ मेट्रिक टन सामान वाहून नेणारा ट्रक चालवणेही शक्‍य होणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या विमानांवरही प्रयोग सुरू असून पुढील दहा वर्षात बॅटरीवर चालणारी विमाने बाजारात आल्यास मला अजिबात आश्‍चर्य वाटणार नाही.\nटेस्ला डिझेल जीपीएस स्मार्टफोन वीज\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/articleshow/72115100.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-27T21:34:54Z", "digest": "sha1:YH3IB7RGYAIHADSQK72IWWI6JH7GL45D", "length": 7907, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: - | Maharashtra Times", "raw_content": "\nIn Videos: लडाख: चिनी सैन्यानेच कुरापत काढली; अमेरिकेने सुनावले\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nBharat Bandh: शेतकरी संघटनांचा 'भारत बंद'; राज्यात 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा\n नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वाधिक\n ४८ दिवसांत पार केले पृथ्वी ते चंद्राइतकं अंतर\nमराठा आरक्षण: सांगलीच्या पाटलांचा कोल्हापूरच्या पाटलांना सणसणीत टोला\nNarhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना करोना\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nPune Dams: पुण्याची पाणीचिंता यंदा मिटली का; जाणून घ्या 'ही' ताजी स्थिती\nJayant Patil: करोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\nAnil Deshmukh: करोनारुग्णांची लूट थांबणार; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nBalasaheb Thorat: ठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त..\nNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितले कारण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहंत आशिषगिरी महाराजांची आत्महत्या...\n'स्वच्छ भारत'चे पंचवटीत प्रबोधन...\nमुथूट प्रकरणी आणखी एक अटकेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Bigg-Boss-Marathi-2", "date_download": "2020-09-27T20:25:04Z", "digest": "sha1:PI3BOQFOTMVGM6LKUWTVUEHUFT5XUBOW", "length": 6349, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन\nबिग बॉसः जिंकल्यानंतर शिव शिवानीबद्दल 'असं' म्हणाला\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना शिव ठाकरे 'बिग बॉस २'चा विजेता घोषित\n शिव ठाकरे ठरला विजेता\nBigg Boss Marathi 2: आज रंगणार बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा\nBigg Boss Marathi 2 August 31 2019 Day 99: शिवानीकडून बिचुकलेंना मिळालं 'हे'अवॉर्ड\nBigg Boss Marathi 2 August 28 2019 Day 96: शिवानी सुर्वे म्हणते म्हणूनच मी टॉप ६ मध्ये आहे...\n'बिग बॉस मराठी'मध्ये 'अशी' रंगली पत्रकार परिषद\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/health-minister-rajesh-tope-on-public-health-department-recruitment-253980.html", "date_download": "2020-09-27T21:15:29Z", "digest": "sha1:6D2DRYJL5TDRHUPASDQLSAL5RRB35QB2", "length": 21422, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Rajesh Tope on Public Health Department recruitment | आरोग्य विभागात मेरिटवर भरती, स्थगितीतून वगळावे, कराड दौऱ्यात राजेश टोपेंची भूमिका", "raw_content": "\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nIPL 2020, RR vs KXIP LIVE SCORE : राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही\nआरोग्य विभागात मेरिटवर भरती, स्थगितीतून वगळावे, कराड दौऱ्यात राजेश टोपेंची भूमिका\nआरोग्य विभागात मेरिटवर भरती, स्थगितीतून वगळावे, कराड दौऱ्यात राजेश टोपेंची भूमिका\nकराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (9 ऑगस्ट) कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आरोग्य विभागाच्या रिक्त जांगाच्या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली (Rajesh Tope on Public Health Department recruitment).\nपांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, सातारा\nसातारा : मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे (Rajesh Tope on Public Health Department recruitment). या खटल्यामुळे सर्व भरती प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, राज्यात सध्या कोरोनाने महाभयंकर परिस्थिती आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा जास्त ताण येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेला स्थगितीतून वगळण्यात यावे, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं (Rajesh Tope on Public Health Department recruitment).\n“सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरुवात केली आहे. या जागांसाठी मुलाखत नसेल, पण मेरिटवर भरती करत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षण भरतीवर वाद झाला. हे भरती प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. मात्र ही भरती प्रक्रिया यातून वगळावी ही आमची भूमिका आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nकराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (9 ऑगस्ट) कोरोना आढावा बैठक पार पडली. जवळपास तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना कोरानाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या, याबाबत माहिती दिली. दरम्यान, “राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही”, असंदेखील राजेश टोपेंनी यावेळ��� स्पष्ट केलं.\n“कोल्हापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 9 ते 10 दिवसांचा आहे. कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट हा 35 टक्के आहे तो पाच टक्क्यांवर आणायचा आहे. ग्रोथ रेट वाढतोय. बाहेरच्या लोकांपासून होणारा संसर्ग कमी होतोय. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्याती गरज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.\n“साताऱ्यात नवीन RTGS एक लाख टेस्टिंग सुरु करत आहेत. त्यामुळे सातारा आता पुण्यावर कमी अवलंबून राहील. आमचा मृत्यू दर कमी करणं आणि लवकर निदान करण्यावर भर आहे. टेस्टिंग रेट वाढवायचा आहे. रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. राज्य सरकारने 500 रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राजेश टोपेंनी सांगितलं.\n“आम्ही वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आहोत. काही खासगी रुग्णालयात अनेकवेळा रुग्णाला तपासले जात नाही. कारोनाच्या भीतीने रुग्णाची तपासणी न करणे अत्यंत चुकीचं आहे. कोरोनाची लागण न झालेल्या रुग्णाला उपचारासाठी नाकारु नये. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल”, असं आरोग्यमंत्री म्हणाले.\n“खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव पाहिजे. कोणी जास्त बिल आकारात असेल तर अत्यंत चुकीचं आहे. अगोदर बिल ऑडिटरकडे पाठवावे, नंतर रुग्णाला द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी. भरारी पथके नियुक्त करण्याचे सर्वांना सांगितलं आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.\n“कोल्हापूर, सातारा आयएमए यांनी माणुसकी दाखवून सेवा द्यावी. रुग्ण बरा होईपर्यंत सेवा द्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र जागा रिकाम्या आहेत. तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी वॉकिंग इंटरव्ह्यू घ्यावेत”, असा सल्ला राजेश टोपे यांनी दिला आहे.\n“डॅशबोर्डवर बेड विषयी माहिती अपडेट करावी. त्यामुळे सामान्य माणसाला अडचण येणार नाही. आयसीयू बेडवर लक्षणे नसलेला रुग्ण उपचार घेत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे गरजू रुग्णाला बेड मिळणार नाही”, असं आरोग्यमंत्री म्हणाले.\n“सातारा आरोग्य अधिकारी प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. दोषींवर कारवाई करु. मात्र प्रथमदर्शनी तसे दिसत नाही. अधिक बिल घ्या. चुकीचं असेल तर कारवाई नक्कीच करु. मुंबईत देशात सर्वाधिक टेस्टिंग होत आहेत”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.\nशरद पवारांचा झंझावाती दौरा, कराडमध्ये कोरोना आढावा बैठक\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nराज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण…\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nमास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन…\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा…\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\n...तरच वाहन चालवताना मोबाईल वापरता येईल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात…\nअशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान\nमास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन…\nकोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nIPL 2020, RR vs KXIP LIVE SCORE : राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही\nOnline Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nIPL 2020, RR vs KXIP LIVE SCORE : राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आमनेसामने\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही\nOnline Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्ष��त ठेवा ‘या’ सोप्या टिप्स\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_10.html", "date_download": "2020-09-27T20:40:06Z", "digest": "sha1:MDF23UWXZATZ3FMD4D5FBRHV2SS2JUSD", "length": 15605, "nlines": 184, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nकबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.\nकेसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार\nमन को काहे न मुंडिए, जामें विषे विकार.\nकबीर ह्या दोह्यातून समाजप्रबोधनाबरोबरच तत्कालीन दृष्टचालीरितींवरही टिका करत असावेत असे वाटते.\nकबीरजी वेद, कुराण, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून, निसर्गनियमाला धरून आपल्या स्वतःच्या तर्काने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायचे. त्यांचा जन्म जरी ज्ञात नसला तरी कालावधी १४४०-१५१८ हा होता. त्याकाळी स्त्री विधवा झाल्यास, भावकीतिल कुणी मृत झाल्यास किंवा कुठल्याही धार्मिक हेतूने मुंडण करणे बंधनकारक होते. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातही दीक्षा घेतलेल्या साध्वींना मुंडासे करावे लागते. क्रित्येक भट-भिक्षुकही ज्ञानधारनेसाठी मुंडण करीत. केस अपवित्र झालेत, सुतकी झालेत म्हणून धर्म सांगतो म्हणून आपण त्यांचे मुळासकट उच्चाटन करतो, तेही वारंवार. पुजारीही देवप्राप्तीसाठी सदैव मुंडण करतात. कबीर नेमकेपणाने इथेच बोट ठेवताहेत. तसं पाहिले तर केसांनी शरीराचं काहीही बिघडवलेलं नसते, तरीही आपण आपलं पावित्र्य, ��स्वरप्राप्ती, ध्यान-ज्ञान इ. इ. साठी विनाकारण केसांचे उच्चाटन करतो.\nपण... त्याच शरीराचा एक भाग असलेलं मन की ज्यात वेळोवेळी दूषित, अपवित्र, विषारी, विषयी (भौतिक) विचार जमा होतात. षड्रिपूंचे वास्तव्य तेथेच असते. अध्यात्माच्या सानिध्यात गेल्याने तात्पुरते हे सारे मनविकार साफ होतातही पण पुन्हा ते जोमाने वाढू लागतातच. आणि म्हणूनच केसांना दोष देत त्यांचे शंभर वेळा मुंडण करण्यापेक्षा ह्या विषारी मनाचे सतत मुंडन व्हायला हवे, मगच तुम्ही पवित्र व्हाल, ईश्वराच्या जवळ जाऊ शकाल.\n(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)\nरविंद्र \"रवी\" ने कहा…\nसचिन, तू कबीराचे दोहे समजून घेतोस याबद्दल मला तुझे कौतुक करावेसे वाटते. कबीरजी म्हणतायेत, अरे तू डोक्याचे काय मुंडण करतोयस, त्या मनाचे मुंडण कर ज्यात विष भरलेले आहे. वा वा वा सचिन तुझी आवड बघून मन प्रफुल्लीत झाले. तुला माहित आहे का कबीर हे जुलाहे ह्या समाजाचे होते. जुलाहे म्हणजे विणकर.\nसाळसूद पाचोळा ने कहा…\nआपल्या सारख्यांकडूनच माझ्या माहितीत भर पडत असेते. कबीर हे जुलाहे(विणकर) सनाजाचे होते हि नवीन माहिती मिळाली आपल्याकडून...\nकबीर हे त्यांच्या पुर्वीजन्मी शुकमुनी होते. हे हि मला अगदी अलिकडेच कळले आहे..\nखूप छान, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nकबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.\nकबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.\nकबीर - चलती चक्की देखकर ..\nकबीर- तेरा साई तुझमें.\nनील - वय वर्षे ६ महिने.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2017/12/traffic-block-harbor.html", "date_download": "2020-09-27T20:51:15Z", "digest": "sha1:HLUV4DIZTYLE4OKNRODHY3NFYJJDFBTC", "length": 9933, "nlines": 66, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "हार्बर मार्गावर २७ ते २९ डिसेंबर ४८ तासांचा मेगाब्लॉक सुरु - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI हार्बर मार्गावर २७ ते २९ डिसेंबर ४८ तासांचा मेगाब्लॉक सुरु\nहार्बर मार्गावर २७ ते २९ डिसेंबर ४८ तासांचा मेगाब्लॉक सुरु\n प्रतिनिधी - २२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर ते उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला काम लवकर पूर्ण करण्याच्या नादात क्रॉस ओव्हरमध्ये ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करण्यात आली होती. याचा फटका बसल्यामुळे बेलापूर स्थानकाजवळ पेंटाग्राफचे नुकसान झाले आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा मंगळवारी कोलमडली होती. यामुळे बेलापूर स्थानकात दुरुस्तीसाठी २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २७ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपासून ते २९ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत ४८ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.\n२२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण मार्गावरील काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला दुपारी चार दिवसांचा विशेष ब्लॉक संपल्यानंतर लोकल फे-या सुरळीत होतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. हि अपेक्षा फोल ठरली. मंगळवारी (२६ डिसेंबरला) सकाळी कामानिमित्त प्रवासी निघाले असतानाच बेलापूर स्थानकाजवळ सकाळी ९.४० मिनिटांनी डाऊन दिशेला जाणाºया लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे पेंटाग्राफचे नुकसान झाले. तसेच ओव्हरहेड वायरदेखील तुटली. यामुळे ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान ९.४० ते ९.५५ वाजेपर्यंत अप मार्गावरील लोकलवरदेखील याचा परिणाम झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कुर्ला स्थानकातून सकाळी १०.३० मिनिटांनी दुरुस्ती करणारी ‘टॉवर वॅगन’ बेलापूर दिशेला रवाना झाली. सकाळी ९.५५ वाजता अप मार्ग सुरू करण्यात आला तर दुपारी १.०२ मिनिटांनी बिघाड दुरुस्त करून डाऊन लोकल सुरू करण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत लोकलसेवा धीम्या गतीने सुरु होती. मंगळवारच्या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील १४ लोकल फे-या पूर्णत: आणि १६ लोकल फे-या अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बेलापूर स्थानकात झालेल्या बिघाड दुरुस्तीसाठी पुन्हा २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून व २९ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर एकूण ६०४ फेऱ्या चालवण्यात येतात या ब्लॉक दरम्यान दोन्ही दिवशी प्रत्येकी ३४ फे-या रद्द केल्या आहेत. यात पनवेल-१८, नेरुळ-४, वाशी-१० आणि मानखुर्द-२ फे-यांचा समावेश आहे. पनवेल, वाशी, मानखुर्द, चेंबुर, बांद्रा आणि अंधेरी येथून येणा-या तथा जाणा-या अन्‍य सेवा आपल्‍या निर्धारित वेळे प्रमाणे चालतील. ट्रान्सहार्बर (ठा���े मार्गे हार्बर) वेळापत्रकानुसार धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.\nमेगाब्लॉक दरम्यान रेल्वेसेवा -\n> सकाळी गर्दीच्‍या वेळी ८ सेवापैकी बेलापुरहून प्रस्‍थान करणा-या ७ सेवा बेलापुर स्‍थानकातून प्लेटफार्म क्रमांक ३ वरून आणि १ सेवा वाशीवरून चालविण्‍यात येईल.\n> सांयकाळी गर्दीच्‍या वेळी बेलापुरसाठीच्‍या ८ सेवांपैकी ५ सेवा पनवेल पर्यत आणि १ सेवा वाशीपर्यंत विस्‍तारित आणि २ सेवा रद्द राहतील.\n> गर्दीच्‍या वेळी एकूण ६५ बेलापुर सेवांपैकी ३१ सेवा रद्द राहतील, १८ सेवांचे पनवेल पर्यंत विस्‍तार करण्‍यात येईल. ४ सेवा नेरल, १० वाशी आणि २ मानखुर्द पर्यंत चालविण्‍यात येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/contaminated-water-obstruct-40-people-in-sanitation-and-water-supply-minister-constituency/articleshow/76718351.cms?utm_source=Newsletter&utm_medium=email&utm_content=Story1&utm_campaign=MTmailer", "date_download": "2020-09-27T20:30:03Z", "digest": "sha1:VF4RTP2ILKSIXUMJXL4RNDWQKT6H7T6X", "length": 13647, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वच्छता व पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच मतदारसंघात ४० जणांना दुषित पाण्याची बाधा\nराज्याचे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुका हा मतदारसंघ आहे. याच तालुक्यातील ते रहीवासी देखील आहेत. याच धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथे नुकताच दुषित पाणीपुरवठा झाल्याने गावातील ४० ग्रामस्थ अस्वस्थ झाले होते.\nम. टा. प्रतिनिधी, जळगावः राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव तालुक्यातील सतखेडे गावात दूषित पाण्यामुळे ४० ग्रामस्थांना बाधा झाली आहे. या ग्रामस्थांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार केले जात आहे.\nवाचाः सख्खा भाऊच झाला वैरी; साखरेसाठी वस्तऱ्याने कापला गळा\nराज्याचे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुका हा मतदारसंघ आहे. याच तालुक्यातील ते रहीवासी देखील आहेत. याच धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथे नुकताच दुषित पाणीपुरवठा झाल्याने गावातील ४० ग्रामस्थ अस्वस्थ झाले होते. या सर्व ग्रामस्थांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार करण्य��त आले. यानतंर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. आज मंगळवारी या प्रकरणी चौकशीनतंर ग्रामसेवक नामदेव दगडू शिंपी यांना निलंबित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nवाचाः वारीला आठ शतकांची परंपरा; कोर्टाने वारकऱ्यांचे 'हे' आर्जव फेटाळले\nजिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे , साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब बाभळे, तालुक्याच्या गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे, उपअभियंता रमेश वानखेडे, जलनिरिक्षक दीपक राजपूत, पाणी गुणवत्ता सल्लागार धीरज भदाणे यांनी गावात पाहणी केली. पाईपलाईनची गळती दुरुस्ती करणे, पाणी शुध्दीकरणासाठी टी सी. एल. पावडरचा पुरेसा वापर करणेबाबत सरपंच व कर्मचारी यांना सूचना केल्या आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nUjjwal Nikam: 'या' अभिनेत्रींना शिक्षा होणार का\nखडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थ...\nCoronavirus: एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदे...\n'Smart helmets: करोनाला रोखण्यासाठी 'स्मार्ट हेल्मेट'; ...\nमहाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सावरतोय; रुग्ण बरे होण्याचे ...\nashadi ekadashi: अवघ्या २० वारकऱ्यांसह संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nदुषित पाणी जळगाव गुलाबराव पाटील Jalgaon Gulabrao Patil\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nमुंबईमहाविकास आघाडीत 'य���' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nगुन्हेगारीभररस्त्यात पत्रकाराला मारहाण; छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/india-bankruptcy-congress-sitaraman", "date_download": "2020-09-27T20:11:37Z", "digest": "sha1:LGDV45KH4WWMQRXI53C2JZUIVFKZRTQL", "length": 11193, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "देश दिवाळखोरीकडे – काँग्रेस - द वायर मराठी", "raw_content": "\nदेश दिवाळखोरीकडे – काँग्रेस\nनवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी रोखण्यासाठी व अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेचा १ लाख ७६ हजार कोटी रुपये लाभांश उचलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने कठोर शब्दांत टीका केली आहे. रिझर्व्ह बँकेचा लाभांश लाटण्याने देश दिवाळखोरीच्या दिशेला जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.\nकाँग्रेसच्या या टीकेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेचा लाभांश सरकारला मिळण्यासाठी केंद्रीय बँकेनेच एक समिती नेमली होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार सरकारला पैसे मिळणार असून सरकारचा त्यामागे काहीही हात नाही. त्यात रिझर्व्ह बँकेवरची टीका विचित्र वाटते, असे त्या म्हणाल्या.\nपुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेच्या लाभांश सरकारला मिळण्यात ���मचा काहीच सहभाग नाही उलट रिझर्व्ह बँकेने तज्ज्ञांची एक समिती नियुक्त केली होती त्यांनी एक फॉर्म्युला तयार करून सरकारला लाभांश देण्याचा निर्णय घेतला असे सांगितले.\nमंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावरून काँग्रेससह माकपनेही सरकारवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारच्या निर्णयावर आसूड ओढले. ‘ स्वत:च आणलेल्या आर्थिक अरिष्टावर पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना मार्ग सापडत नाही. अशातच रिझर्व्ह बँकेतून चोरी केल्याने काहीही उपयोग होणार नाही. हे म्हणजे दवाखान्यातून बँडेज चोरायचे आणि ते बंदुकीची गोळी लागलेल्या जखमेवर चिकटवायचा प्रकार आहे,’ असे ते म्हणाले.\nकाँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांनीही, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था डबघाईच्या दिशेने वाटचाल करत होती त्यात आता रिझर्व्ह बँकेचा शिलकीचा साठा सरकार असा उचलत असेल तर त्याने देश दिवाळखोरीत जाईल, अशी टीका केली आहे. शर्मा यांनी विमल जालान कमिटीच्या शिफारशींवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या माजी गर्व्हनरांनी सरकारला असे पैसे देण्यास नकार दिला होता. हा पैसा आणीबाणीच्या काळात वापरण्याचे संकेत असतात पण सरकारने आता लाभांश घेताना भविष्याचा असा कोणताही विचार केलेला नाही. सरकारतर्फे पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढून देशाला सद्यपरिस्थिती सांगावी अशी मागणी त्यांनी केली.\nरिझर्व्ह बँकेचा सीआरबी ८ टक्क्यांपर्यंत असावा असे शिफारसीत म्हटले होते पण ही टक्केवारी आता ५.५ टक्क्यांवर आणली गेली आहे. अशावेळी जागतिक महामंदीला रोखण्यासाठी आपल्या रिझर्व्ह बँकेकडे कोणतेच पर्याय उरणार नाहीत अशी भीती त्यांनी व्यक्त केली. वाहन उद्योगाची झालेली दशा, वाढती बेरोजगारी, रुपयाचे घसरते मूल्य या मुद्द्यावर शर्मा यांनी आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, सध्या आशिया खंडातील रुपयाची स्थान अत्यंत कमजोर असे आहे. देशाचे औद्योगिक उत्पादन २ टक्के, मॅन्युफॅक्चरिंग १.२ टक्के, बेरोजगारी ८.२ टक्के प्रत्यक्षात २० टक्के इतकी खालावली आहे. त्याला मोदी सरकार जबाबदार आहे, असे ते म्हणाले.\nकाँग्रेसचे एक नेते जयराम रमेश यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका करताना म्हटले की, उर्जित पटेल व विरल आचार्य हे रिझर्��्ह बँकेमधील मजबूत गड होते. त्यांना जबरदस्तीने पदावरून दूर केले गेले. आता या गडांमध्ये सरकार घुसले असून रिझर्व्ह बँकेचा मोठा लाभांश या सरकारने मिळवला आहे.\nमाकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही सरकारचा निर्णय निर्दयी हल्ला असल्याची टीका केली.\n‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा\nइस रात की सुबह नहीं…\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-27T21:20:40Z", "digest": "sha1:KLJNCAG5HJEKBHYGS3HTYPHTHFSLIV2Y", "length": 4228, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बुलढाणा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:बुलढाणा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\n\"बुलढाणा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१४ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.js-mexin.com/mr/Lyg-5", "date_download": "2020-09-27T19:34:22Z", "digest": "sha1:PVOQECXLRXE6XXAIDQOGAKUF6MRQBZVO", "length": 4360, "nlines": 90, "source_domain": "www.js-mexin.com", "title": "LYG-5-जियांग्सू Meixin ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nआपण येथे आहात: मुख्यपृष्ठ>उत्पादन>ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट>एलवायजी -5\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nहुगांग इंडस्ट्रियल पार्क, झिंडियन टाऊन रुडोंग, जिआंग्सु\nएमएक्स -5 ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट ज्योत\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nचेहर्यावरील मेकअपसह एमएक्स -5 ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nएमएक्स -5 ब्लॅक ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nआमचा नवीन विकास तपासण्यासाठी प्रथमच तुमचा मेलबॉक्स प्रविष्ट करा.\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nहुगांग इंडस्ट्रियल पार्क, झिंडियन टाऊन रुडोंग, जिआंग्सु\nकॉपीराइट © जिआंग्सू मेक्सिन ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कं. लि. सपोर्ट मील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/blog-post_83.html", "date_download": "2020-09-27T19:41:06Z", "digest": "sha1:2LQAUZCWWHDCGVWNA5AMBGNR4TMZKKIY", "length": 6656, "nlines": 106, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "दुसरी फेरी: सुनील शेळके,लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार,महेश लांडगे आघाडीवर | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nदुसरी फेरी: सुनील शेळके,लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार,महेश लांडगे आघाडीवर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप १८०० आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.\nभाजपा -महेश लांडगे -आघाडी\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/08/sachin-sawant-on-bjp%20.html", "date_download": "2020-09-27T20:43:27Z", "digest": "sha1:V5DAC2RHMJBC4MPDCF5BKB3T7N7RN2VP", "length": 8723, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मोदींच्या बायोपीक निर्मात्याची ड्रग-डीलिंग प्रकरणी चौकशी, कोणाला वाचवण्यासाठी सीबीआय - सचिन सावंत - JPN NEWS", "raw_content": "\nHome POLITICS मोदींच्या बायोपीक निर्मात्याची ड्रग-डीलिंग प्रकरणी चौकशी, कोणाला वाचवण्यासाठी सीबीआय - सचिन सावंत\nमोदींच्या बायोपीक निर्मात्याची ड्रग-डीलिंग प्रकरणी चौकशी, कोणाला वाचवण्यासाठी सीबीआय - सचिन सावंत\nमुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शन संदर्भात मोदींच्या बायोपीकचा निर्माता संदिपसिंहची चौकशी धक्कादायक असून सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाशी भारतीय जनता पक्षाचे कनेक्शन काय, असा सवाल उपस्थित करुन मुंबई पोलीसांच्या तपासावर अविश्वास दाखवत भाजपाने सीबीआय तपासासाठी एवढी तत्परता कोणाला वाचवण्यासाठी केली, असे गंभीर प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.\nसावंत पुढे म्हणाले की, संदीपसिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा निर्माता आहे. हा चित्रपट २७ भाषेत बनवण्यात आला आहे आणि या चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामे बाजूला ठेवून हजेरी लावली होती. बॉलिवूडमध्ये एवढे नामांकित निर्माते असताना संदीपसिंहच मोदींच्या बायोपीकसाठी कसा काय निवडला गेला. भारतीय जनता पक्ष, बॉलिवूड, संदीपसिंह व ड्रग्ज नेक्सस यांचा काय संबंध आहे याची चौकशी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी केली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.\nभाजपाच्या प्रवक्त्यांनी सुशांतसिंग प्रकरणातील ड्रग कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काल केली आहे. पण वस्तुस्थिती पाहता या प्रकरणी भाजपची तत्परता संशय घेण्यासारखी आहे असे म्हणत सावंत यांनी काही उपस्थित केले आहेत…फडणवीस सरकार असताना चौकशीचा आदेश का नाही सीबीआय आणि ईडीला घाईघाईने आणण्याचे कारण संदीपसिंह होते का सीबीआय आणि ईडीला घाईघाईने आणण्याचे कारण संदीपसिंह होते का आणि भाजपचे सर्वोच्च नेते बॉलिवूडच्या अगदी जवळून संपर्कात असल्याने त्यांची ड्रग्जच्या व्यवहाराला फूस होती का\nनरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित व्यक्ती वादग्रस्तच कशा काय निघतात. मोदींचा सूट १० लाखांना खरेदी करणारा व्यक्ती गुजरातमधील व्हेंटीलेटर घोटाळ्यात सापडला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांना बदनाम करण्यासाठी बनवण्यात आलेला, ऍक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचा निर्माता विजय रत्नाकर गुट्टे हाही एका प्रकरणात गुंतला होता. तर मोदींनी, हमारे मेहुलभाई असा आदरपूर्वक उल्लेख केलेला मेहल चौक्शी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून देश सोडून पळून गेला आणि आता संदीप सिंहची ड्रग कनेक्शनबदद्ल चौकशी.\nभाजपाचे अत्यंत वरिष्ठ नेते आणि बॉलिवूडचे घनिष्ठ संबंध लपून राहिलेले नाहीत. या सर्व पैलूंचा विचार करता कोणाला तरी वाचवण्यासाठीच भाजपाकडून पद्धतशीरपणे सुशांतसिंग प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी लावून धरण्यात आली होती असा संशय बळावतो. महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, असे सावंत म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-6508/", "date_download": "2020-09-27T21:28:21Z", "digest": "sha1:U3BD2KSLVMYXKMH4EH4LDCDKZBIJJ3KI", "length": 4408, "nlines": 115, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-खुप दिवसांनी ती दिसली.......!", "raw_content": "\nखुप दिवसांनी ती दिसली.......\nAuthor Topic: खुप दिवसांनी ती दिसली.......\nखुप दिवसांनी ती दिसली.......\nखुप दिवसांनी ती दिसली.......\nआज खुप दिवसांनी ती दिसली,\nतिला बघुन असे वाटले\nजनु गुलाब या फुलाचे\nजेव्हा तिने माझ्याकडे बघुन\n���ोटे हासु आनुण हसत राहीलो,\nति बघेन या आशेने\nमागुण तिच्याचकङे बघत राहीलो,\nशेवटी ती नजरेआड झाली\nमन दुखावल आणि निराश झालो,\nघाई - घाईने घरी आलो,\n\"नंबर मोजुद नही है\"\nअस उत्तर मिळत होत,\nमाझ हृदय रळत होत.\nजिऊ ओतला तरी का\nमन विचार करत असत\nउत्तर मात्र का सापडत नाही,\nकुठल्याही ख-या प्रेम करणा-याला\nत्याच मनासारख प्रेम का\nखुप दिवसांनी ती दिसली.......\nRe: खुप दिवसांनी ती दिसली.......\nखुप दिवसांनी ती दिसली.......\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/immediately-remove-the-errors-in-the-use-of-marathi-language-in-government-work-update/", "date_download": "2020-09-27T19:02:27Z", "digest": "sha1:GGHTCKCX5XF5MYCTA7YK63POGOZQNMAU", "length": 8104, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरातील त्रुटी तात्काळ दूर करा", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nशासकीय कामकाजात मराठी भाषा वापरातील त्रुटी तात्काळ दूर करा\nमुंबई : उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तात्काळ दूर करा, असे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली.\nउद्योग विभागातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत असलेच पाहिजे. कामगार विभागाने दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतून आहेत का याची तपासणी करावी. विशेषतः दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांवर व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसतील तर त्यांना कारवाईतून मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ऊर्जा विभागातील महावितरणच्या तक्रार निवारण कक्षामध्ये मराठी भाषेतून कामकाज करण्याच्या सूचना मराठी भाषा मंत्री देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.\nआपल्या यशाने मराठी झेंडा फडकविणाऱ्या यशस्वींचे मनःपूर्वक अभिनंदन – उद्धव ठाकरे\nदरम्यान, राज्यात कायदे तयार होताना त्याचा मूळ मसुदा इंग्रजीत तयार होतो तो मसुदा मुळातून मराठी भाषेत तयार करणे शक्य आहे का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश सुभाष देसाई यांनी दिले. जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व लघु न्यायालयात मराठीचा वापर कोणत्या स्तरावर केला जातो, याची सांख्यिकी माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश विधी व न्याय विभागाला देण्यात आले आहेत. ज्यामुळे मराठीचा वापर वाढविण्याकरिता अडचणी असल्यास त्या दूर करणे शक्य होईल, असेही देसाई म्हणाले.\n‘सुशांत सिंग प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही असं मी छातीठोकपणे सांगू शकतो’\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/07/blog-post_1165.html", "date_download": "2020-09-27T18:40:50Z", "digest": "sha1:ACPWW3APKOQBDZQAUBO4UHCG4GBHT3KP", "length": 15865, "nlines": 118, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: उसतोडीसाठी सरसावल्या महिला...", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यातील महिलांनी निव्वळ राजकारणच नाही तर समाजकारण आणि अर्थकारण सकस करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अनेक गावांमध्ये ग्रामविकासाची संकल्पनाच बदलून टाकली असून महिलाच गावकारभारणी झाल्याने गावपातळीवर राजकारण,समाजकारण आणि अर्थकारणाचा पोत बदलू लागला आहे. जावळी,कराड,महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातच्या बहुतांशी गावातील पायाभूत प्रश्नच महिलांनी सोडवून टाकला आहे. ग्रामस्वच्छता असो अथवा दारुबंदी असो, या कामांमध्ये महिला स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत. बचत गटांच्या एकजुटीतून त्यांनी दबदबा निर्माण केला आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील वीसहून अधिक गावांतील महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आहेत. केळोली (वरची) आणि कराड तालुक्यातील शेवाळेवाडी-येणपे येथील बचत गटातील महिलांनी 'हम भी किसीसे कम नही...' हे सिध्द करून दाखविले आहे.\nपाटण तालुक्यातील चाफळ विभागात महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आणि त्यांनी अनेक मद्यपींना पोलीस कोठडीची हवा दाखविली. चाफळ,माचणेवाडी,नानेगाव खुर्द, नानेगाव बुद्रुक, धायटी, पाडळोशी, केळोशी, शिंगणवाडी, वीरेवाडी, डेरवण, बाबरवाडी,मसुगडेवाडी,खराडवाडी,कवठेकरवाडी, सुर्याची वाडी येथे दारुबंदी चळवळ वेगाने वाढत आहे. चोरट्या दारुविक्रेत्यांनी या रणरागिणींच्या कार्यपध्दतीचा धसकाच घेतला आहे.\nनिर्मल ग्राम, तंटामुक्त असलेल्या पाटण तालुक्यातील केळोली (वरची) येथील रणरागिणींनी मोठे धाडस दाखविले ८० कुटुंबे आणि ४५० लोकसंख्या असलेल्या केळोलीतील गजानन, भैरवनाथ,दत्तकृपा,वैभवलक्ष्मी,श्रीराम या पाच बचत गटांतील महिला एकत्र जमल्या आणि त्यांनी चोरुन होत असलेल्या दारुविक्रीला पायबंद घातला. जर मद्यपी आढळून आला तर त्याला थेट पोलीस ठाण्यातच हजर केल्यामुळे मद्यपींनीही धसका घेतला. बचतगटातील महिला फक्त दारुबंदीलाच विरोध करत नाहीत तर त्या दर रविवारी हातात झाडू घेऊन गावात स्वच्छता करतात.\nकराड तालुक्यातील शेवाळेवाडी येणपे येथील संत बाळूमामा महिला बचत गटातील रणरागिणींनी हातामध्ये कोयता घेऊन ऊसतोडणी टोळ्यांच्या मनमानीला मोठी चपराक दिली आहे. सुनंदा शेवाळे,मंदा सुर्यवंशी,वंदना सुर्यवंशी,दीपाली शेवाळे,सुनीता शेवाळे,संगीता शेवाळे या महिलांनी ऊसतोड टोळी तयार करुन रयत-शाहू कारखान्यासाठी हजारो टन ऊसतोड केली. यामुळे बचत गटातील महिलांच्या हातातही चार पैसे आले. यामुळे कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत झाली. भविष्यात आणखी काही बचतगटांना प्रेरणा मिळेल. कारखाना व्यवस्थापनाने महिलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. येणपे-शेवाळेवाडीतील माहिलाही आता ऊसतोडणीसाठी सरसावल्या असून त्यांनी स्वत:चीच ऊसतोड टोळी तयार केली.\nबचतगट आणि राजसत्ता ही ग्रामीण भागातील महिलां���्या प्रगतीची दोन चाके असल्याचे केळोली आणि शेवाळेवाडी-येणपे येथील रणरागिणींनी दाखवून देण्याबरोबच अर्थपूर्ण स्त्रीशक्तीने गावात एकजुटीने दबदबा निर्माण केला आहे. घर,संसार,चूल-मूल हे महिलांचे क्षेत्र तर उंबऱ्यापलीकडील जग पुरूषांचं मानलं गेलं आहे. मात्र बचत गटातील महिलांनी फक्त घरच आमची जबाबदारी नाही तर उंबऱ्यापलीकडील जगातही आम्ही क्रांती करू शकतो, हे चाफळ विभाग, केळोली आणि शेवाळवाडी-येणपे येथील रणरागिणींनी दाखवून दिले आहे.\nLabels: Sugarcane, ऊस, ऊसतोडणी, साखर, साखर कारखाना\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसंकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना\nकमी खर्चाची सेंद्रिय शेती\nडोंगरगावचे आदिवासी झाले शेती तज्ज्ञ\nविना विलंब, विना तारण कर्ज योजना\nगादीवाफा पद्धतीचा कांदा पिकाला फायदा\nयंदा अन्नधान्याचं रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार\nधडपडणाऱ्या युवकाची कृषी भरारी\n“शेअर” कडून पोलादपूरमध्ये “पिवळी क्रांती”\nमच्छिमार बांधवांसाठी उपयुक्त दॅट उपकरण\nमाती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे उदरभरण\nऊसतोडणी मजूर बनले बागाईतदार\nअतिरिक्त साखरेची निर्यात अशक्य\nअल्प भुधारक शेतकरी बनला १५ एकर शेतीचा मालक\nपाणी अडवा, पाणी जिरवा.\nयंदा घटणार कापसाची निर्यात\nकृषि विकासाचा ठाणे पॅटर्न\nबचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी तज्ज्ञ बाजारपेठ संस...\n‘विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी’\nसिंचन व उत्पादकता वाढवून दुसरी हरित क्रांती होण्या...\nडाळिंबावरील तेल्या चे नियंत्रण कसे कराल\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडले झुआरीचे कार्यालय\nसाखर-कापूस निर्यातीसाठी पंतप्रधानांना साकडे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/kolhapur/20", "date_download": "2020-09-27T20:01:14Z", "digest": "sha1:VVFKAJCCXCEDDWG3FVO7GKWBTDJRTNTK", "length": 5691, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपूरग्रस्त विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती नकोः शेलार\n पूरग्रस्तांसाठी ५०० घरं बांधणार: नाना पाटेकर\nस्वातंत्र्य दिन पूरग्रस्तांसाठी समर्पित: उर्मिला मातोंडकर\nपूरग्रस्तांसाठी नवी मुंबईतून मदतीचा ओघ\nपुणे-कोल्हापूर एसटी सेवा सुरू\nदोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी\nकोल्हापुरात ६४%, सांगलीत ५३% जास्त पाऊस\nपूरबळींची संख्या ४८वर, रोख रकमेचं वाटप सुरू\nपूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानाची एकूण बारा कोटींची मदत\nकोल्हापुरात डोंगर फाटलं; दुसऱ्या 'माळीण'ची शक्यता\nकोल्हापूरः पुरानंतर असा रोगमुक्त करा परिसर\n१०० तासात मदतीचे ८५० कॉल\nकोल्हापूर: ६० हजार गणेशमूर्ती पाण्यात\nपूरग्रस्तांकडे बॉलिवूडकरांची पाठ; व्यक्त होणंही नाही\nपूर कमी होण्यासाठी नगरला रुद्र पूजा\nLIVE: पेट्रोल खरेदीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा\nदेशात १७३ पूरबळी; मदतकार्याला वेग\nकोल्हापुरातील शाळा १६ ऑगस्टपर्यंत बंदच\n'राज्य सरकारचा कारभार जनरल डायरसारखा'\nपूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आठवले ५० लाख देणार\nपूरबळींची संख्या ४३ वर, कोल्हापूर, साताऱ्यात अत���वृष्टीचा इशारा\nकोल्हापुरात पेट्रोलसाठी मोठ्या रांगा\nकोल्हापुरात पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक सुरू\nपूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-vishnu-phulewar-marathi-article-2671", "date_download": "2020-09-27T19:54:06Z", "digest": "sha1:GC6EQMACAV4A54BGVPA4VT4HL5JVJ752", "length": 11670, "nlines": 158, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Vishnu Phulewar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nसोमवार, 18 मार्च 2019\n३ फेब्रुवारी २०१ ९ रोजी प्रसिद्ध झालेल्या आयसीसी महिला क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय महिला फलंदाजांचे नाव ओळखा.\nअ) स्मृती मंधाना ब) हरमणप्रित कौर\nक) झुलन गोस्वामी ड) मिथाली राज\nभारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका २०१९ मध्ये मालिकावीराचा किताब देण्यासाठी कोणाला निवडले गेले\nअ) रोहित शर्मा ब) केन विल्यम्सन\nक) ट्रेंट बोल्ट ड) मोहम्मद शामी\n२०१९ मध्ये जागतिक कर्करोग दिनाची संकल्पना काय आहे\nअ) वी मस्ट ॲण्ड वी वील ब) आय विल डू इट\nक) आय एम ॲण्ड आय वील ड) वुई हॅव टू डू इट\nदरवर्षी .... या दिवशी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो.\nअ) ३ फेब्रुवारी ब) ४ फेब्रुवारी क) ७ फेब्रुवारी ड) ११ फेब्रुवारी\n‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी’ अंतर्गत शेतकऱ्याला किती वार्षिक अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार\nअ) वीस हजार ब) दोन हजार क) तीन हजार ड) सहा हजार\nकोणत्या शहरात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भया’ निधीअंतर्गत २,९०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला नाही\nअ) इंफाळ ब) दिल्ली क) मुंबई ड) कोलकाता\nखालीलपैकी कोणाची अर्मेनियाचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली\nअ) अर्मेन सरकिसियन ब) लेवोन तेर-पेट्रोसायन\nक) रॉबर्ट कोचरायन ड) सर्ज सरकिसियन\nजम्मू व काश्‍मीरमध्ये तक्रारीचे निवारण करण्यासाठी खालीलपैकी कोणते व्यासपीठ कार्यरत करण्यात आले\nअ) राबता ब) मदद क) राहत ड) जमुरियत\nभारतात कोणत्या राज्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते\nअ) महाराष्ट्र ब) तामिळनाडू क) कर्नाटक ड) आंध्रप्रदेश\nवंदे भारत एक्‍सप्रेस नावाची भारताची पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे\nअ) दिल्ली-कोलकता ब) दिल्ली-वाराणसी\nक) दिल्ली-अजमेर ड) दिल्ली-तिरुअनंतपुरम\nकोणत्या महिला बॅडमिंटनपटूने‘इंडोनेशिया मास्टर्स २०१९’ स्पर्धा जिंकली\nअ) सायना नेहवाल ब) पी. व्ही. सिंधू\nक) कॅरोलिना मरिन ड) जी चुंग वांग\nकोणत्या शहरात राष्ट्रीय वस्तू संग्रहालय संस्थेच्या नवीन परिसराचे उद्घाटन करण्यात आले\nअ) अहमदाबाद ब) नोएडा क) रायपूर ड) जयपूर\nअनुसूचित जमातीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या छत्र कार्यक्रमाचा कालावधी ....... पर्यंत वाढविण्यात आला आहे.\nअ) मार्च २०२० ब) मार्च २०२१ क) मार्च २०२२ ड) मार्च २०२५\nKUSUM योजना हा कोणत्या केंद्रीय सरकारी मंत्रालयाचा एक उपक्रम आहे\nअ) वाणिज्य व उद्योग मंत्रालय\nक) नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय\nड) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय\nबारा फेब्रुवारीला RBI ने नो युवर कस्टमर (KYC) किंवा पैसे घोटाळा विरोधी मानदंडांचे पालन न केल्याप्रकरणी कोणत्या खाजगी बॅंकेला दंड ठोठावला\nअ) अमेरिकन एक्‍स्प्रेस ब) HDFC क) IDFC ड) HSBC\nकोणत्या ठिकाणी ‘जागतिक सरकार शिखर परिषद (WGS) २०१९’ आयोजित करण्यात आली\nअ) पॅरिस, फ्रान्स ब) रियाध, सौदी अरब\nक) दुबई, संयुक्त अरब अमिराती ड) नवी दिल्ली, भारत\nकोणत्या शहरात पाचवी ‘आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षितता परिषद-२०१९’ आयोजित करण्यात आली\nअ) मुंबई ब) भुवनेश्वर क) चेन्नई ड) दिल्ली\nकोणत्या राज्यात भारताचे पहिले मेगा ॲक्वा फूड पार्क उघडण्यात आले आहे\nअ) तमिळनाडू ब) आंध्रप्रदेश क) ओडिशा ड) केरळ\nकोणत्या मंत्रालयाने ‘इंडिया - स्पीयरहेडिंग क्‍लायमेट सोल्यूशन्स’ या शीर्षकाखाली एक माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली\nअ) पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय\nक) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय\nड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय\nक्विझचे उत्तर : १) अ २) ड ३) क ४) ब ५) ड ६) अ ७) अ ८) अ ९) ड १०) ब ११) अ १२) ब १३) अ १४) क १५) ब १६) क १७) ब १८) ब १९) अ\nभारत न्यूझीलंड एकदिवसीय odi केन विल्यम्सन ट्रेंट बोल्ट कर्करोग राष्ट्रपती रॉ जम्मू\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/farmer-loan-wavier/", "date_download": "2020-09-27T19:03:28Z", "digest": "sha1:CGVNOUXO22KZ6SGPX7VWWLO6XHALLQPH", "length": 14491, "nlines": 197, "source_domain": "agrowonegram.com", "title": "शेतकर्त्यांसाठी मोठी तरतूद- वाचा सविस्तर - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या शेतकर्त्यांसाठी मोठी तरतूद- वाचा सविस्तर\nशेतकर्त्यांसाठी मोठी तरतूद- वाचा सविस्तर\nई ग्राम , मुंबई : राज्याचा आज अर्थमंत्र्यानी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी २०१७ -१८ ते २०१९ – २० या तीन वर्षात पीक कर्जाची पुर्ण रक्कम दिनांक ३० जून २०२० पर्यत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना २०१८ – १९ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेवर रुपये ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे घोषित केले आहे. मात्र पीक कर्जाची पुर्णता परतफेड केलेल्या पीक कर्जाची रुपये ५० हजार पेक्षा कमी असल्यास प्रत्यक्ष कर्जाच्या रकमेएवढा लाभ देणार ही घोषणा केली आहे.\nवाचा: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज\nया अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ श्रीराम शेटे यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी ते म्हणाले, “राज्यातील नियमित कर्जफेड करणारा शेतकरी नाराज होता. त्याला कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. तथापि, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या व्यथा नेमकेपणाने ओळखून ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याचे घोषित केले आहे. २०१७ ते २०२० या तीन वर्षाच्या कालावधीत नियमित कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.\nवाचा: 'या' केंद्रीय मंत्र्याच्या घरासमोर शेतकऱ्यांचे 'राखरांगोळी' आंदोलन\nशेतकरी कर्जमाफीचे आतापर्यंत ९ हजार कोटी जमा @CMOMaharashtra #कर्जमाफी https://t.co/QBPn6OBqsp\nआमच्या मते ही रक्कम पुरेसे नाही. मात्र, सरकारचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. कारण, थकबाकीदार कर्जदाराची दखल घेतांना नियमित कर्जदारांना काहीही सवलत नव्हती. त्यामुळे आम्ही चांगले कर्जदार राहून गुन्हा करतो आहोत का अशी भावना शेतकऱ्यांमध्ये होती. थकबाकी भरलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा देखील चांगली आहे. मुळात, काही भागात थकबाकी भरण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसा नाही ही देखील वस्तुस्थिती आहे.\nवाचा: तुम्हीच सांगा आता कर्ज फेडायचं कसं; बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत\nअर्धवट निधी देत अनेक योजनाही अर्थवट राहिल्या आहेत. सिंचनाचा संबंध थेट शेतकऱ्याच्या चुल्हीशी असतो. पाणी मिळाले नाही तर शेतशिवारात समृध्दी कधीच येऊ शकणार नाही. ही जाण या सरकारला आहे. त्यामुळेच दहा हजार कोटींची तरतुद आता रखडलेल्या प्रकल्पांसाठी केली गेली आहे.” असे अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious article“शेतकरी कर्जमुक्तीसाठी दिलासादायक वाटचाल”\nNext articleअर्थसंकल्पात आरोग्य सेवेबाबत घोषणा : वाचा सविस्तर\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nराज्यात कृषी विधेयके लागू होऊ नयेत यासाठी आमचा प्रयत्न – अजित पवार\n ‘हा’ दिग्गज नेता राष्ट्रवादीच्या गळाला\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहो���.\nवाघोलीच्या गावकऱ्यांनी शिस्त पाळून दिला शाळेला रंग \nउद्यापासून सुरु होणार ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना; वाचा..काय आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/terror-attack-on-shopian-jammu-kashmir-pulwama-terror-attack-rd-344138.html", "date_download": "2020-09-27T20:23:50Z", "digest": "sha1:NLMCAQBQQIVAD7YL7QY5QQFXWDTCXY3Z", "length": 21860, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nBREAKING: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nBREAKING: शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nजम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ला कुठे शांत होत नाही तोच शोपिंयोमध्ये दहशवादी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.\nजम्मू काश्मीर, 21 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहतवाद्यांकडून लष्कराच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला आहे. नागिशरण शोपियानमध्ये हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांकडून झालेला आत्मघाती हल्ला कुठे शांत होत नाही तोच हा दुसरा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यामध्ये ग्रेनडचा वापर केला असल्याचंही सांगण्यात येत आहे.\nहातगोळा आणि गोळीबार करत दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात येत आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार अजूनही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.\nमोदी सरकारचा पाकिस्तानला तिसरा धक्का, रावी नदीचं पाणी रोखणार\nपुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला एक-एक झटका द्यायला सुरूवात केली आहे. यापूर्वीच भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावले. या दोन धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोवर आता पाकिस्तानला आता तिसरा धक्का दिला आहे.\nमोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे.\nकाश्मीरमध्ये स्फोटक स्थिती, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद\nपूलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधली परिस्थिती आणखी चिघळली आहे. गेल्या चार वर्षात राज्यातली परिस्थिती सर्वाधिक खराब असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. केंद्र सरकारने परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी अनेक उपाययोजना केल्यात मात्र त्याचा फायदा झाला नाही. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच राज्यपालपदावर राजकीय व्यक्तिची निवड केली गेली मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही असच दिसून येतं आहे.\nलष्कराने दहशतवाद्��ांविरुद्ध 'ऑपरेशन ऑल आऊट' ही मोहिम राबवली आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवलं असा दावा केला. मात्र या करावाईमध्ये लष्करी जावनही मोठ्या प्रमाणावर शहीद झाले ही वस्तुस्थिती आहे. दोन अतिरेक्यांचा खात्मा करताना एका जवानाला वीर मरण पत्करावं लागलं.\nसाउथ आशिया टेरेरिझम पोर्टल (SATP) ही संस्था दहशतवादाचा अभ्यास करणारी संस्था आहे. या संस्थेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधली स्थिती सर्वाधिक हिंसक झाल्याचं म्हटलं आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.js-mexin.com/mr/Lyg-8", "date_download": "2020-09-27T20:39:40Z", "digest": "sha1:ZUNJGZF2OGNXWTDW3GNOMFUTSBIO3M5P", "length": 5170, "nlines": 94, "source_domain": "www.js-mexin.com", "title": "LYG-8-जियांग्सू Meixin ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी, लि.", "raw_content": "\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nआपण येथे आहात: मुख्यपृष्ठ>उत्पादन>ऑटो डार्कनिंग वेल��डिंग हेल्मेट>एलवायजी -8\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nहुगांग इंडस्ट्रियल पार्क, झिंडियन टाऊन रुडोंग, जिआंग्सु\nलाल फ्लेम आणि कवटीसह एमएक्स -8 ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nकवटीसह एमएक्स -8 ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nकवटीच्या ज्योतसह एमएक्स -8 ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nब्लू ईगलसह एमएक्स -8 ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nएमएक्स -8 ब्लॅक ऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nडबल फिल्टर्स हानिकारक अतिनील / आयआर टाळतात आणि विद्युत नेत्ररोगाच्या बाबतीत दृढ प्रकाश दुखवितात.\nआमचा नवीन विकास तपासण्यासाठी प्रथमच तुमचा मेलबॉक्स प्रविष्ट करा.\nऑटो डार्कनिंग वेल्डिंग हेल्मेट\nहुगांग इंडस्ट्रियल पार्क, झिंडियन टाऊन रुडोंग, जिआंग्सु\nकॉपीराइट © जिआंग्सू मेक्सिन ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी कं. लि. सपोर्ट मील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/tech/why-samsung-launched-verticle-tv-sero-only-rich-people/", "date_download": "2020-09-27T20:01:09Z", "digest": "sha1:KNOMOZ7ZFV74WCSY2KRZX4TH4RVCEVYW", "length": 26167, "nlines": 322, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सॅमसंगने चक्क उभा टीव्ही आणला; पण श्रीमंतांसाठी...वाचा कारण - Marathi News | Why Samsung launched verticle TV Sero only for Rich people | Latest tech News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nसॅमसंगने चक्क उभा टीव्ही आणला; पण श्रीमंतांसाठी...वाचा कारण\nसॅमसंगने मनोरंजन क्षेत्रामध्ये एक वेगळा प्रयोग केला आहे. पारंपरिक आडव्या टीव्ही एवजी चक्क उभा टीव्ही लाँच केला आहे. म्हणजे हा टीव्ही मोबाईलसारखा उभा आहे. या टीव्हीचे नाव Sero असे ठेवण्यात आले असून हा टीव्ही सामान्यांसाठी नाही तर कोट्यधीशांसाठी बनविण्यात आला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.\nया टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे ���ा टीव्हीवर मोबाईलसारखेच दृष्य पाहता येणार आहे. सध्याचे करोडपती मोबाईलवर माहिती उभीच पाहतात. यामुळे खास त्यांना समोर ठेवूनच हा टीव्ही बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.\nमहत्वाचे म्हणजे हा टीव्ही आडवाही होऊ शकतो. हा टीव्ही श्रीमंतांना मोबाईलसारखा वाटेल. ते त्यांच्या मोबाईल टीव्हीला जोडू शकणार आहे. तसेच मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओसह सोशल मिडीयादेखील हाताळू शकणार आहेत. या टीव्हीची स्क्रीन 43 इंचाची आहे. जर कोणाला हवे असल्यास हा टीव्ही रोटेटही करता येतो.\nमहत्वाचे म्हणजे हा टीव्ही आडवाही होऊ शकतो. हा टीव्ही श्रीमंतांना मोबाईलसारखा वाटेल. ते त्यांच्या मोबाईल टीव्हीला जोडू शकणार आहे. तसेच मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओसह सोशल मिडीयादेखील हाताळू शकणार आहेत. या टीव्हीची स्क्रीन 43 इंचाची आहे. जर कोणाला हवे असल्यास हा टीव्ही रोटेटही करता येतो.\nया टीव्हीला 4.1 चॅनेलचे 60 वॉटचे हाय एंड स्पिकर देण्यात आले आहेत. ज्याच्या आधारे सॅमसंग म्युझिकसह मोबाईलवरील गाणी ऐकू शकता. या टीव्हीला सॅमसंगच्या व्हर्च्युअल असिस्टंट Bixby द्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. या टीव्हीची किंमत तब्बल 11.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही पुढील महिन्यापासून दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.\nमात्र, कंपनीने अद्याप दुसऱ्या बाजारांमध्ये कधी हा टीव्ही आणला जाईल य़ाची माहिती दिलेली नाही. सोशल मिडीयावरही सॅमसंगच्या या नव्या प्रयोगाची खिल्ली उडवितानाच प्रश्नही उपस्थित केले आहेत.\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रै��ा कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-summer-special-shyam-dhawale-marathi-article-2833", "date_download": "2020-09-27T19:32:49Z", "digest": "sha1:UJ3UIAYUHOL5WOQ7PHETSE5JJHRTZWYK", "length": 18313, "nlines": 117, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Summer Special Shyam Dhawale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 29 एप्रिल 2019\nम्युझियम(संग्रहालय) हा शब्द मूळ ‘मुसी’ या ग्रीक शब्दापासून निर्माण झालेला आहे. आपल्या ऐतिहासिक अवशेषांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासना व इतिहासाच्या क्रमवारीनुसार त्या वस्तूंची म���ंडणी आपल्या समोर ठेवून ‘संग्रहालये’ सांस्कृतिक शिक्षणाची एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. समाजाला शिक्षण देणे हेच उद्दिष्ट व मनोरंजनातून शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संग्रहालयांद्वारे पार पाडले जाते.\nकोणत्याही शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्य आपल्याला त्या शहरातील संग्रहालये पाहिल्यावर समजते. संग्रहालयांचा उपयोग संग्रह जमा करणे, संग्रहाचे जतन करणे, संग्रहाची इतिहासाशी सांगड घालणे, जमा केलेल्या संग्रहाचे सादरीकरण करणे, समाजाला माहिती व शिक्षण देणे, संशोधन करणे, माहिती व संशोधन प्रकाशित करणे इत्यादी प्रकारे अनेकविध भूमिका पार पाडत असतात. वैयक्तिक संग्रह व आवड, याद्वारेच संग्रहालये निर्माण झाली आहेत असे दिसून येते.\nसंग्रहालयामध्ये संग्रहाचे जतन व त्याचबरोबर सादरीकरण हा पारंपरिक उद्देश आता मागे पडून सुसंवाद व दृश्‍य स्वरूपातील शिक्षण या उद्देशाकडे संग्रहालयांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. कोणताही फायदा किंवा नफा मिळविणे हा संग्रहालयांचा उद्देश नसतो, तर आपल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्यांची भावी पिढीला, पर्यटकांना माहिती व्हावी या उद्देशाने संग्रहालयाचे कार्य चालते. त्यामुळेच तर अभ्यासू विद्यार्थी, जिज्ञासू, इतिहास प्रेमी व तज्ज्ञ या सर्वांचीच गरज संग्रहालये पूर्ण करतात. त्यादृष्टीने कोणत्याही संग्रहालयाची मांडणी, त्याचे सादरीकरण, लेआऊट इत्यादी अनेक बाबींवर संग्रहालयाची परिणामकारकता अवलंबून असते. हे ही आपल्याला समजून घ्यावे लागते.\nअशा प्रकारे संग्रहालये हा मानवी जीवनातील व शहर विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक असून वेळ जाण्याचे एक साधन म्हणून संग्रहालयाकडे पाहिले जाऊ नये. बऱ्याचदा एखाद्या शहरात आपण गेलो व २-३ तासाचा वेळ शिल्लक असेल, तर आपण चला एखाद्या जवळच्या संग्रहालयामध्ये चक्कर मारून येऊ असे काही वेळा घडते. नवीन शहरात फिरताना संग्रहालये पाहण्यास आपण फारसे प्राधान्य देत नाही.\nखरे तर संग्रहालयाला जर मनापासून भेट दिली व वेळ काढून तेथील सर्व तपशील पाहिले, तर आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान मिळते. संग्रहालयाला भेट देताना सुरुवातीलाच त्या संग्रहालयात लावलेले संबंधित माहिती फलक वाचणे आवश्‍यक आहे. तसेच संग्रहालयासंबंधीची काही माहिती आपल्याला आधीच मिळाली, तर ती जरूर घ्यावी आणि आताच्या इंटरनेटच्या काळात, तर ही बाब खूपच सहज साध्य होऊ शकते. त्यानंतर संग्रहालयांमधील दालने पाहात असताना जर फोटो, व्हिडिओ काढण्यास परवानगी असेल, तर जरूर घ्यावेत. पण त्यामध्ये जास्त वेळ न घालवता जेवढे जास्तीत जास्त पाहता येईल, अनुभवता येईल ते पाहावे. वेळेनुसार कदाचित सर्व दालने तपशीलवार पाहता येणार नाहीत, तरीही त्यातील मोजकी काही दालने व त्यातील संग्रह आवर्जून तपशीलवारपणे पाहावीत.\nसंग्रहालयामधील संग्रहाचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेतानाच आपापसामध्ये मोठ्याने खूप काही चर्चा न करता शांतपणे मांडलेला संग्रह, त्यांचे विषय, आशय तेथे लिहिलेल्या माहितीचे वाचन करून समजून घ्यावेत. काही माहिती खूप महत्त्वाची वाटली, तर परवानगी असल्यास त्याची छायाचित्रे घ्यावीत. वस्तूसंग्रह यांचीही छायाचित्रे घ्यावीत. मध्येच काही दालने वगळून काही दालने पाहणे, असे करू नये. त्यामुळे संग्रहालयामधील संग्रह व त्याची अर्धवट माहिती घेऊन आपण बाहेर पडतो. कदाचित संग्रहालयामधील प्रत्येक दालनातील प्रत्येक गोष्ट आपण बघू शकणार नाही. पण जो काही भाग पाहू ते मनापासून व तपशीलवारपणे असे ठरवून पाहिले, की त्यातील गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि आपण त्या संग्रहालयासंबंधी किमान २-४ गोष्टी इतरांनाही खात्रीशीरपणे सांगू शकतो.\nएखाद्या शहरात अनेक विषयांची संग्रहालये असतात. त्यावेळी आपल्याला नेमके कोणते संग्रहालय आवडेल ते ठरवावे आणि ते मनापासून अभ्यासावे. संग्रहालयात किंवा कोणत्याही ठिकाणाला भेट देताना नेहमी आपल्यासोबात एक छोटीशी डायरी ठेवावी. जेणेकरून काही महत्त्वाच्या नोंदी आपण पटकन घेऊ शकू.\nबऱ्याच संग्रहालयांमध्ये अनेक प्रकारची पेंटिंग्ज, स्कल्पचर्स, लाकडी व धातूच्या कलाकृती असतात. ती समजावून घेऊन, त्या कलेबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्या ज्ञानातही भर पडते. त्याचबरोबर आपली कला, परंपरा यांविषयी अभिरुची संपन्न होण्यास मदत होते. चित्र - शिल्पांची तयार करायची पद्धत, रंगसंगती, आकार, आशय, विषय इत्यादी अशा अनेक बाबींमुळे त्या कलेविषयी आपल्याला प्रेम व आदर वाटू लागतो. या सर्वांचा परिणाम म्हणून एक सांस्कृतिक व सामाजिक बंध निर्माण होतो. त्यामुळेच परदेशात लहान मुलांची सहल दिवसभरासाठी संग्रहालयामध्ये नेली जाते. तिथे त्यांची क��र्यशाळा घेतली जाते. आपल्याकडेही असे उपक्रम राबविणे आवश्‍यक झालेले आहे.\nसंग्रहालये पाहताना एखाद्या विषयाची माहिती आपल्याला अर्धवट वाटली किंवा समजली नाही, तर तेथील प्रमुखांशी संपर्क साधून माहिती विचारून घ्यावी. काही संग्रहालयामध्ये काही छोट्या फिल्म्स दाखवण्याचीही व्यवस्था असते. सहसा त्या फिल्म्स चुकवू नयेत. कारण त्यातूनदेखील बरीच माहिती मिळत असते. तसेच काही मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात, त्यातदेखील अवश्‍य सहभागी व्हावे.\nसंग्रहालयांसंबंधी सी.डी., ब्रोशर्स, पुस्तके इत्यादी जे काही साहित्य उपलब्ध असेल, ते आवर्जून घ्यावे. ज्यामुळे नंतरही कधी आपण त्या संग्रहालयाची जास्तीची माहिती घेऊ शकतो. तसेच हेड फोनची व्यवस्था असल्यास ते ही घ्यावेत. त्यामुळे प्रत्येक दालनामध्ये आपल्याला स्वतःला हवी ती माहिती हेडफोन ऑडिओद्वारे घेता येते. दालनांची क्रमवारी न चुकवता संग्रहालय पाहावे. गाइडची व्यवस्था असेल, तर खूपच उत्तम मग गाइडच्या साथीने संग्रहालय पाहावे. माहिती ऐकावी, संग्रहालयामधील नकाशे, जुनी छायाचित्रे व एकूणच सर्व मूल्यवान दस्तऐवज इत्यादी सर्व व्यवस्थित अभ्यासल्यास आपण त्या काळात गेल्याचा अनुभव आल्यावाचून राहात नाही.\nखऱ्या अर्थाने संग्रहालये आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक ठेवा जतन करण्याचे काम मोठ्या जिकिरीने करीत असतात. त्यामध्ये आपल्या पूर्वजांपासून ते संग्रहालय उभे करण्यापर्यंत अनेकांचे हातभार लागलेले असतात. त्यामुळे त्यांचे स्मरण ठेवून कोणत्याही संग्रहालयास भेट द्यावी. आपला अमूल्य वारसा जतन करण्यास, तो समजून घेण्यास आपल्या व्यस्त आयुष्यातून काहीवेळ जरूर द्यावा. यातच मानव हित असून ते आपले कर्तव्यच आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Vitara-Brezza/videos", "date_download": "2020-09-27T21:01:01Z", "digest": "sha1:DP4KZOVJ43UDT73YCF5UY63PLR7CQ3GH", "length": 3106, "nlines": 61, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम ��ालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिव्ह्यूः मारुती विटरा ब्रीझा\n'मारुती'नं केली नवी कार लॉन्च\n२०१६ च्या ऑटो एक्सो मध्ये मारुती सुझुकीची 'वितारा ब्रेझा' सादर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2015/10/blog-post_23.html", "date_download": "2020-09-27T21:13:08Z", "digest": "sha1:PXI2B7IBRPQN6ORL5GAWRGQ2ESAIPRJH", "length": 13321, "nlines": 52, "source_domain": "www.berkya.com", "title": "दिव्य मराठीचा नालायकपणा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यादिव्य मराठीचा नालायकपणा\nबेरक्या उर्फ नारद - शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०१५\nदिव्य मराठीचा उस्मानाबाद सिटी रिर्पाटर राम खटके हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.५ सप्टेंबर रोजी तो ऑफीसकडे येत असताना,त्याच्या डोक्यास गंभीर दु:खापत झाली आहे.त्यामुळे त्याच्या मेंदूवरील ताबा गेला आहे.मेंदू हालला असून,त्यास चार टाके पडले आहेत.त्यामुळे त्याची स्मरणशक्ती नाहीशी झाली आहे.\nएका उमंंद्या पत्रकारावर वयाच्या ३० व्या वर्षी हा मोठा आघात झाला.पंधरा दिवसाचा त्याचा खर्च साडेतीन लाख झाला आहे.त्यापैकी दिव्य प्रशासनाने ९२ हजार दिल्याचे सांगण्यात आले.राम हा गरीब शेतकरी कुटुंबातील.त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत तोलामोलाची.ऑन ड्युटी त्यास आघात झालेला आहे.मात्र प्रशासनाने ९२ हजार देवून जणू उपकार केल्याचे दाखवत आहे.\nराम खटके हा साडेतीन वर्षापुर्वी उस्मानाबाद आवृत्ती सुरू झाल्यानंतर ज्वाईन झाला.त्याचा पी.एफ.दरमहा ७०० रूपये कपात होत होता.कायद्याप्रमाणे कंपनी त्यास अर्धे पैसे मिसळते.याचा हिशोब केला तर रामचा पी.एफ.च त्यास मेडिकल बिल म्हणून परत दिला आहे.कंपनीने स्वत:चे काय पैसे दिले,हा आमचा सवाल आहे.कंपनीकडे आकस्मिक निधी असतो,त्यातील एकही रूपया दिलेला नाही.दुसरे असे की,कपनीला एव्हडी काळजी होती तर त्याचा दोन महिन्यापासून पगार बंद का केला,हा आमचा सवाल आहे.गरज सरो आणि वैद्य मरो,अश्यातला हा प्रकार आहे.\nरामला कश्याचे टेन्शन होते,याबाबतचा उहापोह लवकरच करू,आता ती वेळ नाही,परंतु रामला आता वाचवणे आवश्यक आहे.त्यासाठी वैद्यकीय खर्च जमा करणे आवश्यक आहे.आमच्या पोस्टनंतर उभ्या महाराष्ट्रातून लोक मदतीसाठ��� धावले आहेत.दिव्य प्रशासन मात्र आता जागे झाले आहे.सोलापूरचे हेच.आर.आता धावपळ करत आहेत.आमच्या एका मित्राला ते रामला सर्व मदत करत असल्याचे खोटे सांगत आहेत.अरे बाबानो,तुम्हाला इतकी काळजी होती तर आमच्या रामचा पगार लगेच बंद का केला \nतुमचे नाव मोठे आणि लक्षण खोटे आहे.अरे बाबानो,तुम्ही जरी मदत नाही केली तर आम्ही अजून मेलोलो नाही.भले आम्ही फाटके असू पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवून लाख रूपये देणारे लाखाचे पोशिंदे आहेत.दिव्य मराठीवाल्यानो थोडे आता तरी लाजा...\nदिव्य मराठी बाबत whats app वर फिरत असलेली पोस्ट\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/business/financial-changes-1st-july/", "date_download": "2020-09-27T20:07:06Z", "digest": "sha1:FKZNA6YQDQFP7UAZWHFMMB7P2L5DKWN2", "length": 25926, "nlines": 323, "source_domain": "www.lokmat.com", "title": "1 जुलैपासून 'या' गोष्टी बदलल्यामुळे सामान्यांच्या जीवनावर झाला परिणाम - Marathi News | this is financial changes from 1st July | Latest business News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्य���\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३��� जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\n1 जुलैपासून 'या' गोष्टी बदलल्यामुळे सामान्यांच्या जीवनावर झाला परिणाम\nआज 1 जुलैपासून अनेक नियमात बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. काही वस्तू महाग होतील तर काही स्वस्त होतील. आजपासून Paytm सेवेचा लाभ घेणे महागात पडणार आहे. कारण Paytm व्यवहार करणाऱ्यांवर 1 टक्के, 0.90 टक्के सरचार्ज लागणार आहे.\nमहिंद्राच्या कार खरेदी करत असाल तर आजपासून 36 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनीने कच्च्या मालाची किंमत वाढल्याने तसेच अत्याधुनिक सुविधांमध्ये वाढ केल्याने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे.\nइंडिगोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी तिकीट रद्द केलं तर त्यांना फटका बसणार आहे. जर तुम्ही प्रवासाच्या तारखेपासून 3 दिवसांच्या आत तिकीट रद्द केलं तर 3 हजार 500 ते 3 हजार रुपये फी कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार आहे.\nआरबीआयकडून RTGF आणि NEFT मधून होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांवरील सर्व चार्ज हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे 2 लाखांपर्यंत व्यवहारात कोणताही टॅक्स लागणार नाही\nआजपासून रेपो रेटमध्ये घट झाल्याने SBI चं गृहकर्ज स्वस्त होणार आहे. एसबीआयच्या स्टेटमेंटनुसार आरबीआयकडून 25 बीपीएसमध्ये घट केल्याने कॅश क्रेडिट अकाऊंट आणि ओवर ड्राफ्ट ग्राहकांना 1 लाखापेक्षा जास्त मर्यादेवर व्याजदर कमी होणार आहे.\nआजपासून दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांनी घट होणार आहे. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलेंडर 637 रुपयांना मिळेल.\nबेसिक सेविंग बॅंक अकाऊंट(BSBD)च्या नियमात बदल झाले आहेत. त्यामुळे सामान्य बँक ग्राहकांना चेक बूक आणि अन्य सुविधा मिळतील. ऑनलाइन बँकिंगवरही चार्ज आकारण्यात येणार नाही. सरकारी योजनांचे पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी चार्ज लागणार नाही.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/hungry-beast-australia-1251553/", "date_download": "2020-09-27T21:07:17Z", "digest": "sha1:OMV2AOY7XUBZO53QZ4KMFNSAWZAEIYH6", "length": 12235, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हंगेरीचा ऑस्ट्रियावर धसमुसळा विजय | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nहंगेरीचा ऑस्ट्रियावर धसमुसळा विजय\nहंगेरीचा ऑस्ट्रियावर धसमुसळा विजय\nपहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रियाच्या डेव्हिड अलाबाने जास्त अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला.\nचेंडू आपल्याकडे राखण्यासाठी, पास करण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धक्काबुक्की, मारामारी आणि एकूणच धसमुसळ्या सामन्यात हंगेरीने युरो चषकाच्या सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावर २-० असा विजय मिळवला. अ‍ॅडम स्लाय व झोल्टान स्टाइबर या विजयाचे शिल्पकार ठरले.\nपहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रियाच्या डेव्हिड अलाबाने जास्त अंतरावरून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो गोलपोस्टच्या उजव्या खांबावर जाऊन आदळला. ३३व्या मिनिटाला हंगेरीच्या अलेक्झांडर ड्रॅगोव्हिकने चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात प्रतिस्पर्धी खेळाडूला धक्का मारल्याप्रकरणी त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. ३५व्या मिनिटाला हंगेरीचा गोलरक्षक गाबोर किरालीने ऑस्ट्रियाच्या लाटाको झुन्कोझव्हिकचा गोलचा प्रयत्न रोखला. चाहत्यांनी आवाजी प्रतिसादाने त्याचा उत्साह वाढवला. मार्को अरुनाटोव्हिचा गोलप्रयत्नही गाबोरने अडवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाचे गोलप्रयत्न अपयशी ठरले होते.\nमध्यंतरानंतर ५५व्या मिनिटाला ऑस्ट्रियाच्या रॉबर्ट अल्मेरने बालाझस झयुसडस्कचा प्रयत्न हाणून पाडला. ६२व्या मिनिटाला हंगेरीच्या अ‍ॅडम स्लायने मिळालेल्या सुरेख पासचा वापर करत ऑस्ट्रियाच्या गोलरक्षकाला भेदत गोल केला. ६६व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने ड्रॅगोव्हिकला मैदान सोडावे लागले.\nऑस्ट्रियाच्या रॉबर्ट आल्मेरने हंगेरीच्या आघाडीपटूंना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ७९व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या झोल्टान स्टाइबरने ८७व्या मिनिटाला शानदार गोल केला. मध्यरेषेच्या पुढे थोडय़ा अंतरावर स्टाइबरकडे चेंडू सोपवण्यात आला. बहुतांशी खेळाडू मागच्या बाजूला राहिल्याने स्टाइबर आणि ऑस्ट्रियाचा गोलरक्ष��� आल्मेर यांच्यात लढाई होती. मात्र गोलपोस्टच्या जवळ येताच स्टाइबरने क्षणभर थांबत आल्मेरच्या डोक्यावरून चेंडू गोलजाळ्यात धाडला. या गोलसह ऑस्ट्रियाच्या आशा मावळल्या. उर्वरित वेळेत चेंडूवर नियंत्रण राखत हंगेरीने थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 भारताचा कोरियावर विजय; सुनील आणि थिमय्या यांचे गोल\n2 निभ्रेळ यशाचे भारताचे लक्ष्य\n3 भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची निवड २४ जूनला\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/raj-thackeray-on-shivsena-uddhav-thackeray-sharad-pawar-and-pulwama-attack-aurangabad-news-mhrd-435308.html", "date_download": "2020-09-27T18:49:34Z", "digest": "sha1:KVXNK2FF3OGFATQAM5Y4PYL3FLVHMZRG", "length": 23075, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर म्हणाले... raj thackeray on shivsena uddhav thackeray sharad pawar and pulwama attack aurangabad news mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग क��्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nऔरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर म्हणाले...\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nऔरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर म्हणाले...\nमी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही.\nऔरंगाबाद, 14 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या भाष्य केलं. शरद पवारांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहेत. EVM संदर्भात बोलण्यासाठी त्यांना भेटलो होतो. पण आमच्या मैत्रीच्या चर्चा रंगवल्या गेल्या. पवारांशी माझे चांगले संबंध असल्याचं राज ��ाकरे म्हणाले आहेत.\nदरम्यान, मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही. मी मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप कोणताही पक्ष बोललेला नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.\nआज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुलवामा हल्ला हा घटवून आणला होता अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यावेळी राज ठाकरेंनी दिली होती. यासंबंधी प्रश्न विचारला असता पुलवामा हल्ल्यामध्ये अनेक संशयास्पद पुरावे समोर आले होते असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.\nखरंतर, मुंबईतल्या भव्य अशा मोर्चानंतर राज ठाकरेंनी मिशन संभाजीनगर हाती घेतलं आहे. यासाठी ते औरंगाबादमध्ये दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस होता. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी बिनधास्त चर्चा केली. मनसेनं मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. दुपारी काही पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आणि सायंकाळी चार वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत.\nइतर बातम्या- Valentine Day दिवशी धक्कादायक बातमी, हिंगणघाटसारख्या घटनेच्या तयारीत आरोपी\nराज ठाकरेंच्या अनौपचारीक चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे\n- मला हिंदू जननायक म्हणू नका\n- शरद पवारांशी माझे चांगले संबंध आहेत\n- ईव्हीएम संबंधी बोलण्यासाठी मी पवारांना भेटलो होतो.\n- घुसखोरांना माझा आधीपासूनच विरोध आहे\n- झेंड्यात बदल झाला पण भूमिकेत कुठेही बदल झालेला नाही\n- झेंड्याबद्दल कोणतीही नोटीस आलेली नाही\n- धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन\n- औरंगाबदचं नाव बदललं तर हरकत काय आहे\nइतर बातम्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला शरद पवारांचा विरोध, पाहा VIDEO\n- चांगले बदल झाले पाहिजेत. इतर लोक भूमिकेत बदल करून सत्तेत आले. त्यांना विचारण्याची हिम्मत आहे का\n- झेंडा हा विषय मी 3-4 वर्षांच्या आधी मांडला होता. पण आता त्यावर अधिकृत चर्चा झाली.\n- झेंड्याचं रजिस्ट्रेशन निवडणूक आयोगाला 4 वर्षांआधी दिलं होतं\n- दोन महिन्यापूर्वी यावर अधिकृत चर्चा झाली आणि ठरवलं\n- एखाद्या शहराचा विकास राजकीय अजेंडा नाही, माझं पॅशन आहे\n- निवडणुकांमध्ये रेल्वे इंजिनाचाच वापर होणार\n- आम्ही छेडलेल्या मुद्द्यांना को���ीही हात घातलेला नाही\n- व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्याऐवजी महिला सुरक्षेकडे लक्ष देणं महत्त्वाचं\nइतर बातम्या - भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार\nTags: aurangabadmaharashtraMaharashtra Assembly Election 2019MNSmumbaiNarendra modisharad pawarshivsenaउद्धव ठाकरेकाँग्रेसनरेंद्र मोदीपुणेमनसेमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्रीराज ठाकरेराष्ट्रवादीशरद पवारशिवसेना\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=blood%20pressure", "date_download": "2020-09-27T20:27:30Z", "digest": "sha1:AQGHZSCLVHLC7LV6ZN4IBEJSMOVZPWOX", "length": 4362, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "blood pressure", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमनुक्याच्या पाण्याने वाढवा रक्त, दूर ठेवा पोटाच्या समस्या\nस्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे\nफणस खाल्याने कॅन्सर अन् रक्तदाबाचा टळतो धोका\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावण��साठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-maha-ganpati-pune-may-2019-12400/", "date_download": "2020-09-27T19:05:15Z", "digest": "sha1:PZS3ESVPYAGWTWUSWF5ROK4UP5CZXCJK", "length": 4601, "nlines": 82, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - पुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nमहागणपती करिअर फौंडेशन, पुणे येथे Self Study सह मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस (PSI/ STI/ Asst/ राज्यसेवा- पूर्व+मुख्य) उपलब्ध. सेल्फ स्टडीच्या सर्व सोयीसुविधांसह (राहणे+जेवण+२४ तास अभ्यासीका) Wifi, Online form व चलन भरणे, Live News पाहण्यासाठी स्वतंत्र LED रूम इत्यादी सर्व काही केवळ ४००० रुपये प्रति महिना दरात (निवासी फी) देणारा महाराष्ट्रातील एकमेव कॅम्पस… आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच 7498494089/ 9823076981/ 7387763999 वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nआमच्या नवीन OAC.CO.IN संकेतस्थळाला अवश्य भेट द्या \nस्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विद्युत सहाय्यक पदाच्या ५००० जागा\nबकुळछाया फाउंडेशनच्या संस्थेत विविध कोर्स करिता प्रवेश देणे आहे\nजिल्हा परिषद/ PWD पदभरती उपयुक्त कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे\nऑनलाईन टेस्ट देऊन एकलव्य अकॅडमीत निशुल्क प्रवेश मि��वा\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ सैन्य भरती निवासी शिबीर\nपुणे येथे १८ ते २० जून दरम्यान स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन\nपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध\nपुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत MPSC इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध\nपुणे येथील परिवर्तन अकॅडमीत ७ दिवसीय विशेष मोफत कार्यशाळा\nकेवळ ४००० रुपयात सेल्फस्टडी+ क्लासेससह सर्व निवासी सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune/who-going-threaten-mla-dilip-mohite-suresh-gore-59903", "date_download": "2020-09-27T20:55:52Z", "digest": "sha1:ZP3QIDK4D3V7IXMVBKW3CMEA6NCVAXQT", "length": 12943, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Who is going to threaten MLA Dilip Mohite? : Suresh Gore | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार दिलीप मोहिते यांना कोण धमकी देणार आहे\nआमदार दिलीप मोहिते यांना कोण धमकी देणार आहे\nसोमवार, 10 ऑगस्ट 2020\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांच्या वादात आता शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी उडी घेतली आहे. यात त्यांनी विरोधक असलेल्या मोहिते यांना लक्ष्य केले आहे.\nराजगुरुनगर (जि. पुणे) : खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे काम चांगले आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी अधिकाऱ्यांना अडथळे आणायचे काम करू नये. तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या साथीची गंभीर परिस्थिती आहे. असे असताना सर्व प्रशासनाला आमदारांनी विश्वासात घेऊन कामाला लावले पाहिजे, त्याऐवजी मोहिते त्यांच्या बदल्या करण्याच्या मागे लागले आहेत. सध्या परिस्थिती काय आणि आमदारांचे चाललंय काय तुमच्या मर्जीतील अधिकारी येथे आणून तुम्हाला चुकीची कामे करायची आहेत का तुमच्या मर्जीतील अधिकारी येथे आणून तुम्हाला चुकीची कामे करायची आहेत का असा सवाल माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांच्या वादात आता शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी उडी घेतली आहे. यात त्यांनी विरोधक असलेल्या मोहिते यांना लक्ष्य केले आहे.\nखेडचे आमदार मोहिते यांनी तहसीलदार आमले यांच्या पत���विरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील शिवसेना शाखेत पत्रकारांशी गोरे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे रामदास धनवटे, विजया शिंदे, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.\nमाजी आमदार गोरे म्हणाले की,\"आमदार दिलीप मोहिते यांना कोरोनाच्या संकटाची गंभीर परिस्थिती हाताळता आली नाही. त्यामुळे स्वतःच्या कर्तव्यापासून पळून मोहिते हे अधिकाऱ्यांच्या डोक्‍यावर खापर फोडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. संकटाशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवायला हवी. सध्याच्या परिस्थितीत जनतेला आधार देण्याची गरज असताना आमदार मोहिते मात्र भलतेच करीत आहेत आणि मोहिते यांना कोण धमकी देणार आहे त्यांना कोणी धमकी देईल, असे मला वाटत नाही.'\nतहसीलदार आमले यांनी कोरोनाची परिस्थितीही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. काही त्रुटी आहेत, त्या आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. याशिवाय गेल्या दीड वर्षात त्यांनी समाधानकारक काम केलेले आहे.\nअधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय प्रशासकीय असून त्यांचा कार्यकाल संपल्यावर आपोआप त्यांची बदली होईल. तुम्ही अशी काय कामे सांगता की ज्याला तहसीलदार नकार देतात आघाडीचे सरकार आहे. पूर्वी चालत होते, तसे आता चालणार नाही. सगळे तुम्ही ठरवाल, तसे होणार नाही. इथे कोणावर अन्याय होणार नाही, असेही सुरेश गोरे यांनी सुनावले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगिरीश महाजनांच्या कारला अपघात, महाजन सुरक्षीत मात्र...\nपाचोरा : माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या कारचा आज अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार आरोग्य कर्मचारी त्यांच्या कारवर धडकल्याने तो गंभीर जखमी झाला...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nबेरोजगारीच्या प्रश्नाबाबत मी युवकांचा आवाज बनेन : रोहित पवार\nनगर : बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या आहे. या प्रश्नाकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधले असून, या प्रश्नाबाबत मी युवकांचा बनेन, असे मत आमदार रोहित...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nअनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख\nनगर : ``शिवसेना आणि कै. अनिल राठोड हे समिकरण होते. त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटुंब चालविण्याचे काम केले. हाकेला धावणारा नेता, म्हणून...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nआमदार गुट्टेंनी जिल्हाधिकाऱ्यांना घडवला बैलगाडी प्रवास\nपालम ः गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पालम तालुक्यात...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमनोज कोतकर यांच्या पक्षांतरावर भाजप नेत्यांची चुप्पी\nनगर : केंद्रात सत्तेत असलेला व देशात सर्वात मोठा ठरलेल्या भाजपची नगर जिल्ह्यात मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे एक खासदार, तीन आमदार...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nआमदार तहसीलदार पुणे खेड कोरोना corona प्रशासन administrations सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/nirbhaya-gang-rape-case-convicts-to-be-hanged-how-preparations-at-tihar-442316.html", "date_download": "2020-09-27T21:08:34Z", "digest": "sha1:BFDBRA5AETFFS3QQ7XSIBJCWYSARN2ZI", "length": 22120, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर... काय आहे नियम? nirbhaya gang rape case convicts to be hanged how preparations at tihar | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व���हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nNirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर... काय आहे नियम\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nNirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर... काय आहे नियम\nदेशभर गाजलेल्या दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींना शेवटी 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता तिहार जेलमध्ये फाशी देण्याचं निश्चित झालं आहे.\nनवी दिल्ली, 19 मार्च: देशभर गाजलेल्या दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींना शेवटी 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता तिहार जेलमध्ये फाशी देण्याचं निश्चित झालं आहे. पटियाला हाऊस कोर्ट निर्भयाच्या चार दोषींच्या शिक्षेची तारीख जाहीर केली आहे. दोषींचे वकील ए. पी. सिंग शेवटच्या क्षणापर्यंत कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहेत आणि ही फाशी पुन्हा एकदा रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उद्याच्या फाशीसाठी तिहार जेलमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे.\nफाशीची संपूर्ण जबाबदारी ही जल्लादाची असते. मात्र तुरुंगाच्या नियमानुसार फाशी देताना फास जर तुटला तर दोषीची शिक्षा माफ होते का याबाबत तिहार जेलमधील फाशीची अंमलबाजवणी करणाऱ्या पवन जल्लादने खुलासा केला आहे. \"जेव्हा एखाद्या दोषीची फाशीच्या शिक्षा देण्याचं ठरत तेव्हा संपूर्ण खबरदारी घेतली जात असते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कुणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडली नाही. फाशीची अंमलबजावणीही पूर्णपणे बजावली गेली आहे\", असं पवन यांनी सांगितलं.\nफाशीच्या एक दिवस आधी काय होते\nजेव्हा एखाद्या दोषीची फाशी देण्याची तारीख निश्चित केली जाते तेव्हा एक दिवसाआधी आम्हाला जेलमध्ये बोलवण्यात येतं. त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. फाशी देण्यासाठी काय दोर कोणता वापरायचा फास कसा बांधायचा ज्या दिवशी एका दोषीला फाशी द्यायची असते त्या रात्री आम्हाला झोप येत नाही, असं पवन यांनी सांगितलं.\nवाचा - भारत सरकारचा मोठा निर्णय जगासाठी देशाचे दरवाजे बंद\nजेव्हा दोषीला फाशी द्याची वेळ ठरलेली असते त्याआधी 15 मि���िटांपूर्वी आम्ही फाशीच्या देण्याच्या ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर दोषीला फासावर लटकावले जाते. कैद्याला जेव्हा जेलमधून आणले जात असते तेव्हा त्याच्या हातात बेड्या असतात किंवा दोरीने हात बांधलेले असतात. दोन पोलीस कर्मचारी त्याला घेऊन येत असतात. जेलपासून ते फाशी देण्याच्या ठिकाणापर्यंत हा वेळ 15 मिनिटांचा असतो.\nपोलिसांसाठीही असतात काही नियम\nफाशी देत असताना त्या ठिकाणी 4 ते 5 पोलीस कर्मचारी हजर असतात. ते काहीच बोलत नाही, फक्त एकमेकांना इशारे देत असतात. जर कुणी काही बोललं तर दोषी हा भावनाविवश होऊन जातो आणि नको ती मागणी करू लागतो. त्यामुळे त्यावेळी कुणीही बोलत नाही. त्याशिवाय या ठिकाणी जेल अधिक्षक, उपअधीक्षक आणि डॉक्टरांची टीम हजर असते. मुख्य म्हणजे जल्लाद पवन कुमारच्या परिवाराने आतापर्यंत 25 जणांना फासावर लटकावलं आहे. विशेष म्हणजे, निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचं निश्चित झालं तेव्हा तिहार जेलच्या प्रशासनाने जल्लाद निवडीसाठी उत्तर प्रदेश सरकारला पत्र व्यवहार केला होता.\n सुप्रीम कोर्टाचा उद्याच बहुमत चाचणी घ्यायचा निर्णय\nबँकेतील काम लवकरात लवकर उरका, कोरोनामुळे कामकाजाची वेळ घटवण्याची शक्यता\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-buldana-news-confusion-rainfall-statistics-346008", "date_download": "2020-09-27T18:47:10Z", "digest": "sha1:6EB6DHREWXVXVGVWBSEBX5CTV6E6LZW6", "length": 15452, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "नेमका पाऊस पडला तरी किती? आकडेवारीत होतोय हा गोंधळ | eSakal", "raw_content": "\nनेमका पाऊस पडला तरी किती आकडेवारीत होतोय हा गोंधळ\nतालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेला पर्जन्यमानाचा अहवाल आणि शासनाच्या वेबसाईटवर असलेली आकडेवारी यामध्ये अनेकदा तफावत दिसून येत आहे. आकड्यांच्या या गोंधळाचा शेतकऱ्यांना मागील काळात फटका बसलेला असून यंदाही तालुक्यातील शेतकऱ्याचे आगामी काळात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच सजगता दाखविण्याची गरज आहे.शुक्रवारी (ता.११) पावसाची शासकीय आकडेवारी बघितली असता यामध्ये चूक दिसून आली.\nसंग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेला पर्जन्यमानाचा अहवाल आणि शासनाच्या वेबसाईटवर असलेली आकडेवारी यामध्ये अनेकदा तफावत दिसून येत आहे. आकड्यांच्या या गोंधळाचा शेतकऱ्यांना मागील काळात फटका बसलेला असून यंदाही तालुक्यातील शेतकऱ्याचे आगामी काळात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच सजगता दाखविण्याची गरज आहे.शुक्रवारी (ता.११) पावसाची शासकीय आकडेवारी बघितली असता यामध्ये चूक दिसून आली.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nनेमकी चूक कुणाची हा तपासाचा भाग बनत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुका स्तरावर महसूल मंडळानुसार पावसाची नोंद दररोज तहसील कार्यालयात घेतली जाते. त्या आकडेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो. असाच अहवाल शुक्रवारी सकाळी तालुक्यातील चार मंडळांचा पाठविण्यात आला.\nत्यामध्ये कवठळ, संग्रामपूर, पतुर्डा, बावनबीर या मंडळांचा समावेश आहे. तहसील स्तरावरून गेलेला अहवाल आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर असलेला अहवाल यातील आकडेवारीमध्ये खूपच तफावत दिसून येत आहे.\nभविष्यात यामुळे तालुक्यातील पीक नुकसानीची भरपाई ,पीकविमा अथवा शासनाच्या अ���्य योजनापासून शेतकरी वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. कारण शासनाच्या वेबसाईटवर दर्शविलेली आकडेवारी नुसार तालुक्यात १० सप्टेंबरला चारही मंडळातील पावसाची आकडेवारी एक सारखी दिली आहे.\nयाअगोदर काही वर्षांपूर्वी या तालुक्याची पावसाची जास्तीची आकडेवारी दाखविण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार होते. मात्र तो मुद्दा पत्रकार संघाच्या वतीने शासनाच्या लक्षात आणून दिल्यावर उशिरा शेतकऱ्यांना न्याय मिळाला होता. ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nबस आटा गिला होता हैं, दवा दुश्वार है; सहा महिन्यांपासून हात रिकामेच\nनागपूर : कोरोना संकटामुळे रेल्वेचा अभिन्न भाग असलेल्या कुलींचे हात गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास रिकामेच आहेत. विशेष रेल्वे गाड्या सुरू...\nनसरापुरातील हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेची सुरुवात\nनसरापूर (पुणे) : भोर तालुक्‍यात नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू झाली आहे...\nखासगी रुग्णालय, लॅबवाल्यांनो सावधान तुमच्यावर गृहविभागाची करडी नजर\nनागपूर : कोरोनामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांकडून खासगी रुग्णालय अव्वाच्यासव्वा बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना...\nउस्मानाबाद जिल्ह्याचा मृत्यूदर तीन टक्क्यांच्या पुढे, आज २११ जणांना कोरोनाची लागण\nउस्मानाबाद : जिल्ह्याचा कोरोना संसर्गाने होणारा मृत्यूदर तीनच्या पुढे सरकला आहे. रविवारी (ता.२७) जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू, तर नवीन २११ रुग्णांची भर...\nहवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी भाजपचा ठाणे पालिकेला सवाल\nठाणे : कोरोनाचे संकट असताना ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदे�� संभ्रम निर्माण करणारा आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cut-reputed-colleges-pune-will-also-increases-around-one-two-cent-322533", "date_download": "2020-09-27T19:38:49Z", "digest": "sha1:WVYTL5TGQWJMB7GUPFHHRAYRFTDFE2PG", "length": 17627, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ! | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ\nयंदा उत्तीर्णतेची टक्केवारी वाढण्याबरोबरच ९० टक्क्यांपेक्षा, विशेष श्रेणी (७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) आणि प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.\nपुणे : बारावीच्या निकालातील उत्तीर्णतेचा टक्का यंदा वाढला असून ७५ टक्के आणि ९० टक्क्याहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी, प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा 'कट ऑफ' वाढण्याची शक्यता आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयाचा कट ऑफ देखील जवळपास एक ते दोन टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहेत.\n- जेव्हा शरद पवार रमतात जुन्या आठवणींमध्ये...\nराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकालात उत्तीर्णतेचा टक्का यंदा वाढला आहे. एकूण निकालात विज्ञान, वाणिज्य, कला यांसह व्यवसाय अभ्यासक्रम या चारही शाखांच्या निकालात वाढ झाली आहे. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई आणि आयसीएसई बारावीचा निकालात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी वाढण्याबरोबरच ९० टक्क्यांपेक्षा, विशेष श्रेणी (७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) आणि प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. पुणे शहराबरोबरच पुणे विभागातही टक्केवारी वाढल्याचे दिसून येते.\n- यंदा ग्रामीण भागातील कॉलेजांना '��िमांड'; पदवी प्रवेशासाठी शहर-ग्रामीण अशी होणार 'फाईट'\nविज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी बी.कॉम, बीबीए अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतात. बारावीत विज्ञान शाखेतून ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणारे विद्यार्थी देखील वाणिज्य शाखेकडे वळतात. त्यामुळे या शाखेतही चुरस वाढणार आहे. कला शाखेतही शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nविज्ञान शाखेतील प्रवेशासाठी होणार चढाओढ\nराज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषधनिर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेबाबत स्पष्टता नाही. परिणामी या अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणारे काही विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षणातील विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या प्रवेशात चढाओढ वाढण्याची शक्यता आहे.\n पुणे झेडपीला डाॅक्टर्स अन् नर्स मिळेनात\n\"बारावीच्या निकालाची टक्केवारी यंदा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. विज्ञान शाखेतून बारावीत ८०-८५ टक्के गुण मिळविलेले, तसेच ६५-७० टक्के गुण असणारे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी वाणिज्य शाखेकडे वळतात. त्यामुळे वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असणार आहे.\"\n- चंद्रकांत रावळ, प्राचार्य, बीएमसीसी\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरवींद्र बऱ्हाटेवर आठवा गुन्हा दाखल; दमदाटी करत दिली जीवे मारण्याची धमकी\nपुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांनी वानवडीतील एका व्यावसायिकाशी जमीन विक्रीचा व्यवहार करून त्याबदल्यात...\nमॅकडोनाल्डची फ्रॅन्चायझी देतो म्हणाले अन् साडे आठ लाख रुपयांना गंडवून गेले\nपुणे : मॅकडोनाल्ड ��ंपनीची फ्रॅन्चायझी मिळवून देण्याचा बहाणा करून एका व्यावसायिकाची सायबर गुन्हेगारांनी तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली. ही...\nवेंगुर्ले आगारातून 64 एसटी फेऱ्या सुरू\nवेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - राज्य परिवहन येथील आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूर-पाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली,...\nनसरापुरातील हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेची सुरुवात\nनसरापूर (पुणे) : भोर तालुक्‍यात नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू झाली आहे...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...\nदिलीप वळसे पाटील म्हणतायेत, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी करणार प्रयत्न\nमंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/all-party-meet-maratha-reservation-know-full-details-meeting-347033", "date_download": "2020-09-27T20:23:19Z", "digest": "sha1:PPGYDTMGR3W4SD5EKDCECAC263J3CZLD", "length": 20894, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठा आरक्षण : सर्वपाक्षीय बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या गोष्टी आणि फडणवीसांनी मांडलेले मुद्दे | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षण : सर्वपाक्षीय बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या गोष्टी आणि फडणवीसांनी मांडलेले मुद्दे\nआज जे आम्ही भेटलो, त्यात दोन गोष्टींची चर्चा झाली. पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि जोवर ती लढाई जिंकत नाही तोवर मराठा समाजाला काय दिलासा द्यायचा.\nमराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत नुकतीच सर्वपक्षीय बैठक संपली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासा���ी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्षनेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nकाय म्हणालेत उद्धव ठाकरे \nमराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ती याचिका मोठ्या बेंच समोर जाण्यासाठी होती. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका मेनी केलीये. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीला न्यायालयाने अनपेक्षितपणे साल २०२०- २०२१ सालापुरती शैक्षणिक ऍडमिशनसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे याबाबतचा संभ्रम निर्माण झालाय. आता दोन्ही सभागृहांचे विरोधीपक्षनेते आले होते. मागील काही दिवसात याचिका करणारे आणि त्यांचे वकील यांची देखील बैठक झाली. यासंदर्भात सरकारकडून समिती नेमली गेलेली आहेत.या समितीच्या माध्यमातून सर्व विधितज्ज्ञासोबत चर्चा सुरु आहे. याप्रकरणी आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलेलो आहोत. विरोधीपक्षनेत्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागील वेळी मी जेंव्हा फोन केला होता तेंव्हा त्यांनी मला जे वचन दिलं तेच त्यांनी आजही दिलंय. सर्व विरोधीपक्ष आमच्या सोबत सोबत आहे.\nआज जे आम्ही भेटलो, त्यात दोन गोष्टींची चर्चा झाली. पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि जोवर ती लढाई जिंकत नाही तोवर मराठा समाजाला काय दिलासा द्यायचा हा महत्त्वाचा मुद्दा होता. सरकार म्हणून आम्ही काही गोष्टी निश्चित केल्यात. सरकार आणि विरोधी पक्षाची जवळजवळ सारखीच भूमिका आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी एकत्रित करून आम्ही उद्या किंवा परवा त्याबाबतचा निर्णय जाहीर करू. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात कसं जायचं याबद्दल सर्व बाबी तपासून विधिज्ञांशी बोलून सरकार पुढील पाऊल टाकेल.\nसरकारकडे घटनापीठाकडे जाण्याचा पर्याय आहे का\nयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, त्याबद्दल मी आता काही बोलणार नाही. याबाबतीत पुढे जाताना सर्व विधीतज्ज्ञांशी बोलून सर्व निर्णय घेत आहोत. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्यांनी उच्च न्यायालयात आपल्याला विजय मिळवून दिला, त्याच वकिलांची टीम जशीच्या तशी, आणि त्यावेळच्या आर्ग्युमेण्टमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही.\nमराठा समाजाला आज माध्यमाद्वारे केलेल्या संवादातून उद्धव ठाकरे यांनी आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. आंदोलन हे जेंव्हा सरकार आपल्या मागणीकडे लक्ष देत नसतं तेंव्हा केलं जातं. महाराष्ट्रातील एकही पक्ष या आरक्षणाविरोधात नाही. त्यामुळे कुणीही यासाठी आंदोलन करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. दरम्यान, यासाठी आम्ही एक कालावधी ठरवलेला आहे आणि आम्ही त्याच्या जवळ आलेलो आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.\nबैठकीनंतर काय म्हणालेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस :\nया बैठकीत विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर हे उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर विरोधीपक्षाची भूमिका मांडली आहे. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागेल ते सर्व सहकार्य सरकारला करू असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी विनंती करायची आणि घटनापीठ स्थापित करून त्यांच्यासमोर जायचं या भूमिकेत सरकार आहे. यासाठी आम्ही विरोधीपक्ष म्हणून भूमिका मांडताना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. आम्ही यामध्ये कोणताही प्रकारचं राजकारण करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण बहाल करण्यासाठी सरकार जे जे करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. सरकार चुकत असेल तर सरकारला सांगू. मात्र याबाबद्दल सरकारला पाठिंबा देऊ, असं फडणवीस म्हणालेत.\nमराठा तरुणाई समोरच्या भीतीचे वातावरण आहे. एकीकडे आरक्षण बहाल करत असताना मधल्या काळात सरकारने सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांचं सबलीकरण केलं पाहिजे, अशीही भूमिका फडणवीसांनी घेतली. फडणवीसांनी देखील राज्यात कुणीही आंदोलन करू नये अशी सर्वांना विनंती केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिलीप वळसे पाटील म्हणतायेत, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी करणार प्रयत्न\nमंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली...\nलातुरात आमदारांच्या घरासमोर हालगी वाजवून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन\nलातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासं���र्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर...\nमराठा आंदोलनच्या घोषणांनी पुणे शहर दणाणले\nपुणे : \"मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', \"एक मराठा लाख मराठा',\"आरक्षण आमच्या हक्काचं' आदी घोषणांच्या निनादात मराठा क्रांती मोर्चाच्या...\nनांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते\nनांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण...\n''आरक्षण लढ्यातील पहिला वार माझ्या छातीवर'' - छत्रपती संभाजीराजे भोसले\nनाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका असून, आरक्षणासाठी नेत्यांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकदिलाने लढ्यात सहभागी...\nमराठा क्रांती मोर्चा धडकणार राजकीय पक्ष कार्यालयांवर; पुण्यात होणार आक्रोश आंदोलन\nपुणे : मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.27) शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/story-photo-dialogue-between-gawa-and-mynah-335417", "date_download": "2020-09-27T20:28:36Z", "digest": "sha1:ZVDWF4726IZINZF5GRGOOAKBDD3MTLTS", "length": 13553, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "गोष्ट एका फोटोची... गवा अन्‌ मैनेतील संवादाची | eSakal", "raw_content": "\nगोष्ट एका फोटोची... गवा अन्‌ मैनेतील संवादाची\nजागतिक छायाचित्र दिन आज म्हणजे 19 ऑगस्ट रोजी साजरा होतोय. एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, असे म्हटले जाते. असाच एक फोटो आज खास या दिवसानिमित्त...\nसांगली - जागतिक छायाचित्र दिन आज म्हणजे 19 ऑगस्ट रोजी साजरा होतोय. एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, असे म्हटले जाते. असाच एक फोटो आज खास या दिवसानिमित्त... या फोटोची गोष्ट न्यारी आहे. हा फोटो आहे गवा आणि टिटवीतील संवादाचा. एका अवाढव्य ��्राण्याचा आणि एका पक्षाचा. तो टिपला आहे मिरजेतील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर दक्षा बापट यांनी.\nया फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे नॅशनल जिओग्राफी या जागतिक निसर्गविषयक माध्यमाने नॅटजिओ युअर शॉटमध्ये \"यलो फ्रेम'साठी त्याची निवड झाली. हा आंतरराष्ट्रीय बहुमान समजला जातो. या चित्राचे वर्णन करण्याची काहीच गरज नाही. ते टिपले गेले होते कान्हा नॅशनल पार्क मध्यप्रदेश येथे. मे 2016 सालचा फोटो आहे, पण सर्वकाळ उत्तम छायाचित्रात त्याची गणना होऊ शकेल. दक्षा सांगतात, की त्या दिवशी पूर्ण दिवस सफारीला गेलो होतो. दोन गवे भांडणाच्या मूडमध्ये होते, त्यांनी आमची वाट अडवून ठेवली होती. गवे भांडले तरी \"वाईल्ड लाईफ संघर्ष' टिपला आला असता, मात्र ते भांडले नाहीत. त्यांच्यात समझोता झाला. त्यांचे भांडण होईल म्हणून दोन तास थाबलो...\nत्यानंतर काही क्षणात हा गवा बाजूला गेला आणि तेथे एक मैना आली. सेकंदाच्या काही भागात मी तीन फोटो टिपले होते, त्यातील या फोटोत ती मैना काहीतरी बोलते आहे, असे वाटते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचांगल्या डॉक्‍टरांचे प्रमाण 70 टक्केच...मेरिट असलेल्या डॉक्‍टरांकडे रूग्ण दगावण्याची शक्‍यता कमी...चुका करणाऱ्या डॉक्‍टरांना जयंतरावांचा पुन्हा इशारा...सविस्तर वाचा\nइस्लामपूर (जि.सांगली)- कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राचा कस पणाला लागला आहे, जे डॉक्‍टर मेरिटने आले आहेत, त्यांच्याकडे रुग्ण दगावण्याची शक्‍यता...\nपावसाने लावली हळदीची वाट जळकोट तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त \nजळकोट : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठी मेहनत घेऊन हळद लागवडीचा नवा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिवृष्टी आणि सततच्या...\nग्रामीण भागात कोविड सेंटरमुळे बेडसाठीचा ताण कमी झाला : जितेंद्र डुडी\nसांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कमी होतोय. प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर बेडची सोय झाल्यामुळे सांगली,...\nआजी गेल्याच्या दु:खापेक्षा तिच्या सोन्याची चिंता\nसांगली ः गुंजभर सोन्यासाठी रक्ताच्या नात्यालाच एका गावात काळीमा फासण्यात आला. पाच दिवस अत्यंस्काराविना पडून राहिला मृतदेहाचे अखेर इन्साफ...\nसांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय : पालकमंत्री जयंत पाटील\nसांगली : स���ंगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढत आहे. \"माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात...\nसकाळ इम्पॅक्ट: अखेर बनावट प्रमाणपत्र मिळविणाऱ्या खेळाडूस अटक; मानकापूर पोलिसांची कारवाई\nनागपूर : खेळाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका बोगस खेळाडूला मानकापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. संजय सावंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2003/07/3420/", "date_download": "2020-09-27T20:22:23Z", "digest": "sha1:UMA2S5OUQ2NLESZPSNFNGJILMCR6E6ZQ", "length": 27650, "nlines": 270, "source_domain": "www.sudharak.in", "title": "‘बुश-बटन’ साम्राज्यवाद – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nइराकी मोहिमेचे वैशिष्ट्य दोन प्रतिमांच्या रूपांत नजरेसमोर येते. बगदादच्या फिरदौस चौकातील सद्दाम हुसेनचा पुतळा उखडून टाकणे ही पहिली प्रतिमा. एका जुलमी राजवटीचा होत असलेला अंत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगात प्रस्थापित होत असलेली एक नवी व्यवस्था (World Order) ह्यांचे प्रतीक म्हणजे जणू ही प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे इराकी वस्तुसंग्रहालयाची आणि अमेरिकन तैनाती फौजांच्या नजरेसमोर गुंड तिथे करीत असलेल्या लुटीची. “अमेरिकाप्रणीत शांती’ (Pax Americana) ह्याच्या यश-अपयशावर ह्या दोन प्रतिमा फार अचूक टिप्पणी करतात : जबाबदारीशिवाय सत्ता बुशचे पाठिराखे ह्या ‘बुश तत्त्वज्ञानाचे’ वर्णन साम्राज्यवादाचे पुनरागमन म्हणून करत नाहीत. त्यांच्या मते हा एका नवा नैतिक आदेश आहे आणि जगाच्या कुठल्याही भागावर स्वतःची इच्छा लादण्याच्या अमेरिकन वृत्तीचे हा आदेश समर्थन करतो.\nहा खास अमेरिकन आंतरराष्ट्रीयवाद (American Internationalism) नैतिकदृष्ट्या योग्य आहे का हा विचार जरी बाजूला ठेवला तरी तो व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का हा प्र न उरतोच. साम्राज्ये नैतिक पायावर कधीच उभारली जात नाहीत. त्यांच्या वाढीला आधार देणारी नैतिक चौकट नंतर निर्माण केली जाते. पण स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्याआधी बुशच्या अमेरिकेने ‘ब्रिटिश राज’चे अनुभव विचारात घ्यायला हरकत नाही. ब्रिटिश साम्राज्याची उभारणी करणारे इतर कुठल्याही शोषणकर्त्यांसारखेच दांभिक होते. एका हातात बायबल आणि एका हातात पैशांची पिशवी घेऊनच ते आले. साम्राज्यातील गुलाम जनतेकडून ‘देवासाठी’ आणि ‘राजासाठी’ खंडणी वसूल करणे सहज शक्य होते कारण राजा आणि देवही इंग्रज असल्याबद्दल त्यांच्या मनांत मुळीच संदेह नव्हता. पण हे करण्यासाठी का होईना ते साम्राज्यवादी प्रत्यक्ष जाऊन काफिरांमध्ये राहिले आणि ख्रि चन धर्मात जरी जमले नाही तरी ‘व्यापार’ ह्या जास्त ‘आद्य’ धर्मामध्ये त्यांनी नेटिव्हांना आंतर्भूत करून घेतले. ह्या सगळ्या प्रक्रियेत ब्रिटिशांनी साम्राज्य तर घडवलेच पण ते स्वतःही घडत गेले. सत्ताधीश आणि दास दोघेही एकमेकांचे ‘जिवलग शत्रू’ बनले.\nज्या मेकॉलेने साम्राज्याचा गाडा चालवण्यासाठी आंग्लशिक्षित ‘ब्राऊन साहेब’ तयार केले, त्याच मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीने भारतातील बुद्धिवंतांना भाषिक आणि बौद्धिक साधने मिळवून दिली. ह्या साधनांच्या मदतीने त्यांनी साम्राज्याच्या अनियंत्रित सत्तेला आ mन दिले. ह्यूमने जेव्हा काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्याने फक्त भार-तीयांच्या राजकीय जाणिवांना वळण देण्याचेच काम केले नाही तर इंग्लंडमधील अन्याय-पीडित जनता आणि इथली शोषित जनता ह्यांच्यामध्ये एक सहानुभूतीचा बंध निर्माण केला. गांधीजींच्या 1930 सालच्या इंग्लंडभेटीमध्ये मॅचेस्टरच्या गिरणीकामगारांनी भारावून जाऊन त्यांचे जे अभूतपूर्व स्वागत केले ते आजकाल फक्त खेळाडूंचे अथवा सिनेकलावंतांचेच केले जाते. त्यांच्याच गिरणीत बनलेल्या कापडाची त्या महात्म्याने केलेली नाकेबंदी त्यांच्या बेकारीचे कारण ठरू शकते ह्याची पूर्ण जाणीव असूनही ते स्वागत त्यांनी केले. चर्चिलच्या ह्या ‘अर्धनग्न फकिराबद्दल’ त्यांना वाटणारे आंतरिक प्रेम हे शोषण करणारा आपल्या दोघांच्या शत्रू एकच आहे ह्या जाणिवेवर आधारित होते.\nराजकीय जाणिवा जागृत होत असलेला मध्यमवर्ग, ब्रिटिश सैन्याची वाहतूक करण्यासाठी उभारलेले रेल्वेचे जाळे ज्याने राष्ट्रवादाची बीजेसुद्धा दूरवर पसरवली आणि अगदी क्रिकेटचा खेळसुद्धा, साम्राज्यवाद���च्या उदरातच वाढणाऱ्या ह्या राष्ट्रीय जाणीवेच्या गर्भाला पोषक ठरले. अगदी मिठाच्या सत्याग्रहासाठी काढलेल्या दांडीयात्रेतूनही गांधीजींनी एका विशिष्ट कायद्याला आmन केले—-आपण सर्व कायद्यांच्या पलिकडे आहोत असे त्यांनी कधीच म्हटले नाही. स्वतःला अटक करवून घेऊन विरोध करण्याचा आपला हक्क त्यांनी अधोरेखित केला—-कायद्याची चौकट मोडली नाही. त्या चौकटीमुळेच हा विरोध शक्य झाला होता.\nनेटिव्हांना सुधारून शहाणे करण्याचे हे ब्रिटिशांचे तथाकथित मिशन असे दुधारी ठरले ताजमहाल तोडून त्यातल्या संगमरवराचा उपयोग सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केला पाहिजे असे म्हणणाऱ्या बेंटिंकबरोबरच भारताच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे अनेक ब्रिटिश अभ्यासकही निर्माण झाले. ह्या विद्वानांच्या संशोधनातून लिहिली गेलेली भारताची गाथा आपण अजून उलगडतो आहोत. जे. एस्. मिल आणि व्हिन्सेंट स्मिथ ह्यांच्या मार्गदर्शक तत्त्वज्ञानाचा आधार नसता तर विशिष्ट आणि वैश्विक ह्यातील संबंध स्पष्ट करणारी इतिहासाची प्रणाली निर्माण होऊ शकली असती का ताजमहाल तोडून त्यातल्या संगमरवराचा उपयोग सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केला पाहिजे असे म्हणणाऱ्या बेंटिंकबरोबरच भारताच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे अनेक ब्रिटिश अभ्यासकही निर्माण झाले. ह्या विद्वानांच्या संशोधनातून लिहिली गेलेली भारताची गाथा आपण अजून उलगडतो आहोत. जे. एस्. मिल आणि व्हिन्सेंट स्मिथ ह्यांच्या मार्गदर्शक तत्त्वज्ञानाचा आधार नसता तर विशिष्ट आणि वैश्विक ह्यातील संबंध स्पष्ट करणारी इतिहासाची प्रणाली निर्माण होऊ शकली असती का अमेरिकन नव-साम्राज्यवादाचा पुरस्कार करणारे पुस्तकी तत्त्वज्ञ ह्या बौद्धिक संकराच्या अगदी विरुद्ध विचारसरणीचे आहेत. सर्व प्रकारचे सांस्कृतिक संसर्ग, जंतुनाशके टाकून शुद्ध करण्यावर त्यांचा भर आहे. जगाच्या नव्या नकाशात अमेरिका हे नैतिकतेचे प्रमुख दक्षिणोत्तर रेखावृत्त (Prime-Meridian) आहे. ह्या नवीन रूढीप्रियतेचा गुरू अॅलन ब्लूम आहे आणि त्याचे The Closing of The American Mind हे पुस्तक त्याच्या मते ‘नैतिक सापेक्षतावाद’ ह्या विषयावरचे मूलभूत लिखाण आहे.\nब्लूमच्या मते ‘कुठलाही विधिनिषेध नसलेल्या हलक्या लोकांच्या’ (Lesser breeds without the law) संसर्गात आल्यामुळे अमेरिका आपले बौद्धिक वर्चस्व गमावून बसली आहे. त्याच्यामते हे बौद्धिक श्रेष्ठत्व परत मिळविण्यासाठी अमेरिकेला गोऱ्या अँग्लो-सॅक्सन प्रॉटेस्टंट नैतिकतेवर आधारलेली मूल्यव्यवस्था पुन्हा अंगीकारायला हवी. इतर सर्व गोष्टी म्हणजे नीतिभ्रष्टता आहे, ज्याचे समूळ उच्चाटन करावे असा हा रोग आहे. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या सर्व पंथांमध्ये दिसणारा आत्मगौरवाचा हा अहंमन्य आविष्कार हे अमेरिकेच्या नवसाम्राज्यवादाचे लक्षण आहे. टॉमहॉक अस्त्र जसे दुरून फेकतात तसा हा साम्राज्यवादही ‘रिमोट कंट्रोल’नेच हाताळतात.\nखुर्चीत बसून युद्ध खेळणाऱ्या योद्ध्याच्या गनशिप राजनीतीने आता ब्रिटानियाच्या गनबोट राजनीतीला मागे टाकले आहे. (पूर्वी वसाहतींमधील बंडाचा बिमोड करायला ब्रिटिश सरकार तोफा असलेल्या बोटी किनाऱ्यापाशी आणून त्यांचा वापर करत असे. आता त्याहीपेक्षा दुरून चिलखती हेलिकॉप्टरच्या मदतीने अमेरिका युद्ध खेळते आहे.) बटन दाबून लष्करी डावपेच खेळणाऱ्यांना गंगादिन (किप्लिंगने ज्याचे वर्णन “माझ्यापेक्षा थोर माणूस’ असे केले) आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’मधील ओमर शरीफ ह्यांच्यातला फरक काय कळणार कदाचित् हॉलिवुडसुद्धा ‘सद्दामनंतर’ अशा प्रवेशांचे चित्रण करण्यात गुंतले असेल. रॅम्बोच्या रक्तळलेल्या डोळ्यातून दिसणारा इतिहास हा एकच दृष्टिकोन आणि .45 कॅलिबरच्या बंदुकीतून सणसणत सुटलेली गोळी एवढी एकच कृती.\nब्रिटिशांच्या इथल्या राजवटीचे न बुजणारे व्रण शिल्लक असले तरी त्या राजवटीमुळेच मोठ्या प्रमाणावर विस्कळीत आणि अज्ञानी असलेली भारतीय जनता एकत्रित झाली, प्रबुद्ध झाली. शेक्सपियरच्या टेम्पेस्ट ह्या नाटकातील पशुतुल्य कॅलिबनचे अतिशय तरल आणि प्रसन्न अशा ‘एरियल’ मध्ये रूपांतर होण्याची निदान वाटचाल तरी सुरू झाली. म्हणूनच जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा त्यांनी मागे सोडलेल्या ह्या देशाचे एका विशाल लोकशाहीत परिवर्तन झाले. लोकशाहीतील एक आ चर्य म्हणून जगाने त्याच्याकडे पाहिले. अमेरिकाप्रणीत शांती प्रस्थापित करणारा अमेरिकन धर्मयोद्धा मात्र Dr. Strangelove or why I Love the Bomb ह्या सिनेमातील डॉ. स्ट्रेंजलव्हप्रमाणे आहे. जिवंत व्यक्तींपेक्षा मुडद्यांबद्दल जास्त प्रेम वाटणारा हा माणूस अनिर्बंध सत्तेवर विश्वास असणारा आहे. म्हणूनच त्याला “���ेलेला शत्रू हा जिवंत शत्रूपेक्षा जास्त चांगला” असे स्वाभाविकपणे वाटते. पण मुळात हा शत्रू का निर्माण झाला ह्याबद्दल आत्मपरीक्षण कुठेच नाही. म्हणूनच जेव्हा केव्हा अमेरिका इराक सोडेल तेव्हा त्या इराकभेटीचे सार म्हणून बगदादमधील लुटलेले वस्तुसंग्रहालय डोळ्यासमोर उभे राहील. ते वस्तुसंग्रहालय ही जणू ‘अमेरिका इथे येऊन गेली’ हे सांगणारी नोंदवहीतील नोंद आहे. इथून पुढे कुठे\n(18 एप्रिल, 2003 रोजी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये जग सुरैयांचा Bush-button Imperialism हा लेख प्रसिद्ध झाला—-त्याचा हा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत.)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kylie-jenner-madame-tussauds-wax-statue-hollywood-katta-part-27-1520511/", "date_download": "2020-09-27T20:48:43Z", "digest": "sha1:GJXJCSVTM62GUX6ZNQ77UK5Z7KKU4VJX", "length": 10827, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kylie Jenner Madame Tussauds Wax statue Hollywood Katta part 27 | अवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nअवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा\nअवघ्या २०व्या वर्षी मादाम तुसाँ संग्रालयात या अभिनेत्रीचा पुतळा\nहा इतिहासातील सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तिचा पुतळा आहे\nहॉलिवूड टि.व्ही. स्टार काइली जेनर\n‘लाइफ ऑफ काइली’, ‘किपिंग अप विथ द कदार्शिअन’ या मालिकांमधील अभिनय व ट्विटर आणि इन्टाग्रामवरील मादक छायाचित्रांमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हॉलीवूड टीव्ही स्टार काइली जेनरला तिच्या २०व्या वाढदिवसाला मिळालेल्या भेटीमुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मादाम तुसाँ संग्रहालयाने कायलीला तिच्या मेणाचा पुतळा वाढदिवस भेट म्हणून दिला. यामुळे या संग्रहालयाच्या इतिहासात सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तीचा पुतळा बसवण्याचा नवा विक्रम कायलीच्या नावावर नोंदला गेला आहे. काइलीने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या दिवशी त्या मेणाच्या प्रतिकृतीचे अनावरण केले. तो पुतळा दिसायला इतका हुबेहुब होता की तेथील उपस्थित व्यक्तींनी आपली बोटे अक्षरश: तोंडात घातली. या अनोख्या भेटीबद्दल जेनरने आनंद व्यक्त केला. तिला तो पुतळा म्हणजे जणू तिची जुळी बहीणच वाटत होती. तिच्या मते आजवर आरशात स्वत:ला जितके निरखून पाहिले नसेल तितक्या वेळा तिने ती प्रतिकृती निरखून पाहिली. त्या हुबेहूब कलाकृतीबरोबर तिने छायाचित्रे काढून आपल्या चाहत्यांसाठीही लगेच इंटरनेटवर अपलोड केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइन्फिनिटी वॉरचा खलनायक ‘थेनॉस’ आता ‘डेडपूल’मध्येही..\n‘अमेरिकन पाय’ पुन्हा एकदा चर्चेत\nरॉबर्ट डी नीरोंची ट्रम्प यांच्यावर शिव्यांची बरसात\nदेसी गर्ल ‘क्वांटिको’मधून बाहेर\nअमेरिकेआधी ‘ज्युरासिक वर्ल्ड’ भारतात\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 पूजा भट्ट करणार आलियाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन\n2 ‘मुल्क’मध्ये ऋषी कपूरच्या सूनेच्या भूमिकेत तापसी\n3 Bhoomi Poster : रक्ताने माखलेला संजय दत्त\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/dallol-ethiopia-the-hottest-place-on-earth/", "date_download": "2020-09-27T19:26:21Z", "digest": "sha1:5GWD37GGJ62G2RTIAGKORXPQPC6YGVVR", "length": 8633, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "इथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeओळख जगाचीइथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण\nइथियोपियातील दलोल – सर्वाधिक उष्ण ठिकाण\nइथियोपियातील दलोल (दानकिल सखल प्रदेश) हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे.\nअंटार्क्टिकाजवळील प्लेटो स्टेशन हे पृथ्वीवरील सर्वाधिक थंड ठिकाण गणले जाते. पाकिस्तानमधील जाकोकाबाद हे आशिया खंडातील सर्वाधीक तापमानाचे तर सैबेरियातील वव्यर्कियान्सक हे कमी तापमानाचे ठिकाण आहे.\nअरुणाचल प्रदेशातील पवित्र परशुराम कुंड\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nमिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhamma.org/mr/about/mobile-app", "date_download": "2020-09-27T19:55:12Z", "digest": "sha1:XBT2NMU2RCDUEH6RKRB3M4IE2NUZYDMW", "length": 7030, "nlines": 158, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana Meditation", "raw_content": "\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nसत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते\nआचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना\nश्री सत्य नारायण गोयन्का\nजीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना\nविपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे\nउद्योगपति तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी विपश्यना (Vipassana)\nभाषांतर करणे चालू आहे. काही पृष्ठांवर आपली निवडलेली भाषा आणि इंग्लीश यांची सरमिसळ होऊ शकते.\nविपश्यना साधने बद्दल अधिक जाणून घ्या\nआपल्या जवळची स्थळे शोधा जी 80+ देशांमध्ये पसरलेल्या 300 पेक्षा जास्त स्थळांच्या संपूर्ण जागतिक सूची किंवा नकाशावरून विपश्यना साधना शिबिरे आयोजित करतात.\nदिनांक, विभाग आणि सूचना भाषा यासारख्या शोध निष्कर्शाद्वारे विपश्यना साधना शिबिर शोधा.\nविपश्यना साधना शिबिरामध्ये येण्यासाठी अर्ज आणि रजिष्टर करा.\nजर आपण या परंपरेत 10-दिवसीय शिबीर पूर्ण केले असेल तर आपल्यास ह्या ॲपच्या जुन्या साधक विभागात प्रवेश मिळेल:\nएक तासाच्या सामुहिक साधना बैठकीचे 25+ विविध भाषांमध्ये रेकॉर्डिंग.\nआपल्या दैनिक बैठकीला लॉग करण्याच्या विकल्पासहित सामुहिक साधनाचे रेकॉर्डिंग चालवा. Dhamma.org हा डेटा गोळा करीत नाही. सर्व लॉग डेटा केवळ आपल्या डिव्हाइसवर संग्रहित केला जातो.\nआपल्या अभ्यासाला मार्गदर्शन करण्यासाठी जुने साधक संदर्भ सामुग्री, 10-दिवसांच्या प्रवचन सारांशांसह.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | ईमेल वेबमास्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.visputedeled.co.in/shri-bapusaheb-vispute-4th-smrutidin/", "date_download": "2020-09-27T20:14:13Z", "digest": "sha1:U2ADVEEWKYVU4MO6JKFTMG6QKCFDHDF4", "length": 5864, "nlines": 69, "source_domain": "www.visputedeled.co.in", "title": "Shri Bapusaheb Vispute 4th Smrutidin | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nतुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा आजही साथ देत आहे तुमच्या मायेचे क्षण आजही हृदयात आहे तुमच्या मायेचे क्षण आजही हृदयात आहे तुम्ही प्रत्यक्षात नाही पण आशीर्वाद रूपात आहे तुम्ही प्रत्यक्षात नाही पण आशीर्वाद रूपात आहे आज २२ सप्टेंबर २०१९ “कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व शिक्षणमहर्षी बापूसाहेब डी.डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांचा चौथा स्मृतिदिन… शिक्षणमहर्षी बापूसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पनवेलचे आमदार व सिडको अध्यक्ष मा.प्रशांतजी ठाकूर, प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री मा.श्रीम.मायाजी जाधव, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते, ग्रामपंचायत विचुंबेचे विविध पदाधिकारी, विविध शाळांचे शिक्षक यांच्या उपस्थितीत “युवा संवाद व आदर्श माहेर पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न झाला… कार्यक्रमाच्या प्रारंभी बापूसाहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी एक चित्रफीत व मा.सुमित्राताईजी महाजन यांच्या शुभहस्ते बापूसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची चित्रफीत दाखविण्यात आली… कर्मवीर भाऊराव पाटील व बापूसाहेब यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले… प्रस्तुत कार्यक्रमात, डी. एड. विभागाच्या मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांना प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री मा.श्रीम.मायाजी जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेतील विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला… इंग्रजी माध्यमात विशेष गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षिकांना “आदर्श माहेर पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले… य�� नंतर पनवेलचे आमदार मा.श्री.प्रशांतजी ठाकूर यांनी युवा संवादाच्या माध्यमातून उपस्थित युवकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देली. त्यांनीआदर्श समूहाच्या विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे कौतुक केले. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते यांनी बापूसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत उपस्थितांना संबोधित केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/06/blog-post_285.html", "date_download": "2020-09-27T20:42:51Z", "digest": "sha1:DLR7M3VDQJZUGS5W2V6XACZ57ALE52HW", "length": 24799, "nlines": 148, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे बाप बेटे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे बाप बेटे", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nकसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारे बाप बेटे\nसामाजिक जीवनात अनेक क्षेत्र आहेत जेथे घराणेशाही चालली जाते व बऱ्याच अंशी ती यशस्वीही होते. मात्र क्रिडा हे असे क्षेत्र आहे की जेथे घराणेशाही यशस्वी होईलच याची कुठलीही शाश्वती नाही. त्यातल्या त्यात क्रिकेट तर असे क्षेत्र आहे की, जेथे घराणेशाही चालण्याची पूर्ण हमी कोणी देऊच शकत नाही. क्रिकेट ही अशी बला आहे की येथे ज्याचे नाणे खणखणीतपणे वाजते त्याचीच चलती होते अन्यथा भर मैदानातून चालते व्हायची वेळ येते.\nलिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी समस्त क्रिकेट जगताला आपल्या बॅटने व मैदानातील तसेच मैदानाबाहेरील कर्तबगारीने आदर्श घालून दिला मात्र त्यांचा मुलगा रोहन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाणे वाजविण्यात कमजोर ठरला. परिणामत: त्याला आपला गाशा वेळे आधीच गुंडाळावा लागला.\nक्रिकेटचा देव गणला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अनेक विश्वविक्रमासह महापराक्रम केले, मात्र तीच लय सचिनचा मुलगा अर्जुनला न मिळाल्याने त्याची नैय्या अजून वयोगटातील स्पर्धातच गटांगळ्या खात आहे. अर्जुन सध्या ज्या वयाचा आहे त्या वयात सचिन जगभरातील गोलंदाजांच्या काळजाचे तुकडे तुकडे करायचा. शेवटी हा गुणवत्तेचा व नाशिबाचा भाग असतो, येथे मात्र या दोन धुरंधर खेळाडूंचे चिरंजीव कमी पडले हे मात्र नक्की. हे दोन उदाहरणे केवळ नमुना दाखल सांगितले. अशा अजूनही पितापुत्रांच्या जोडया आहेत की त्यांच्यापैकी काही प्रसंगात पित्याची कामगिरी ��जवी ठरली काही ठिकाणी मुलांनी बाप से बेटा सवाई हे दाखवून दिले.\nप्रस्तुत लेखात आपण जागतिक कसोटी जगतात शतक ठोकणाऱ्या अकरा पितापुत्रांच्या जोडयांविषयी माहीती जाणून घेणार आहोत.\nभारताचे अमरनाथ हे खऱ्या अर्थाने एक कुटुंब म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये चमकलेच नाही तर विक्रमांच्या पुस्तकात अमर झाले आहेत. लाला अमरनाथ भारताचे पहिले कसोटी शतकवीर ठरले. तर त्यांचा मुलगा सुरींदर व लालाजी स्वतः पदार्पणातच कसोटीत शतक ठोकणारे जगातील एकमेव पितापुत्र ठरले आहे. लालाजींचा मोठा मुलगा मोहींदर अमरनाथनेही कसोटीत अकरा शतके ठोकले आहेत. पिता लाला, पुत्र सुरिंदर, मोहींदर असे एकाच घरातले तीन जण कसोटीत शतक ठोकणारे जगातले पहिले कुटुंब ठरले.\nइंग्लंडचा माजी सलामीवीर व आयसीसीचा विद्यमान सामनाधिकारी असलेल्या ख्रिस ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६ शतके ठोकली तर त्याचा मुलगा स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडचा प्रमुख जलदगती आहे. त्याने इंग्लंडसाठी ४८५ कसोटी बळी घेतले. शिवाय सन २०१० साली पाकिस्तानविरुद्धच्या स्पॉट फिक्सिंग टेस्ट मध्ये १६७ धावांची एक शतकी खेळी साकारली आहे.\nपाकिस्तानचा माजी कर्णधार हनिफ मोहम्मदने त्याच्या कसोटी करिअरमध्ये १२ शतके ठोकली तर त्याचा मुलगा शोएब मोहम्मदने ७ शतके ठोकून आपल्या बापाचे नाव रोशन केले.\nन्यूझिलंडकडून अकरा कसोटीत एक शतक ठोकणाऱ्या वॉल्टर हॅडली यांची पाच पैकी तीन मुले न्यूझिलंडसाठी कसोटी खेळले, मात्र त्यांच्यातील फक्त रिचर्ड हॅडलीलाच कसोटीत शतक ठोकता आले. जगप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडलीने कसोटीत ३१२४ धावा, ४३१ बळी व २ शतके कसोटीत ठोकले.\nइफ्तीखार अली पतौडी व मन्सूर अली खान पतौडी या नवाब पितापुत्रांनीही कसोटीत शतकं ठोकण्याची कामगिरी केली आहे. यात एक विशेष बाब अशी की इफ्तीखार अली पतौडी यांनी स्वातंत्र पूर्व काळात इंग्लंडकडून कसोटी खेळताना पदार्पणातच शतक ( १०२ धावा ) ठोकण्याचा कारनामा केला. नंतर ते भारताकडूनही खेळले, भारताचे नेतृत्वही केले. परंतु भारताकडून खेळताना ते शतक ठोकू शकले नाही. तर त्यांचे चिरंजीव मन्सूर अली खान पतौडी यांनी फक्त भारतासाठी खेळताना सहा कसोटी शतके ठोकली.\nऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जिऑफ मार्शने चार कसोटी शतकं ठोकले. त्याचा मुलगा शॉन मार्श हा सुध्दा ऑस्ट्रेलियासाठी खेळत आहे. शॉन आ��ापर्यंत दोन कसोटी शतके ठोकण्यात यशस्वी झाला असून तो विद्यमान ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा सदस्य असून त्याला शतकाचा आकडा वाढविण्याची संधी आहे.\nपाकिस्तानच्या पहिल्या कसोटीत सन १९५२-५३ साली लखनौ येथे भारताविरूध्द पदार्पणातच शतक करणाऱ्या मोहम्मद नजरने पाकसाठी ते एकमात्र शतक केले खरे परंतु त्याचा मुलगा मुदस्सर नजरने दहा शतकं ठोकून बापसे बेटा सवाई असल्याचे दाखवून दिले. मुदस्सरने या १० पैकी ६ शतके भारताविरूध्द ठोकले. भारताविरूध्द शतक ठोकणारी ही जगातील एकमात्र पितापुत्रांची जोडी आहे.\nन्यूझिलंडचा माजी कर्णधार व स्टाईलिश फलंदाज केन रूदरफोर्डने तीन कसोटी शतकं ठोकली तर त्याचा मुलगा हामिश एक कसोटी शतक ठोकण्यात यशस्वी झाला.\nभारताचे विजय मांजरेकर ५५ कसोटी खेळले, त्यामध्ये त्यांनी ७ शतके ठोकले. तर त्यांचा मुलगा संजय मांजरेकर भारताकडून ३७ कसोटीत ४ शतके काढू शकला.\nदक्षिण आफ्रिकेकडून नर्स पितापुत्र कसोटी शतकाचे मानकरी ठरले. पिता डेव्ह नर्स याने ४५ कसोटयात एक शतक काढलं तर पुत्र डेडली नर्सने ३४ कसोटयात ९ शतकं काढून बापापेक्षा सरस कामगिरी केली.\nन्यूझिलंडकडून लॅथम पितापुत्रही कसोटीत शतके काढण्यात यशस्वी झाले. पिता रॉड लॅथमने सन १९९२-९३ मध्ये बुलावायो कसोटीत झिंबाब्वेविरूध्द एकमात्र शतक काढले. तर सध्याच्या न्यूझिलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम आतापर्यंत २ शतकं काढण्यात यशस्वी झाला असून त्याची शतकांची संख्या अजून वाढू शकते.\nइंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,\nमेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड ���ाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कड�� आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/bcci-announces-team-indias-home-season-schedule-2019-20/", "date_download": "2020-09-27T19:43:55Z", "digest": "sha1:F3LKDIRLVJ32LJ6A5B3RYAZIEXV755IP", "length": 33229, "nlines": 438, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर - Marathi News | BCCI announces Team India's home season schedule for 2019-20 | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; ��ोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nवर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर\nवर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट सं�� पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे.\nवर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर\nवर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर\nवर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर\nवर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर\nमुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी 2019-20च्या हंगामातील घरच्या मैदानावरील मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारतीय संघ घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. आगामी 2020 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयनं झटपट क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे.\nया हंगामाची सुरुवात फ्रिडम चषक गांधी-मंडेला मालिकेनं होणार आहे. 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन ट्वेंटी-20 व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 व 2 कसोटी सामने खेळेल.\nवेस्ट इंडिजचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी डिसेंबरला भारतात येणार आहे. त्यानंतर मेन इन ब्लू झिम्बाब्वेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळतील. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. दक्षिण आफ्रिका पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे.\nअसे आहे वेळापत्रक 2019-2020\nफ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)\n15 सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला\n18 सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-20, मोहाली\n22 सप्टेंबर - तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू\n2 ते 6 ऑक्टोबर - पहिली कसोटी, विशाखापट्टणम\n10 ते 14 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, रांची\n19 ते 23 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, पुणे\n3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली\n7 नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-20, राजकोट\n10 नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-20, नागपूर\n14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर\n22 ते 26 नोव्हेबर - दुसरी कसोटी, कोलकाता\nवेस्ट इंडिजचा भारत दौरा\n6 डिसेंबर - पहिली ट्वेंटी-20, मुंबई\n8 डिसेंबर - दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम\n11 डिसेंबर - तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद\n15 डिसेंबर - पहिली वन डे, चेन्नई\n18 डिसेंबर - दुसरी वन डे, ��िशाखापट्टणम\n22 डिसेंबर - तिसरी वन डे, कटक\nझिम्बाब्वेचा भारत दौरा - 2020\n5 जानेवारी - पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी\n7 जानेवारी - दुसरी ट्वेंटी-20, इंदूर\n10 जानेवारी - तिसरी ट्वेंटी-20, पुणे\nऑस्ट्रेलियाचा भारत दौरा - 2020\n14 जानेवारी - पहिली वन डे, मुंबई\n17 जानेवारी - दुसरी वन डे, राजकोट\n19 जानेवारी - तिसरी वन डे, बंगळुरू\nदक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 2020\n12 मार्च - पहिली वन डे, धर्मशाला\n15 मार्च - दुसरी वन डे, लखनऊ\n18 मार्च - तिसरी वन डे, कोलकाता\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nBCCITeam IndiaIndiaVirat KohliAustraliaSouth AfricaWest IndiesBangladeshZimbabweबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारतविराट कोहलीआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकावेस्ट इंडिजबांगलादेशझिम्बाब्वे\nCoronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद\n देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका\n ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास\n कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास\nCoronaVirus कोरोनाचे बुमरँग चीनवरच उलटणार; जगासाठी भारत 'बाजीगर' ठरणार\nगौरवास्पद : शीख बांधवांनी मनं जिंकली, कोरोना संकटातही ऑस्ट्रेलियातील गरजूंना देतायेत मोफत भोजन\nRR vs KXIP Latest News : राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला\nRR vs KXIP : राहुल टेवाटियानं धो डाला, राजस्थान रॉयल्सचा विजय पक्का केला\nराजस्थान रॉयल्सचा रोमहर्षक विजय; स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन नंतर राहुल टेवाटियानं सामना फिरवला\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवाल-लोकेश राहुल यांची आतषबाजी, पण अवघ्या 2 धावांनी हुकला भीमपराक्रम\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/09/Kalamb-dhoki-parli-road-Partial.html", "date_download": "2020-09-27T20:01:40Z", "digest": "sha1:VSAWYEKDA5WB662LBSHKNGIZF4O2RWLB", "length": 9168, "nlines": 60, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कळंब : ढोकी रोड ते परळी बायपास रस्त्याचे काम अर्ध��ट, कंत्राटदारास नोटीस - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / ताज्या बातम्या / कळंब : ढोकी रोड ते परळी बायपास रस्त्याचे काम अर्धवट, कंत्राटदारास नोटीस\nकळंब : ढोकी रोड ते परळी बायपास रस्त्याचे काम अर्धवट, कंत्राटदारास नोटीस\nकळंब ( विशाल कुंभार ) - ढोकी रोड ते परळी बायपास रस्त्याच्या कामाची मुदत संपून सहा महिने झाले तरी हा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नगर पालिकेने संबंधित कंत्राटदारास नोटीस वाजवली असली तरी कंत्राटदार जुमानत नसल्याने हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडला आहे.\nकळंब येथील ढोकी रोड ते परळी रोड बायपासची ई - निविदा काढण्यात आली होती.१ कोटी २० लाख रुपयांच्या निवेदिचे तीन भाग करण्यात आले आहेत.सदरील निविदा ही १० टक्के वाढीव दराने देण्यात आली आहे.परळी रोड ते ढोकी रोड विकसित आराखडय़ात काम करण्यात येत आहे. तीन टप्प्यामध्ये काम विभागण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यांमध्ये १८ मिटर चा रस्त्या करण्यात येणार आहे. पहिला टप्पा ए टू बी चा टप्पा ६४९७६५० रुपये, दुसरा टप्पा बी टू सी ६५०१२६३ रुपये, तिसरा टप्पा सी टू डी ६२०५४०७ रुपये अशी निविदा मंजूर करण्यात आली आहे.\nढोकी रोड ते परळी रोड या कामाची मुदत एक वर्षाची होती रस्त्यावरून नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे.या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, भाजप चे शहराध्यक्ष संदीप बाविकार, संतोष बारटक्के,आदित्य भालेराव,बाबासाहेब राऊत, फिरोज सय्यद, जावेद सय्यद, यशवंत रितापुरे, अविनाश वाघमारे, विशाल बोराडे, अजित काळे, रोहन कुंभार,सागर रितापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nरिंग रोड चे काम चालु नसल्यामुळे सदरील गुत्तेदाराला काम सुरू करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असुन तात्काळ काम करण्याचे सुचित करण्यात आले आहे.\n- सुवर्णा सागर मुंडे (नगराध्यक्षा, न. प. कळंब)\nढोकी रोड ते परळी रोड च्या कामाची मुदत संपली असून संबंधित गुत्तेदार यांना नोटीस देण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी न प प्रशासन सतत पाठपुरावा करत आहे.\n- ओंकार जोशी (नगरअभियंता न प कळंब)\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभू�� किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=101&bkid=429", "date_download": "2020-09-27T18:56:52Z", "digest": "sha1:PU6UYHU6STMP3H5A6G3TFDVSLDKKJB6B", "length": 3132, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nदुपारची विश्रांती संपवून बेडरुममधुन स्वयंपाकघराकडे निघालेले शंतनुराव मधल्या खोलीतील बायकांच्या घोळक्यातील हशाच्या आवाजाने थबकले आणि त्या खोलीकडे वळले. त्या पाच बायकांमध्ये अनोळखी अशी कोणी नव्हती. लालजर्द जरीकाठाचे पिवळेधमक सिल्क नेसलेली, पाठमोरी असूनही शरीर सौंदर्याची कल्पना देणारी त्यांची पत्नी कमला होती. तिच्या शेजारी पाटावर मांडी घालून बसलेली, फॅन्सी सिफॉनच्या चमकदार पातळाने आपली फॅशनेबल राहणी दाखवणारी त्यांची धाकटी बहीण शकुंतला, तिच्या शेजारी त्यांची मावशी आणि समोरच्या दोघी पूर्वी ते ज्या माळवदे चाळीत रहात होते, तेथे शेजारी राहाणाऱ्या होत्या. अर्धगोलात बसलेल्या त्या पाच जणींच्या पुढ्यात बऱ्याच भांड्यांचा पसारा दिसत होता. त्या आपल्या कामात गर्क असल्याने पाठीमागे दारात उभे राहिलेल्या शंतनूरावांकडे त्यांच्यापैकी कोणाचे लक्ष गेले, नाही. त्या सगळ्या तरतऱ्हेचे लाडू वळत होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/proper-regulation-is-required-/articleshow/74820107.cms", "date_download": "2020-09-27T19:48:27Z", "digest": "sha1:PBH4MOGSAD72YD23VYVCZ4QUG2W3S6FI", "length": 10502, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अशाचप्रकारचे अन्य डिजिटल माध्यम अनिर्बंध चित्रणाच्या कलाकृतींसाठी सध्या तरुणवर्गात आणि मध्यमवर्गीयांत विशेष लोकप्रिय आहेत. कुठलीही चित्रफीत सहजासहजी सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येण्यासाठी मोठ्या कसोट्यांना सामोरे जावे लागते. काही चित्रणांवर बंदी घातली जाते तर मग ते अशाप्रकारच्या डिजिटल माध्यमांद्वारे प्रेक्षकांना उपलब्ध होते. या पळवाटा जरी असल्या तरी प्रेक्षक त्याला प्रतिसाद देत आहेत. यामध्ये नैतिकतेला हानिकारक तसेच बरेच हितोपयोगी चित्रण यामधून उपलब्ध झालेले आहे. तरीही प्रेक्षकांनी या माध्यमांना पसंती दिलीय यामुळे हे माध्यम अयोग्य आहेत असे ठरवणे कदाचित चुकीचे ठरेल. या माध्यमांवर बंदी घातली गेली तर नाविन्यतेला आळा बसेल. मात्र याबरोबर विकृत चित्रणाला अशा प्रकारच्या माध्यमांतून प्रसार करणाऱ्यांर कायद्याच वचक हवाच. - कृष्णा अशोक जावळे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nऑनलाईन परीक्षा फीस बाबत...\nबंधाने आणि नियन्त्रण आवश्यक,,,,,,...\nकाळजी घ्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\n'ढोल बजाओ, सरकार ��गाओ' धनगर समाजाचं आरक्षणसाठी आंदोलन\nसत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होतेय- शंकरराव गडाख\nगुन्हेगारीराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या\nगुन्हेगारीभररस्त्यात पत्रकाराला मारहाण; छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/11/blog-post_16.html", "date_download": "2020-09-27T19:30:39Z", "digest": "sha1:7NB36ILW7I27H3RH6XGFJHND2U5DLLLG", "length": 7523, "nlines": 118, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: प्रेम", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nतसंच काहीसं पाऊल न वाजवता\nआपल्या आयुष्यात प्रेम येतं\nशोधून कधी सापडत नाही\nमागुन कधी मिळत नाही\nवादळ वेडं घुसतं तेव्हा\nटाळू म्हणून टळत नाही\nआकाश पाणी तारे वारे\nसारे सारे ताजे होतात\nसंभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन\nकिती किती तर्‍हा असतात\nआणि खोल जिव्हारी ठसतात\nखरंतर काही महत्त्व नसतं\nएकच गहिरं सार्थक असतं\nएक उसळणारं मन लागतं\nआयुष्यात प्रेम यावं लागतं\nकवी - सुधीर मोघे\nही कविता खरोखर छान....\nअगदी मनातलं सांगणारी. प्रेमाचा सुरेख अर्थ सांगणारी.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nश्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे\nखबरदार जर टाच मारुनी...\nअशीच यावी वेळ एकदा\nआताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_30.html", "date_download": "2020-09-27T20:32:11Z", "digest": "sha1:7ULGCS7EHG5EBF2A7JTWCP7DO7EEIJ4Y", "length": 34448, "nlines": 280, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": मराठ्यांचा शेवटचा सरलष्कर", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सु���ी रचतोय मी.\nPosted by साळसूद पाचोळा on शनिवार, 30 जनवरी 2010 / Labels: म्हलोजी घोरपडे, संभाजी महाराज, सरलष्कर\n\"आबा, गाठू ना आपण शिरकान येळेवर\n, निस्त पोचून काय कामाचं येळ आली तर शीर काटून ठिवाया लागय, शिवाजीऱ्हाज्याचा अंकुर जपाया येळ आली तर शीर काटून ठिवाया लागय, शिवाजीऱ्हाज्याचा अंकुर जपाया\nमराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...\nमध्यरात्र उलटली नसेल तोच सपासप शांतता भेदीत दोन घोडाइत सरदेसायांच्या वाड्यात घुसले...खबर ऐकून कनोजाचा थरकाप उडाला... कसेबसे सावरीत ते सुखदालनाकडे झेपावले... महाराजांना जागे केले.\n\"वकुत न्हाई.. घोडा फेकत एक फौज रानांतनं दौड घेतिया.. धन्यांनी खिन्नभर देरी न करता ह्याच वक्तीला संगमेश्वर सोडावं\" - \"इथल्या पांगपरास दौडीत लैई घोडा हाय.. तड न्हाई लागाय्ची\" भेदरलेले खबरे एकापाठोपाठ बोलते झाले.\n\"शिर्क्यांची, शिर्क्यांची माणसं असतील ती, गनीमाची काय बिशाद ह्या गचपानात घुसायची \" महाराज जराश्या गाफीलपणानं बोलले....काळोखातल्या गाफीलपणाचा अंदाज त्यांना नीटसा आलाच नव्हता, अरेरे... चुटपुटत खबरे बाहेर पडले.\nकोंबडं आरवायच्या आत,... अन दैव बलवत्तर म्हणून मुकर्रबखानाच्याही काही घटका अगोदर, आडवाटेनं जीवाची पर्वा न करता म्हातारा संमेश्वराच्या वेशीत शिबंदीसह घुसला... वायू वेगाने संगमेश्वराला घेर टाकत पांगणाऱ्या शिबंदीतून नरड्याच्या घाटा फुटून थरकाप उडविणाऱ्या कैक किलकिल्या उडाल्या.... \" हाS र हाS र म्हादेव \".... अन.. त्या विरायच्या आत... आली... घुसली...बेभान, बेलाग, शिवपुत्राच्या रक्तासाठी पिछाडलेली गनीमांची फौज धुरळा उडवीत वेशीच्या आत घुसली. \"धीS न धीS न\" आरोळ्या, कालवा, टापां साऱ्यांचा चिखल झाला...\nभयकातर झालेले कुलेश, राया, अंता छत्रपतींना गदगदा हालवत किंचाळले \"घात झाला... इळभर थांबू नगासा, घात झालाया.. हत्यार घ्या नि भाईर पडा... निघा.. निघा\"\nगर्रकन वळत.. म्यानातील तलवार सर्रकन उपसत.. म्यान तिथंच फेकून देत... त्याच हातात शंभुराजे ढाल तोलते झाले. \" चला, भाईर व्हा, गाव येरगटलाय गनीमानं\". राया, अंता, कुलेश, अर्जोजी, महाराज एकाच आवेगानं वाड्या बाह��र पडले... घोडी धरलेले मोतदार जीव डोळ्यात आणून टकमका दरवाज्याकडेच पाहत होते.. मराठ्यांचा राजा बाहेर काढण्यासाठी... वाचविण्यासाठी.\nपण एव्हाना म्हाताऱ्याची फळी फोडून दहा-पंधरा हसम आत घुसले होते... पाठोपाठ पिसाळलेला इखलासखानही पिछाडीला शे-पाचशे हशम घेऊन महाराजाच्या अंगावर धडकला..\n.पण म्हाताऱ्याचा सारा \"जीव\" महाराजांत अडकल्याने, जिवाची अन गनीमांच्या वारांची दोघांचीही पर्वा न करता म्हातारा संताजी-बहिर्जीसह पुढे झेपावलाच.... इखलासखानाला ते मोठ्या जिकरिने दरवाज्यापासीच आडवे आले...... झालं, टापा, आरोळ्या, खणाखणाट करत.. दरवाज्यावरच कुरुक्षेत्र पेटलं\nसंभाजीराजांनी कसाबसा चंद्रावत माडांखाली घेतला.. लागलीच म्हाताऱ्याने स्वतःचा घोडा धन्यापासी नेला... भिंगरी सारखा तो धन्याभोवती फिरवत... वार झेलत.. वार करत.. म्हातारा ओरडत होता.. \"धनी...धनी..भांगा काढा धनी.. नावडी.. व्हडक्यात बसून निघा.. जीवाची बाजी लावू आमी\".. म्हाताऱ्याच्या मुखातून मराठी दोलत अक्षरशः आक्रोशत होती..\nहातचे हत्यार सपासप फिरवत संभाजीराजे भांगा मिळेल तसा चंद्रावत घुसवत होते.\n\"म्हातारा, संताजी, बहिर्जी, कुलेश, अर्जोजी असे जानकुर्बान मराठे वादळातून दिवली जपून न्यावी तसे शिवाजीऱ्हाज्याच्या अंकुराला, शिवपुत्राला, मराठ्यांच्या राजाला नेण्याची पराकाष्टा करत होते. पाठीवरून घामाच्या धारा फुटल्या होत्या, नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं..\"\nकाफरांच्या राज्याच्या अंगलटी भिडण्याच्या आड हा थेरडा येतो आहे हे हेरलेला इखलास म्हाताऱ्याकडे बोट दाखवत खाटिकाप्रमाने किंचाळला \"घेर डालो, बुढ्ढेको.. घ्रेर डालो\". ....आणि महाराजांची कड धरून असलेल्या म्हाताऱ्याला चवताळलेल्या हशमांनी लागलीच घेरून टाकलं... महाराजांच्या फळीपासून त्याला तोडून एकटं केलं जाऊ लागले... तरीही अजूनही हत्यार अन बुढी बोली कडकडत होती \" धनी, नावडी, व्हडकी\"...\n.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला..\nशेवटचा हाशमी वार.. . जाड पात्याच्या हाशमी तेगीचा...\nम्हातारा जनावरावरून खाली कोसळला... धाडकन.\nदोलतिचा पाचवा मर्दांना सरलष्कर कोसळला.... ....\"म्हलोजी घोरपडे\" कोसळला.\nआधार- \"छावा- शिवाजी सावंत\"\nदोस्ता...भाषा रांगडी वापरलिस बघ... काटा आलया अंगावर वाचून. जीव काढलास बघ. असा वाटुन राहिले की आम्ही पण तिकडेच होतो त्या क्षणाला.\n१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभू राजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले... अजून २ दिवसांनी बरोबर ३२१ वर्षे पूर्ण होत आहेत...\nघोरपडे हे पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. गोवळकोंडा येथून त्यांने म्हालोजी यांना लिहिलेले पत्र येथे वाचू शकता...\nसाळसूद पाचोळा ने कहा…\nतो दिवस १ फेब्रुवारी होता, हे माझ्या मनीही नव्हते... बरेच दिवस \" म्हलोजी\" मनात घोळत होते, अक्षरक्षः स्वामीनिष्टा पाहून मला गदगदून यायचे.. डोळ्याच्या कडा आपसुक ओल्या व्हाय्च्या.. रात्री झोपेतही हेच व्हायचे.... आज उतरवून टाकले सारं. हा विलक्षन योगायोग की तो दिवस परवाच आहे...\nआपन पुरविलेली माहिती, पत्रे माझ्यासाठी मोठा साठा आहे... आपले आभार मानन्याची चुक मी करनार नाहि.\nपराग जगताप ने कहा…\nसचिन पुन्हा-पुन्हा इकडे येउन हे वाचतोय बघ ... वाचल्यापासून माझा जीव घूसमटलाय पार. कशात म्हणुन लक्ष्य नाही... नकळत डोळे पाणावतायेत.\nएक प्रश्न सतत माझ्या डोक्यात फिरतोय \"का का बलिदान केलं ह्या लोकांनी का बलिदान केलं ह्या लोकांनी ह्या आजच्या महाराष्ट्रासाठी.............\nसाळसूद पाचोळा ने कहा…\nदेहभान विसरून वेडं होवून मृत्युकडे बिनदिक्तपणे ते का दोडले\nगात्रं थकली होती तरी छातीचा कोट करून फक्त त्या तीन ललकाऱ्या एकू येइंपर्यंत बाजीनं का खिंड लढवली\nदिलेर कडून सरदारकी मिळत असतानाही मुरारबाजीनं का स्वतच्या रक्ताचा ओघ सांडवला\nका तान्या पोरांच लगीन सोडून सिहंगडावर मरायला स्वार झाला का... असे कैक वीर आहेत... की ज्यांना आम्ही विसरलोय, त्यांच्या बलिदानालाही विसरलोय...\nआम्च्या सारखे क्षुद्र स्वार्थी फक्त इतिहास वाचतो... समजून घेत नाहि, अंगी बाणवत नाहि\nदोस्त .. अभिमानानं म्हणावं असं वाटलं\nअंगावर रोमांच उभारणारं लिखाण... अतिशय सुंदर, समर्पक\nप्रत्यक्ष तो प्रसंग पहात आहोत असं वाटलं, मित्रा.\n.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला..\nअंगावर रोमांच उभे राहिले.\nमन कस्तुरी रे.. ने कहा…\nसरळ सरळ छावा तून कट-पेस्ट केलंत....आणि ते सांगायलाही तयार नाही आपण का कोणत्या तोंडानी आपण इमानाचे, प्रामाणिकतेचे गोडवे गायचे मग\nअतिशय तीव्र, जिवंत वर्णन केलंय शिवाजी सावंतांनी....नुसतं ’आधार’ म्हणून स्वतःचंच लिखाण दाखवायला काही वाटत नाही\nखरेच ’साळसूद पाचोळा’ आहात\nसाळसूद पाचोळा ने कहा…\nअगदी मान्य. छावा वरुनच लिहले आहे हे .. संवादाच्या वाक्यांत बदल नाही (कारण ती वाकये मी माझ्या वहित कैक दिवसापासून टेवली आहेत) .. तरीही परिच्छेदात काही बदल आहेत हे जरासं ध्यानी घ्यावे ... लिखाण कुनाच ह्या पेक्ष्हा ते कुनाबद्दल लिहले आहे हे महत्त्वाचे, माझ्या मनात \"म्हालोजी\" घोलत होते.. त्याम्च्याबद्दल जमेल तितक्या लोकांना कलावं हाच त्यामागचा मुख्य हेतु होता... माझ्या परीनं ते मी करू पाहिले..अर्थात मी सावंताच्या पुढे नाही.. जाणिजे.\nरांगड्या भाषेतील मराठीचे अजुन एक रूप वाचायला मिळाले... असेच लिहित जा निदान इतर मराठी लोकांची नाळ तरी जुळून राहील...\nप्रथम हे लेखन मी \"कॉपी-पेस्ट\" केले, मग निवांतपणे वाचले. तुम्ही ,मराठेशाहीची बखर लिहित नाहीय हे लक्षात आले. ती लिहितात समकालीन काळात. जसे यापूर्वीचे पवारसाहेबांच्या संदर्भात लिहिलेले पोस्ट.\nतुमच्या या गोष्टीला कमालीचा वेग आहे. केवळ सातशे शब्दात तुम्ही कमालीचे चित्र निर्माण केले आहे. आभार. तरी मला वाटते तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता:\n१ अथपासून इतिपर्यंत हि गॊष्ट आजच्या लोकबोलीत लिहिता आली असती.\n२. त्याने लोकबोलीचा पर्यायाने लॊकांचा गौरव झाला असता, आणि मराठी भाषा समृध्द झाली असती.\n३. त्यामुळे \"कॉपी-पेस्ट\"- नक्कल इ. घोळ टळला असता.\n४. ही कहाणीने लोककथेचा उच्चांक गाठला असता. (आणि मी याच्या झेरॉक्स काढून भेटेल त्याला अभिमानाने दिल्या असत्या.)\nअजूनही प्रयत्न / प्रयॊग करायला हरकत नाही.\nकाही उतारे सोडले तर मी बखर साहित्य वाचलेले नाही. ते राजवाडे सारख्या विद्वानांचे काम. मी इतिहासाचे आज दिसणारे परिणाम पाहतॊ, व आजच्या काळाची बखर लिहितो.\nउदा. १: महाभारताच्या सर्व जगभर कोट्यवधी नकला झाल्या; अजूनही होत आहेत. मालवणात होणारी दशावतारी नाटके दर हंगामात याच्या नकला हमखास करतात, पण महाभारताचे कोण व किती लेखक होते यबध्दल पंडितांचे एकमत नाही.\nउदा.२: मॅट्रिकच्या विद्यार्थ्यानी एकदा पं. भीमसेन जोशी याची मुलखत घेतली. त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पंडितजी म्हणाले, \"इतरांच्या चीजा मी ऐकतो. व त्याना आपल्याशा करून गातो.\"\nसाळसूद पाचोळा ने कहा…\nमाझी ब्लॉग शाळा.. धन्यवाद, मी आपल्या बॉगला भेट दिली, मी तिथे कोमेंट टाकत होतो, पन कोमेंटची विंडो येत नव्हति..\nधन्यवाद,. आपले विचार, सुचना मला शिरसावंद आहेत, त्यांची आंमलबजावनी करण्याचा प्रयत्न करिलच मी.\nएखादी, घटना, स्थळ, पुस्तक, कृती आवडली किंवा खटकली की मनाची आवर्तने नेहमी पेक्षा थोडशी वेगळी होतात,.. ब्लॉग मध्ये मनातिल उतरवले की ती पुर्वरत होतात.\nअजून एक सांगतो ... मुकर्रबखानाचे मुळनाव 'शेख नजीब'. छत्रपति संभाजी राजांना पकडले आणि त्या मोहिमेवर 'मुकर्रब' केले म्हणुन ही पदवी त्याला औरंगजेबाने दिली. शेखनजीबचा मुकर्रबखान झाला.\nरांगड्या भाषेतील मराठीचे अजुन एक रूप वाचायला मिळाले... असेच लिहित जा\nप्रत्यक्ष तो प्रसंग पहात आहोत असं वाटलं....नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं..\"\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\nमी काही ज्योतिषी नाही\n२००९- आले आणिक तसेच गेले.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी ���ंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T19:16:42Z", "digest": "sha1:WF6CNTKON6S23J77K5WTSFD3JQV4P4L5", "length": 7552, "nlines": 125, "source_domain": "livetrends.news", "title": "राजस्थानच्या सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटविण्याचे आदेश - Live Trends News", "raw_content": "\nराजस्थानच्या सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटविण्याचे आदेश\nराजस्थानच्या सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटविण्याचे आदेश\nजयपूर (वृत्तसंस्था) मु्ख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.\nराजस्थानमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये सावरकर, उपाध्याय, माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, हे सर्व नेते भाजपाचे आदर्श असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच, हे नेते विद्यार्थ्यांसाठी आदर्श नसल्याचेही काँग्रेसचे मत आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व सरकारी शाळांमधून हे फोटो काढून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. सरकार महापुरुषांमध्ये भेदभाव करत आहे, असा आरोप केला आहे\nपी.आर.हायस्कूलमध्ये रंगली गीतगायन स्पर्धा\nसेवा साधना अनुष्ठान शिबिरात कळणार संस्कारांचे महत्व \nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ayush-ministry-ayurveda-homeopathy-coronavirus", "date_download": "2020-09-27T18:54:25Z", "digest": "sha1:5UWHFGEPFWHMRHK2XF5PBL5X4A7CI7D4", "length": 7750, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोनावर आयुर्वेद, होमिओपॅथी सुचवल्याने सरकारची खिल्ली - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोनावर आयुर्वेद, होमिओपॅथी सुचवल्याने सरकारची खिल्ली\nनवी दिल्ली : चीनमध्ये उद्रेक झालेला कोरोना या विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी उपचार केल्याने ते बरे होतील अशा सूचना बुधवारी आयुष मंत्रालयाने दिल्या. आयुष मंत्रालयाच्या या सूचनेवर सोशल मीडियात सरकारची जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. कोरोनावर जगभरात कुठेही औषध नसताना व ज्या देशात- चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे तेथेही औषध नसताना सरकार आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी औषधांची यादी देत असल्याबद्दल नेटकऱ्यांनी सरकावर टीका केली आहे.\nबुधवारी आयुष मंत्रालयाने कोरोना संदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीत सेंट्रल कौंन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीचे मंडळ होते. ही बैठक संपल्यानंतर आयुष मंत्रालयाने एक आरोग्य सल्लापत्रक जारी केले. या सल्लापत्रकात अर्सेनिक अल्बम ३० हे होमोपॅथी रिकाम्या पोटी सलग तीन दिवस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर एक महिन्याने या औषधाचा डोस पुन्हा घ्यावा व त्याने संसर्ग टाळता येईल असे या पत्रकात म्हटले आहे.\nया सल्लापत्रकात स्वत:ला या विषाणूची लागण होऊ नये म्हणून जेवणाअगोदर २० सेकंद हात स्वच्छ धुणे, डोळा, नाक, तोंड यांना अस्वच्छ हातांचा स्पर्श न करणे, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे टाळणे असेही प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत. त्याचबरोबर मंत्रालयाने शिंका, खोकला आला असल्यास त्यावाटे संसर्ग पसरू नये म्हणून रुमाल वापरण्यास सांगितले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता वाटल्यास तोंडावर मास्क लावावा व लगेचच इस्पितळात जाऊन तपासणी करून घ्यावी असेही या सल्लापत्रकात म्हटले आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना विषाणूमुळे साधी सर्दी ते ‘मीडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ व ‘सार्स’ हे आजार होऊ शकतात असे म्हटले आहे. सध्या सापडलेले कोरोना विषाणू माणसामध्ये पहिल्यांदाच आढळले असून त्यांचा संसर्ग प्राण्यांपासून झाला आहे. त्यावर वैद्यकीय उपाय शोधले जात आहेत असे संघटनेने म्हटले आहे.\n‘विवेक/रिजन’, ‘आवर गौरी’, ‘अम्मी’ मिफने वगळले\nप्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्‌टी\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:27:31Z", "digest": "sha1:MWI2WCFLPK6GVNRCBVNW5GEL7FW52A4J", "length": 3362, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दुव्वरपु सिवा कुमारला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदुव्वरपु सिवा कुमारला जोडलेली पाने\n← दुव्वरपु सिवा कुमार\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख दुव्वरपु सिवा कुमार या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१९ वर्षांखालील खेळाडूंच्या संघासाठी क्रिकेट विश्वचषक, २००८ - संघ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/", "date_download": "2020-09-27T20:40:55Z", "digest": "sha1:JEDPCZ473FEZEUAIL3XUHEXSEYCCIQ2R", "length": 55785, "nlines": 259, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": अप्रैल 2009", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nखासदारकीच व्होंटिंग उद्या होणार होतं\n३० वाजले असतानाही, मी पुण्याहून आमच्या गर्भवती सौभाग्यवतीसह गावाला जायला निघालो, राजगुरुनगर मधून विकास लाही घेतला. शेवटी हक्काच्या ३ मतांचा प्रश्न होता.\nरात्रीचे ११.०० वाजताहेत न वाजताहेत तोच मोबाईल खणानला,.. गावातून मोठ्या भावाचा फोन.\nआरं.. कुठं पर्यंत आलाय \nराजगुरुनगर मध्ये आहे, का रे\nआरे तिकडे भोसरी आणि हडपसर मधी ती लोकं १५००-२००० रु मतांमागे वाटायला लागलेत असं म्हणत्यात जरा चौकशी कर आन लग्गेच फोन मार आम्हाला\nमीही भोसरिच्या स्थानिक मित्रांना फोन मारले, बातमीला दुजोरा मिळाला, आन आमची चलबिचल चालू झाली\nरस्त्याने कैक ठिकाणी स्कारपिओ गाड्या आणि त्यांच्या आडोशाला चाललेल्या वाटाघाटी दिसल्या. रात्री १२.३० ला गावात पोहचलो, कार्यकर्ते कट्यावर मतफोडा-फोडी टाळण्यासाठी पहारा देतच होते. मांगवाडा, महारवाडा असल्या वस्त्यांकडे जरा बारकाईने ध्यान द्यावे लागते... नाहीतरी तसेही ते आमच्या बाजूने चालत नाहीतच.. जिकडून पैसा तिकडं उदो उदो हे त्यांचं ठरलेलं. आन आमच्या कडे त्याचा (पेश्यांच्या) सदैव वानवाच.\nरात्री दोन सव्वा दोन पर्यंत जागून सकाळी गावात हजर... आम्हाला बूथ टाकण्यासाठी ४००० रु तर विरोधकांना त्यांच्या उमेदवाराकडून १०००० रु मिळालेले. पेश्यांसाठी काम करणारे आम्ही नव्हतोच. नेहमीप्रमाणे उत्फुर्त पणे कामाला लागणारी आमची टीम जमली होती.. स्कार्पिओ, बोलेरो, व्हैन, टु व्हिलर जमेल त्या गाडीवरून वस्त्या-वस्त्यांवरून मतदार गोळा करून बूथवर आणून सोडायचा धडाका चालू झाला... म्हाताऱ्यांना ४-४ वेळा कुठलं बटणं दाबायचं (आणि कुठलं चुकूनही दाबायचं नाही) हे काळजीनं प्रत्येक जणं सांगायचाच.... गायकवाड मळा, धनवाट, झोपडीमळा, खंडागले मळा, थोरात मळा, गावठाण, कधी कधी एका-एका मतासाठी दहा-वीस किलोमीटरची मजल मारायला लागायची तरीही मागे हटायचो नाही... त्यांचा पोलिंग एजंट मतदान केंद्रात काही गडबड करतोय हे कळताच आम्ही सारे तिकडे धावलो.. जाम बाचाभाची झाली. वारंवार केंद्रात घुसून ढवळाढवळ करू पाहणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचो. मतदान केंद्रातील रांगेत मत फोडाफोडी होवू नये म्हणून दोन-तीन जन २०-२५ मिनिटांच्या अंतरानं मतदानाला जायचो... ४. ३० वाजता मी मतदान केले. ५ वाजेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे ६६ टक्के मतदान करून घ्यायला आम्ही यशस्वी झालो.. मतपेट्या शिलबंद झाल्या \"भारत सरकार\" च्या महिंद्रा मार्शल मधून पुण्याकडे पार्सल झाल्या... आणि आम्ही निकालापर्यंत (१६ मे)अगदी निर्धास्त झालो.. मुक्ताई च्या समोर छोटी खानी सभा घेऊन साऱ्यांचे आभार प्रदर्शन झाले... साऱ्यांना \"झटून\" काम केल्याची पावती मिळाली.... आपलाच उमेदवार येणार, अशी साऱ्यांनी अभिमानी अलिखित ग्वाही दिली...\nसभा संपते ना संपते तोच हळूहळू \"थकल्याची\" जाणीव झाली.\nसचिन, नारायनगाव, पुणे, २३/४/२००९.\nफोटो सोजन्य - गुगल. ईमेजेस मधून\nकाल महामानवाची जयंती झाली\nतत्कालीन समाजाने लाथाडलेल्या पतितांना सामाजिक विषमते विरुद्ध अखेरपर्यंत लढत देत धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नती साठी आकाशपाताळ एक करणाऱ्या \"जीवनाचा\" हा जन्म दिन आंबेडकरांच्या शब्दरुपी असलेल्या जीवनपटावर, विचारांवर, विद्वत्तेवर, व्यासंगावर, बुद्धिजिवीपनावर, त्याचबरोबर निर्दोष असूनही जन्मदोष देत मिळालेल्या विटंबनेवरून आठवणींचा प्रकाशझोत फिरवण्याचा हा दिवस.... पण प्रत्यक्षात संध्याकाळी नशेत तर्र होवून नाचणारी अनुयायी मंडळी पाहिली आणि हि \"रिपब्लिकन चळवळ\" नेमकी उलट दिशेने चालली आहे ह्याची खात्री झाली\nसामान्य अनुयायांबद्दल चर्चा सध्या बाजूला ठेवूयात, पण त्यांचे नेते, पुढारी आणि बाबासाहेबांचे वंशज म्हणविणाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या फक्त नावाचा वापर करीत, बाबासाहेबांच्याच विचाराला, हेतूला स्वार्थ, अभिमान आणि मान-मर्यादे पोटी कधी नकळत तर कधी जाणुंबुजून बगल दिली आरकक्षनाच्या कुबड्या घेतलेल्या ह्या धडधाकट समाजाला या नेत्यांनी खरेखुरे अपंग बनविले, गेल्या ५७-५८ वर्षात त्यांना घटनेतील आरक्षणाचा उपयोग त्यांच्या समाजा साठी करता आला नाही. किंबहुना समाज शिकला सवरला तर तो आपसूकच आपल्याला दूर ढकलून देईल हे कदाचित ते जाणत असावेत\nगरिबीवर मात करत, दिव्याखाली रात्रोंदिन अभ्यास करत बॅरिस्टर होणाऱ्या स्वतःच्या नेत्याचं उदाहरणही हा समाज विसरून गेला. असे असताना मग नुसती :जयंती साजरी करण्यात काय अर्थ राहतो\n१९५७ ला स्थापन झालेला रिपब्लिकन १९५८ ला लगेच फुटला रुपवते, खोब्रागडे, गायकवाड, गवई, आंबेडकर, आठवले, कवाडे, ढसाळ पासून ते मायावती पर्यंत कैक पक्ष, गट, तट पडले. मतांसाठी कांग्रेस, राष्टवादिनेही रिपब्लिकनांचा पुरेपूर वापर करून घेतला. एक खासदारकी मिळविण्यासाठी सारा पक्ष आणि विचार दोन्ही कांग्रेसच्या दावणीला बांधणारे आठवले, गवई पाहिले की हे बाबासाहेबांच्या विचारांचे रखवाले आहेत की वापरकर्ते आहेत हे शहाण्यास आपसूक समजते॥\nदलितांचा एक रिपब्लिकन पक्ष असावा हे बाबासाहेबांच्या स्वप्न त्यांच्या जाण्यानंतर लगेचच त्यांच्याच अनुयायांनी तुकडे तुकडे करून टाकले...\n\"ना रा य ण गां व\"\n\"ना रा य ण गां व\" असं लांबचक म्हणायच्यापेक्षा \"नाऱ्यांगाव\" किंवा त्यातहि सुधारित आव्रुत्ति म्हणजे \"नारांगाव\".आठवडी बाजारालायेणाऱ्या साऱ्या जुन्नरिंच्या तोंडवळनी पडलेलं. त्याचा प्रत्यय दर शनिवारि चांगलाच येतो..पुण्यात नव्यानेच आलेला एकजण दत्त दर्शनासाठि आपल्या बाईक वर चक्क ८० किलोमीटरचा प्रवास करुन या नाऱ्यांगावला आला तेव्हा त्या बेट्याला \"नारायणपुर\" आणि \"नाऱ्यांगाव\" हयातला फरक काय तो आयुष्यभरासाठि कळला. \"निरा प्यायची ईच्छा आन चुकुन ताडिच्या दुकानात घुसल्यासारखी ससेहोलपट झाली\" अशी भावना त्या सभ्य म्हणवुन घेणार्या माणसाची.आता नारायणगड जवळ आहे म्हणुन \"नारायणगाव\" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा \"गणपीर\" डोंगर जास्त जवळ असताना \"नारायणगड\"च का.आता नारायणगड जवळ आहे म्हणुन \"नारायणगाव\" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा \"गणपीर\" डोंगर जास्त जवळ असताना \"नारायणगड\"च का हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे..गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे \"घाण\" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी \"घाण\" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित \"बायपास\" व गावकरी \"गोखाडिचा रस्ता\" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.\nपुणे-नासिक हायवेवर असण्याचा बिनचुक फायदा उचलत हया गावाने तालुक्याच्या गावावरहि मात केलि. अगदि कानामागुन येवुन तिखट झालयाप्रमाणे, (तशी इथली मिसळहि तिखटच असते बरका) पण......... . वर्षानुवर्षे अगदि रंगरुपानं काडीमात्रहि न बदलले इथलं एस.टि स्टॅडं म्हण्जे मात्र करमणुकिचाच विषय. त्यातल्या \"शेवंता थिएटर्स\" च्या बोर्डवर कुठलंया पिक्चरचं (कि हिरोईनच) पोस्टर लागलय ह्यावर पोरांची विषेश नजर. (मुंलिबद्दल आपल्या काय माहित नाहि बुवा) शेजारच्या लिंबाच्या जुनाट झाडांखाली लक्ष्मीनारायण, अलंकार क्लाथ सेंटर किंवा प्रकाशचे माक्याचे तेल असले कसले तरी बोर्ड हमखास लागलेले असतातच, त्यांच्या खालि सावलिपाहुन बसायला जावं तर वर टपुनच बसलेल्या कावळ्यानं त्याचा प्रसाद दिलाच. . . सगळं काही जसंच्या तस्सच . . . ह्या सगळ्यांची त्यांच्यात्यांच्यातच विचित्र \"मॅच्युअल डिपेंडंसी\" असावी (नव्हे तर आहेच) अशी माझी खात्रीच आहे..उन्हाळ्यातिल खास आकर्षण म्हण्जे तमाशाच्या राव्हट्या. . . मंगला, रघुवीर(लोक याला रघ्या म्हण्त्यात), पांडुरंग मुळे, भिका-भिमा,तांबे, महाडिक,ढवळपुरिकर, आररर र नुसत्या ४०-५० एका चढ एक बाऱ्या. .ह्या रघ्याच्या तमाशात अमुक अमुक नाचनारि आहे ना ती गेल्या वर्षि नित्या बनसोडेच्या फडात \"मुंगळा-मुंगळा\" या गाण्यावर धिंगाना करायचि. इतपर्यंत इंत्यंभुत माहिति असणारेही अनेक नगहि नारांगावातच सापडतिल. फडासाठि, लोककलेसाठि उभं आयुष्य कष्ट उपसणाऱ्या \"विठाबाई भाउ मांग\" हिला \"नारायणंगावकर\" असं उप��द अदरानं बहाल करणारि तमाशापंढरीहि हिच...\n.जगप्रसिद्ध ओली भेळ\"नाऱ्यांगाव\" वाचल्यावर मला एका \"अनोळखि नाऱ्यांगाववाल्यानं\" नाऱ्यांगावची जगप्रसिद्ध ओली भेळ आणि मिसळि बद्दल लिहा असं सुचवल ....\nआता हे सुचवणारा नक्किच अस्सल खादाड आन खाद्य शोकिन असावा असा माझा पक्का समज झाला कारन नारायणगावची भेळ \"जगप्रसिद्ध आहे\" हे मला त्याच्या कडुनच कळालं, . . . आन भेळीचि टेस्ट आन गावचा अभिमान एकदम डब्बलच झालयासारखा वाटला.\nनारांयणगावचा तमाशा, टेलिस्कोप, दारुची फॅक्टरी, विठाबाई भाऊ मांग, रा.प.सबणिस, द्राक्षे असल्या गोष्टि प्रसिद्ध आहेत एवढच बुवा आपल्याला (मण्जे मला) माहित होतं....\n....ह्या प्रसिद्ध गोष्टिंपैकि दारुची फॅक्टरी म्हन्जे जाम वैतागवाडी, गावाला जातोय म्हटल्यावर आमच्या मित्रांनी दोन चार प्रसिद्ध बाटल्या (भरलेल्या) आणण्याची विनंति केलि म्हणुन समजाच. म्हणुन आजकाल पुण्या-मुंबईला राहणारे (शहाणे) नारायणगावकर ह्या प्रसिद्धगोष्टिचा (बेवड्यां मित्रमंडळीं मधे) उल्लेख मुद्दामच टाळतात, अस निदर्शनास आलं आहे.\nआता ह्या भेळिबद्दल कुण्या खादाडंन वाचलं आन तुम्हाला ती आणण्याची विनंति केलिच तर मात्र माझ्या नावाने खडे न फोडता \"त्या सुचवणाराच्या\" नावाने फोडले तर बरे होईल...\nत्या कॉलेजात काय (काय) करतात हे नेमकं माहित नाहि... पन एस.टि स्टँडमध्ये आल्यावर प्रत्येकजन (त्यातल्यात्यात पोरांचा ... ) अगदि ट्वाळ आन शहाणे(समजणारे) वीरही चोकशीच्या खिडकी कडे बेमालुमपणे टक्क लावुन असतात. काहि विर तर अर्जुनासारख़े एकाच वेळि अनेक नजरेचे बाण त्या खिडकिच्या देशेने सोडत असतात. ह्या साऱ्या \"सुंदऱ्याचा मेळा\" त्या \"चोकशी खिडकिपाशीच\" का भरतो आन तो हि दररोज (रविवार सोडुन) आन तो हि दररोज (रविवार सोडुन)\nत्या खिडकिवाल्या कंडडाक्टरची आन पोरींची \"तोंडओळख\" नक्किच झालि असणार.... मग त्याच्याकडेच \" हेमा आलि का हो, गुड्डि गेलि का हो कुणाबरोबर गेलि अशी चोकशी करायला काय हरकत आहे असं वारंवार वाटायचं .... नाहितरी \"आळेफाटा गेलि का हो खोडद किति वाजता आहे खोडद किति वाजता आहे अस्स काहि त्याला विचारलकि तो साला हमखास \"ययील आता, वाट पहा थोडि\" असली काहितरि छा छु उत्तर देतोच ना अस्स काहि त्याला विचारलकि तो साला हमखास \"ययील आता, वाट पहा थोडि\" असली काहितरि छा छु उत्तर देतोच ना\nमुंग्या जश्या तोंड जवळ आनुन (तोंडात तो��ड खुपसुन) संदेश देवाण घेवाण करतात ना, हुबेहुब त्याप्रमाणं गठ्या-गठ्यानं यांचहि च्याव-म्याव चालु असतं... त्यातल्या ४-५ जणी मग एकदम \" खि. खी.$ खी,..... बावळटच आहे मेला$ ...सगळे तस्सेच$.. येडपाटच्य. ... सँडल पाहिलि का... असंल काहितरि बिच्चाऱ्या जवळुन जाणाऱ्या पोरांना त्यांच्या पाठिमागे (तोंडावरदेखिल) ऐकु येईल अश्या आवाजात खडसावतात.... मुद्दाम\nतश्या ईथल्या पोरी चवळिच्या शेंगेसारख्याच बऱ्यापैकी सडपातळ असतात हे माझं निरिक्षण, जितक्या अक्कडबाज तितक्याच लहरि ... मुलांकडं ढुंकुनही पाहत नाहीत (असा आव आणण्याचा निष्फळ प्रयत्न करतात). . आन एखाद्यांवर फिदा झाल्यावर त्याच्यावरुन जीव ओवाळुन(एकदाच) टाकायलाही तयार...... दिसायलाही चिक्स, पन गावाकडचा स्पेशल लुकहि त्यात मिसळलेला... चिंगुपणातर यांच्या नसानसात भरलेला.... आपन बळेच बोलण्याचा प्रयत्न केला तरी \"हा, हुं, नाय, नको\" च्या पुढे बोलतिल तर शप्पथ .. फुक्कटच्या बोलण्यातहि चिंगुपना का करतात हे देवलाहि माहित नसावे कदाचित\nशिवाजीराव आढळराव, शरद पवार आणि शिरुर लोकसभा.\nआजचा \"शिरूर\" (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघ म्हणजे शहाजीराजे भोसले याना दक्षिणेचा अदिलशाही कडून मिळालेला पुणे-सुपा परगणा होय. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, भोसरी, शिरूर आणि हडपसर हे विधानसभा मतदार ह्याच्या अखत्यारीत येतात. ह्याच \"जुन्नर प्रांती\" महाराष्ट्राच्या महादेवाने, स्वराज्याच्या उषःकालाचा आरंभ करण्यासाठी १६३० ला अवतार घेतला होता......\nह्याच प्रांतात, दोन्ही काँग्रेसची परंपरागत मजबूत ताकद असतानाही, २००४ च्या लढाईत तो विक्रमी मताधिक्याने सेनेकडे खेचून आणण्याची किमया शिवाजी दादा आढळराव पाटलांनी वादळवाटेच्या झंझावाताप्रमाणेच केली.. हो झंझावातच म्हणावा लागेल याला.. जवळ फौजफाटा नसतानाही बजाजी बांदलाच्या हातून शिवरायांनी १६४४ साली रोहिडा जिंकून यशाची अजिंक्य मेढ जशी रोवली, तश्याच परिस्थितीत, \"सेनाबळ\" कमी असतानाही, आयुष्यातील पहिल्याच निवडणूकीत २००४ ला भगव्याची मुहूर्त मेढ खेड मध्ये रोवण्याचा पराक्रम आढळरावांनी करून दाखवला.... पुऱ्या आयुष्यातील पाहिलीच निवडणूक तिही खासदारकीची\n\"एकच वादा.... शिवाजीदादा\" ची गर्जना करत जनता जनार्दनाने ह्या तोफेस गर्वाने खांद्यावर उचलून घेतले... आणि मग हि मुलूखमैदानी तोफ आढळपणे शिवनेरी वरून धडधडायला लागली... द��ल्ली शिवनेरीच्या पल्ल्यात आली. ग्रामीण प्रश्नांची बत्ती देत ह्या तोफेच्या जबड्यातून निघालेले तोफगोळे दिल्ली दरबारी पडू लागले... एक, दोन, तीन नव्हे तर.... तब्बल १२५१ तोफगोळे... १२५१ प्रश्न विचारून आढळरावांनी १४व्या लोकसभेचा उच्चांक केला... आणि अख्ख्या भारतवर्षातल्या साऱ्या खासदारांमध्ये दादा अव्वलस्थानी पोहचले...\nशेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत बंदी, ग्रामीण उद्योजकता, शेती व उत्पादन, गरीब निराधारांच पुनर्वसन, नदी जोड प्रकल्प, नदीच्या तळातील गाळ काढणे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून केलेले कार्य, वाडी-वस्त्या पर्यंत पोहचण्याची पद्धत, गरजूंना अर्थसाहाय्य, खेड्यामध्येही शहरांच्या तोडीस तोड शिक्षणाची सुविधा, दुरध्वनी जोडणी, रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा, अश्या कैक कामांची शृंखला चढत असतानाही दादा सामान्याच्या झोपडीतही डोकावायलाही कधी विसरले नाहीत, तेथूनच ते नागरिकांच्या हृदया पर्यंत अगदी अलगद हळुवार पोहचले....... शिवसेनेला त्यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रासाठी भक्कम पर्याय मिळाला....\n२००९च्या उमेदवारीचा अश्वमेध आढळरावांनी केव्हाचं \"शिरूर\" मतदारसंघात सोडलाय,.. पण तो पकडण्या, थांबविण्या, आणि दादा विरुद्ध लढण्या कुणी हि धजवत नाही, कैक जनांना राष्टवादीने पुढे केले,... पण मतदारांची चाचणी, सर्व्हे केल्यानंतर साऱ्यांनी माघार घेतली...... कुणीच दादां विरुद्ध उभे राहण्यास धजवेना... उमेदवारच सापडेना.. दबाव टाकून दादांना राष्ट्रवादी कडे खेचण्याचा डावही फोल ठरला.... शेवटी \"आता एकच माणूस आढळरावांच्या विरोधात उभा राहू शकतो........ पवारसाहेबच.. दबाव टाकून दादांना राष्ट्रवादी कडे खेचण्याचा डावही फोल ठरला.... शेवटी \"आता एकच माणूस आढळरावांच्या विरोधात उभा राहू शकतो........ पवारसाहेबच... होय खाशा शरदराव पवार\" असा सुर विरोधकांत निघू लागला..... आणि तो अगदी संयुक्तिकही होता... करणं \" स्थानिक राजकीय दिवाळखोरी\"\nआपला मतदारसंघ पोरीला वारसाहक्काप्रमाणे \"आंदण\" दिल्यामुळे त्यांना \"दुसरीकडे\" घुसखोरी करावी लागणारच होती.... त्यासाठी त्यांनीही मोर्चा \"शिरूर\" कडे वळविण्यास तयारी दाखविली.... पण पवारसाहेब असो किंवा कुणीही असो,... घरचा उमेदवार आणि लादलेला उमेदवार हा फरक असतोच ना समाजमनाचा विश्वास, जिव्हाळा, आदर, आधार, आशा आणि अभिमान जिंकलेल्या आढळरावांव���रुद्ध लढताना पवारांनाही आपले पाय \"शिरूर\" मध्येच घट्ट रोवून ठेवावे लागतील.... \"\nमहाराष्ट्रात इतरत्र त्यांना प्रचारासाठी फिरणे अवघड होईल...... आणि म्हणूनच आढळराव विरुद्ध पवार अशी लढाई झालीच तर आढळरावांचं जितकं नुकसान होईल त्यांपेक्षा जास्त नुकसान पवारांच्या राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात इतरत्र होईल... हे पवार साहेब जाणतंच असतील..... १६८०-१६८९ पर्यंत धर्मवीर संभाजीराजांनी औरंग्याला सतत ९ वर्षे एकट्या दख्खन मध्ये झुंजत ठेवले. त्याला इतरत्र ध्यान देण्यास वेळच मिळाला नाही, परिणामातः तिकडे उत्तरेत, पंजाब, राजस्थान, काश्मीर मध्ये त्याच्या हातून सत्ता गेली.... पवार इथेच शिरूर मध्ये अडकले तर राष्ट्रवादीचे इतरत्र काय होईल .... आणि कदाचित म्हणूनच, पवार साहेब हे बोलत नसले तरी शिरूर ऐवजी राजकीय दृष्ट्या जास्त सुरक्षित अश्या माढ्यात जाणे त्यांनी गुपचुप पसंत केले असावे. हाच आढळरावांच्या वर्चस्वाचा विजय आहे असे म्हटले पाहिजे... पवारांनी स्वतःसाठी शिरूर ची चाचपणीही केली, ३-४ सभाही केल्या, अंदाज घेतला आणि माढा मतदारसंघ स्वतःसाठी योग्य समजला... सेना-राष्ट्रवादी युती, पवार-उद्धव भेट हा सारा घटनाक्रम होत असताना, चार महिने हि राजकीय कुरघोडीची धूळवड चालू असतानाही आढळराव न डगमगता \"राज्यसभा नाही, विधानसभाही नाही, मावळ मधूनही नाही, मी लढणार ति फक्त लोकसभाच, आणि तिही शिरूर मधूनच.... आणि कदाचित म्हणूनच, पवार साहेब हे बोलत नसले तरी शिरूर ऐवजी राजकीय दृष्ट्या जास्त सुरक्षित अश्या माढ्यात जाणे त्यांनी गुपचुप पसंत केले असावे. हाच आढळरावांच्या वर्चस्वाचा विजय आहे असे म्हटले पाहिजे... पवारांनी स्वतःसाठी शिरूर ची चाचपणीही केली, ३-४ सभाही केल्या, अंदाज घेतला आणि माढा मतदारसंघ स्वतःसाठी योग्य समजला... सेना-राष्ट्रवादी युती, पवार-उद्धव भेट हा सारा घटनाक्रम होत असताना, चार महिने हि राजकीय कुरघोडीची धूळवड चालू असतानाही आढळराव न डगमगता \"राज्यसभा नाही, विधानसभाही नाही, मावळ मधूनही नाही, मी लढणार ति फक्त लोकसभाच, आणि तिही शिरूर मधूनच\" असे म्हणतं आढळ भूमिकेत राहिले.. परिणामातः आपसूकच हा सारा मतदारसंघ उमेदवाराऐवजी \"मतदारानेच\" ताब्यात घेऊन टाकला आहे. १५ व्या लोकसभेचा शिरूरचा खासदार कोण हे आपसूकच आणि अलिखितपणे ठरले आहे..\nशिवाजीरावांच्या प्रचाराच्या फेऱ्या एव्हाना पूर्णं हि झाल्या असतील, अजून समोरचा उमेदवार ठरणे बाकीच आहे. उद्या कदाचित विलास लांडे, प्रकाश म्हस्के, पोपटराव गावडे किंवा दिलीप वळसे पाटीलही रणांगणात असतील,.. पण जो शिवाजीराव, पवारासारख्या मातब्बराशी लढायला डगमगत नव्हता, त्याच्या हिंमतीच एक बुरूज तरी यांना फोडता येईल काय हे विचार करायला लावणारे आहे\nसचिन, नारायणगाव, पुणे. २६/२/२००९\nचित्रे - गुगल इमेजेस आणि विकिमेडिया. ओराजी मधून साभार.\nविदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्ते मागे एकच कारण आहे किंवा असेल असं मला वाटत नाही. फक्त उरावर कर्ज आहे या एकाच कारणासाठी आत्महत्या करण्याइतकी कुठलीच जनता लोचीपोची नक्कीच नसते.\nकर्ज आहे, ते फेडण्याची इच्छा आणि हिंमतही आहे पण उत्पन्न अगदीच शून्य, हिच लाजिरवाणी, पण जीवघेणी यातना \"आत्महत्ये\" पर्यंत नेण्यास कारणीभूत असते. कर्जापेक्षा कमी उत्पन्न हेच मूळ कारण आहे.\nशेतीतून सरासरी उत्पन्न १६००० रुपये, महागडी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, यांचा खर्च सरासरी ११००० रुपये, शेतीची मशागत, पोटाची भुख, मुलां-मुलीच शिक्षण, हुंडा, लग्न, कसं भागणार मग घे कर्ज. ठेव जमिनी गहाण, यातच तो पुरता अडकतो.\nमग सरकार पुढे येते आणि कमी व्याज दराच्या कर्जाचा फास्ट इफेक्टिव वेदनाशामक डोस देते. वर्तमानपत्रात भल्या हेर्डिंग मध्ये जाहीर करतात, चांगली व ताबडतोब उपाययोजना केले असा भास केला जातो, पण त्याचा उपयोग या गरीब शेतकऱ्यांना होतच नाही. कारण नियमा प्रमाणे \"कमी दराचं\" कर्ज घ्यायलाही जमिनी गहाणच ठेवाव्या लागतात, पण त्या तर पहिल्याच कर्जासाठी गहाण पडलेल्या असतात ना\nसरकारच्या अश्या चिल्लर आणि भन्नाट फालतू योजनांचा फायदा मग फक्त ४-५% बागायतदार शेतकरी पुरेपूर करून किंवा करवून घेतात. मंत्री, संत्री मदतीचे \"पॅकेज\" जाहीर करतात, त्याचाही फायदा होत नाही, किंबहुना होणार नाही याचीच काळजी ह्या राजकारणी मंडळीकडून घेतली जाते अस कुणाला वाटलं तर त्या गैर ते काय \"पॅकेज\" मधील जवळजवळ ६०% रक्कम तुम्ही फक्त सिंचनासाठी बाजूला ठेवत असाल तर होणाऱ्या आत्महत्या तत्काळ थांबूच शकत नाहीत. अरे खडकाळ रास्त्यावरून ओझे वाहता वाहता मरणाऱ्या बैलांच्या अंगावरील ओझं तत्काळ कमी करायचं सोडून, बैलाच्या भविष्यातील सोयीसाठी, खडकाळ रस्ता दुरुस्त करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवला तर तो नक्की मरणारच. मरणाऱ्या शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाच ओझं कमी करायचं सोडून \"सिंचना\"च्यासाठी २/३ रक्कम राखून ठेवाल तर त्याचा तत्काळ उपयोग शून्यच ना\nचीन मधील शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सवलती सह ०% व्याजाने कर्जे मिळते. आपली वाटचाल शून्य टक्क्यांकडे केव्हा होणार ६%नी कर्ज देतो म्हणाले होते, मग किती जणांना ६%नी कर्ज भेटलंय ते कळेल का ६%नी कर्ज देतो म्हणाले होते, मग किती जणांना ६%नी कर्ज भेटलंय ते कळेल का. बांगलादेशाच्या अहमद साहेबांची यशस्वी \"मायक्रोफायनांस\" सारखी एखादी चांगली योजना राबवण्याचा विचार केव्हा करणार आपण. बांगलादेशाच्या अहमद साहेबांची यशस्वी \"मायक्रोफायनांस\" सारखी एखादी चांगली योजना राबवण्याचा विचार केव्हा करणार आपण कर्जाचा डोंगर का वाढतोय कर्जाचा डोंगर का वाढतोय, तो कसा कमी करता येईल याचा विचार कधी होणार\nविदर्भातील आत्महत्यांचा आणि पर्यायानं शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेली २.५ वर्षे आपण काढलीयेत, पण अजूनही योग्य उपाय सापडलाय का मरण पावलेल्या ७,७०० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा, त्यांच्या \"त्या\" निर्णयाचा त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुबियांना,नातेवाईकांना काही फायदा तरी झालाय काय\nत्यांच्या आत्महत्या व्यर्थच गेल्या ना\n\"मरूनही काहीच फायदा होत नाही\" हे कळल्यामुळे जेव्हा आत्महत्या थांबतील, तो दिवस मात्र कळस असेल सरकारच्या आणि आपल्याही . . . . ...निष्क्रियपणाचा आणि निर्लज्जपणाचाही.\nरवि. २९/०४/२००७. ( चित्रे - गुगल इमेजेस मधून साभार.)\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\n\"ना रा य ण गां व\"\nशिवाजीराव आढळराव, शरद पवार आणि शिरुर लोकसभा.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - ���ाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/how-to-close-bank-account-how-to-take-care-sbi-icici-pnb-update-mhsd-408652.html", "date_download": "2020-09-27T20:53:40Z", "digest": "sha1:WZH5KRUW7B3NARLDCNUD3ELNCGDQDPWG", "length": 19933, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जुनं बँक अकाउंट बंद करताय? मग ही काळजी घ्यायलाच हवी how-to-close-bank-account-how-to-take-care-sbi icici pnb mhsd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभ���रतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nजुनं बँक अकाउंट बंद करताय मग ही काळजी घ्यायलाच हवी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nजुनं बँक अकाउंट बंद करताय मग ही काळजी घ्यायलाच हवी\nBank, Account - तुम्हाला तुमचं बँकेचं खातं बंद करायचं असेल तर या गोष्टी करायला लागतील\nमुंबई, 27 ऑक्टोबर : तुम्हाला जुनं अकाउंट बंद करायचंय का मग काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. हल्ली नोकरीच्या निमित्तानं अनेक जण दुसऱ्या शहरांमध्ये शिफ्ट होतात. तेव्हा त्यांना बँक अकाउंट बदलावं लागतं. ग्राहकांचा झीरो बॅलन्स अकाउंट असेल आणि काही महिने त्यात पगार पडला नाही तर त्या अकाउंटचं रूपांतर बचत खात्यात होतं. पण अनेकदा त्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागतेच. ते शक्य होत नसेल तर तुम्ही ते अकाउंट बंद केलेलंच बरं. तेव्हा याची काळजी घ्या -\n1. सर्व अॅटोमॅटिक डेबिट्स बंद करा - तुमच्या अकाउंटला लिंक असलेल्या सर्व डेबिट लिंक्स बंद करून घ्या. अनेकदा EMI, फोन बिल, वीज बिल डेबिट होतं. नवा अकाउंट नंबर आपल्या कर्जदात्यांना द्या.\n आता झीरो बॅलन्स अकाउंटचे मिळतील '���े' फायदे\n2. नवे अकाउंट डिटेल्स अपडेट करा - तुम्ही जुनं सॅलरी अकाउंट बंद करणार असाल तर तुमच्या एम्पलाॅयरला नवे अकाउंट डिटेल्स द्या. ज्या अकाउंटला तुम्ही बंद करणार असाल त्यात निवृत्तीनंतर पेंशन पडणार असेल तर सरकारी एम्प्लाॅयरला ती माहिती द्या.\n'या' व्यवसायासाठी मोदी सरकार करेल मदत, घरबसल्या होईल लाखोंची कमाई\n3. बँकेच्या शाखेत भेट द्या - तुम्हाला तुमचं खातं बंद करायचं असेल तर बँकेच्या ब्रँचमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला अकाउंट क्लोजर फाॅर्म भरावा लागेल. या फाॅर्मबरोबर डी-लिंकिंग फाॅर्मही सबमिट करावा लागेल. तुमच्याकडे असलेलं चेक बुक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जमा करावं लागेल.\nहाय कोर्टात नोकरीची मोठी संधी, 'या' उमेदवारांना आहे पसंती\n4. अकाउंट बंद करायचं शुल्क - तुम्ही बचत खातं उघडल्यानंतर 14 दिवसाआधी बंद केलं तर त्याला काही पैसे पडत नाहीत. पण त्यानंतर एक वर्षाच्या आधी बंद केलं तर त्याला पैसे पडतात. पण वर्षानं अकाउंट बंद केलं तर कुठलंच शुल्क पडत नाही. देशातली सर्वात मोठी सरकारी बँक खातं बंद करायला 500 रुपये घेते.\nविधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/upcoming-assembly-elections-in-india-delhi-maharashtra-haryana-jharkhand-vidhan-sabha-chunav-2019-bjp-congress-shiv-sena-379796.html", "date_download": "2020-09-27T20:03:28Z", "digest": "sha1:5V5MZDENWRUCIJOK6IU6VBKZIXBOI2GL", "length": 27084, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इलेक्शन फीवर अजून संपलेला नाही; विधानसभेसाठी या 4 राज्यांमध्ये धामधूम सुरू! upcoming assembly elections in india delhi maharashtra haryana jharkhand vidhan sabha chunav 2019 bjp congress shiv sena | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nइलेक्शन फीवर अजून संपलेला नाही; विधानसभेसाठी या 4 राज्यांमध्ये धामधूम सुरू\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामन���थ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nइलेक्शन फीवर अजून संपलेला नाही; विधानसभेसाठी या 4 राज्यांमध्ये धामधूम सुरू\nयेत्या 8 महिन्यात 4 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ही सर्व राज्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत.\nनवी दिल्ली, 03 जून: जवळ जवळ 4 महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि केंद्रात नवे सरकार स्थापन झाले. एकूण लोकशाहीचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जात असले तरी अखेरच्या टप्प्यात कधी एकदा निवडणुका संपतात असे वाटत होते. पण लोकसभा निवडणुका झाल्या असल्यातरी अद्याप निवडणुकीची रणधुमाळी अद्याप संपली नाही. येत्या 8 महिन्यात 4 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ही सर्व राज्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. यात महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. या विधानसभा निवडणुकांची तयारी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सुरू झाली आहे. वरील 4 राज्यात विधानसभेच्या 529 जागा आहेत. ज्यातील 216 जागांवर भाजपचे आमदार आहेत तर 59 जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. आपचे 66, शिवसेनेचे 63 सदस्य आहेत. या तिन्ही राज्यात केंद्रात सत्तधारी असलेला भाजप काय कमाल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसध्या हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात भाजप सरकार आहे तर दिल्लीत आप आदमी पक्षाचे सरकार आहे. भाजपने यावेळी पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवला यांनी भाजपवर सर्वाधिक टीका केली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळे भाजपचा उत्साह आणखी वाढला आहे. तर जाणून घेऊयात या विधानसभा निवडणुकीतील समीकरणे...\nमहाराष्ट्र- राज्यात सध्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचा कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतचा आहे. राज्यातील 288 जागांच्या विधानसभेत भाजपकडे सर्वाधिक 122 आमदार आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडे 63 आमदार आहेत. विरोधकांमध्ये असलेल्या काँग्रेसकडे 42 तर राष्ट्रवादीकडे 41 जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत होय नाही म्हणत भाजप शिवसेना एकत्र आ���े आणि त्यांनी मोठे यश मिळवले. भाजपने 23 जागा तर शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एकच जागा जिंकता आली. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात युतीची ताकद अधिक जास्त आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यामुळे विधानसभा त्यांच्यासाठी जड जाणार आहे असे दिसते.\nदिल्ली- देशात जरी भाजपची सत्ता असली तरी राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवला यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार आहे. आपकडे विधानसभेतील 70 पैकी 67 जागा होत्या त्या आता 66 झाल्या आहेत. भाजपकडे 7 जागा आहेत. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे दिल्लीत विजय मिळवण्याची त्यांना आशा आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिल्लीतील 3 महानगर पालिकेवर भाजपने भगवा फडकावला होता. पण केजरीवाल सरकारने शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या पातळीवर चांगले काम केले आहे. त्याच बरोबर महिलांसाठी मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णयाकडे निवडणुकीची तयारी या अर्थाने पाहिले जात आहे. लोकसभेत भलेही दिल्लीकरांनी भाजपला संधी दिली असली तरी विधानसभेत पुन्हा आपलाच निवडूण देतील. या दोन्ही पक्षांशिवाय काँग्रेस देखील पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यासाठी जोर लावेल. जानेवारी 2020मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.\nहरियाणा- विधानसभेच्या 90 जागा असलेल्या या राज्यात ऑक्टोबर 2014मध्ये निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही उमेदवार दिला नव्हता. मोदींचा चेहरा पुढे करून भाजपने काँग्रेसचा गढ मानल्या जाणाऱ्या या राज्यातील सत्ता ताब्यात घेतली होती. तेव्हा भाजपने विधानसभेच्या 47 जागा मिळाल्या होत्या आणि सरकार स्थापन केले होते. संघाचे प्रचारक असलेले मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेत शानदार कामगिरी केली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 10च्या 10 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत देखील खट्टर हाच भाजपचा चेहरा असेल. जींद येथील पोटनिवडणुकीतील विजयामुळे भाजपचे संख्याबळ 48 झाले आहे. राज्यात इनेलो आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 17 जागा आहेत. राज्यात काँग्रेसची संघटना कमकुवत झाल्याची चर्चा आहे.\nझारखंड- राज्यात भाजपचे सरकार असून रघुवर दास मुख्यमंत्री आहे��. विधानसभेच्या 82 पैकी 81 जागांवर निवडणुका होतात. एक जागेवर राज्यपालांद्वारे निवड केली जाते. 2014मध्ये भाजपने 37 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर झारखंड विकास मोर्चाचे 6 आमदार भाजपमध्ये आले होते त्यामुळे सरकारची काळजी मिटली होती. सध्या भाजपकडे 43 जागा आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाकडे 19 तर झारखंड विकास मोर्चाकडे 8 आमदार आहेत. राज्यात नव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या 14 पैकी 11 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. सत्ताधारी भाजपने आतापासूनच विधानसभेची तयारी सुरु केली असून 'अबकी बार 60के पार' असा नारा देखील त्यांनी दिला आहे.\nVIDEO : गुजरातमध्ये दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, दारू विकण्यास केला होता विरोध\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T20:24:46Z", "digest": "sha1:Z4F3ACZT6SBN5Y4EI6VJRRRO67T4QPIW", "length": 6279, "nlines": 49, "source_domain": "satyashodhak.com", "title": "मराठी | Satyashodhak", "raw_content": "\nदगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच\nसंस्कृत हटवा, मराठी वाचवा…\n-महावीर सांगलीकर मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण\nशिवरायांचा मावळा आहे मी\nतसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब\nमहाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही\nआजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारख्या अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nदादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमी नास्तिक का आहे\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nआंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण\nगणपती देवता : उगम व विकास - डॉ.अशोक राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2014/12/blog-post_40.html", "date_download": "2020-09-27T18:58:27Z", "digest": "sha1:JV74W2TXAKMIOUHGA73SSCZKA6UJSSGY", "length": 11252, "nlines": 46, "source_domain": "www.berkya.com", "title": "होय बेरक्याची न्यूजच खरी आहे ...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठहोय बेरक्याची न्यूजच खरी आहे ...\nहोय बेरक्याची न्यूजच खरी आहे ...\nबेरक्या उर्फ नारद - शनिवार, डिसेंबर २०, २०१४\nशेतकरी व्यथा मांडताना अतीव दुःखाने ऑन कॅमेरा अश्रू ढाळणारी जगाने पाहिलेली निवेदीका आता 'जग जिंकायला निघालेल्या' टीममध्ये नसेल. तिला नारळ देण्यात आलाय. वस्तुत: या बाईने स्वत: बुलेटीन व्यवस्थित एडिट करण्यात कुचराई केली; ज्युनियर प्रोड्यूसरच्या भरवशावर आपली जबाबदारी ढकलली बुलेटीन सुरु होताच नको ते अनएडिटेड व्हीजुअल्स ऑन एअर होताच तिचे धाबे दणाणले. काय करायचे काहीच सुचले नाही; आता आपले काय होणार या भीतीने धास्तावून तिने चालू बुलेटीन सोडून पळ काढला. बुलेटीन सुरु आणि सेटवर निवेदक कुणीच नाही; या अराजक स्थितीने काही काळ गोंधळ माजला. मग प्रसंगावधान दाखवून राजेंद्र हुंजे यांनी परिस्थिति सांभाळली. या चलाख; बनेल निवेदीकेने थोड़े सावरताच; शेतकऱ्यांच्या दुःखाच्या बातम्या सांगताना तिला कशा वेदना झाल्या; रडू कोसळले व तिने कसे चालू बुलेटीन सोडले याची रसभरीत कथा 'व्हॉट्स-अप'वर महाराष्ट्रभर पसरविली\nभविष्याचा वेध घेणाऱ्या एका वर्तमानपत्रातील राजकीय संपादक लवकरच 'पुढारी' होणार [तसे ते पुढारी आहेतच की [तसे ते पुढारी आहेतच की भगवान करो त्यांचा पत्रकारितेचा गड शाबूत राहो अन नव्या ठिकाणी सिंहासारखे (सारसबागेतील सिंहासारखे नव्हे; तर कोल्हापूरच्या) प्रताप घड़ोत.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महा��ाष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T20:25:21Z", "digest": "sha1:2BUN3JZWHQEL72GUCOUPSBVBJQL3T7TY", "length": 12227, "nlines": 149, "source_domain": "raigad.gov.in", "title": "सदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU) | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU)\nसदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU)\nसदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU)\nसदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU)\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिका�� जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/brazil-football-league-in-this-crucial-time-when-brazil-has-the-second-largest-corona-cases-in-world-254627.html", "date_download": "2020-09-27T19:29:27Z", "digest": "sha1:RBAL7TOPDDYHZ7INTWVPOKBPDVF6C5OV", "length": 19067, "nlines": 207, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Brazil Football League | ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार", "raw_content": "\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही\nOnline Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश\nBrazil Football League | ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तरीही फुटबॉल लीगचं आयोजन, रोनाल्डोकडूनही टीका\nBrazil Football League | ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तरीही फुटबॉल लीगचं आयोजन, रोनाल्डोकडूनही टीका\nब्राझिलच्या 21 कोटी लोकसंख्यैपकी 30 लाखांहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nब्रासिलिया : ब्राझिल जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोरोनाबाधित देश बनला आहे (Brazil Football League). ब्राझिलच्या 21 कोटी लोकसंख्यैपकी 30 लाखांहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Brazil Football League).\nहे आकडे ब्राझिलमधल्या कोरोनाचा उद्रेक सांगण्यासाठी पुरेसे आहेत. 21 कोटी लोकसंख्येच्या ब्राझिलमध्ये मे महिन्यानंतरच्या प्रत्येक दिवसाला 1 हजारांहून जास्त लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. इथल्या राष्ट्रपतींची एक वेळा नाही, तर तब्बल तीन-तीन वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.\nब्राझिलमध्ये फुटबॉल लीगचं आयोजन\nज्या ब्राझिलमध्ये खेड्यापासून ते शहरापर्यंत आणि राजापासून ते रंकापर्यंत, चौफेर कोरोना पसरला आहे. त्याच ब्राझिलमध्ये फुटबॉल लीगचं आयोजन होतं आहे.\nब्राझिलमध्ये होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे 3 महिने लांबणीवर पडली. मात्र, कोरोनाचा उद्रेक कायम असतानाच 8 ऑगस्टपासून पुन्हा स्पर्धा सुरु केली गेली. शनिवारी इथं एकूण 3 फुटबॉल सामने खेळले गेले (Brazil Football League).\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nफुटबॉल स्पर्धा भरवणाऱ्या ब्राझिलवर ��ोनाल्डोकडून टीका\nइतर फुटबॉलपटूंनी सामने खेळण्यास होकार दिला आहे. मात्र, प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोनं कोरोनाच्या काळात फुटबॉल स्पर्धा भरवणाऱ्या ब्राझिलवर टीका सुद्धा केली.\n18 जूनला ब्राझिलच्या माराकाना मैदानात सामन्याची घोषणा झाली. रियो दी जेनेरोच्या स्पर्धेत दोन संघामध्ये फुटबॉल मॅच झाली. तेव्हा सुद्धा रोनाल्डोनं ब्राझिल सरकारला सतर्क केलं होतं. तो सामना जेव्हा सुरु झाला, तेव्हा ब्राझिलमधल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाख होता. म्हणजे आत्ताच्या रुग्णसंख्येपेक्षा 21 लाखांनी कमी होता.\n18 जून ते 10 ऑगस्ट या काळात ब्राझिलमध्ये कोरोनाचे रुग्ण सुसाट वेगानं वाढले. कोरोनाबाबत ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी सुरुवातीच्याच काळात गंभीर चुका केल्या. त्याचे परिणाम सारा देश भोगतो आहे. मात्र, तरी सुद्धा त्यातून तिथल्या सरकारनं धडा घेतलेला नाही. ब्राझिलच्या प्रत्येक 2 हजार लोकांमागे 30 लोक कोरोनाग्रस्त निघत आहेत. तरीही 18 जूनपासून ब्राझिलमध्ये फुटबॉल सुरु आहे आणि आता तर थेट राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन सुद्धा केलं गेलं आहे.\nब्राझिलच्या आजूबाजूच्या देशांवर नजर टाकली तर पेरु, चिली, इक्वोडोर, अर्जेंटिना हे सर्व फुटबॉलप्रेमी देश आहेत. ब्राझिल इतकंच या देशांमध्येही फुटबॉलचं वेड आहे. मात्र, एकटा ब्राझिलच फुटबॉलचे सामने खेळवत सुटला आहे.\nअर्जेटिंनामध्ये 4,200 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nअर्जेटिंनामध्ये आतापर्यंत 4200 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, तरी सुद्धा अर्जेंटिनाच्या सरकारनं फुटबॉलच्या सामन्यांना परवानगी दिलेली नाही. मात्र, ब्राझिलचा कारभार राम भरोसे सुरु आहे. सरकारनं ना कोणत्याही लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ना तिथली जनता सुद्धा खबरदारी घेते आहे. त्यामुळे प्राण जाए, पर फुटबॉल ना जाए, असंच चित्र ब्राझिलचं आहे.\nCristiano Ronaldo | रोनाल्डोकडे जगातील सर्वात महागडी कार, किंमत तब्बल…https://t.co/efebunw6wR\nCorona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा\nKim Jong-Un | उत्तर कोरियाच्या सुल्तानचा मास्क सक्तीचा फर्मान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सक्तमजुरी\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, ��ृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nकोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा\nआसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा…\nकोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24…\nWorld Tourism Day | दिवेआगर समुद्रकिनारी MTDC ची स्वच्छता मोहीम\nRakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते,…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी,…\nNagpur Corona | महापौरांकडून नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी\nBharat Band LIVE | कृषी विधेयकाविरोधात 'भारत बंद', स्वाभिमानी शेतकरी…\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही\nOnline Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश\nकोल्हापूरकरांचा नादच खुळा, रिक्षाचालकाला भररस्त्यात थुंकी पुसायला लावली\n…तरच वाहन चालवताना मोबाईल वापरता येईल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही\nOnline Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश\nकोल्हापूरकरांचा नादच खुळा, रिक्षाचालकाला भररस्त्यात थुंकी पुसायला लावली\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजि�� पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T19:44:27Z", "digest": "sha1:OWVLNLYTSHM7SAKE3I6GDYZIXRELV4O7", "length": 8574, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला\nजिल्ह्यात नव्याने 283 रूग्ण आढळले\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव – जिल्ह्यात आज नव्याने 283 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 12 हजार 036 झाली आहे. सर्वाधिक 95 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nजिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात सोम���ारी नव्याने 283 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 95, जळगाव ग्रामीण 33, भुसावळ 3, अमळनेर 24, चोपडा 34, पाचोरा 2, भडगाव 3, धरणगाव 4, यावल 13, एरंडोल 22, जामनेर 24, रावेर 6, पारोळा 5, चाळीसगाव 1, मुक्ताईनगर 14 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव तालुका 3, जळगाव शहर 2, तर एरंडोल, पारोळा, भडगाव व यावल तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा मृत्यू आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.\nमंगळवार, गुरुवार, शनिवार सर्व व्यापारी संकुल बंद राहणार\nदिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये वाढ; अॅक्टीव्ह रेट घटला\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nदिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये वाढ; अॅक्टीव्ह रेट घटला\nरेड अलर्ट: मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/03/blog-post_93.html", "date_download": "2020-09-27T20:05:14Z", "digest": "sha1:SSJOE3F4HBIGOUEXRX6JQH7JMQVGXFCW", "length": 5126, "nlines": 82, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "नवजोत कौर दुसऱ्या क्रमांकावर ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nनवजोत कौर दुसऱ्या क्रमांकावर\nआशियाई विजेतेपद पटकाविणारी कुस्तीगीर नवजोत कौर हिला ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. जागतिक कुस्ती महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत नवजोतने ही झेप घेतली आहे. किरगिझस्तान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. या क्रमवारीत प्रथमच एवढे वरचे स्थान नवजोतला मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलंडची पेत्रा ओली आहे. विनेश फोगट ही ५० किलो वजनी गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ५९ किलो गटात संगीता फोगट पाचव्या क्रमांकावर आहे. ६२ किलोत ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक चौथ्या स्थानावर आहे.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/rajasthan-after-meeting-rahul-gandhi-and-priyanka-gandhi-sachin-pilot-returned-to-jaipur-and-people-said-i-love-you-162223.html", "date_download": "2020-09-27T19:59:06Z", "digest": "sha1:T34KIHQX5URLUN7E5S2EKBE7UGTJEFV4", "length": 33435, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राजस्थान: 'I love You सचिन पायलट' असं 'ते' म्हणाले | 🗳️ LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भ���जप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nराजस्थान: 'I love You सचिन पायलट' असं 'ते' म्हणाले\nराजकीय अण्णासाहेब चवरे| Aug 11, 2020 07:19 PM IST\nराजस्थानमधील सत्तासंघर्ष अखेर सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या काँग्रस पक्षासोबत झालेल्या मनोमिलनाने झाली. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्ली येथे काल (10 ऑगस्ट) पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर सचिन पायलट यांची वाट काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर पायलट राजस्थानला परतले. राजस्थानमध्ये समर्थकांकडून सचिन पायलट यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. या वेळी पायलट समर्थकांनी 'I love You.. I love You सचिन पायलट I love You' अशा घोषणा दिल्या.\nजयपूर येथे पोहोचलेल्या सचिन पायलट यांनी आज (11 ऑगस्ट) सांगितले की, आपली भूमिका मांडण्यासाठी आवाज उठवणे हे कोणत्याही प्रकारचे बंड नसते. मधल्या काळात माझ्याबाबत वापरले गेलेले शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि वाईटही वाटले. राजकारणामध्ये सभ्यता आवश्यक आहे. ती एक प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, आम्ही माणूस नाही. पायलट यांनी पुढे म्हटले की, माझी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी भेट झाली. चर्चाही झाली. ही चर्चा अत्यंत निर्णायक आणि सकारात्मक झाली.\nपुढे बोलताना पायलट यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात निलंबन, केस, कोर्ट कचेरी या सर्व गोष्टी घडल्या. या सर्व गोष्टी मला सकारात्मक आहेत असे मला कधीच वाटले नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही आमचे म्हणने पक्षासमोर मांडू इच्छितो. या संपूर्ण काळात मी किंवा माझ्या समर्थक आमदारांनी पक्ष किंवा पक्ष नेतृत्वावर कोणत्याही प्रकारची टीका अथवा विरोधात वक्तव्य करण्यात आले नाही. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर)\nसचिन पायलट यांनी या वेळी सांगितले की, मी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा आभारी आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत चौकशी आणि चर्चा करण्यासाठी एक समिती बनवली आहे. नाय मिळेल. यात माझे व्यक्तिगत काहीच नाही. मी पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ येथे थांबलो. जे लोक माझ्यासोबत हते त्यांची काळजी घेणे आवश्यक होते. ज्या लोकांनी काठ्या झेलल्या, आपला घाम गाळला त्यासाठी त्यांना सत्तेत भागीदारी मिळवून देणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी म्हटले होते की, सत्याला अडचणीत आणलं जाऊ शकतं पराभूत ना��ी.\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nRR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवालचा RRवर हल्लाबोल, पॉवर-प्लेमध्ये केल्या पंजाबने केल्या सर्वाधिक धावा; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nRR vs KXIP, IPL 2020: केएल राहुल-मयंक अग्रवाल यांचा 'दे घुमा के शारजाहवर पडला चौकार-षटकारांचा पाऊस, RR समोर 224 धावांचे विशाल आव्हान\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; जोस बटलरचे RR प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक\nHow to Download Hotstar To Watch RR vs KXIP Live: राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे\nRR vs KXIP, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney आणि Star Network वर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T20:48:28Z", "digest": "sha1:UCK2N5OAQHTRIXTNRNN44N45PSERGJWN", "length": 19779, "nlines": 143, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "ऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्ट��बरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nमुले मोबाइलच्या आहारी जातील ही एक बाजू असली, तरी हीच मुले जेव्हा शाळेत किंवा कॉलेजात जातात तेव्हा अभ्यास करतात. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, मात्र ही शिक्षणाची पद्धत होऊ शकत नाही म्हणून ती गांभीर्यीने न घेण योग्य नाही. ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलांना घरकाम सांगणे किंवा आपल्या व्यवसायात मदत करायला लावणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. आजचे दिवस आणि येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाचे भविष्य आहे.जो काळाबरोबर बदलत नाही तो मागे फेकला जातो हा इतिहास आहे.\nकोरोना आजारावर लवकरात-लवकर लस तयार होईल आणि हा आजार जगातून हद्दपार होईल अशी सर्वचजण अपेक्षा करत आहेत. याच बरोबर या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने कमी-अधिक प्रमाणावर वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. ज्यात सर्वात महत्वाचे म्हणजे शाळा आणि कॉलेज बंद आहेत. यामुळे सर्वत्र एक नवीन शैक्षणिक पद्धत सुरु झाली ती म्हणजे ऑनलाइन शिक्षणाची. यानुसार अनेक शिक्षक टीव्ही चॅनल्सवर, यूट्युबवर, ब्लॉगवर ऑनलाईन माध्यमातून किंवा मोबाईलवर डिजिटल शिक्षण देत शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत.\nवेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स सुरु केले आहेत. ज्यामध्ये ऑनलाइन शिक्षण कसे देता येईल, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची कोणती साधने, कोणकोणते अ‍ॅप्लिकेशन्स आहेत याविषयीची माहिती दिली जाते. अद्ययावत व्हायचा प्रयत्न शिक्षक करताहेत, मध्यमवर्गीय पालक याला अद���ययावत न समजता एक पर्याय इतकच पाहत आहेत.\nऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे किमान स्मार्टफोन असणे अभिप्रेत आहे. स्मार्टफोन्स असले तरी उत्तम इंटरनेटची कनेक्टिव्हिटीची जोडणी तेवढीच महत्त्वाची आहे. हे सर्व शहरी भागात व ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे त्यांच्याकडे सहज उपलब्ध झाले आहे. ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या हट्टापोटी मुलांनी पालकांकडे स्मार्टफोन खरेदी करण्याचा हट्ट धरला आहे. माझ्या परिचयातील विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी मी जेव्हा बोलायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यासमोर एक आश्चर्यचकित करणारे वास्तव उभे राहिले आहे. ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणाबद्दल माहिती असूनही बहुतांश विद्यार्थ्यांनी एकही ऑनलाईन वर्ग १०० टक्के लक्ष देऊन पूर्ण केलेला नाही. कारण, पालकांना नवीन तंत्रज्ञानाची भीती वाटते. काहींना संभ्रम आहे की आपल्या मुलांना ही पद्धत झेपेल की नाही. बहुतांश पालक या ऑनलाईन शिक्षणाच्या भविष्याबद्दल फार उदासीन आहेत. मी जेव्हा पालकांशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा केवळ चार-पाच पालकांनीच या शिक्षणाला चांगले माध्यम म्हटले. मात्र, बहुसंख्य पालक या शिक्षणाकडे फक्त शाळा, कॉलेज सुरू होईपर्यंतची तात्पुरती सोय असल्यासारखे पाहत आहेत. मुले शाळेत गेली, कॉलेजात गेली म्हणजे तिथे प्रत्यक्ष शिक्षक असतात त्यांना प्रत्येक मुलाचा स्वभाव माहित असतो. आपला विद्यार्थी किती आभास करू शकतो किंवा किती अभ्यास करू शकत नाही याबद्दलची माहिती असल्यामुळे विद्यार्थीवर्गाला चांगले मार्गदर्शन करू शकतात.\nया उलट ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाहीत. या शिक्षण पद्धतीत लहान मुलांना डोळ्याचे, कानाचे विकार होण्याची भीती सर्वांनाच आहे. याच बरोबर ही मुले टेक्नॉलॉजी फ्रीक होतील किंवा त्यांना मोबाईल वा कॉम्प्युटरचे व्यसन लागेल अशी भीतीही पालकांना वाटत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी पालकांनीदेखील शिक्षित होणे आवश्यक झाले आहे. लेक्चर सुरु असताना आपल्या मुलांना काम सांगायचे की, जा दूध घेऊन ये किंवा त्याला घरकामात मदत करायला लावायची. हे प्रकार थांबायला हवेत.\nमुले मोबाइलच्या आहारी जातील ही एक बाजू असली, तरी हीच मुले जेव्हा शाळेत किंवा कॉलेजात जातात तेव्हा अभ्यास करतात. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, मात्र ही शिक्षणाची पद्धत होऊ शकत नाही म्हणून ती गांभीर्यीने न घेण योग्य नाही. ऑनलाईन वर्ग सुरू असताना मुलांना घरकाम सांगणे किंवा आपल्या व्यवसायात मदत करायला लावणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. आजचे दिवस आणि येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाचे भविष्य आहे.जो काळाबरोबर बदलत नाही तो मागे फेकला जातो हा इतिहास आहे. म्हणून पालकांनी प्रौढ होऊन ऑनलाईन शिक्षणाचे स्वागत केले पाहिजे.\nऑनलाइन शिक्षणातील व्यत्यय असेही\nमुलांच्या ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येण्याचे अनेक गंमतीशीर प्रकार पालकांकडून घडत असतात. शिक्षकांशी आणि पालकांशी बोलताना हे प्रकार समोर आले आहेत.\n१) मुलांऐवजी स्वतः तासाला बसणे : जळगावात एका इंग्रजी शाळेच्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याला ऑनलाइन शिकवणार्‍या शिक्षिका म्हणाल्या की, आम्ही झूम अ‍ॅप्लिकेशनच्या सहायाने विद्यार्थ्यांना शिकवत असतोे. एकावेळी ६० मुलांच्या विंडो ओपन असतात. एके दिवशी माझ्या लक्षात आले की, एका विंडोमध्ये विद्यार्थी बसला नसून, त्याचे पालक त्या तासाला बसले होते. तो तास संपल्यावर मी त्या पालकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला समजावयाचा प्रयत्न केला की, या ऑनलाईन शिक्षणामुळे आमच्या मुलाला डोळ्याचे विकार होऊ शाकतात. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की, त्याच्या जागी आम्ही तासाला बसणार आणि आम्ही स्वतः त्याला शिवणार आहोत.\n२) महाविद्यालयीन विद्यार्थ्याची अशीही तक्रार: पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याची तक्रार होती की, आमचा वडिलोपार्जित कृषी व्यवसाय आहे. कॉलेजला आलो की, आम्ही फक्त अभ्यासच करतो ही आमच्या पालकांची धारणा आहे. पण आम्ही घरात आहोत म्हणजे आम्ही काही अभ्यास करणार नाही. यामुळे आम्ही ऑनलाईन तासाला बसलो की, पालक गल्ल्यावर बसायला आम्हाला सांगतात आणि त्यांचे ऐकले नाही तर मोबाईलमध्ये कधी अभ्यास होतो का असे टोमणे मारले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची मोबाईलबद्दलची असलेली मानसिकता. त्यांना वाटते की, मोबाईल हा फक्त खेळण्यासाठीच आहे.\nमराठा समाजाला न्याय देण्यासाठी वचनबद्ध; गैरसमज करून घेऊ नका\nलस येत नाही तोपर्यंत काळजी घ्या; अधिवेशनापूर्वी मोदींचे आवाहन\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nलस येत नाही तोपर्यंत काळजी घ्या; अधिवेशनापूर्वी मोदींचे आवाहन\nऐतिहासिक: राज्यसभा खासदारांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/11/blog-post_01.html", "date_download": "2020-09-27T20:33:57Z", "digest": "sha1:6KD4FMMJOI7RXBJDUCKI4JUXFYVCLD5D", "length": 7349, "nlines": 117, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: वय निघून गेले", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nदेखावे बघण्याचे वय निघून गेले\nरंगावर भुलण्याचे वय निघून गेले\nगेले ते उडुन रंग\nउरले हे फिकट संग\nहात पुढे करण्याचे वय निघून गेले\nचेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले\nरोज नवे एक नाव\nरोज नवे एक गाव\nनावगाव पुसण्याचे वय निघून गेले\nपावसात भिजण्याचे वय निघून गेले\nझंकारत झुरण्याचे वय निघुन गेले\nचांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले\nआला जर जवळ अंत\nकां हा आला वसंत\nहाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले\nकवी - सुरेश भट.\nवर्गीकरणे : सुरेश भट\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमाझ्या मना बन दगड\nरेशमाच्या रेघांनी - अजुन एक विडंबन\nमी मोर्चा नेला नाही\nतो बहिर्‍यांची जमवुन मैफल - गझल\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/01/blog-post_23.html", "date_download": "2020-09-27T19:42:40Z", "digest": "sha1:CZFYGATQDGB776UVDHLWRK5P43J2KZ2L", "length": 7220, "nlines": 107, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: पुण्याई", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nचंद्र राहिला नाही भाबड्या चकोरांचा\nचांदण्यावरी ताबा आजकाल चोरांचा\nलागले न झाडांना दोनचार शिंतोडे\nनाचही सुरू झाला जंगलात मोरांचा\nमी अजूनही येथे श्वास घेतला नाही\n(दे सुगंध थोडासा कालच्या फुलोरांचा\nमांडले कुणी येथे आज ताट सोन्याचे\nआठवे न रामाला द्रोण रानबोरांचा\nमी तुझा क्षणासाठी हात घेतला हाती...\nकायदा कसा पाळू मी तुझ्या बिलोरांचा\nराहिली जगी माझी एवढीच पुण्याई-\nमी न सोयरा झालो त्या हरामखोरांचा\nगझलकार - सुरेश भट\nवर्गीकरणे : गझल, सुरेश भट\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nया करु पुराण्या मराठीचा नि:पात\nचंद्र, खड्डे आणि श���यर\nना उन्हाळा भोगला मी...\nका मी आज़ पुन्हा उगीच बसलो मांडून ही खेळणी\nजगत मी आलो असा की...\nकुठे म्हणालो परी असावी\nती जाताना 'येते' म्हणून गेली\nगजल मनाशी जुळते आहे\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://manojbobade.blogspot.com/2013/10/", "date_download": "2020-09-27T20:26:15Z", "digest": "sha1:YRYVNO6W7HJKTECPGBMBUJVENFL7KYTI", "length": 31408, "nlines": 218, "source_domain": "manojbobade.blogspot.com", "title": "शब्द सांगाती सर्वदा!!: ऑक्टोबर 2013", "raw_content": "\nशब्दांच्या बळे रंजनासह, विवेकी आनंद देण्याचा-घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न...आपल्याला आवडेल या अपेक्षेसह\nसोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३\nविश्वास जयावर केला भारी\nते करते असली गद्दारी\nसाम, दाम, भेदावर मेले\nलुटू लागले जनता सारी\nहीत रक्षति अपुले भारी\nमानवतेचा लेश न पुरता\nअशी कशी ही मक्तेदारी\nद्वारा पोस्ट केलेले मनोज बोबडे येथे १०:४९ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३\nसांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”\nजागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झालर भालावर बांधून, माणूस शाश्वत मूल्यांना मुठमाती देण्यात धन्यता मानतो. मानवी मनाचं उद्ध्वस्तीकरण प्रत्येकाच्या नजरेत सलत आहे. समाजाच्या स्तरिकरणाचा विचार केल्यास उच्च स्तराद्वारे निम्न स्तराचे शोषण होत आहे. उपेक्षितांच्या, वंचितांच्या जाणिवा चित्रकाराच्या कुंचल्याने लेणीरूप होतात तर कवीच्या शब्दाने महाकाव्य ज्यांनी आयुष्याला तप्त तव्यावर शेकले असेल त्यांचा कलात्मक आविष्कार ‘आम आदमी’च्या संवेदनेचं प्रातिनिधिक रूप असत. उपर���क्त संदर्भात तादात्म साधेल असे समकालीन व्यवस्थाचित्र नाविन्यपूर्ण व समृध्द भाषाशैलीने कवी ‘किशोर मुगल’ यांनी ‘दिवस निरुत्तर येतो’ या कवितासंग्रहात अभिव्यक्त केले आहे.\nकवी ‘किशोर मुगल’ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले एक ‘चंद्रपुरी गझलकार’आहेत. ’एकावन्न कविता माझ्याही’ हा त्यांचा पूर्वप्रकाशित कवितासंग्रह ’मराठी माय बोली’ कवितेच्या कार्यक्रमाचे एक सभासद. अलिकडेच ९ व्या मराठा साहित्य संमेलनात[चंद्रपूर] संमेलनाध्यक्ष बाबा भांड, थोर विचारवंत डॉ. आ.ह.साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवस निरुत्तर येतो’ कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. कवीला भविष्यचित्र अस्पष्ट भासते, व्यवस्थेविषयक अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून, रसिकप्रिय कवी ज्ञानेश वाकुडकर प्रस्तावनेत म्हणतात, ’कविता संग्रहाचं नाव जरी ‘दिवस निरुत्तर येतो’ असं आहे तरी किशोर मुगल यांची कविता आशावाद जागवणारी आहे. प्रश्नातून उत्तर देणारीही आहे. आणि म्हणूनच ही कविता खोलवर झिरपणारी आहे. रुजणारी आहे’.\nसुरुवातीला आत्ममग्न वाटणारी कविता कालांतराने जनप्रबोधनाची कधी होते याचा वाचकाला थांगपत्ता लागत नाही.कवी जगाच्या कल्याणाची भाषा बोलतो. समाजात निसर्गदत्त समता नांदावी ह्याच उदात्त हेतूने निसर्गाला एक दान मागतो,\nअशी एक इच्छा माझी फळावी\nमला पाखरांची भाषा कळावी\n....असे एक जाते दे रे निसर्गा\nजिथे भूक आम्ही अमुची दळावी(अशी एक इच्छा....पृष्ठ १५)\nअजूनही ज्या घरापर्यंत शासकीय उजेड पोहचला नाही, अशा घरांनी केव्हाच अंधाराला आपलसं करून घेतलं आहे. आदिमांच्या घरात भूक आणि दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. आदिम स्वर छेडताना कवी म्हणतो,\nजिंदगानी केवढी बंदिस्त आहे\nश्वास सुद्धा घ्यावयाला शिस्त आहे\n..सूर्य त्यांना भेटला अद्याप कोठे\nकाजव्यावरतीच त्यांची भिस्त आहे...(जिंदगानी केवढी...पृष्ठ ३१)\nग्रामजीवनातील जगण्याचे संदर्भ कवीला सातत्याने खुणावतात. कालची हिरवीमाती आज अकृषक होत चालली आहे. जगाचा पोशिंदा हतबल झाल्याचे कुणाच्याही लक्षात कसे येत नाही असा सवाल कवी ‘एका बैलाच्या डायरीतून’ या कवितेच्या माध्यमातून बैलाचे आत्मवृत्त किंबहुना शेतकऱ्याची अगतिकता विशद करतात. कवीला वास्तवतेची जाण आहे. भ्रष्टाचार प्रत्येकाच्या जगण्याचा विषय बनला आहे. भ्रष्टव्यवस्थेचे विदारक वास्तव कव��� विद्रोही स्वरुपात पण, तितक्याच सयंतपणे ‘स्वातंत्र्याचा सूर्य’ या कवितेत मांडतात.......\nनदी नसली तरी पूल बांधून टाकू\nहाच आजच्या विकासाचा ठोकताळा\nशेतकरी मारतो मरू द्या हरकत नाही\nतुम्ही फक्त बिसलरी आसवे ढाळा...... (पृष्ठ ५२ )\nबोलीभाषा अभिव्यक्तीचे सकस माध्यम आहे.आपल्या परिसराचा अन्वयार्थ कवीला बोलीत सांधता येतो. ’शाब्बास रे बेटा’, ’मले हाक देजो’, ’झोलाझंडी’ या कवितेतील भाषा ग्रामीणजीवनमूल्याची उंची वाढवितात.वऱ्हाडी बोलीचे भाषासौष्ठव वाचकांच्या अंत:करणाला थेट भिडते आणि अंतर्मुख करते.\nकवीचे गझलेवर असलेल ‘कमांड’ प्रत्येक शेर सांगून जातो.विषयाची विविधता जशी गझलेच्या प्रत्येक शेरात असते,तशीच विविधता कवी किशोर मुगल यांच्या कवितेत आहे.कवीने,स्त्री प्रतिमांचा सर्वार्थाने केलेला सन्मान स्त्रीत्वाची उंची वाढवितात.\nस्त्रीचे सौंदर्य,कारुण्य,प्रेम,अगतिकता,मनाला चिंतन करायला लावणारे विषय कवी जेवढ्या नम्रतेने प्रेमावर बोलतो तेवढाच कठोर ‘स्त्रीभ्रूणहत्या’ विषयावर होतो.इथ मानवी विकृतीविषयी भाष्य करून स्त्रीला सजग राहण्याचा सल्ला देताना म्हणतो ........\nसांज होता दार खिडक्या गच्च तू लावून घे\nहे शहर बदनाम माझे एवढे जाणून घे......(सांज होता दार ..पृष्ठ ४९)\nकवी प्रेमात उद्ध्वस्त होण्याची भाषा बोलतो.अमृताची चव खऱ्या प्रेमात असते,हे कवीने जाणले आहे.म्हणून प्रेमाचे स्वरूप स्पष्ट करताना कवी म्हणतो,\nही अमृताची चव खरी जाणावया\nओठावरी ओठास ठेऊ ये प्रिये\nएका क्षणासाठी प्रीतीच्या कोवळ्या\nही जिंदगी उधळून देऊ प्रिये...(हा रेशमी अंधार .....पृष्ठ ३३)\n‘शेरातील विरोधाभास वृत्ती गझलेचा आत्मा असतो’असे गझलसम्राट स्व.सुरेश भट्ट म्हणतात.खरे तर शेर गझलेचा अवयव आहे.अवयव जितके सुदृढ तितके शरीर उपक्रमशील. कवी किशोर मुगल यांना गझलेची भाषा उमगली आहे.शेरातील विरोधाभास त्यांच्या एका रचनेत सत्कृतदर्शनी जाणवतो.\nआरसा कसा होता तो\nदगडासही गेला तडा........ (गंधवेड्या मोगऱ्याचा.....पृष्ठ ९०)\nकवी अंधश्रद्धेवर असूड उगारतो.कवीची जगण्याविषयी कुठलीही तक्रार नाही.सकारात्मकवृत्तीने व्यवस्थेशी दोन हात करता येतात यावर कवीचा विश्वास आहे.’आई’ प्रत्येकाच्या जीवनाला समृध्द करणारी स्त्री अव्यक्त भावनांचे मुक्त विद्यापीठ म्हणजे आई.तिची महती अलवारपणे सांगताना कवी म्हणतो,\nकवी किशोर मुगल, सर्वव्याप्त अनुभवांना कवितेच्या माध्यमातून मानवतेच्या एका सुरात बांधण्याचा प्रयत्न करतात.समाजात समता,न्याय,प्रेम,बंधुता नांदावी व प्रत्येकास सम्यकदृष्टी प्राप्त व्हावी असा निर्व्याज दृष्टीकोन त्यांनी मनी बाणला आहे.संबंध कवितेला एक दिशा आहे,कळायला सोपी पण अंतर्मुख करणारी आहे. ‘दिवस निरुत्तर येतो’ काव्यसंग्रहाला ‘माधव लोखंडे’ यांचे आकर्षक व समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे.एकूण ७९ कवितांनी आविष्कृत काव्यसंग्रह नवकवितेचे परिघ ओलांडेल यात शंका नाही.अस्सल अनुभवातून आलेली कविता वाचकांना आपलीशी करून सतत प्रेरणादाई ठरेल अशीच अभिव्यक्ती आहे.कवी किशोर मुगल यांच्या काव्यप्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा\n-किशोर कवठे बामणवाडा,राजुरा जि.चंद्रपूर\nप्रकाशक-जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,चंद्रपूर\nद्वारा पोस्ट केलेले मनोज बोबडे येथे २:०० म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाहुण्यांचे 'पुस्तकं परीक्षण'\nशुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३\nतो गेला पाठीवर पंप घेऊन\nजगताचंही भरण-पोषण होत असते\n...त्याचं हे धर्म कार्य म्हणून\nघोषणा करतील तर मग\nद्वारा पोस्ट केलेले मनोज बोबडे येथे ११:०९ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nपाहुण्यांचे 'पुस्तकं परीक्षण' (2)\nसांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्...\nमला साहित्याने व साहित्यातील शब्दाने कोणतीही गोष्ट स्वीकारताना विवेकाच्या कसोटीवर पारखून घेण्याची शिकवण दिली. हीच शिकवण मला जगण्याचा खराखुरा आनंद देत असते, म्हणूनच मला शब्दांशी उदंड प्रेम आहे. हे माझे सततचे सांगाती आहेत यासाठीच मी माझ्या या ‘ब्लॉग’ला नाव दिलेय...’शब्द सांगाती सर्वदा’ या ‘ब्लॉग’वर माझ्या कविता, लेख, ललित, कथा, व्यक्तिचित्रण, प्रवास, संदर्भविचार इ. प्रकारचे लिखाण असतील...आपल्याला ते आवडेल-नाही आवडेल, हे आपल्या प्रतिक्रियेतून कळणार आहे, तेव्हा ती द्यायला विसरू नका\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“ सुमे, आकारे तुले पाहाले पावने आले, लवकर ये, झालं नाय का खेलनं-बिलनं ” सुमीच्या मायनं अशीच हाक मारली होती. जेव्हा तिला बघायला पाहुणे...\nरामेश्वर कालच नागपूरवरून गावाला परतला. दोन वर्षापासून करत आलेल्या कामाला कायमचा सलाम ठोकून तो घरी आला होता. चार-सहा दिवसापूर्वी घरच्यांनी...\nपाहुनिया फुल जणू पडे भूल जास्वंदी झाडाच्या कानाचे डुल हळदीचा सडा सूर्याच्या गावी दात फुलांचे मोगरा दावी चादर पानाची...\nलाडीक लाडीक बाळ हासती हर्षित आई मनी खास ती पाहून म्हणती राजा हा गोड सानुला माझा हा रम्य खेळणे हाती घेणे हलवून झुलवून फेकून देणे मस्...\nधर्म ...धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का देशाला संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय गाठण्...\nकारण कळले की भीती उरत नाही....\n‘जिथे भयं आहे, तिथे लय आहे.’ हे तर मराठीतल्या म्हणीप्रमाणे वाक्य तयार झालेय. काही का असेना पण सत्य आहे, हे महत्वाचं. भयामुळे माणसाच...\nगावसूक्त: गावाशी जुळलेल्यांचा श्वासच जणू\n‘गावसुक्त’ वाचला आणि त्यावर लिहायचंच असं मनाने घेतलं. वाचल्यादिवसापासून त्यातील वैशिष्ट्य मला तसे करण्यासाठी सतत उद्युक्त करत राहिले. ते स...\nरडू नको गीडू नको बाई तू अशी अग् तुझ्या नाकावर बसली माशी रडशील तर ती चावेल तुला थांब तशीच अग् पकडू तिला माशी मारायला म...\nनव्या वळणाची समस्या प्रधान कादंबरी ‘एन्काऊंटर’ आवृत्ती-३\nनुकतेच चंद्रपूर येथे दि. ११ जुलै २०११ ला ‘आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन पार पडले.’ त्याच संमेलनात डॉ. प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्त...\nसांप्रत व्यवस्थाचित्र रेखाटणारी कविता-“दिवस निरुत्तर येतो”\nजागतिकीकरणामुळे माणसाचे जीवन अत्यंत गतिशील झाले आहे.समाज सातत्याने बदलत असतो, हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेची झा...\n - शेतकरी संघटनांची अवस्था हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टी सारखी झाली आहे. आपण जे करतो त्यानेच शेतीचा प्रश्न सुटणार आहे असे प्रत्येक संघटनांच्या सुभेदारांना व...\n - अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काम करत असताना, 'अंधश्रद्धा निर्मूलन करून आपल्याला समाजात काय करायचं आहे' असा प्रश्न आम्हांला वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं...\nअखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती\n- *'गुरू ' हवाय की ' सुलभक '...* *\" म्हाया कोणी गुरु नाही, अन् मले कोनी चेला नाही. \" - गाडगेबाबा* वरील वाक्य डेबुजी आपल्या किर्तनातून लोकांना सांगत....\nलोडशेडींग (द्विशतशब्दकथा) - तिन्हीसांजेची वेळ. लेक अजून कामावरून यायचा होता. सून स्वयंपाक आटोपून टीव्हीवरच्या मालिका पाहत बसली होती. नातू मोबाईलवर गेम खेळण्या��� दंग होता. नात कानात बोंड...\nप्रबोधनकार | महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत\nमूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग - समाजमानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात 2010 मध्ये प्रसिद्ध झाली होती. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग...\nभारत देशा, जय बसवेशा \nMadness named love... - कुछ कम हीतआल्लुक हैं, मोहोब्बतका जुनून से.. दिवाने तो होतेहैं, बनायें नहींजातें.. सुदर्शन फकीर च्याया ओळी खूपखूप आठवल्या लैलामजनू बघताना. हाचित्रपट बघून ...\nIAS निधी चौधरी यांचे गांधीजींबद्दलचे 'ते' ट्विट उपरोधिक... - निधी चौधरी (IAS) IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी च...\nगझल गंधर्व सुधाकर कदम\nसंसार - सुलभा सुधाकर - कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्य...\nमाझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत\n'ज्ञानगंगेचा भगीरथ ' चित्रपटातील एक महत्वाचे दृश्य - राजदत्त दिग्दर्शित 'ज्ञानगंगेचा भगीरथ ' ह्या डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जीवनावरील चित्रपटामधील मी लिहिलेल्या संवादाची व्हिडिओ क्लीप व्हॉटस ...\nऑसम इंक. थीम. molotovcoketail द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amitabh-bachchan-share-tweet-about-gujrat-septic-tank-accident-anand-mahindra-mhmn-383148.html", "date_download": "2020-09-27T19:52:11Z", "digest": "sha1:OE35J2QRYXCLAPNTNQ2ZT2GOC4XJSKPT", "length": 22164, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांसाठी एवढं करूनही अमिताभ बच्चन झाले ट्रोल | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमुंबईकरांसाठी एवढं करूनही अमिताभ बच्चन झाले ट्रोल\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: स्वत:बद्दलचं मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\nअख्खं आयुष्यचं बदललं; प्रसिद्ध मालिका 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\n'माल है क्या' बाबत NCB ने केलेल्या सवालांमुळे दीपिकाला कोसळलं रडू, 5 तासात 3 वेळा रडली अभिनेत्री- सूत्र\nदीपिका, साराच्या मोबाइलमधुन सत्य होईल उघड; या सुपरस्टार अभिनेत्रींना NCB चा दणका\nमुंबईकरांसाठी एवढं करूनही अमिताभ बच्चन झाले ट्रोल\nबिग बी यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. काहींनी जर तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचंच नव्हतं तर आता तरी का सांगितलं असा प्रश्न विचारला.\nमुंबई, 16 जून- गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून १५ जून रोजी सातजणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर या प्रसंगाची निंदा केली. मृत व्यक्तिंमध्ये २२ आणि २४ वर्षांची मुलं होती. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या आनंद महिंद्रांनी याबद्दल ट्वीट करत आपला राग स्पष्टपणे व्यक्त केला.\nआनंद महिंद्रानी ट्वीट करत म्हटलं की, ‘खूप झालं आता... लोकांच्या आयुष्याशी खेळणं पुरे झालं. काही दिवसांपूर्वी मी स्वयंचलीत स्कॅव्हेंगिंग मशीनबद्दल ट्वीट केलं होतं. एका होतकरू मुलाने हे मशिन तयार केलं आहे. इतरांनीही वेगळ्या पद्धतीने हे मशीन तयार केलं आहे. त्यांचं हे ज्ञान घेण्यास कोणता अडथळा येत आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी पैसा कसा उभा करायच�� हा प्रश्न असेल तर माझा विचार नक्की करा.’\nहेही वाचा- बॉलिवूडच्या 'या' 5 सुपरस्टार बाबांनी आपल्या मुलांना दिले सर्वात महागडे गिफ्ट\nआनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटवर अमिताभ यांनी ट्वीट करत जे उत्तर दिलं ते सर्वांना आश्चर्यचकीत करणारं आहे. बॉलिवूडच्या शहेनशहाने लिहिले की, ‘आनंद, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेला २५ मशीन आणि एक ट्रक दिला आहे. मशीन वैयक्तिक लोकांना भेट देण्यात आली असून ट्रक बीएमसीला देण्यात आला आहे.औरंगाबादमध्ये या उत्पादनांची निर्मिती होते. आतापर्यंत याबद्दल काही बोललो नव्हतो. कारण मी काय दिलं हे सांगण्यासाठी ती भेट दिलेली नव्हती. जे घडलं ते फारच वाईट आहे.’\nहेही वाचा- ...म्हणून शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेचं करायचं होतं अपहरण, स्वतःच सांगितलं कारण\nबिग बी यांच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत. काहींनी जर तुम्ही काय भेट दिली हे जर तुम्हाला सांगायचंच नव्हतं तर आता तरी का सांगितलं असा प्रश्न विचारला. तर काहींनी बिग बी यांची बाजू घेत या घटनेशी निगडीत गोष्ट होती म्हणून त्यांनी ती सांगितली असं स्पष्ट केलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे. पण अद्याप मालकाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.\nमहाराष्ट्रातील ठाणे येथेही 9 जून रोजी अशीच घटना घडली होती. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये एकूण आठ कामगार अडकले होते. यातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अन्य पाच जणांची प्रकृती खालावली होती. ढोकाळी परिसरातील ही घटना घडली होती. अमित पुहाल (वय 20 वर्ष), अमन बादल (वय 21 वर्ष) आणि अजय बुंबक (वय 24 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला होता.\nहेही वाचा- ऐश्वर्यापासून नागाचैतन्यपर्यंत, जाणून घ्या 'या' 5 सेलिब्रिटींच्या लग्नातील खर्च\n5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटच��� पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cbses-decision-to-exclude-lessons-on-nationalism-secularism-and-citizenship-from-the-syllabus-is-open-treason/", "date_download": "2020-09-27T20:15:44Z", "digest": "sha1:M4GWV3ZUS54S6OQZYOAYIY3MCXIEMCTS", "length": 12110, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह’", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळण्याचा सीबीएसईचा निर्णय उघड राष्ट्रद्रोह’\nअकोला : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर��यंत कमी करताना अभ्यासाच्या गाभ्याला धक्का लावला जाणार नाही, असेही सांगीतले होते, प्रत्यक्षात हा निर्णय घेताना मात्र सीबीएसईने राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळून भारतीय लोकशाहीच्या मूळ गाभ्याला नख लावले आहे हा उघड उघड राष्ट्रद्रोह असल्याची संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के पर्यंत कपात केली आहे. ही कपात करताना जे विद्यार्थी पुढील वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा देणार आहेत, त्यांना धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, राष्ट्रीयता, डिमॉनेटायझेशन आणि लोकशाही हक्क या विषयांसह इतर अनेक विषय यंदाच्या वर्षाकरिता अभ्यासक्रमातून वगळले आहेत.या विषयांवरील प्रश्न अंतर्गत मूल्यमापन किंवा वार्षिक परीक्षेला येणार नाहीत.अद्ययावत अभ्यासक्रमानुसार दहावी इयत्तेसाठी लोकशाही आणि वैविध्यता, लिंगभेद, धर्म आणि जात, प्रसिद्ध चळवळी आणि लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयांशी संबंधित पाठ वगळ्ण्यात आले आहेत.अकरावीसाठी संघराज्यवाद, नागरिकत्व, राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता आणि भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा विकास हे विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत. इंग्रजी विषयात लेटर टू एडिटर, जॉब अॅप्लिकेशन लेटर सारखे विषय वगळण्यात येणार आहेत.बारावीसाठी विद्यार्थ्यांना भारताचे परराष्ट्र संबंध हा विषय यंदापुरता वगळण्यात आला आहे.पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांशी भारताचे संबंध, भारताच्या आर्थिक विकासाचे बदलते स्वरुप, भारतातील सामाजिक चळवळी आणि डिमॉनिटायझेशन हे विषय वगळले आहेत.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने विवेकबुद्धीने हा अभ्यासक्रम कमी केला आहे, मात्र त्याच्या गाभ्याला हात लावलेला नाही.तथापि हा निर्णय विवेकबुद्धीने नव्हे तर मनुवादी वृत्तीने घेण्यात आला असून हा संविधान विरोधी निर्णय आहे.देशाला पूर्वोत्तर राष्ट्र व नेपाळ चीन पाकिस्तान सह अनेक राष्ट्र उघड आवाहन देत आहेत.अश्यात विध्यार्थ्यांना राष्ट्र म्हणून संवैधानिक मूल्य आणि लो���शाहीला पूरक शिक्षण आवश्यक आहे.राष्ट्र प्रथम असा नारा देणा-या भाजप संघाचा कुटील अजेंडा राबविण्यासाठी हा निर्णय करण्यात आला आहे.लोकशाही आणि वैविध्यता, लिंगभेद, धर्म आणि जात, प्रसिद्ध चळवळी आणि लोकशाहीसमोरील आव्हाने,धर्मनिरपेक्षता,नागरिकत्व,राष्ट्रीयता,डिमॉनेटायझेशन आणि लोकशाही हक्क हे विषय सत्ताधा-याचे मनसुबे उधळून लावणारा आहे.त्या साठी जाणीवपूर्वक अशी कपात करण्यात आली आहे.हा निर्णय राष्ट्रद्रोहाचा असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ,केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे संबंधित अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील वंचित बहुजन आघाडीने केली आहे.\nनॉन-कोविड रुग्णांना उपचार मिळत नाहीत – देवेंद्र फडणवीस\nधक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन\nछत्रपती खाली बसणार असतील तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं \nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2020-09-27T21:31:46Z", "digest": "sha1:25BHKWXWGTITE3E5JMYMUSBM4C4BI4RM", "length": 8726, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:धूळपाटीसाचा१४ - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत आणि साहाय्य चमू\nनमस्कार प्रिय अनामिक सदस्य,\nआपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा राहुन आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\nआपण विकिपीडियाचे सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.सदस्यत्व घेण्यामुळे आपणास वेगळे सदस्य पान,आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\nआम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\n*अधिक माहीती आणि सहाय्य\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयाला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. किंवा\nकृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.\nत्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत विकिपीडिया मदत चमू : ~~~~\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१० रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/10/blog-post_10.html", "date_download": "2020-09-27T19:00:04Z", "digest": "sha1:NVHQQ6FPKOF3TV5FGWESRUR34P7AFPFI", "length": 7349, "nlines": 106, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: चुकली दिशा तरीही", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी ज���त नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nचुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे\nवेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे\nमी चालतो अखंड चालायाचे म्हणून\nधुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे\nडरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे\nहे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे\nमग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा\nविझले तिथेच सारे ते मागचे ईशारे\nचुकली दिशा तरीही आकाश एक आहे\nहे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे\nआशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे\nबेसावधास कैसे डसणार हे निखारे\nकवी - विंदा करंदीकर\nवर्गीकरणे : विंदा करंदीकर\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nमी तुझ्यावर प्रेम करतोय\nसारं काही नकली आहे...\nतुझं आणि माझं जमणार तरी कसं\nकाटा रुते कुणाला - विडंबन\nरेशमाच्या बाबांनी - रेशमाच्या रेघांनीचे विडंबन\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/12/blog-post_22.html", "date_download": "2020-09-27T19:33:03Z", "digest": "sha1:VHQW6TXQ5K7NGVAF5OWXF46W6YXPOL4Y", "length": 7713, "nlines": 107, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: हसतील ना कुसूमे जरी...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nहसतील ना कुसूमे जरी...\nहसतील ना कुसूमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'\nपाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे\nभ्रमरा परी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे अम्ही\nइश्कातही नाही हुठे भिक्षुकी केली अम्ही\nखेळलो इश्कात आम्ही बेधुंद आम्ही खेळलो\nलोळलो मस्तीत नाही पायी कूणाच्या लोळलो\nअस्मिता इश्कात सा-या केव्हांच नाही विसरलो\nआली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो\nरडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले\nतेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले\nआसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला\nनुसताच नाही इश्क त्याला मो़क्ष आहे साधला\nबर्बादिची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली\nइश्कही बर्बाद करण्या माघार नाही घेतली\nना रडू नुसतेच आम्ही हाय ना नुसते करु\nआहो शिवाचे भक्त आम्ही हेही करु तेही करु\nकवी - भाऊसाहेब पाटणकर\nवर्गीकरणे : भाऊसाहेब पाटणकर\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nहसतील ना कुसूमे जरी...\nबाळ जातो दूर देशा\nखरा तो एकचि धर्म...\nमाझे मन तूझे झाले\nसंथ निळे हे पाणी\nनवलाख तळपती दीप विजेचे येथ...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_28.html", "date_download": "2020-09-27T19:54:11Z", "digest": "sha1:2MGUVM4OXJES7F6DBUOYXVMBWY3RCSHE", "length": 24592, "nlines": 218, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "युपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2019 वर्षाच्या परीक्षेचा अंतिम निकाल मागच्या आठवड्यात घोषित करण्यात आला. 829 यशस्वी उमीदवारांमध्ये 43 मुस्लिम उमेदवार सामील आहेत. परंतु, या 43 पैकी फक्त एक आयएएस होईल. बाकीच्या लोकांना इतर केडरमध्ये सामावून घेतले जाईल. कारण बाकीच्यांच्या रँक्स या गुणवत्ता सूचीमध्ये खालच्या स्थानी आहेत. पहिल्या 20 मध्ये एकही मुस्लिम उमीदवार नाही. आणि पहिल्या 100 मध्ये एक मुस्लिम आहे. निवडल्या गेलेल्या उमेदवारांमध्ये मुलींचे प्रमाण दखल घेण्याजोगे असून, बहुतेक उमेदवार हे मध्य आणि दक्षीण भारतातील आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचे नाव आणि आणि त्यांचे यादीतील स्थान खालीलप्रमाणे -\n1. सफना नजीरूद्दीन (रँक -45), 2. शेख मोहम्मद जेब जाकीर (रँक - 153), 3. रमिजा फातेमा (रँक - 185), 4. नोंगजे मुहम्मद अक्रमशहा (रँक - 188), 5. समीर अहेमद (रँक - 193), 6. सूथन अब्दुल्लाह (रँक - 209), 7.सोफिया (रँक - 241), 8. असरार अहेमद किचलू (रँक - 248), 9. नुरूल कमर (रँक - 252), 10. अजमल शहेजाद अली (रँक - 254 ), 11. फरमान अहेमद खान (रँक - 258), 12 मुहम्मद शफिक (292), 13. सुफियान अहेमद (303), 14 अझरूद्दीन जहिरूद्दीन काझी (315), 15 आसिफ युसूफ तांत्रे (328), 16. अहेमद बिलाल अन्वर (332), 17. नाबिया बेग (350), 18. आशिक अली (367), 19. मुहम्मद याकूब (385), 20. साहूल हमीद (388), 21. शाहीन सी (396), 22. शब्बीर आलम (403), 23. आफताब रसूल (412), 24. शियाज केम (422), 25. अहेमद आशिक (460), 26. मुहम्मद नदीमोद्दीन (461), 27. सय्यद जाहिद अली (476), 28. मुहम्मद दानिश (487), 29. मुहम्मद कमरूद्दीन खान (511), 30. माज अख्तर (529), 31. मुहम्मद अकील (579), 32. रिहान खत्री (596), 33. समीर रझा (603), 34. फैसल खान (611), 35. सैफुल्लाह (623), 36. सब्जर अहेमद (628), 37. माजीद इक्बाल खान (638), 38. फिरोज आलम (645), 39. रूहना तुफेल खान (718), 40. रईस हुसैन (747), 41. मुहम्मद नवाज शरफोद्दीन (778), 42. शेख शोएब (823), 43. सय्यद जुनैद आदील (824).\nयावर्षी घोषित झालेल्या निकालामध्ये प्रदीपसिंह यांनी प्रथम क्रमांक मिळविलेला असून, जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. हा निकाल 217-18 च्या तुलनेत मुस्लिमांसाठी निराशाजनक आहे. 2017 मध्ये सादमियाँ खान 25 व्या थानी तर 2018 मध्ये जुनैद हे तिसर्‍या स्थानी आले होते. 2017 साली 52 मुस्लिम उमीदवार यशस्वी झाले होते. 45 रँकवर असलेली सफना नजरूद्दीन ही एकमेव मुस्लिम उमेदवार हीच आयएएस बनू शकते. बाकी उमेदवारांना इतर सेवांमध्ये सामील केले जाईल. मुस्लिम उमीदवारांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अतिशय कमी असून, ते 3 ते 6 टक्क्याच्या आत राहील, याची खात्री युपीएससीकडून अदृश्यरित्या घेतली जाते की काय अशी शंका येईल इतके सातत्य या सरासरीमध्ये असते. भारतामध्ये 15 टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम राहत असून, त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने अर्धे सुद्धा प्रतिनिधीत्व त्यांना अखिल भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये मिळत नाही. स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर सुद्धा हे एक विदारक सत्य आहे.\nयावर्षी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या बाबतीत आणखीन एक विवाद पुढे आला असून, मोठ्या प्रमाणात इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये या निकालामुळे अस्वस्थता पसरलेली आहे. त्याचा तपशील असा की, जेव्हा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा 2019 च्या जाहीर झाल्या होत्या तेव्हा 927 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती तरी निवड मात्र 829 लोकांचीच केलेली आहे. 98 जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. यात संघ लोकसेवा आयोगाने चालाखी अशी केलेली आहे की, राखीव प्रवर्गातील उमेदवारांची कट ऑफ लिस्ट त्यांच्या प्रवर्गातच ���ाहीर केलेली आहे. रोस्टर पद्धतीने राखीव कोट्यातून अधिक गुण घेऊन जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांची गणना अनारिक्षत खुल्या गटात व्हावयास हवी. हीच पद्धत वर्षानुवर्षे चालू आहे. मात्र या वर्षी प्रवर्गनिहाय कट ऑफ लिस्ट जाहीर केल्यामुळे इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांना खुल्या गटातील उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवावे लागले आहेत. स्पष्ट आहे उर्वरित 98 जागांचे निकाल नंतरने जाहीर करण्यात येतील आणि ते सर्व अनारक्षित खुल्या गटातील असतील, असा दावा मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय गटातील मान्यवरांकडून केला जात आहे आणि त्यात तथ्य आहे. आरक्षित उमेदवारांना आरक्षणापासून वंचित करण्याचा हा खुश्कीचा मार्ग संघ लोकसेवा आयोगाने स्वीकारलेला आहे, असा आरोपही मागासवर्गीय व अन्य मागासवर्गीय गटाकडून केला जात आहे. आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने उचलले गेलेले हे पहिले पाऊल असल्याचेही या लोकांचे म्हणणे आहे.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-27T20:56:47Z", "digest": "sha1:IUZYFBHUNPYFN4WWXIDE4NWCPRMUJYZI", "length": 10424, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "दुसरा महिला लघुपट महोत्सव उत्साहात | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर दुसरा महिला लघुपट महोत्सव उत्साहात\nदुसरा महिला लघुपट महोत्सव उत्साहात\nलघुपट म्हणजे उत्तम सिनेमाची पायाभरणी\nगोवा खबर:ज्याप्रमाणे एकांकिका या नाटकाच्या पाया रचण्याचे काम करतात त्याचप्रमाणे लघुपट हे उत्तम सिनेमा बनवण्याचा शिक्षण असते आणि त्यातूनच सिनेमाची पायाभरणी होते त्यामुळे नव्या समीकरणे अधिकाधिक उत्तम लघुपट करण्यावर भर द्यावा असे आवाहन राष्ट्रीय पारितोषिक विजेते सिनेकर्मी राजेश पेडणेकर यांनी केले.\nकृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयात पार पडलेल्या सहित आयोजित महिला लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्य मंत्री चंद्रकांत कवळेकर आणि माजी मुख्यमंत्री तथा आमदार चर्चिल आलेमाव तसेच सहितचे किशोर अर्जुन यांची उपस्थिती होती.\nसिनेमासाठी किंवा लघुपटासाठी संकल्पना शोधण्यासाठी एकीकडे फिरण्याची गरज नाही. अनेक उत्तमोत्तम कल्पना आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये असतात. त्यातून सुयोग्य गोष्ट निवडून यावरती लघुपट केल्यास तो सर्वसामान्यांना अधिक भावतो, असेही पेडणेकर यांनी यावेळी नमूद केले. महिला या जन्मजात बहुक्रियाशील असतात त्यामुळे या जेव्हा सिनेनिर्मिती करतात तेव्हा ते अधिक सृजनात्मक असते, असेही पेडणेकर यांनी सांगितले.\nया महोत्सवामध्ये मानसी देवधर दिग्दर्शित भैरू या लघुपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाले. तर बोली दोंगरा पळसातली या या माहितीपटाला माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. तर ऑप्शन या लघुपटासाठी शिल्पा गोडबोले यांना दिग्दर्शनाचा आई तुझा फोन यासाठी रश्मी आमडेकर यांना उत्कृष्ट संकल्पनेचा पुरस्कार मिळाला. सुपर्णा गांगल यांच्या रचना या लघुपटाला पटकथेचा पुरस्कार मिळाला. कुछ तो लोग कहेंगे या लघुपटासाठी युवराज जडेजा यांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी चे पारितोषिक मिळाले तर अवयवदानाचे महत्व पटवून देणाऱ्या धनश्री गणात्रा यांच्या सफर या लघुपटाला विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात आले. भैरू लघुपटाने उत्कृष्ट पोस्टरचाही पुरस्कार पटकावला.\nयावेळी गोव्यामध्ये सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या आणि आयोजनामध्ये 40 टक्‍क्‍यांहून अधिक सक्रिय महिलांचा समावेश असणाऱ्या परिक्रमा या संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार सहितच्या किशोर अर्जुन यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा निळकंठ यांनी केले. यावेळी महिला लघुपट स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीची ही अधिकृत घोषणा करण्यात आली.\nकृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन\nभारतीय जनता पक्षाचे नाव बदलून भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’असे का नाही करत:आप\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर\nगोवा गारठला ; पारा उतरला\nकाँग्रेसने 21 आमदारांची नावे जाहीर करावीत:नाईक\nफिनलर्न एकेडमी ने ट्रेडिंग कार्ययोजनाओं में आधुनिक प्रोग्राम, स्मार्ट ट्रेडर पेश किया\nत्या परप्रांतीयांची पोलिसांकडून हकालपट्टी\nक्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा कृती आराखडा; पर्यटन उद्योगांशी चर्चा\nपियाजियो इंडियाचे भारतात प्रथमच वेस्पा पर्यटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद\nत्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेणार:चेललाकुमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2020/07/blog-post_49.html", "date_download": "2020-09-27T19:52:45Z", "digest": "sha1:IWGAOTUPCCAR25YYOHYGBNHWNAI57C2U", "length": 17779, "nlines": 105, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "छावा मराठा कृती समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील कोव्हिडं योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nछावा मराठा कृती समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील कोव्हिडं योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १४, २०२०\nछावा मराठा कृती समितीच्या अनिकेत पवार यांनी केला कोव्हिडं योद्धांचा सन्मान\nनासिक::- कोरोना पार्श्वभूमीवर प्राथमिक सेवा देणारे डॉक्टर्स , नर्सेस, सफाई कर्मचारी , सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता सामान्य जनतेची सेवा केली. या सेवकांचा, वीरांचा सन्मान छावा मराठा कृती समितीकडून करण्यात येत आहे. छावा मराठा कृती समितीचे संस्थापक चंद्रकांत भराट, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रमोद बोरसे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमोल निकम , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत भामरे व नाशिक जिल्हाध्यक्ष राकेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिडं योद्धा २०२० हे सन्मानपत्र देऊन गौवरविण्यात येत आहे, यात संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्य व शहरांमध्येही सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण करण्यात आल��, तेलंगणा , गुजरात , दिल्ली , वडोदरा , हैद्राबाद , अहमदाबाद आदी ठिकाणच्या खऱ्या योद्ध्यांना प्रशस्तीपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले. छावा मराठा कृती समितीच्या अंतर्गत २०० हुन अधिक सन्मानपत्रांचे क्रियाशील व्यक्तींना वाटप करण्यात आले, लाॅकडाऊनमुळे ऑनलाइन सन्मानपत्र देऊन गौवरविण्यात आले.\nछावा युवा संघटना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष\nअनिकेत पवार, ओमकार दंडगव्हाळ , हर्षद सावळे , राकेश केदारे , कृष्णा मोंढे , गणेश गायकवाड , प्रफुल गायकवाड, दिनेश गोसावी, प्रवीण तोडके आदींच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहे.\nछावा मराठा कृती समिती ( छावा युवा संघटना महाराष्ट्र राज्य ) च्या अंतर्गत हातावरचे मोलमजुरी काम करणाऱ्यां , रिक्षाचालक गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आली, तांदूळ , साखर, चहापत्ती, बिस्कीट पुडा , गोडतेल , डेटॉल साबण यांचे वाटप करण्यात आले व कोरोना या विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात आली\nया उपक्रमात छावा युवा संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्ष , एम. एम. फाउंडेशन, अष्टविनायक मित्र मंडळाचे कु.अनिकेत पवार, सदस्य कु. कृष्णा मुंडे कु. हर्षल साबळे, कु. राकेश केदारे, कु. प्रवीण तोडके, कु. दिनेश गोसावी सहभागी झाले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वां��ी प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/independence-day-2020-unknown-and-interesting-facts-about-india-all-at-one-place-163226.html", "date_download": "2020-09-27T20:55:10Z", "digest": "sha1:U5TPX4FCSBD3TO5P3H5AVGGI3T232RNT", "length": 38324, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Independence Day 2020: भारताच्या विषयी 'या' गोष्टी अगदी मोजक्या लोकांंना आहेत ठाउक, स्वातंत्र्य दिनी तपासुन पाहा तुमचंं ज्ञान | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्��ा शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIndependence Day 2020: भारताच्या विषयी 'या' गोष्टी अगदी मोजक्या लोकांंना आहेत ठाउक, स्वातंत्र्य दिनी तपासुन पाहा तुमचंं ज्ञान\nUnknown Facts About India : यंंदा कोरोनाच्या संंकटकाळातही स्वातंत्र्य दिनासाठीचा उत्साह कमी झालेला नाही, दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट रोजी पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करणार आहेत. यंंदा प्रथमच आत्मनिर्भर या थीमनुसार स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन होणार आहे. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असे दिवस म्हंंटले की, प्रत्येकाच्याच देशप्रेमाला उधाण येते, पण नुसताच अभिमान किंंवा केवळ शाब्दिक प्रेम काही फायद्याचे नाही, तुम्हा आम्हाला देशाविषयी किती माहिती आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. भारताने आजवर अनेक क्षेत्रात यश ��्राप्त केले आहे मात्र दुर्दैवाने अजुनही आपल्या देशाची ओळख केवळ होळी, रंग, गरिबी, गारुडी एवढीच आहे, त्याहुन वाईट हे की अशा मंंडळींना आपल्या देशाविषयी माहिती देताना आपलेच ज्ञान कमी पडते, असं पुन्हा होउ नये यासाठी आज स्वातंंत्र्य दिनाच्या निमित्तानेच आपण भारताविषयी काही न ऐकलेल्या फार जणांंना ज्ञात नसलेल्या गोष्टी जाणुन घेणार आहोत.\nजवाहरलाल नेहरू यांंनी A Tryst With Destiny भाषणाने केली होती स्वातंत्र्याची घोषणा, पाहा 'तो' सुवर्ण क्षण (Watch Video)\nभारताविषयी न ऐकलेल्या गोष्टी\n- भारताचे राष्ट्रगीत म्हणजेच जन-गण-मन मध्ये एकुण पाच कडवी आहेत, मात्र त्यातील केवळ पहिल्या कडव्याला राष्ट्रगीत म्हणुन मान मिळाला आहे.\n- जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्कृतींपैकी हडप्पा-मोहनजोदड़ो देखील याच सिंधू नदीच्या खो-यात विकसित झाली. या लोकांना ग्रीक लोकांनी इंडोई असे नाव दिले. म्हणून या संस्कृतीला इंडस सिव्हिलायजेशन असे संबोधले जाऊ लागेल. त्यातूनच पुढे 'India' हा शब्द उदयाला आला. संस्कृत भाषेमध्ये आपला भारत देशाचा उल्लेख भारतीय गणराज्य म्हणून केला जातो.\n- भारताचा राष्ट्रध्वज सर्वात पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी नव्हे तर 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकत्त्यामधील पारसी बागान स्क्वेअर मध्ये फडकावला गेला. पिंगली वेंकैया यांनी तिरंग्याचे डिझाईन केले होते.\n- देशात होणारा कुंभमेळा हा खास असतो, 2011 मध्ये 75 दशलक्ष यात्रेकरू कुंंभ ला आले होते. हा सर्वात मोठा जमाव अंतराळातून दिसून येत होता.\n- भारतामध्ये 1 लाख 55,015 टपाल कार्यालये असलेले जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. श्रीनगरमधील दाल तलावात तरंगते पोस्ट ऑफिस आहे.\n- मेघालयातील खासी टेकड्यांवरील मावसिनराम या गावात जगात सर्वाधिक नोंद झालेला सरासरी पाऊस पडतो. चेरापुंजी सुद्धा इथुनच जवळ आहे.\n- मुंंबईच्या वांद्रे वरळी सीलिंककडे पृथ्वीच्या परिघाप्रमाणेच स्टीलच्या तारा आहेत हे पूर्ण होण्यासाठी एकूण 2,57,00,000 मनुष्य तास लागले असुन 50,000 आफ्रिकन हत्तीं इतके वजन आहे.\n- 1893 मध्ये बांधले गेलेले 2,444 मीटर उंचीवर, हिमाचल प्रदेशातील चाईल येथील चाईल क्रिकेट मैदान जगातील सर्वात उंच आहे.\n- आतापर्यंत झालेल्या सर्व 5 पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजय मिळविला असून या स्पर्धांमध्ये अपराजित राहिले आहेत. आजपर्यंत झालेल्या सर्व कबड्डी विश्वचषक���त भारतीय महिला संघानेही विजय मिळविला आहे.\n- सप्टेंबर 2009 मध्ये, भारताच्या इस्रो चंद्रयान -1 मध्ये मून मिनरलॉजी मॅपरचा वापर करून चंद्रावर प्रथमच पाणी शोधले आहे. 2014 मध्ये मंंगळाच्या कक्षेत जाणारा सुद्धा भारत पहिलाच देश आहे.\n- इंंग्रजी चा वापर करणारी दुसर्‍या क्रमांंकाची लोकसंंख्या भारतात आहे.\n- सुरुवातीला कृष्णा नदी डेल्टाच्या गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यात हिरे सापडले. ब्राझीलमध्ये हिरे सापडे पर्यंत भारताने हिरा उत्पादनात जगाचे नेतृत्व केले.\n-शैम्पूचा शोध भारतात तयार करण्यात आला, व्यावसायिक द्रव नसून औषधी वनस्पतींचा वापर करण्याच्या पद्धतीने. 'शैम्पू' हा शब्द स्वतः चंपू या संस्कृत शब्दातून आला आहे.\n-भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक APJ अब्दुल कलाम हे 2006 मध्ये स्वित्झर्लंडला गेले होते. त्यांचे आगमन झाल्यानंतर स्वित्झर्लंडने 26 मे रोजी विज्ञान दिन म्हणून घोषित केले.\nIndian Independence Act, 1947 ब्रिटीशांनी मंजुर केल्यानंतर भारतामध्ये लोकशाहीला सुरूवात झाली. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. प्रसंगी बलिदान देऊन, चळवळ, मोर्चे, सत्याग्रह नानाप्रकारे मिळवलेल्या या स्वातंंत्र्याच्या समस्त देशवासियांंनी कोट्यावधी शुभेच्छा\nRajguru Birth Anniversary: मराठमोळे स्वातंत्र्यसैनिक राजगुरु यांच्या जयंती निमित्त जाणुन घ्या त्यांच्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी\nजगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, 'सामना' च्या अग्रलेखातून शिवसेनेचा पंतप्रधानांना टोला\nआसाम येथे गेल्या 24 तासात आणखी 1 हजार 317 कोरोनाबाधितांची नोंद; 16 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n74th Independence Day: भारतीय 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेची प्रसिद्ध Empire State Building उजळली तिरंगी रंगात (Watch Video)\nउत्तर प्रदेश: 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; जीभ कापुन, डोळे फोडुन मृतदेह शेतात फेकल्याचा मुलीच्या वडिलांंचा दावा\nNiagara Falls: नायगरा धबधब्यावर तिरंग्याची रोषणाई करुन असे झाले भारतीय स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन (Watch Video)\nस्वातंत्र्यदिनानिमित्त बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा रंगाची उधळण ; 15 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus Pandemic: कोरोना महामारीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत आणखी एक युद्ध लढत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex in Public Places लोकांंना इतका का आवडतो यासाठी कारण असलेल्या Agoraphilia Fetish बाबत सविस्तर माहिती घ्या\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%83-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2020-09-27T19:45:22Z", "digest": "sha1:4B5WR4FF3QEOI27CAMZJZQYE5WLBQ65X", "length": 9101, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कोरोना ः जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेचा आकडा पार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nकोरोना ः जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेचा आकडा पार\nजिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रुग्ण आढळले\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, धुळे, नंदुरबार\nजळगाव – जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी पाचशेचा आकडा पार केला असून एकूण रुग्णसंख्येचा 15 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नव्याने 528 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 15 हजार 391 झाली आहे. सर्वाधिक 94 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात 375 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवू�� घरी परतले आहेत.\nजिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. मंगळवारी नव्याने 528 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 8, अमळनेर 50, चोपडा 30, पाचोरा 17, भडगाव 48, धरणगाव 63, यावल 8, एरंडोल 51, जामनेर 50, रावेर 16, पारोळा 10, चाळीसगाव 45, मुक्ताईनगर 14, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 2 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पाचोरा तालुक्यातील 2, जळगाव शहर, चोपडा, एरंडोल, व पारोळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी\nमहाविकास आघाडीतील मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश\nभुसावळात भाजी विक्रेत्यावर चाकूहल्ला\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nभुसावळात भाजी विक्रेत्यावर चाकूहल्ला\nसोशल मीडियावर भावना दुखावणारा मजकूर : एकाविरुद्ध गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gold-prices-fell-foreign-markets-today-may-be-cheaper-indian-markets-347208", "date_download": "2020-09-27T19:02:37Z", "digest": "sha1:RUJFSEEUYE5WUF36HKTO3WRRHGAXSRHU", "length": 14416, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं | eSakal", "raw_content": "\nआंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं\nयूएस फेडरल रिझर्वने (US Federal Reserve) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा परिणाम शेअर बाजारासोबत सोन्याच्या किंमतीवर होत आहे. याचाच एक भाग म्हणजे परदेशी बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे. सोन्याच्या किंमतीत आजही मोठ्या प्रमाणात चढउतार दिसू शकतात.\nनवी दिल्ली: यूएस फेडरल रिझर्वने (US Federal Reserve) व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा परिणाम शेअर बाजारासोबत सोन्याच्या किंमतीवर होत आहे. याचाच एक भाग म्हणजे परदेशी बाजारात सोन्याच्या दरात घट दिसून आली आहे. सोन्याच्या किंमतीत आजही मोठ्या प्रमाणात चढउतार दिसू शकतात.\nबुधवारी स्पॉट मार्केटमध्ये (Spot market) सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या होत्या. मंगळव��री सोन्या-चांदीच्या भावात (Gold Price) चांगलीच तेजी दिसून आली होती. मंगळवारी झालेल्या वाढीमुळे सोन्याचा भाव आज 53 हजार प्रति 10 ग्रॅम आणि चांदी प्रतिकिलो 70 हजारांच्या जवळपास राहिली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत 137 रुपयांनी घसरून 53,030 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती आणि मंगळवारी सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 53,167 रुपयांवर बंद झाले होते.\ncorona updates: मागील 24 तासांत देशात कोरोनाचा कहर; उच्चांकी रुग्णवाढ\nचांदीचे नवीन दर (14 सप्टेंबर 2020 रोजी चांदीची किंमत) - चांदीही 517 रुपयांनी घसरून 70,553 रुपये प्रतिकिलोवर आली होती. मंगळवारी चांदीचा दर प्रति किलो 71,070 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याचा भाव प्रति औंस 1,967.7 डॉलरवर होता. तर चांदीचा भाव औंस 27.40 डॉलर होता.\nपंतप्रधान मोदींचा वाढदिवस; पुतीन, केपी ओली यांच्यासह राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा\nदुसरीकडे, वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्याच्या दिसून आल्या आहेत. परदेशी बाजारात झालेल्या बदलांमुळे बुधवारी वायदा व्यापारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे भाव 153 किंवा 0.30 टक्क्यांनी वाढून 51 हजार 922 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nGold Silver Price : सोने-चांदी दरात चढ-उतार; आजचा दर काय\nGold Silver Price : कोरोना व्हायरसमुळं जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. भारताबरोबरच जगभरात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय....\nसेन्सेक्समध्ये अकराशे अंशांची घसरण;गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी बुडाले\nमुंबई - अमेरिकी बाजारातील थंडावलेली विक्री, कोरोनाच्या सावटामुळे जागतिक अर्थव्यवस्थांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आदी कारणांमुळे आज आज भारतीय...\nशेअर बाजारात मोठी घसरण;सेन्सेक्‍स ३८,०३४.१४, तर निफ्टी ११,२५०.५५ अंशांवर बंद\nमुंबई - कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या जागतिक भीतीमुळे सोमवारी (ता. २१) भारतीय शेअर बाजारातही अडीच टक्‍क्‍यांपर्यंत मोठी घसरण झाली. सेन्सेक्‍स...\nएकाच दगडात तीन पक्षी\nआपल्याला अनेक व्हिटॅमिन्स घ्यायची असतात, तेव्हा प्रत्येकासाठी वेगवेगळी गोळी न घेता एकच मल्टिव्हिटॅमिनची गोळी घेऊ शकतो. त्याच धर्तीवर ��ुंतवणूकदारांना...\n'हम तो झुंड में चलते है'\nगेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ ३८,८४५ अंशावर, तर ‘निफ्टी’ ११,५०४ अंशावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तसेच औषध (फार्मा) क्षेत्रातील...\n'कॅम्स'चा आयपीओ: 'फर्स्ट मूव्हर'चा फायदा\nप्रश्‍न - ‘कॅम्स’च्या बहुचर्चित ‘आयपीओ’बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे - कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि.चा (कॅम्स) ‘आयपीओ’ २१ ते २३ सप्टेंबर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/congratulations-india-says-rhea-father-virul-messege-342525", "date_download": "2020-09-27T19:40:51Z", "digest": "sha1:JGX247TQMOTUQPTX277G5JJZTU3TFXSI", "length": 11558, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "'अभिनंदन भारत...'रियाच्या वडीलांच्या नावे संदेश व्हायरल' | eSakal", "raw_content": "\n'अभिनंदन भारत...'रियाच्या वडीलांच्या नावे संदेश व्हायरल'\n'अभिनंदन भारत' असं म्हणत वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी या अटकेबाबत आपलं मौन सोडल्याचे दिसून येत आहे.\nमुंबई : चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यक्तींना अंमली पदार्थ पुरवत असल्याच्या संशयावरुन रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला अटक झाल्यानंतर त्याच्या वडीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया समोर आली आहे. 'अभिनंदन भारत' असं म्हणत वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांनी या अटकेबाबत आपलं मौन सोडल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयावर त्यांच्या नावे एक संदेश व्हायरल झाला आहे. मात्र, इंद्रजित चक्रवर्ती यांनी याला दुजोरा दिलेला नाही. असे असलं तरी हा संदेश ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.\nइंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावे व्हायरल झालेल्या या संदेशात म्हटलं आहे की, \"भारताचे अभिनंदन, आता तुम्ही माझ्या मुलाला अटक केली असून यानंतर माझ्या मुलीलाही अटक कराल याची मला खात्री आहे. त्यानंतर कोणाला कराल ते ठाऊक नाही पण तुम्ही अत्यंत प्रभावीपणे एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला उध्वस्त केलं आहे. पण असो, न्यायासाठी सर्वकाही न्याय्य आहे. जय हिंद.\" या संदेशाखाली लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती आणि कंसात निवृत्त असं लिहिलं आहे. सुशांत सिंग राजपुत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज कनेक्शन उघड झाले असून अंमली पदार्थविरोधी पथक याचा अधिक तपास करत आहे. यासंदर्भात रियाला एनसीबी कार्यालयात आज सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावला गेला होता. शोविकनंतर रिया चक्रवर्तीलाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nन्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकाने दिलेल्या माहीतीनुसार शोविक अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करत होता तसेच त्यासंदर्भात तो अनेक व्यक्तींच्या संपर्कात होता, असं आजवरच्या तपासातून समोर आलं आहे. चौकशीदरम्यान शौविकने काही व्यक्तींची नावे उघड केली आहे, शिवाय त्याचे व्हॉट्सअप चॅट, फोन कॉल्स आणि संबधित इतर गोष्टींवरून इतर व्यक्तीची नावे समोर आली असून त्यांचीही चौकशी सुरु आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/offence-registered-shivsena-mla-aurangabad-news-253997", "date_download": "2020-09-27T18:58:29Z", "digest": "sha1:3OMKVWYV2LD6ZSEUMTC3HC2IIR65MIRN", "length": 16127, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रकरण गेले थेट मातोश्रीपर्यंत...शिवसेनेच्या आमदार, उपमहापौराससह सहाजणांवर गुन्हे | eSakal", "raw_content": "\nप्रकरण गेले थेट मातोश्रीपर्यंत...शिवसेनेच्या आमदार, उपमहापौराससह सहाजणांवर गुन्हे\nसुशील खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, राजू राजपूत, अनिल बिरारे, नीलेश नरवडे आणि पैठणे यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा नोंद झाला.\nऔरंगाबाद : दोन कोटी रुपयांचे कंत्राट घेण्यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात पक्षाचे शहर संघटक तथा कंत्राट���ार सुशील खेडकर यांना शनिवारी (ता. 19) मारहाण झाली होती.\nयाप्रकरणी श्री. सुशील खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, राजू राजपूत, अनिल बिरारे, नीलेश नरवडे आणि पैठणे यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा नोंद झाला.\nभाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना कंत्राट घेण्यात आणि कंत्राटदारात रस असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडण करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेनेत तसा कोणताही प्रकार होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.\nहेही वाचा - ...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू\nआंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत\nत्याचबरोबर उपमहापौर जंजाळ यांनी शहराचे आणि महापालिकेचे खरे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून कोण आहेत, असा टोला लगावत श्री. तनवाणी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनंतरच कंत्राट घेण्यावरून शनिवारचा प्रकार घडला. यामुळे खेडकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली.\nयाप्रकरणी खेडकर यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. असे असले तरी दिवसभर हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी तसेच पुढे हे प्रकरण वाढू नये यासाठी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमारहाण सुरू असताना आमदार अंबादास दानवे या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही हाणामारी झाली. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी रविवारी दुपारी श्री. खेडकर यांची भेट घेत विचारपूस केली.\nहेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी\nनाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार\nत्यानंतर सायंकाळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांनीही श्री. खेडकर यांची भेट घेऊन विचारपूस केली. मारहाणीचे हे प्रकरण थेट मातोश्रीवर गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती पक्षाकडून मागवण्याऐवजी थेट पोलिसांकडून मागवण्यात आली असल्याचे समजते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमॅकडोनाल्डची फ्रॅन्चायझी देतो म्हणाले अन् साडे आठ ल���ख रुपयांना गंडवून गेले\nपुणे : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायझी मिळवून देण्याचा बहाणा करून एका व्यावसायिकाची सायबर गुन्हेगारांनी तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली. ही...\nविजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nजरंडी (जि.औरंगाबाद) : शेतात मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) दुपारच्या सुमारास घडली. या...\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nमार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे\nमार्केट यार्ड (पुणे) : बाजार आवारातील विविध विभागात व्यापारी, शेतकऱ्यासंह कामगारांसाठी नऊ स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/yuva-senas-demand-give-admission-law-students-aided-colleges-347047", "date_download": "2020-09-27T19:34:53Z", "digest": "sha1:UELZ5NPZIF4TPB4BXM2ZF6OR35CMIJVM", "length": 14880, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश द्या’ युवा सेनेची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे मागणी | eSakal", "raw_content": "\n‘विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयामध्य��� प्रवेश द्या’ युवा सेनेची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nविद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी अनुदानित विधि महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी\nमुंबई : राज्यातील विनाअनुदानित विधी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या विद्यार्थ्याला अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असते. मात्र दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना विनाअनुदानित महाविद्यालयातच प्रवेश घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयात रिक्त जागा असतानादेखील त्यांना प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ही जाचक अट रद्द करुन विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी अनुदानित विधि महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी युवा सेनेतर्फे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावे; शिवसेनेची लेखी मागणी\nअनुदानित महाविद्यालयात प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विनाअनुदानित विधी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. मात्र त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनुदानित विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची गरज भासते. विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी विनाअनुदानित महाविद्यालयच प्रवेश घेण्याची परवानगी असते. त्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुसऱ्या वर्षी विनाअनुदानित महाविद्यालयातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी युवा सेनेतर्फे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर, तर 44 रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे....\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यप���लांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nमहालक्ष्मी रेसकोर्सवरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता; BMC च्या महासभेत एक जूना प्रस्ताव पुन्हा चर्चेत\nमुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला...\nशेतकरी ते ग्राहक थेट साखळी निर्माण करण्याची संधी\nशेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/09/", "date_download": "2020-09-27T20:15:15Z", "digest": "sha1:F52OU3JKHGTBN74Q6ZGS7YBDK2WFPI2R", "length": 27402, "nlines": 84, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: September 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...\nरविवारी मटात \"हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त ��ाधून 'हृदयेश आर्टस्' तर्फे दरवर्षी एक लाखाचा 'हृदयनाथ पुरस्कार' संगीतक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणार आहे आणि या माळेतला पहिला पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर झाला आहे\" ही बातमी वाचली आणि हसावे की रडावे हेच कळेनासे झाले.\nहृदयनाथ मंगेशकरांच्या नावाचा हा पुरस्कार लतादिदींना देऊन आता काय साध्य होणार आहे पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही त्यात हे प्रकार कुण्या पुढारी घराण्याने केले तर ते समजण्यासारखे आहे, पण मंगेशकर कुटुंबियांकडून अशा वागण्याची अपेक्षा नक्कीच महाराष्ट्राला नाही.\nआता मंगेशकर कुटुंबियांना मिळालेल्या पुरस्कारांबाबत थोडेसे. लता मंगेशकर यांना भारत सरकारचा 'भारतरत्न' पुरस्कार मिळालेला आहे. लता भोसले यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना मनोमन तो देऊनच टाकला आहे. (आणि तसाही त्यांना पद्मविभूषण आहेच.) आणि हृदयनाथांबद्दल काय बोलावे त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय किंबहुना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर, लता मंगेशकर यांनी इतर पुरस्कार नाकारणेच योग्य नव्हे काय\nअसो. कितीही पोटतिडकीने लिहिले तरी एकूण रागरंग पहाता रविवारी हृदयनाथ लतादिदींना हा पुरस्कार देतील आणि त्याही तो स्वीकारतील याबाबत मला तरी मुळीच शंका वाटत नाही. तेव्हा सध्यातरी देवाकडे इवढीच प्रार्थना करतो, 'ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...'\nकोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)\nतिस-या दिवशी आम्ही उठलो ते पहाटे साडेतीनलाच. लोकांना साडेपाचची पॅसेंजर गाडी पकडता यावी यासाठी प्रेमळ एस. टी. महामंडळाने पहाटे साडेचारला एका बसची सोय केली होती आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला इतक्या लवकर उठणे क्रमप्राप्तच होते. तस्मात् आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून तयार झालो. बॅगा काल भरल्या होत्याच. कितीही नीट आवरले असले तरी हॉटेलच्या खोलीबाहेर पडताना आपले काहीतरी विसरले आहे अशी भिती मला नेहमी वाटते आणि मी (खात्री करण्यासाठी म्हणून) एकदा पुन्हा आत फेरी मारून येतोच, यावेळीही हा प्रकार झालाच. आपल्या बॅगा घेऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा घड्याळात चार वीस होत होते. आम्ही बाहेर पडलो नि बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो. किंचीत भुरभुरणारा पाऊस सुरू होता आणि त्यापासून अनभिज्ञ रत्नागिरी अजून साखरझोपेत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्ते पुर्ण निर्मनुष्य होते. काल रात्री गर्दीने गजबजलेले हेच रस्ते किती वेगळे दिसत होते\nत्यानंतर संपूर्ण दिवसात काहीही विशेष घडले नाही. साडेसहाची पॅसेंजर अर्थातच आम्ही पकडली आणि ती आपल्या ‘निर्धारीत‘ वेळेपेक्षा साधारण पाऊण तास ‘उशिराने धावत असल्याने‘ साधारण दोनच्या सुमारास ठाण्याला पोचलो. माझ्या बरोबरीचा मित्र मुंबईचा असल्याने तो तिथूनच घरी गेला, अर्थात ठाणे-पुणे प्रवास मला एकट्यालाच करावा लागला. परतीचे प्रवास कंटाळवाणे असतात, हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता.\nआज रत्नागिरीचा विचार करताना मला जाणवतं की हे शहर सुंदर आहेच, पण मला ते विशेष आवडले ते त्याने मला पुण्याची आठवण करून दिली म्हणून. प���धरा वर्षांपुर्वीच्या पुण्याची. तेव्हा पुणंही एक टुमदार शहर होतं. आजच्यासारखं ते अस्ताव्यस्त पसरलं नव्हतं, आजच्यासारखा गर्दीचा महापूर तिथं नव्हता. रत्नागिरी आज अगदी तसंच आहे. खेडं ते शहर या स्थित्यंतरातून जात असणारं. खेड्यातला जिव्हाळा, आपलेपणा, अनौपचारिकपणा टिकवून ठेवलेलं आणि तरीही एका मोठ्या शहरातल्या सगळ्या सुखसोयी पुरवणारं. पण रत्नागिरी जोराने बदलते आहे, हे सारं किती दिवस टिकेल याबाबत मी साशंक आहे. मी तर म्हणेन रत्नागिरी असं असताना आत्ताच तिथं जाऊन यायला हवं, कारण काही वर्षांत रत्नागिरीचं पुणं झालेलं असणार हे नक्की\nअसं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती गोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.\nमी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.\nउत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच त���जमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ताजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक्याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का\nपण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज\n[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nअखेर तो दु:खद दिवस उजाडला आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. गणेशोत्सवाचे हे असेच असते. हा हा म्हणता विसर्जनाचा दिवस उजाडतो आणि ‘अरे, आत���ताच तर बसले होते गणपती, जायची वेळ आली पण’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल मला वाटते याचे कारण म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो, एखाद्या मित्रासारखा. हे थोडेसे शाळेतल्या शिक्षकांसारखे आहे. आपल्याला शिकवणारे अनेक शिक्षक शाळेत असतात, पण आपल्याला जवळचे वाटतात ते आपल्याला मराठी शिकवणारे शिक्षक - सुंदर सुंदर कविता ऐकवणारे. शंकर, हनुमान, कृष्ण ही मंडळी मातब्बर खरी, पण ती शाळेतल्या हेडमास्तरांसारखी वाटतात. ती थोर आहेत, पण त्यामुळेच ती आपल्याला जवळची वाटत नाहीत, आपल्या गणपतीइतकी.\nआमच्याकडे गणपती बसत नाहीत आणि या गोष्टीचे मला नेहमीच वाईट वाटत आलेले आहे. त्यामुळेच गणपतीत माझ्या मामाकडे गेलो की मी आत जाऊन पहिला त्याच्या घरातला गणपती पहात असे. तेव्हा पुण्याला गणपती पहायला यायचेही मोठे आकर्षण असे. सासवड आणि नंतर खेडला रहात असताना आम्ही संध्याकाळी एसटीने पुण्यात येत असू आणि रात्रभर गणपती पाहून रात्री ४/५ वाजता पुन्हा गावी जात असू. त्या रात्री पहिल्यांदा खूप उत्साह असे पण काही गणपती पाहिले की मी चालल्यामुळे थकून जाई नि डोळ्यांवर झोप अनावर होई. ‘आता बास’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास’ असे म्हणून माझी थोडी थट्टा केली जाई. आम्ही असे थांबलो की मग साहजिकच माझा मोर्चा एखाद्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळे. काही चटरभटर पोटात गेली की मला उर्जा मिळे आणि मी मोठ्या उत्साहाने पुढचे देखावे पाहण्यासाठी सज्ज होई. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात आल्यानंतर मात्र पहिल्या एक दोन वर्षांचा अपवाद सोडला तर नंतर एकदाही मी गणपती पहायला गेलेलो नाही. ‘खरा पुणेकर कधीच गणपती पहायला जात नाही’ हे कुठेतरी वाचलेले वाक्य माझ्याबाबतीत तरी मी खरे करतो आहे.\nअसो. बाप्पा आता चालले आहेत. चौकाचौकात दिसणारी ती तेजस्वी, हसरी, आनंददायी मूर्ती आता वर्षभर दिसणार नाही हे खरे, पण त्या��ुळे निराश होण्याचे कारण नाही. बाप्पा आत्ता चालले असले तरी ते पुन्हा पुढच्या वर्षी येतील. किंबहुना यावर्षीपेक्षाही आधीच. कारण त्यांना निरोप देतानाच आपण त्यांना गळ घालतो आहोत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nवि.सू. आम्ही हंपी(कर्नाटक) येथ गेलो असताना तिथे असलेल्या एका मोठ्या सुंदर गणेशमुर्तीचे छायाचित्र इथे डकवतो आहे, वाचकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय ...\nकोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/08/blog-post_28.html", "date_download": "2020-09-27T20:24:45Z", "digest": "sha1:WXIG27NQ25JKDP3SZH63COX6P2MOVZSX", "length": 7348, "nlines": 110, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: या नभाने या भुईला दान द्यावे", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nया नभाने या भुईला दान द्यावे\nया नभाने या भुईला दान द्यावे\nआणि या मातीतून चैतन्य गावे\nकोणती पुण्ये अशी येती फळाला\nजोंधळ्याला चांदणे लगडून जावे\nया नभाने या भुईला दान द्याव��\nआणि माझ्या पापणीला पूर यावे\nपाहता सुगंध कांती सांडलेली\nपाखरांशी खेळ मी मांडून गावे\nगुंतलेले प्राण या रानात माझे\nफाटकी ही झोपडी काळीज माझे\nमी असा आनंदुन बेहोष होता\nशब्दगंधे तू मला वाहून घ्यावे\nकवी - ना. धों. महानोर.\nवर्गीकरणे : ना. धों. महानोर\nशब्दगंधे तू मला वाहून(\nया ओळी वरील लिंक मध्ये बरोबर आहेत असे मला वाटते.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nया नभाने या भुईला दान द्यावे\nगाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या\nजन पळभर म्हणतील, हाय हाय\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahatvache.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T21:02:29Z", "digest": "sha1:PXB6SUIEDF6JMFQYBWBTNUKWVMCXP7XR", "length": 10717, "nlines": 89, "source_domain": "mahatvache.com", "title": "माहितीचा खजाना – Whatsapp News", "raw_content": "\nडेली न्यूज / फेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nउच्चवर्णीयांना कंटाळून बनली कुख्ख्यात डाकू, मग बौद्ध धम्मात धर्मांतर, त्यानंतर खासदार, त्यानंतर तिची गोळ्या घालून हत्या जाणून घ्या राणी ‘फुलन देवी’ची गोष्ट\nराणी फुलनदेवीचा स्मृतिदिन. एक हिंसावादी डाकू’राणी फुलन देवी शेवटी बौद्ध धम्माच्या वाटेवर आली हि काळाला धडक देणारी आणि हिंदू धर्मातील जातपात या प्रथेला लाजवणारी गोष्ट …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nलता मंगेशकर जेंव्हा जयभीम येकूण कांबळे आडनावांच्या माणसाला घराचं काम बंद करायला सांगतात\nबाईचा आवाज छान, बाई गाते छान, बाईला भारतरत्न देखील मिळालाय, लोक हिला भारताची कोकिळा म्हणतात. पण जेव्हा या कोकिळेच्या घरासमोर BMC ने ब्रिज बनवायला घेतला …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विनोदी स्वभाव\nवरचं शीर्षक वाचून थोडं गोंधळल्या सारख वाटलं असेल ना कारण अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जनमाणसात जी प्रतिमा आहे ती गंभीरपणाची आणि सतत अभ्यास करणारी आहे.पण बाबासाहेबांच्या …\nडेली न्यूज / फेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\n#डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आपला राष्ट्रध्वज व भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे फक्त रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे\nभारताच्या ध्वज संहितेमध्ये अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे वर्णन केलेल्या डिझाइननुसार भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा “#22_जुलै_1947” रोजी भारतीय लोकशाहीचा अधिकृत ध्वज झाला.भारतीय संविधान सभेच्या बैठकीत वर्तमान …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nखुशाल जात लपवा आणि बाबासाहेब बुद्ध जात कळेल म्हणून घरात ठेऊ नका\nखुशाल जात लपवा आणि बाबासाहेब बुद्ध जात कळेल म्हणून घरात ठेऊ नका *नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं * *एतेन सच्चवज्जेन होतु में …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nसरकारी अधिकार्याने मुद्दाम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ऑफिसातून काढला त्यानंतर भिमसैनिकानी जे केले ते पाहून तुम्हाला हि गर्व वाटेल\nमुख्य पोस्ट कार्यालयात विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण. मागील 3 दिवसांपासून औरंगाबाद औरंगाबाद येथील मुख्य पोस्ट ऑफिस,जुना बाजार येथे मुख्य पोस्ट अधीक्षक …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 20 एकर मध्ये भव्य पार्क व 125 फुट उंच पुतळा उभारण्यात येत आहे\nआंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री यांच्या कडून एक निर्णय घेण्यात आला आहे ज्या मुले सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. त्याच सोबत आंबेडकर विचार धारेचे लोक त्यांचे …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nRajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके\nमुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर. जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २०-२१ वर्षाच्या धार्मिक अभ्यासाअंती हिंदु देव-देवतांशी तोडलेल�� नाळ बौध्दधम्माशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्योध्दराचा अंतिम उद्देशच नामशेष करणे होय.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २०-२१ वर्षाच्या धार्मिक अभ्यासाअंती हिंदु देव-देवतांशी तोडलेली नाळ बौध्दधम्माशी जोडण्याचा प्रयत्न म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्योध्दराचा अंतिम उद्देशच नामशेष करणे होय. गेले …\nफेसबुक व्हायरल / माहितीचा खजाना\nबौध्द ‘ हा धम्म (धर्म) आहे. जात नव्हे तरी बौध्दांना जातीचा दाखला (Caste-Certificate)का\n`” ” बौध्द ” हा धम्म (धर्म) आहे. जात नव्हे तरी बौध्दांना जातीचा दाखला (Caste-Certificate) का असा प्रश्न सतत मनात उदभवत असतो. ” माझ्या …\nबीजेपी सरकार चे महान कामे, नक्की वाचा आणि आनंद घ्या\nअमिताभ और धर्मेंद्र की फिल्म ‘शोले’ में थीं ये गलतियां, क्या पकड़ पाए आप\nGOOD NEWS: करीना कपूर दूसरी बार बनने वाली हैं मां, सैफ के साथ जारी किया स्टेटमेंट\nKUNDAN WAGHMARE on डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षे पार्ह पोस्ट लिहिणाऱ्या केले पोलिसांच्या हवाली\nMilind patekar on भाऊ झोपेत सुद्धा फेसबूकवर होता तेवढ्यात अचानक बाबासाहेब त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/lok-sabha-election2019/6", "date_download": "2020-09-27T20:06:56Z", "digest": "sha1:S24VOK6IBU3MVULSRPDU3DOADJGDHCN3", "length": 5611, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्रात पिछाडीवर, बंगालमध्ये बंपर मतदान\nममतांचे ४० आमदार संपर्कात, मोदींचा गौप्यस्फोट\nममतांचे ४० आमदार संपर्कात, मोदींचा गौप्यस्फोट\nआचारसंहिता उल्लंघन: मोदी, शहांच्या याचिकेवर सुनावणी\nकाँग्रेस राजवटीत देशाची दुर्दशा: कंगना\nकाँग्रेस राजवटीत देशाची दुर्दशा: कंगना\nभारतातील मतदानावर पाकिस्तानी मीडियाचा वॉच\nभारतातील मतदानावर पाकिस्तानी मीडियाचा वॉच\nउर्मिला मातोंडकर यांनी केलं मतदानाचं आवाहन\nआचारसंहिता उल्लंघन: मोदी, शहांच्या याचिकेवर सुनावणी\n'या' सेलिब्रेटिंनी बजावला मतदानाचा हक्क\nराजस्थान सीमेवर ‘पाकिस्तानी हिंदू’ व्होटबँक\nराजस्थान सीमेवर ‘पाकिस्तानी हिंदू’ व्होटबँक\nनाईकांच्या पुसदला गतवैभव���ची आस\nनाईकांच्या पुसदला गतवैभवाची आस\nलोकसभा निवडणूक २०१९: उर्मिला मातोंडकर यांनी केलं मतदानाचं आवाहन\nभाजपसमोर आव्हान मैदान तयार करण्याचे\nभाजपसमोर आव्हान मैदान तयार करण्याचे\n‘मैं हूँ मोदी’त कसला राष्ट्रवाद\n‘मैं हूँ मोदी’त कसला राष्ट्रवाद\nमोदींची जात नकली, विरोधकांचा हल्लाबोल\nमोदींची जात नकली, विरोधकांचा हल्लाबोल\nलोकसभा निवडणूक: मतदानासाठी मुंबई सज्ज\nलोकसभा निवडणूक: मतदानासाठी मुंबई सज्ज\nअभ्यास करून मतदान करा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lohgaon-temperature/", "date_download": "2020-09-27T18:48:22Z", "digest": "sha1:OE5JICSJZ4IBD6NVEIOHO5LKMGA3LLQS", "length": 2884, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "lohgaon temperature Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पुण्याचे कमाल तापमान 39.7 तर लोहगावचे 41.3 अंश\nएमपीसी न्यूज - पुण्याचे आजचे कमाल तापमान 39.7 अंश तर लोहगावचे 41.3 अंश इतके नोंदवण्यात आले. पुणे वेधशाळेनुसार हे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. तर राज्यात सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर शहरात 48.0 इतके नोंदवण्यात आले आहे.…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T21:13:59Z", "digest": "sha1:MJDJRMARH5JTFVYZDY6IYDTIWXMCPLMK", "length": 3301, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रावण शुद्ध अष्टमीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रावण शुद्ध अष्टमीला जोडलेली पाने\n← श्रावण शुद्ध अष्टमी\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रावण शुद्ध अष्टमी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:श्रावण महिना ‎ (← दुवे | संपादन)\nश्रावण ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/navi-mumbai/wall-vegetable-market-apmc-collapsed/", "date_download": "2020-09-27T18:45:36Z", "digest": "sha1:N5TSAFAKWAE5A7AFA6XD5K4FM2CNLNBZ", "length": 28930, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एपीएमसीमधील भाजी मार्केटच्या भिंतीचा जीर्ण भाग कोसळला - Marathi News | The wall of the vegetable market in APMC collapsed | Latest navi-mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: म���नवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोक��शनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nएपीएमसीमधील भाजी मार्केटच्या भिंतीचा जीर्ण भाग कोसळला\nएपीएमसीमधील भाजी मार्केटच्या ओपन शेडच्या बांधकामाचा भाग ढासळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.\nएपीएमसीमधील भाजी मार्केटच्या भिंतीचा जीर्ण भाग कोसळला\nनवी मुंबई : एपीएमसीमधील भाजी मार्केटच्या ओपन शेडच्या बांधकामाचा भाग ढासळल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. नेमके कामगार त्या ठिकाणी जमा होत असतानाच हा प्रकार घडला. यामध्ये दोघे जण थोडक्यात बचावले असून, भविष्यातही त्या ठिकाणी दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.\nबिगर गाळाधारकांना व्यापार करण्यासाठी भाजी मार्केटच्या ओपन शेडमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानुसार सद्यस्थितीला त्या ठिकाणी टोमॅटोचा व्यापार केला जातो. त्याकरिता पहाटे ३ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत त्या ठिकाणी व्यापारी, माथाडी कामगार यांच्यासह इतर घटकाची वर्दळ सुरू असते. मात्र, तिथल्या मार्केटच्या जीर्ण झालेल्या बांधकामामुळे २०० हून अधिक जणांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. त्यानुसार बुधवारी पहाटे दोन कामगार थोडक��यात बचावले आहेत. बुधवारी पहाटे १५७ क्रमांकाच्या टोळीचे कामगार त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे जमले होते. नेमके त्याच वेळी मार्केटच्या भिंतीचा मोठा भाग ढासळला. यामुळे बांधकामाचे बीम उघड्यावर पडले असून, त्यामधील सळ्या दिसून येत आहेत. ज्या ठिकाणी बांधकामाचा भाग पडला, त्याच जागी कामगार जमलेले असतात. तर घटनेच्या काही मिनिटे अगोदरच त्या ठिकाणी झोपलेले कामगार उठले होते. यामुळे थोडक्यात त्यांच्यावरील संकट टळले. मात्र, या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे कामगार संपत घोलप यांनी सांगितले.\nमार्केटचे बांधकाम जुने असल्याने शिवाय त्याची देखभाल दुरुस्ती झालेली नसल्याने भिंती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भिंतींची पडझड सुरू आहे. अशातच शेडच्या पत्र्याचा आधारही याच भिंतींना देण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादा आधार निखळल्यास पत्र्याचे शेड कोसळून त्याखालील कामगारांचे जीव धोक्यात येऊ शकतात याचीही भीती संपत घोलप यांनी व्यक्त केली आहे; परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने व्यापाऱ्यांसह कामगारांची सुरक्षा वाºयावर असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.\nनवी मुंबई अधिक बातम्या\nरिक्षाचालकांनी स्वखर्चाने बुजविले पडलेले खड्डे\nकर्जतमध्ये नारीशक्तीने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण\nघरोघरी तपासणी करणाऱ्या कोरोनादूतांची सुरक्षा वाऱ्यावर\nएन ९५च्या नावाखाली बनावट मास्क\n खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा\nआठ वर्षांपासून रखडलेले करंजा मच्छीमार बंदर सहा महिन्यांत पूर्ण\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणा���\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nगजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने\nरिक्षाचालकांनी स्वखर्चाने बुजविले पडलेले खड्डे\nउरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत\nजिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/debate-on-marathi-between-two-generation-219861/", "date_download": "2020-09-27T20:55:15Z", "digest": "sha1:K5B56VAVED6VOMARI4BCV4BOR3ZAFW3Q", "length": 24804, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाषिक रुजवणं! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\n‘‘कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा, हा हट्ट कशाला हवा, असं म्हणतोयस ना, असं म्हणतोयस ना\n‘‘कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा, हा हट्ट कशाला हवा, असं म्हणतोयस ना, असं म्हणतोयस ना त्यावरून विचारतो. कंदमुळं खाऊनही जगता येतं. तरीही आपण नाना पदार्थानी जिभेचे चोचले का पुरवतो त्यावरून विचारतो. कंदमुळं खाऊनही जगता येतं. तरीही आपण नाना पदार्थानी जिभेचे चोचले का पुरवतो पोट भरणं ‘इज द की’ असं तिथे का नाही म्हणत पोट भरणं ‘इज द की’ असं तिथे का नाही म्हणत.. खुणांची भाषाही पुरू शकेलच की. तरीही आपण सुंदर-नादमय शब्द वापरतो, शब्दांची लय- गती-लडिवाळपणा घ्या. सगळ्याची मजा घेतो. घेतो ना.. खुणांची भाषाही पुरू शकेलच की. तरीही आपण सुंदर-नादमय शब्द वापरतो, शब्दांची लय- गती-लडिवाळपणा घ्या. सगळ्याची मजा घेतो. घेतो ना मग पोरांना तिची चव का नाही द्यायची मग पोरांना तिची चव का नाही द्यायची\n‘‘स्त्री ही अबला नसून सबला आहे, असे महर्षीचे मत होते म्हणून त्यांनी आपल्या घरच्या स्त्रिया-मुलींची नेहमी मदत केली.’’\nआतल्या खोलीत नातवाचं वाचन मोठमोठय़ांदा चालू होतं आणि ते कानावर पडल्याने बाहेरच्या खोलीत आजोबा अस्वस्थ होत होते. अब्ला-सब्ला हे दोन-तीनदा झेलल्यावर त्यांना आपल्या कानात तबला वाजत असल्यासारखं वाटू लागलं. उशिराने का होईना, पण नातू मराठी वाचतोय याचा आनंद मानावा की तो फारच चुकीचं वाचतोय याची खंत करावी हे ठरवता न आल्याने त्यांच्या तोंडून पडून गेलं,\n‘‘अरण्याऽ लेकाऽ अब्ला नव्हे रे, अ ब ला असं सुटं सुटं म्हणावं आणि मुलींची मदत करत नाहीत, मुलींना मदत करतात.’’\n‘‘टीचरनी तसंच लिहून दिलेलं आजोबा,’’ अर्णव ऊर्फ अरण्या आतून ओरडला आणि पुनश्च तबला वाजवायला निघाला.\n‘‘लिहून दिलेलं नव्हे रे, दिलं होतं असं म्हणावं.’’\n‘‘टीचर बोलल्या, हे आन्सर लर्न बाय हार्ट करा.’’\n‘‘करा हो मिस्टर. जरूर करा. पण आपल्या मायबोलीला हर्ट कशाला करता नाही का टीचर ‘बोलल्या’ नाही, म्हणाल्या. त्यांच्ये नाही. त्यांचे.’’\n‘‘त्यासाठी आमचे मार्कस् कट नाही करत आजोबा.’’\n‘‘असेल. पण सगळं मार्कासाठी थोडंच ना असतं\n‘‘फिफ्टी मार्कस्चं मराठी आहे यंदा आम्हाला, पण पोर्शन केवढा माय गॉड. एकेका सब्जेक्टवर एवढी एनर्जी कशी काय पुट करता येणार आम्हाला माय गॉड. एकेका सब्जेक्टवर एवढी एनर्जी कशी काय पुट करता येणार आम्हाला\n‘‘अरण्याऽ सोन्याऽ मातृभाषा हा सब्जेक्ट नसतो बरं का. त्याला पोर्शन वगैरेही नसतो. सीऽ आपल्याला सगळ्यांना जगायला ऑक्सिजन लागतो. राईट त्याला सब्जेक्ट, पोर्शन वगैरेत विभागू शकू का आपण त्याला सब्जेक्ट, पोर्शन वगैरेत विभागू शकू का आपण हुशार मुलगा ना तू.. देन थिंक ओव्हर धिस.’’ आजोबा त्यांच्या परीने नातवाला सोपं करून सांगायला गेले. त्याच्याऐवजी अवचितपणे त्याचा बाप म्हणजे आजोबांचा मुलगा कॉम्प्युटरमधून डोकं वर काढून संवादात घुसला.\n‘‘डोण्ट कन्फ्यूज हिम बाबा.’’\n‘‘ते ‘मराठी हा सब्जेक्ट नाही’ वगैरे म्हणणं म्हणजे दुसरं काय आहे इट इज व्हेरी मच ए सब्जेक्ट फॉर हिम इन विच ही हॅज टू पास, ओ.के. इट इज व्हेरी मच ए सब्जेक्ट फॉर हिम इन विच ही हॅज टू पास, ओ.के. मार्क- प्रश्न- पेपर- परीक्षा नसते तर कशाला मराठी शिकायला गेला असता तो मार्क- प्रश्न- पेपर- परीक्षा नसते तर कशाला मराठी शिकायला गेला असता तो उसे क्या पागल कुत्तेने काटा है उसे क्या पागल कुत्तेने काटा है\n‘‘आणि सारखं चुका काढत बसू नका त्याच्या मराठीत.’’\n‘‘याच्ना- रच्ना- असं त्याच्या तोंडात बसायला नकोय रे.’’\n‘‘काय फरक पडतो. दोन-चार शब्दांचे उच्चार इकडे-तिकडे झाल्याने\n‘‘नो वे. त्याला कुठे मराठीत भाषणं द्यायचीत पुढे जाऊन एवढी चार-पाच र्वष कंपल्सरी मराठी असणार त्याला, तेवढय़ातून थ्रू झाला की बस्स.. अर्णव.. गो, रिसाइट इट वन्स अगेन,’’ नातवाच्या बापाने फतवा काढून विषय संपवत म्हटलं, उद्या कंपनीत मोठं प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याला. त्यावर लक्ष देणं भाग होतं. या मराठी-फिऱ्हाटीच्या नादी लागायला त्याला वेळ कुठून असणार एवढी चार-पाच र्वष कंपल्सरी मराठी असणार त्याला, तेवढय़ातून थ्रू झाला की बस्स.. अर्णव.. गो, रिसाइट इट वन्स अगेन,’’ नातवाच्या बापाने फतवा काढून विषय संपवत म्हटलं, उद्या कंपनीत मोठं प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्याला. त्यावर लक्ष देणं भाग होतं. या मराठी-फिऱ्हाटीच्या नादी लागायला त्याला वेळ कुठून असणार आजोबा त्यांच्या काळात भाषा शिक्षक होते. आधी शिक्षक, मग प्राध्यापक, मग विभागप्रमुख असे चढत गेलेले होते. तरी मूळ विषय मराठीच होता त्यांचा. म्हणजे सर्वार्थाने मर्यादितच जग त्यांचं. तसल्या मर्यादित जगाची छाया आपल्या पोरावर पडायला नको होती बापाला. तो स्वत: लवकरच कॉर्पोरेट हेड हाँको बनण्याचं स्वप्न पाहत होता आणि पोर���चं भवितव्य तर त्याच्या दृष्टीनं भारताबाहेरचं होतं. पोरांनं फ्रेंच, जर्मन ‘परस्यू’ करणं त्याला पटणारं, आवडणारं होतं. अगदीच नाइलाज झाला म्हणून जाता जाता नावापुरतं मराठी.. थोडा वेळ सगळेच शांत राहिले. मग आजोबा कळवळून म्हणाले, ‘‘एकेकाळी किती आवड होती रे तुला मराठीची आजोबा त्यांच्या काळात भाषा शिक्षक होते. आधी शिक्षक, मग प्राध्यापक, मग विभागप्रमुख असे चढत गेलेले होते. तरी मूळ विषय मराठीच होता त्यांचा. म्हणजे सर्वार्थाने मर्यादितच जग त्यांचं. तसल्या मर्यादित जगाची छाया आपल्या पोरावर पडायला नको होती बापाला. तो स्वत: लवकरच कॉर्पोरेट हेड हाँको बनण्याचं स्वप्न पाहत होता आणि पोराचं भवितव्य तर त्याच्या दृष्टीनं भारताबाहेरचं होतं. पोरांनं फ्रेंच, जर्मन ‘परस्यू’ करणं त्याला पटणारं, आवडणारं होतं. अगदीच नाइलाज झाला म्हणून जाता जाता नावापुरतं मराठी.. थोडा वेळ सगळेच शांत राहिले. मग आजोबा कळवळून म्हणाले, ‘‘एकेकाळी किती आवड होती रे तुला मराठीची किती हौसेनं जुनी, पल्लेदार स्वगतं वाचायचास, किती मन लावून कविता पाठ करायचास.. चार-चौघांसमोर धिटाईने म्हणून कौतुक करून घ्यायचास..’’\n‘‘ती तेव्हाची गरज असेल बाबा. आता कॉम्प्युटरच्या लँग्वेजेसमध्ये मराठीचा पदर कुठवर धरून बसणार आपण भाषेपेक्षा आज आम्हाला व्हॅल्यूज जास्त महत्त्वाच्या वाटतात बाबा.’’\n अरे मग आपली भाषा हे तर आपलं सर्वात मोठं मूल्य असतं ‘व्हॅल्यूऽ’ तुझ्या भाषेत\n‘‘मग बसा तुम्ही ते धरून.’’\n‘‘आम्ही धरलंच आहे. पण तुमच्या मुलांपर्यंत ते कसं पोचणार हा प्रश्न आहे. तुम्हा लोकांना सांगून सांगून दमलो, घरात पोरांशी चार मराठी वाक्यं बोलत नाही तुम्ही. मराठी वर्तमानपत्रं, पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवत नाही. त्यांना मराठी लिहा-वाचायला लावत नाही.’’\n आपली भाषा आपल्या माणसात, परिसरात, परिघात रुजवते रे आपल्याला.’’\n‘‘काय करायचंय इथे रुजून आमच्या पोरांना अद्ययावत कॉस्मॉपॉलिटन जगात जगायचंय पुढे आमच्या पोरांना अद्ययावत कॉस्मॉपॉलिटन जगात जगायचंय पुढे म्हणून आम्ही त्यांना त्याची ओळख करून द्यायला धडपडतोय. इंग्रजीत शिकवतोय, परकीय भाषांची ओळख करून देतोय. पुढे जगात कधीही, कुठेही गेली तरी त्यांचं अडायला नकोय आम्हाला.’’\n आम्ही मर्यादित भाषिक अवकाश देऊ केला म्हणून\n‘‘हो. काही प्रमाणात अडलं. पुढे काढली आमची आम��ही वाट.’’\n‘‘मग तुमची मुलंही तशीच वाट काढू शकतील की. थोडा विश्वास त्यांच्यावरही ठेवून बघा मिस्टर\n‘‘आणि पुढे जन्मभर पस्तावत राहू\n‘‘तसं मी कसं म्हणेन\n‘‘तेच म्हणतो. तुम्ही काही म्हणूच नका. आमच्या पुढे केवढं विशाल जग आहे आणि किती बिकट काळ आहे हे कळणारच नाही तुम्हाला. त्यात उतरण्याची आमच्या मुलांची तयारी करून घेण्याची धडपड चाललीये सगळी.’’\n‘‘म्हणून तर म्हणतो. दिवस असे आल्येत की पुढच्या पिढय़ांची मुळं जास्त पक्की रुजवायला हवी आहेत. रुट्स जी झाडं वरती एवढी फोफावलेली दिसतात, त्यांची मुळं जमिनीच्या पोटातून कुठून कुठून काय घेतात, हे कळतं का आपल्याला जी झाडं वरती एवढी फोफावलेली दिसतात, त्यांची मुळं जमिनीच्या पोटातून कुठून कुठून काय घेतात, हे कळतं का आपल्याला तसंच मातृभाषा आणि मातृभूमीचं..’’\n‘‘तुम्ही मराठीचा तासबीस घेताय की काय माझा घेऊ नका. उपयोग नाही. आम्ही लोक प्रॅक्टिकल आहोत. कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा हा हट्ट कशाला हवा घेऊ नका. उपयोग नाही. आम्ही लोक प्रॅक्टिकल आहोत. कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा हा हट्ट कशाला हवा\n‘‘हट्ट करत नाही. आठवण देतो. आपल्या संचिताची. आम्ही तुमच्या पिढीला बाकी फार काही दिलं नसेल एक वेळ, पण हे संचित चोख दिलं.’’\n‘‘थँक्स. आता मी माझं काम करू\n‘‘कर की. पण जाता जाता एक सांग. कम्युनिकेशन इज द की असं म्हणतोयस ना त्यावरून विचारतो. कंदमुळं खाऊनही जगता येतं. तरीही आपण नाना पदार्थानी जिभेचे चोचले का पुरवतो त्यावरून विचारतो. कंदमुळं खाऊनही जगता येतं. तरीही आपण नाना पदार्थानी जिभेचे चोचले का पुरवतो पोट भरणं ‘इज द की’ असं तिथे का नाही म्हणत पोट भरणं ‘इज द की’ असं तिथे का नाही म्हणत\n‘‘त्याचा इथे काय संबंध\n खुणांची भाषाही पुरू शकेलच की. तरीही आपण सुंदर-नादमय शब्द वापरतो, शब्दांची लय- गती-लडिवाळपणा घ्या. सगळ्याची मजा घेतो. घेतो ना मग पोरांना तिची चव का नाही द्यायची मग पोरांना तिची चव का नाही द्यायची निदान सहजपणे, येता-जाता जमेल तेवढी तरी निदान सहजपणे, येता-जाता जमेल तेवढी तरी का तिची काही गरजच वाटत नाही तुम्हाला का तिची काही गरजच वाटत नाही तुम्हाला’’ आजोबा पोटतिडकीने म्हणाले. नातवाच्या बापापर्यंत ते पोचलं नाही. त्याने मध्येच मोबाइलवरचा रिमाइंडर पा���िला, घडय़ाळ पाहिलं आणि घाईने खुर्चीतून उठून मुलाकडे जात पुकारा केला, ‘‘अर्णव, अरे आजपासून तुझा ‘फोनेटिक्स’चा क्लास सुरू होणार आहे हे विसरलास का’’ आजोबा पोटतिडकीने म्हणाले. नातवाच्या बापापर्यंत ते पोचलं नाही. त्याने मध्येच मोबाइलवरचा रिमाइंडर पाहिला, घडय़ाळ पाहिलं आणि घाईने खुर्चीतून उठून मुलाकडे जात पुकारा केला, ‘‘अर्णव, अरे आजपासून तुझा ‘फोनेटिक्स’चा क्लास सुरू होणार आहे हे विसरलास का एवढी फी भरून एवढा भारी क्लास लावलाय आपण.. यू विल हॅव टू स्टार्ट इमिजिएटली.’’\n‘‘मी नाही विसरलो होतो पपा.. पटकन् टिफिन ईट करतो आणि जातो.. नाही तर ममाचा राग पडेल माझ्यावर..’’ पोरगं धावत बाहेर येत म्हणालं. आजोबा त्याचं मराठी सुधारण्याच्या फंदात न पडता एकटक त्याच्याकडे बघत बसले. इतक्या लहान वयात ‘फोनेटिक्सचा’ क्लास का लावतात हे त्यांना समजत नव्हतं, पण एक पक्कं जाणवत होतं. जे आपलं, आपल्या हक्काचं, जवळचं, आश्वासक आहे, त्याच्याकडे उपेक्षेनं बघायचं आणि दूरस्थ- दुष्प्राप्य गोष्टींच्या मागे लागायचं असं काही तरी या काळाचं, पिढय़ांचं वळण आहे. वळण म्हणावं का ‘द की’ म्हणणं जास्त प्रभावी ठरेल हे मात्र त्यांना ठरवता येईना.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n2 कधी संपलं हे सारं\n3 एक लढा ‘चेटकिणी’विरु द्धचा..\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/pravin-darekar-criticize-bmc-and-thackeray-government-on-corona-prevention-work-253703.html", "date_download": "2020-09-27T19:03:34Z", "digest": "sha1:K6PHQIT6HA3DM4TM4GPMN5BRQDU352G3", "length": 19096, "nlines": 203, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Pravin Darekar criticize BMC and Thackeray Government on Corona", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nमुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर\nमुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला (Pravin Darekar corruption charges on BMC).\nगणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला (Pravin Darekar corruption charges on BMC). यावेळी त्यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर टीका केली. प्रवीण दरेकर यांनी आज (8 ऑगस्ट) मुलुंड पश्चिम आयबीएस रोड येथील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.\nप्रवीण दरेकर म्हणाले, “जम्बो कोविड सेंटरचं 7 जुलैला उद्घाटन झालं, परंतु अजून देखील येथे आयसीयू कक्ष नाहीत. एजन्सीमार्फत लूटमार सुरु आहे. या एजन्सीने 10 पट पैसे आकारण्याचे काम केले आहे. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. 100 बेड असतील, तर 400 बेडची बिलं लावली जात आहेत. मुंबई महापालिका दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळत आहे. भाजप याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबईकरांचे अवाजवी पैसे जाणार नाहीत. डॉक्टर आणि नर्सेसचे देखील अनेक प्रश्न आहेत.”\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\n“वराती मागून घोडे नाचवण्यात अर्थ नाही, शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका नाही”\n“वराती मागून घोडे नाचवण्यात काही अर्थ नाही. 90 टक्के कोकणवासीय हे अर्धे कोकणात पोहचले आहेत. अजूनपर्यंत बसेसची बुकिंग नाही. ते 14 दिवस क्वारंटाईनचा त्रास भो��त आहे. शिवसेनेसाठी मुंबईच्या चाकरमान्यांचे योगदान मोठे होते. त्याच चाकरमान्यांना शिवसेनेचे नेते विनायक राऊत येऊ नका म्हणून सांगतात. शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका आला नाही. मी दौरा केल्यानंतर राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मदत झाली आहे,” असंही प्रवीण दरेकर म्हणाले.\nकोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात कोरोना चाचणी केंद्र उभं करणार\nप्रवीण दरेकरांनी यावेळी कोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात सव्वा कोटी रुपयांचे एक मोठे कोरोना चाचणी केंद्र उभं करणार असल्याची घोषणा केली. कोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात लवकरच चाचणी केंद्र सुरु करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या यांचं उद्घाटन करणार आहे, असं ते म्हणाले.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\n“मराठा आरक्षणाबाबत सरकार तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय”\nप्रवीण दरेकर म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पूर्णपणे तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात त्या ठिकाणी आमची सर्व तयारी आहे आणि वकील कोर्टात सांगतात की आम्हाला कागदपत्रं मिळालेली नाहीत. याचा अर्थ यांना किती आस्था आणि संवेदनशीलता आहे हे यातून दिसते.” यावेळी दरेकरांनी जनता हैराण झाली आहे असं सांगितलं. तसेच वीज बिलाबाबत सरकाने सूट द्यावी आणि जास्त प्रमाणातील वीज बिलं माफ करावी, अशी मागणी केली.\nGaneshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर\nKonkan Ganeshotsav | रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान\nKonkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थाप��ेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/pawar-family-ajit-pawar-and-parth-pawar-will-go-to-baramati-for-family-meeting-255954.html", "date_download": "2020-09-27T19:33:38Z", "digest": "sha1:C54NDLNYET7BKHPCBU3VJJU77TLOEU5I", "length": 20645, "nlines": 207, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Ajit Pawar And Parth Pawar | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nPawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक\nPawar Family | अजित पवार-पार्थ पवार बारामतीला जाणार, श्रीनिवास पवारांच्या घरी कौटुंबिक बैठक\nश्रीनिवास पवार यांच्या घरी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. इथे पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.\nअश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : पवार कुटुंबातील आजोबा आणि नातवामधील वाद मिटवण्यासाठी (Ajit Pawar And Parth Pawar) खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नानंतर आता संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुण्यासाठी रवाना झाले आहेत. तिथून उद्याचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर पार्थ पवार हे अजित पवारांसोबत बारामतीला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत पवार कुटुंब एकत्र येणार आहे (Ajit Pawar And Parth Pawar).\nशरद पवारांच्या वक्तव्याबाबत पार्थ पवारांची नाराजी अद्याप कायम आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील कलह वाढल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार उद्या (15 ऑगस्ट) ध्वजारोहणानंतर पार्थ पवारांसोबत बारामतीला जाणार आहेत. तिथे पवार कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. इथे पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.\nशरद पवार आणि पार्थ पवार वाद\nशरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर इमॅच्युअर म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर रा��्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.\nअजित पवार आणि पार्थ पवार शरद पवारांवर नाराज\nशरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि पार्थ पवार त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते वारंवार हे सांगत आहेत की, पवार कुटुंबात कुठलाही वाद नाही.\nसुप्रिया सुळे यांची मध्यस्थी\nपवार कुटुंबात वाद सुरु असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांना काल सायंकाळी (13 ऑगस्ट) सिल्वर ओकवर बोलावलं. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबात जो कलह निर्माण झाला होता, त्यावर सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती (Ajit Pawar And Parth Pawar).\nत्यापूर्वी बुधवारी (12 ऑगस्ट) सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी वायसीएमआर प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.\nशरद पवार काय म्हणाले होते\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.\nपार्थ पवार यांची प्रतिक्रिया\n“शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.\nPawar Family | आजोबा आणि नातवात सुप्रिया सुळेंची मध्यस्थी, पवार कुटुंबातील वाद मिट��ार\nPawar Family | पार्थ पवारांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंशी चर्चा, सव्वा दोन तास सिल्वर ओकवर बैठक\nPawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा 'तो' व्हिडीओ खरा,…\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये…\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24…\nWorld Tourism Day | दिवेआगर समुद्रकिनारी MTDC ची स्वच्छता मोहीम\nRakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते,…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2020/06/blog-post_24.html", "date_download": "2020-09-27T19:36:42Z", "digest": "sha1:TLRHBTT35MPGWZ5NA7HXGD6NQAGAIFRH", "length": 21465, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "संपादकीय, नासिक ते दिल्ली एक शोकांतिका !! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो "विश्वस्त" यात जागा होईल त्याला जनता आजही "नेता", "हिरो" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी "टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार". जनतेच्या उद्रेकाची...............!!! न्यूज मसालाचा अंक व विविध बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!", "raw_content": "\nसंपादकीय, नासिक ते दिल्ली एक शोकांतिका जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो \"विश्वस्त\" यात जागा होईल त्याला जनता आजही \"नेता\", \"हिरो\" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी \"टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार\". जनतेच्या उद्रेकाची............... जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो \"विश्वस्त\" यात जागा होईल त्याला जनता आजही \"नेता\", \"हिरो\" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी \"टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार\". जनतेच्या उद्रेकाची............... न्यूज मसालाचा अंक व विविध बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून २४, २०२०\nनासिक ते दिल्ली एक शोकांतिका \nजागतिक महामारी ने जगात थैमान घातल��� आहे, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे, अब्जावधी जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लग्न, वाढदिवस, अंत्ययात्रा तसेच वरीष्ठ-कनिष्ठ सभागृहांच्या सभा रद्द केल्या जात आहेत, भारताला शेजारी देशांशी लढायची वेळ आली आहे आणि......\nनासिक महानगरपालिका, नासिक जिल्हा परिषद आॅनलाईन का होईना सभा घेत आहेत जेव्हा केंद्रीय अधिवेशन स्थगित केले जाते, महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन फक्त दोन दिवस घेण्याची तयारी सुरू आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा घेण्याचा अट्टहास का विषय कोणताही असो पण जिथे टक्केवारी बाबत तोंड उघडले जाते याचा जर सर्वसामान्य जनतेने जाब विचारला तर राज्यकर्ते वा विरोधक किती तोंड लपवत फिरतील याची जाणीव नसावी यासारखे सुदैव की दुर्देव हे नियंत्यालाच माहीत. निवडून आलेल्या सदस्यांना \"विश्वस्त\" म्हणतात याचाही विसर पडतो काय विषय कोणताही असो पण जिथे टक्केवारी बाबत तोंड उघडले जाते याचा जर सर्वसामान्य जनतेने जाब विचारला तर राज्यकर्ते वा विरोधक किती तोंड लपवत फिरतील याची जाणीव नसावी यासारखे सुदैव की दुर्देव हे नियंत्यालाच माहीत. निवडून आलेल्या सदस्यांना \"विश्वस्त\" म्हणतात याचाही विसर पडतो काय जनतेला मुर्दाड समजण्याची चूक करणाऱ्यांबाबत जनतेनेच सुधारणा केली तर चित्र खूप वेगळं असेल जनतेला मुर्दाड समजण्याची चूक करणाऱ्यांबाबत जनतेनेच सुधारणा केली तर चित्र खूप वेगळं असेल जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो \"विश्वस्त\" यात जागा होईल त्याला जनता आजही \"नेता\", \"हिरो\" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी \"टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार\". जनतेच्या उद्रेकाची जगात अनेक प्रकरणे दिसतात तेथे राजेशाही, हुकुमशाही, लोकशाही कशाचाही विचार जनता करत नाही.\nदिल्ली ही काही दूर नाही असं नेहमी म्हटले जाते यामागे जनता जनार्दनाचा आशिर्वाद फक्त गरजेचा आहे, दिल्लीत सरकार कुणाचेही असो, ते बदलून आपला हक्क कुणीही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर तो संविधानाचा मानाचा बिंदू आहे, मात्र देश जर संकटात असताना संविधानाच्याच मार्गदर्शक तत्वाना अधिन राहून सरकारला साथ देणे, सरकार सोबत राहणे हीच खरी लो��शाही मुल्ये आहेत, जी आज कोरोना महामारी, चीनशी युद्धजन्य परिस्थिती, शेजारी नेपाळ आणि पारंपरिक (एकतर्फी) दुश्मनी करणारा पाकीस्तानला सरकार कसे तोंड देणार हे मुद्दे महत्त्वाचे असताना काॅग्रेस वगळता सर्व पक्ष सरकार सोबत अाहेत मग काॅंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे कितपत योग्य आहे का म्हणून काॅग्रेसला दिल्ली दूर वाटते आहे का म्हणून काॅग्रेसला दिल्ली दूर वाटते आहे देश ज्या ज्या वेळी संकटात होता त्या त्या वेळी विरोधी पक्ष सरकार सोबत होते हा इतिहास कसा विसरला जातो देश ज्या ज्या वेळी संकटात होता त्या त्या वेळी विरोधी पक्ष सरकार सोबत होते हा इतिहास कसा विसरला जातो युद्धात हार वा जीत हे नंतर सिद्ध होते, त्यांचे परिणाम चांगले वा वाईट काहीही असो पण ते दूरगामी असतात, देश उभा करायचा असेल तर प्रत्येकात देशप्रेम जागृत हवे, अन्यथा एक व्यक्ती किंवा समूह स्वत:सह देशाला गुलाम बनवू शकतो हे कळू नये इतकी भारतीय जनता खुळी नाही, वेळ आल्यास \"आपुलेच आपले वैरी\" अशी म्हणण्याची पाळी आल्यास आश्चर्य वाटायला नको \nनासिक ते दिल्ली हा प्रवास सन २०२० व त्यापुढील खडतर असला तरी अवघड कुणालाच नाही, प्रवासासाठी जनतेला गृहीत धरण्याचे धाडस केले नाही, फक्त विश्र्वास संपादन करायला हवा, टक्केवारीत गुंतले व देशाच्या संकटसमयी अवदसा आठवून अघोरीपणा हातून घडलाच तर दिल्ली दूरच साधी नासिक मनपा असो वा नासिक जिल्हा परिषद दूरच राहील..............\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://apg29.nu/mr/vad-skrev-jesus-i-sanden", "date_download": "2020-09-27T19:12:49Z", "digest": "sha1:XWHOWD2AXENALLRCLH26TUH7DTH3ZI4Q", "length": 16849, "nlines": 110, "source_domain": "apg29.nu", "title": "वाळू मध्ये येशूने काय लिहिले? | Apg29", "raw_content": "\nवाळू मध्ये येशूने काय लिहिले\nआपण आकर्षक उत्तर सापडतील\nयेशू जमिनीवर मध्ये लिहिले जेथे बायबल वचनात (तो जमिनीवर, नाही वाळू आहे), आम्ही व्यभिचारिणी कथा परूशी व नियमशास्त्र��चे शिक्षक यांनी दगडमार धोक्यात शोधू.\nयोहान 8: 6-8. ही ते म्हणाले त्याला प्रेरित, आणि त्याला दूषण काहीतरी आहे. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहिले. 7 त्यांनी राहिला आणि त्याने सांगितले, तेव्हा तो उभा राहिला आणि म्हणाला: \". तो पाप न आहे, तो तिच्या पहिल्या दगड टाकले शकते\" 8 मग येशू खाली stooped आणि जमिनीवर लिहिले.\nमी येशू वाळू मध्ये लिहिले काय एकदा विचारले होते. आपण आकर्षक उत्तर सापडतील.\nयेशू जमिनीवर मध्ये लिहिले जेथे बायबल वचनात (तो जमिनीवर, नाही वाळू आहे), आम्ही व्यभिचारिणी कथा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी दगडमार धोक्यात शोधू.\nआम्हाला चांगले ते समजून घेणे की संपूर्ण संदर्भात वाचू द्या.\nसकाळी लवकर तो मंदिरात साइटवर परत आला. सर्व लोक त्याच्याभोवती जमले, आणि येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले. 3 आणि परुशी येशूकडे आणले नियमशास्त्राचे शिक्षक एक स्त्री व्यभिचाराचे पाप करताना पकडले. ते त्यांच्या 4 समोर तिला ठेवले आणि म्हणाला, \"गुरुजी, ती व्यभिचार. 5 बांधील जेव्हा मोशेच्या अशा दगड. काय म्हणता तुम्ही आम्हाला आज्ञा आहे हे स्त्री, कायदा झेल होता\" 6 ते त्याला प्रेरित, आणि त्याला दूषण काहीतरी आहे म्हणाला,. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहिले. 7 त्यांनी राहिला आणि त्याने सांगितले, तेव्हा तो उभा राहिला आणि म्हणाला: \". तो पाप न आहे, तो तिच्या पहिल्या दगड टाकले शकते\" 8 मग येशू खाली stooped आणि जमिनीवर लिहिले.9 त्यांनी हे ऐकले तेव्हा ते दूर, एक एक करुन वडील प्रथम गेलो, आणि त्याने स्त्री तेथे उभे असलेल्या एकटे सोडले होते. 10 येशू उभा बसलं आणि तो तिला म्हणाला, \"बाई, ते कुठे आहेत\" 6 ते त्याला प्रेरित, आणि त्याला दूषण काहीतरी आहे म्हणाला,. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहिले. 7 त्यांनी राहिला आणि त्याने सांगितले, तेव्हा तो उभा राहिला आणि म्हणाला: \". तो पाप न आहे, तो तिच्या पहिल्या दगड टाकले शकते\" 8 मग येशू खाली stooped आणि जमिनीवर लिहिले.9 त्यांनी हे ऐकले तेव्हा ते दूर, एक एक करुन वडील प्रथम गेलो, आणि त्याने स्त्री तेथे उभे असलेल्या एकटे सोडले होते. 10 येशू उभा बसलं आणि तो तिला म्हणाला, \"बाई, ते कुठे आहेत तुम्ही पन्नास आहे\" 11 ती म्हणाली, \"नाही, प्रभु, नाही.\" येशू म्हणाला, \"मीही तुझा न्याय करीत नाही. जा आणि पाप अधिक नाही\nयेशू शब्द आणि कृत्य प���रात्यक्षिक\nया प्रसिद्ध बायबल विभागात, आम्ही सहसा फक्त येशू पाप न तो प्रथम दगड टाकले नाही कारण ती पाप न होते नाही तर ते दूर येशूचे शब्द करून मारले गेला काय म्हणतो ठळक आहेत.\nपण येशू आपल्या हाताचे बोट तो म्हणतो काय निगडीत असलेल्या जमिनीवर दोन वेळा लेखन कार्य.\nया परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक केले. त्यांनी येशूला प्रात्यक्षिक नाही चुकीचा अर्थ लावणे.\nयेशू काय ते ऐकले तेव्हा म्हणाला, म्हणून तो बोलत नक्की काय हे माहीत होते, त्याच्या प्रात्यक्षिक पाहिले. ते बायबल आत शक्य आणि बाहेर आणि तो विचार माहीत होते.\n\"मला सोडतील ज्यांनी वाळू मध्ये एक लेखन आहे\"\nजुना करार यिर्मयाला असे लिहिले आहे:\nपरमेश्वर, इस्राएलचा आशा. आपण सोडून कोणीही अपयशी ठरतील. मला सोडतील ज्यांनी वाळू मध्ये एक लेखन आहे. लोकांनी परमेश्वराचे जिवंत पाण्याच्या झऱ्यातील पाणी सोडले आहे.\nयेशू त्यांना या कृत्याने झाली आणि नियमशास्त्राचे शिक्षक दूर पडले आणि देव परमेश्वर याचा त्याग केला होता.\nमग येशूने देखील तो पाप न आहेत ते पहिले दगड टाकले जेव्हा म्हटले, की, त्यांना दगड सोडून आणि येशू देवाच्या खाली पडला आणि वाळू मध्ये एक लेखन दिसत होते की जमिनीवर लिहून झाली कारण दूर चालणे पेक्षा इतर काहीही करू शकत नाही.\nकाय लेखन वाळू मध्ये लिहिले आहे काय होते पाणी आणि वारा धूसर.\nयिर्मया 17:13 द्वारे टिप्पणी\nइस्राएलचा परमेश्वर आशा आहे\nफक्त इस्राएलच्या परमेश्वर आशा आहे, तो आपल्या आशा आहे. आपण येशू प्राप्त, आपण भावी आणि एक आशा आहे. आपण प्राप्त झाले नाही तर येशू खूप उशीर आधी ते काय करणार.\nस्वत: सोडून कोणीही अपयशी ठरतील\nजोपर्यंत आपण जिवंत आहे आणि येशू धरून ठेवा. तुम्ही स्वर्गात घरी येतात तेव्हा मग आपण एक दिवस जतन अंतिम राहील. पण त्याला सोडून तुम्ही लज्जित केले जाईल. आणि कोणीही लाज इच्छित आहे\nमला सोडतील ज्यांनी वाळू मध्ये एक लेखन आहे.\nहे एक उल्लेखनीय आणि अत्युत्कृष्ट वर्णन येशू परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक असे सिद्ध आहे. येशू ते लोक यिर्मयाला 17:13 काय लिहिले आहे ते चांगले माहीत होते कारण, ते व्यभिचारिणी दगड धोक्यात असताना वाळू मध्ये लिहिले लगेच काय ते समजले. परमेश्वर सोडून प्रचंड परिणाम आहेत. लेखन रोजी वाळू मध्ये लिहिले आहे वारा आणि पाणी मिटविला जाईल.\nते परमेश्वराचा त्याग केला आहे\nका वाळू लिहिले एक सारखी तेव्हा त्यांनी प्रभु त्याग केला.\nयेशू जीवन पाणी आहे. सू जतन नंतर त्याचे स्वागत आणि अनंतकाळचे जीवन प्राप्त. त्याला सोडून परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक केले. ते लोक यिर्मयाला 17:13 त्यानुसार जिवंत पाण्याच्या स्त्रोत याचा त्याग केल्यामुळे, आणि नंतर नाही अनंतकाळचे जीवन होते.\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n\"देवाने प्रत्येक जण त्याला विश्वास ठेवतो त्याचा नाश परंतु अनंतकाळचे जीवन आहे नये जगात प्रेम की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र [येशू] दिले.\" - 3:16\n\"पण म्हणून अनेक प्राप्त त्याला [येशू], त्यांना तो त्याच्या नावावर विश्वास की त्यांना देवाची मुले होण्याचा हक्क दिला.\" - योहान 1:12\n\"आपण आपल्या अंत: करणात येशू प्रभु आहे की तुमच्या तोंडाने कबुली जवाब आणि विश्वास असल्यास की देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले, आपण जतन केले जातील.\" - रोम 10: 9\nजतन करण्यासाठी आणि आपल्या सर्व पापांची क्षमा करा इच्छिता\n- येशू, मी आता तुम्हाला प्राप्त आणि प्रभूच्या म्हणून आपण कबुल. मी देव मेलेल्यांतून आपण असण्याचा मानतात. आता मी जतन आहे की धन्यवाद. आपण मला क्षमा की धन्यवाद आणि मी आता देवाचा मूल आहे तुझे उपकार मानतो. आमेन.\nआपण वरील प्रार्थना येशू प्राप्त होते का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/articles-in-marathi-on-economy-of-sugar-1586680/", "date_download": "2020-09-27T21:01:10Z", "digest": "sha1:AZ6AWWAGJ6PDUJDNJM7TF6TUOB2KEZIW", "length": 15602, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Economy of Sugar | साखरेचे अर्थकारण बिघडलेलेच! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nसाखर कारखानदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमळीच्या वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने इथेनॉलचे दर वाढूनही तोटाच; साखर कारखानदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत\nऊस दराचे आंदोलन पेटलेले असताना गेल्या आठवडाभरात साखरेचे दर प्रतिक्विंटल २०० रुपयांनी घसरले आहेत. ऊसदर वाढवून देण्याच्या मागणीला नेहमी इथेनॉलच्या दराशी जोडले जाते. या वर्षी इथेनॉलच्या दरात केंद्र सरकारने एक रुपया ८५ पैशांची वाढ केली खरी, पण राज्य सरकारने अचानकपणे मळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहतूक शुल्कामध्ये तब्बल ४९९ रुपयांची वाढ केली आहे. पूर्वी हे शुल्क फक्त एक रुपयाएवढे होते. आता ते ५०० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे मळीपासून तयार झालेले इथेनॉल बाजारात विक्रीसाठी आणले की प्रतिलिटर १५पैसे नुकसान होणार आहे. याविरोधात आता साखर कारखानदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. ऊस दराचे आंदोलन चिघळत असतानाच या क्षेत्रातील आर्थिक गणितेही सरकारी धोरणामुळे बिघडू लागले आहेत, असा दावा डिस्टिलरी असोसिएशनच्या वतीने केला जात आहे. एकाबाजूला शेतकरी आणि दुसरीकडे अर्थकारण बिघडलेले साखर कारखानदार या पेचात सरकार सापडले आहे.\nराज्यामध्ये १०८ डिस्टिलरी आहेत. त्यांतील ६८ सहकारी क्षेत्रात तर ४० खासगी कंपन्या चालवितात. गेल्या वर्षी उसाचा हंगाम सुरू असताना १६ लाख टन मळी उपलब्ध होती. त्यातून ४५ ते ४७ लाख कोटी लिटर अल्कोहोल उत्पादन झाले. मळीपासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांची राज्यातील संख्या ८० आहे. साधारणत: ९५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन व्हावे, एवढय़ा क्षमतेचे हे प्रकल्प आहेत. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी मिळाल्यानंतर राज्यात ४२.९१ कोटी लिटर इथेनॉल या क्षेत्रात वापरले जाईल, असा अंदाज होता. गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादकांना मिळालेला दर प्रतिलिटर ३९ रुपये एवढा होता. त्यामध्ये या वर्षी वाढ झाली. आता हा दर एक रुपया ८५ पैसे प्रतिलिटरने वाढला. म्हणजे तो आता ४० रुपये ८५ पैसे एवढा झाला आहे. हा दर वाढल्��ाने साखर कारखान्यांना अधिक लाभ होईल, असे सांगितले जात असतानाच नव्या वाहतूक शुल्कामुळे गोंधळ निर्माण झाले आहेत. एक टन मळीपासून सरासरी २५० लिटर अल्कोहोल तयार होते. इथेनॉलचा दर वाढविताना मळीवर २८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्यात आला आहे. त्यात पुन्हा सरकारने वाहतूक दरामध्ये प्रति टन ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय १ नोव्हेंबपासून लागू केला. परिणामी इथेनॉलचे दर वाढवूनही प्रत्येक लिटरमागे १५ पैसे तोटा सहन करावा लागणार आहे. १९८८ पासून मळी वाहतूक शुल्क केवळ एक रुपया होता. अचानक त्यात ४९९ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे इथेनॉल उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे आसवानी प्रकल्पाचे अर्थकारण बिघडेल, असे उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे म्हणाले. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी इथेनॉल उचलताना ऑइल कंपन्या वेळापत्रक पाळत नव्हत्या. हा ऊसापासून तयार होणारा उपपदार्थ दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत इथेनॉलनिर्मितीची क्षमता असूनही अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली. या वर्षी साखरेचे दर कमी असल्याने साखर कारखानदारांची इथेनॉलकडे वळण्याची मानसिकता होती. मात्र, वाहतूक शुल्कामध्ये केलेल्या भरमसाट वाढीमुळे पुन्हा कोंडी निर्माण झाली आहे. या अनुषंगाने बोलताना इथेनॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांनीही सरकारी धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्य�� २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 मराठवाडय़ातील आमदारांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र\n2 औरंगाबाद ‘एमआयएम’मध्ये चलबिचल आमदार इम्तियाज जलील यांना सुरक्षित मतदारसंघाचे वेध\n3 झोपाळ्यातून पडून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post_08.html", "date_download": "2020-09-27T20:59:12Z", "digest": "sha1:YEM7ZK6TPERNCR55ITZYTM3WPSNXPWWI", "length": 17632, "nlines": 182, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": जाहीरनामा-- - रद्दीत जमा.", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nजाहीरनामा-- - रद्दीत जमा.\nPosted by साळसूद पाचोळा on गुरुवार, 8 अक्तूबर 2009 / Labels: आघाडी, जाहीरनामा\nजाहीरनामा म्हंजे तो पाळलाच पाहिजे असे काही बिलकुल नाही. किंबहुना \"न पाळणाऱ्या आश्वासनांची जाहीर यादी\" म्हणजे जाहीरनामा. (जो निवडणूकीनंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असतो. )\nमागच्या जाहीरनाम्यात फुक्कट वीज देतो असा लिखित शब्द आघाडीने दिला होता, पाळला नाही, (फुक्कटच काय पण विकतही २४ तास वीज देण्याची यांची लायकी नाही हे नंतर कळले. ) वर \"अश्या थापा निवडणूकीच्या तोंडावर मारायच्या असतात, त्या पाळण्यासाठी थोड्याच असतात\" हेही विलासराव आणि सुशिलभाउ या हंसाच्या जोड्याने स्वच्छ अश्या निर्लज्जपणाने हसत सांगितले होते, त्याचबरोबरीने \"२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करू\" हेही आश्वासनही ती \"प्रिटींग मिस्टेक\" म्हणत झटकले होते, तेव्हाच जाहीरनामा पाळण्यासाठी नसतोच हे आम्हांस पटले. (पण मग, तो का छापतात ते कळत नाही)\nयावेळी जरा नवीन शक्कली लढवल्यात,म्हंजे मागच्या वेळी गूगली टाकली होती आता गुल्ले पिसलेत.\nजनतेला डायरेक्ट \"लखपती\" करण्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे. ३५-४० हजार दरडोई उत्पन्न १ लाखांपर्यंत वाढविले जाणार आहे. (ते कसे ते अजून ठरविलेले नाही.... शेअरबाजार, सट्टाबाजार, मटका नाहीतर जुगारात पैसा लावला तर १ लाखाचा आकडा नक्की गाठता येईल)\nयावेळीही पुन्हा फिरून त्याच भोपळे चौकात येत सालाबादप्रमान \"भारनियमन मुक्त महाराष्टाची\" घोषणाही त्यात आहेच. (पुढच्या किती निवडणुकांत हे तोंडीलावायला असेल कुणास ठाऊक\n५ वर्षात १० लाख घरे बांधणार हेही एक आश्वासन आहे. (आणि त्या घरांत ५० लाख जनता राहणार) चांगले आश्वासन आहे पण १० लाख जरा अतीच झाले नाही का ( कदाचित १ काचे प्रिटींग मिस्टेकंमुळे १० झाले असावेत, तरीही हि मिस्टेक मतदानानंतर मान्य करणार असतील)\nपर्यावरणाचा समतोल राखला जाईल असाही एक विचित्र मुद्दा त्यात घुसडलेला आहे, तो कशासाठी हे काही मला कळले नाही बुवा. (म्हंजे मतांचा आणि त्याचा संबंध असेल असे वाटत नाही म्हणून)\nशिवराय, आंबेडकर यांचे सागरी स्मारक उभारणार, हे मात्र छान गाजर दाखवले आहे. पुतळ्यांमध्ये ३००-३०० करोड घालायला पैसा आहे, विदेश दोऱ्यांसाठी पैसा आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी पैसा आहे, मग गरीबांना, शेतकऱ्यांना द्यायच्या वेळीच तिजोरीत खडखडाट का असतो बरे\nशेतकऱ्यांना ३% व्याजाने कर्जे देताहेत, अगोदर त्यांची कर्जेमाफीची मागणी तर पूर्णं करा.\nमुलींना जन्मताच सव्वालाख रु देणार. (इथेही युतीच्या वचननाम्याची ढापा ढापी) ह्या साठी दरवर्षी कमीत कमी ३०० करोड वेगले टेवावे लागतील याचा विचार कोण करणार\nअजूनही बराच २१ कलमी कार्यक्रम आहे, असल्या हास्यास्पद जाहीरनाम्यामुळे आघाडीचाही कार्यक्रम लागू शकतो.\nमहाराष्टात जी लाखो बेरोजगारांची फौज तयार होते तिच्यासाठी मात्र इथे जागा नाहीच. कदाचित ते सैन्य ते प्रचारासाठी राखून ठेवणार असतील...\n(इमेजस सोज्यन्य - ग्रफिटी.)\nअगदी बरोबर. पण तुमचे लेख वाचून मला एक गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो, की आतापर्यंत अनेक सरकार आली. मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्याच्यामुळे ना माझा न तुमचा पगारवाढ किंवा अमुक सरकार आले म्हणून पगारात कपात झाली. आपण मराठी आहोत. पक्षांचे जाहीरनामे उल्लुगिरी असते. आपण आपला राग प्रत्यक्षात जोपर्यंत आणणार नाहीत. तोपर्यंत असेच होईल. पक्षांचा जाहीरनामा गेला खड्ड्यात. जर तुम्हाला अस वाटत असेल की महाराष्ट्रात मराठी, तर एक तर मराठी बोला नाही तर सरळ इंग्लिश. हिंदी भाषा ना एका ��� बोला. आपल्यापासून सुरवात केली तर हे पक्ष सगळे ताळ्यावर येतील. बाकी लेख छान आणि वस्तुस्थितीवर होता.\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nजाहीरनामा-- - रद्दीत जमा.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/joddhandha/milk/", "date_download": "2020-09-27T19:18:19Z", "digest": "sha1:TQXZ5L6RFMHFMX2F26BIH6Z2IXGUISND", "length": 10790, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "दुग्ध व्यवसाय Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome जोडधंदा दुग्ध व्यवसाय\nलॉकडाऊनमध्ये शेतीला आधार दुग्ध व्यवसायाचा\nम्हणून… राजू शेट्टींनी बारामतीत काढला मोर्चा; सांगितले ‘हे’ कारण\nराजू शेट्टींचा शरद पवारांना शह; दूध दरासाठी बारामतीत आंदोलन\n कृत्रिम रेतन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञान वापरणारी देशातील पहिली सहकारी संस्था\nदूध दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; किसान सभेची मागणी\nशेतकऱ्यांनो ‘या’ ५ जोडधंद्यातून कमवा लाखोंचे उत्पन्न\n९ पंखे, ८ बल्ब, पाण्याची मोटर, कुट्टी चालूनही विजबील मात्र ‘शुन्य’\nजनावरांना खाऊ घाला चॉकलेट अन् वाढवा दुधाची उत्पादकता\n १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज,...\nदूध उत्पादकांचा १ ऑगस्टला राज्यव्यापी एल्गार\nराज्याच्या दूध उद्योगातील अडचणी; गोकूळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांची मुलाखत\nफक्त ४० लाख लिटर दुधालाच अनुदानाची गरज\nकडबा कुट्टी यंत्र मिळणार ५० टक्के अनुदानावर\nदूध भुकटी योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ\nपशुपालकांना अनुदानावर करणार दुधाळ जनावरांचे वाटप\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसा���ीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/2868", "date_download": "2020-09-27T20:33:30Z", "digest": "sha1:PQFGD4CSR4NUSPE5434P2FP6NTGRAX4O", "length": 15151, "nlines": 193, "source_domain": "aisiakshare.com", "title": " 'अब की बार' च्या निमित्ताने... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\n'अब की बार' च्या निमित्ताने...\nनरेंद्र मोदी यांच्या संबंधात गेली १२ वर्षे सुरु असलेला - आणि गेल्या काही महिन्यांत अगदी टिपेच्या स्वराला पोहोचलेला - मतमतांचा गलबला आपण पाहतो आहोत. विजय तेंडुलकर, यू आर अनंतमूर्ती यांच्यासारख्या विश्वासार्ह व्यक्तींची मोदीन्संबंधीची जळजळीत मते आपण ऐकली. डावीकडचे व उजवीकडचे विविध विचार उच्चरवाने व्यक्त झाले/होत आहेत. हे सारे पाहून / ऐकून शेवटी आपण विश्वास कशावर ठेवायचा आणि तो नेमक्या कोणत्या आधारावर, हे मला कळेनासे झाले आहे. काहीश्या गोंधळलेल्या मनस्थितीत मला पडलेले काही प्रश्न:\n१. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींमध्ये मोदी यांची भूमिका नेमकी काय होती मोदींच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावे नक्कीच दिसतात (उदा. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना झालेल्या शिक्षा, वाजपेयींनी त्यांना दिलेला राजधर्म पाळण्याचा सल्ला). पण कायद्याच्या कसोटीला उतरणारे थेट पुरावे नाहीत (संदर्भ: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल). मग मोदी दोषी आहेत की नाहीत आणि असले तर नेमके कश्यासाठी\n२. दिल्लीत १९८४ साली झालेल्या शीख-विरोधी दंगलींच्या अनुषंगाने हेच प��रश्न राजीव गांधी व त्यांचे सहकारी यांच्या संदर्भात विचारले तर उत्तरे काय असतील या दंगलींचे तपशील वेगळे असले तरी तत्कालीन सरकारांच्या आणि त्यांच्या प्रमुखांच्या भूमिकांमध्ये महत्वाचे फरक आहेत का\n३. सेक्युलारीझम चा राजकीय अर्थ काय सरकारने सर्व धर्मांबद्दल सारखाच आदर बाळगावा, की सर्व धर्मांपासून सरकार ने अलिप्त असावे\n४. भारतात सर्व धर्म समान आहेत आणि त्यात हिंदू प्रथम आहेत (first among equals) हे विधान तत्वतः बरोबर आहे काय\n५. सद्यपरिस्थितीत भारताला ज्यास्त सक्षम (किंवा कमी अक्षम) सरकार कोण देऊ शकते आणि याचे निकष कोणते आणि याचे निकष कोणते यासाठी काही वस्तुनिष्ठ कसोट्या लावता येतात का यासाठी काही वस्तुनिष्ठ कसोट्या लावता येतात का सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांमधील कुठला पक्ष / पक्ष-समूह या कसोट्यांना ज्यास्त चांगला उतरतो\nऐसी च्या प्रगल्भ (आणि टवाळ) वाचकांची मते जाणून घ्यायला आवडेल…\nजांभई देत असल्याची स्मायली\nजांभई देत असल्याची स्मायली अवेलेबल आहे काय\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nजांभई देण्याच्या चिन्हाला \"स्मायली\" कसे म्हणणार\nजांभई देत असल्याची स्मायली अवेलेबल आहे काय\nजांभई देण्याच्या चिन्हाला \"स्मायली\" कसे म्हणणार जांभईली, जांभली वगैरे काय तरी म्हणता येईल.\nउत्तरांविषयी काय कल्पना नाय बुवा, पण मोदी हे आडनाव अलिकडेच कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय खरं.\nसव्वांतर : हा धागा वाचलात का\nजगातला सगळ्यात भारी टाईम पास\nमाणूस चर्चा करतो, वादविवाद करतो तो आपली मते किंवा पुर्वग्रह बदलण्यासाठी नव्हे तर त्याला बळकटी आणण्यासाठी.\nचर्चा करुन आपली मते, पुर्वग्रह किंवा वागणूक बदलणारा माणूस दुर्मिळ असतो.\nतुम्हाला प्रो मोदी मते ऐकायला आवडतील की त्यांच्या विरोधातली \nहा हा हा...याला म्हंटात\nहा हा हा...याला म्हंटात मार्मिक प्रतिसाद\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमाणूस चर्चा करतो, वादविवाद\nमाणूस चर्चा करतो, वादविवाद करतो तो आपली मते किंवा पुर्वग्रह बदलण्यासाठी नव्हे तर त्याला बळकटी आणण्यासाठी.\nहे वाक्य पूर्वग्रहाचे लक्षण आहे की नाही \nहे वाक्य पूर्वग्रहाचे लक्षण आहे की नाही \nनक्कीच आहे. म्ह्णूनच पहिले वाक्य जास्त ठळकपणे सिद्ध होते.\nमोदी लाट नव्हे मोदी त्सुनामी \nमोदी त्सुनामी मध्ये सगळे पक्ष वाहुन गेले\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T20:09:27Z", "digest": "sha1:37I4TZBOYR3NAIAOWN2V7DIHGSAGKIEY", "length": 7827, "nlines": 79, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तमन्ना भाटिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतमन्ना भाटिया (रोमन लिपी:Thamannah Bhatia ; तमिळ: தமன்னா ; तेलुगू: తమన్న) (डिसेंबर २१, १९८९,मुंबई,महाराष्ट्र - हयात) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तमन्ना ह्या एकेरी नावाने ओळखली जाणारी हि दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे,तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपट हे तिचे मुख्य कार्यक्षेत्र आहे.चित्रपटांतील अभिनयाव्यतिरीक्त तमन्ना तमिळ व तेलुगू भाषेतील स्थानिक जाहिरातीतून देखील काम करते.अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी \"चांदसा रोशन चेहरा\" ह्या एकमेव हिंदी भाषा चित्रपटाद्��ारे केली. चित्रपटातील प्रवेशापूर्वी वयाच्या १३ व्या वर्षी अभिजीत सावंत ह्या प्रसिद्ध गायकाच्या संग्रहातून एका गाण्यातून पाहूणी कलाकार म्हणून दिसली आहे (गाण्याचे बोलः लफ़्जो मैं...).\n२१ डिसेंबर, १९८९ (1989-12-21) (वय: ३०)\nतमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री.\nमूळची मुंबईकर असलेली तमन्ना एक सिंधी कुटुंबात जन्मली असून संतोष भाटिया आणि रजनी भाटिया ह्या दांपत्याची ती धाकटी मुलगी आहे. तमन्नाचे शिक्षण मुंबैतील जुहू भागातील माणेकजी कूपर शाळेत झाले आहे. लहान वयात तमन्नाने अल्पावधीत आपल्या अभिनय कौशल्याने दक्षिणेत आपले पाय पक्के रोवले आहेत.\n2006 केडि प्रियंका तमिळ\n2007 व्यापारी सावित्री सूर्यप्रकाश तमिळ\nहॅप्पी डेज (२००७ चित्रपट) मधु तेलुगू\nकल्लुरी शोभना तमिळ नामांकन, [[फिल्मफेअर दक्षिण पुरस्कार उत्कॄष्ट नायिका(तमिळ)]]\n2008 कालीदास अर्चना तेलुगू\nरेडी स्वप्ना तेलुगू पाहूणी कलाकार\nनेट्र इन्ड्र नाळै स्वप्ना तमिळ पाहूणी कलाकार\n2009 पडिक्कादवन गायत्री रेड्डी तमिळ उत्तम प्रतिसाद\nकोन्चम इष्टम कोन्चम कष्टम गीता सुब्रह्मण्यम तेलुगू\nअयन यमुना तमिळ नामांकन, विजय पुरस्कार,सर्वोत्कॄष्ट नायिका ,सुपरहिट\nआनन्द तान्डवम मधुमिता तमिळ सर्वसाधारण प्रतिसाद\nकंडेन कादलै अंजली तमिळ उत्तम प्रतिसाद\n2010 पैया चारुलता तमिळ उत्तम प्रतिसाद\nसुरा पूर्णिमा तमिळ सर्वसाधारण प्रतिसाद\nतिल्लालंगडी [[तमिळ]] निर्मिती प्रक्रियेत\n2011 सिरुदै तमिळ चित्रीकरण\nशिर्षकरहित सुकुमार प्रकल्प तेलुगू पूर्व-निर्मितीत\nअ.ब.क || || मराठी || रामकुमार शेडगे|}\nLast edited on २१ फेब्रुवारी २०१८, at १२:४२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१८ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/09/blog-post_05.html", "date_download": "2020-09-27T20:56:28Z", "digest": "sha1:4DFPHIHMX36UV56H3KOE4IUYNPL4UJLK", "length": 8994, "nlines": 116, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: उद्या जगेन", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nउद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास\nन पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास\nसागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर\nआजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास\nमर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस\nतो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस\nआज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु\nसुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस\nएक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप\nआठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप\nअरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस\nआठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज\nतु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो\nआणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो\nघरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं\nहा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.\nआयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी\nतु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी\nसागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा\nतु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी\nसोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी\nकपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी\nआता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल\nहातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी\nबघ आजही तरी तुला चींता पुन्हां त्या उद्याची\nचदंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमी कधीच नाही म्हटंल की...\nआयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच\nकपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही\nमाझं आपलं असं प्रेम\nबहुतेक नवरे लाथाच खातात\nतो मराठी मुलगा असतो \nकाय म्हणता, काळ बदळला\nतुला काहीच कसं रे वाटत नाही\nमैत्री केली आहेस म्हणुन...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiparenting.firstcry.com/articles/balanna-honara-eczema-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T21:04:32Z", "digest": "sha1:YJMLAOPEXS2TZ4MONDPP2LNWFQOPMLPJ", "length": 44294, "nlines": 284, "source_domain": "marathiparenting.firstcry.com", "title": "लहान बाळांना होणारा एक्झिमा: कारणे, लक्षणे आणि उपचार | Eczema in Babies in Marathi", "raw_content": "\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉईज, बुक्स अँड स्कुल\nबर्थ डे अँड गिफ्ट्स\nदर महिन्याला होणारा बाळाचा विकास\nमोठी मुले (५-८ वर्षे)\nटॉयज़, बुक्स एंड स्कूल\nबेबी गियर एंड नर्सरी\nHome अन्य बाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार\nबाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार\nबाळाला होणारा एक्झिमा म्हणजे नक्की काय\nबाळांमध्ये होणाऱ्या एक्झिमाची लक्षणे\nकायम होणाऱ्या एक्झिमा रॅशवर उपचार\nअटॉपिक डरमॅटीटीस आणि ऍलर्जिक अन्नपदार्थ\nबाळांना होणारा एक्झिमा कसा टाळावा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबाळाची त्वचा खूप नाजूक असते आणि त्यामुळे बाळाच्या त्वचेला लवकर संसर्ग होऊन नुकसान पोहोचते. सर्वात प्रामुख्याने आढळणारी बाळाच्या त्वचेची स्थिती म्हणजे ‘एक्झिमा‘ होय. बाळाला खूप लहान वयात तो होतो. तथापि, ह्या विषयवार अधिक चर्चा करण्यापेक्षा, हे जाणून घेऊया की एक्झिमा म्हणजे नक्की काय एक्झिमा म्हणजे थोडक्यात त्वचा कोरडी होऊन त्यावर रॅशेस येतात आणि त्यामुळे त्वचेला खूप खाज सुटते. अगदी सोप्पं सांगायचे तर एक्झिमा म्हणजे त्वचेवर आलेली रॅश होय.\nएक्झिमा नक्की कशामुळे होतो ह्या बाबतीत वेगवेगळी मते आहेत, एका बाजूला एक्झिमा ही ऍलर्जी आहे असे काहींचे मत आहे आणि दुसरीकडे त्यामागे जनुकीय कारण सुद्धा आहे असे काहींचे मत आहे. एक्झिमाला डरमॅटिटिस, ऍटॉपिक एक्झिमा किंवा आटोपीक डरमॅटिटिस असे म्हणतात.\nखूप अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की पाच वर्षांखालील मुलांमध्ये एक्झिमा होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, जनुकीय करण्याव्यतिरिक्त एक्झिमा कोरडी त्वचा आणि ऍलर्जीमुळे जास्त होतो.\nबाळाला होणारा एक्झिमा म्हणजे नक्की काय\nबाळाला एक्झिमा कशामुळे होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच बाळांना ही त्वचेची समस्या येते आणि त्यास वैद्यकीय भाषेत ‘ऍटॉपिक डरमॅटिटिस‘ असे म्हणतात. ऍटॉपिक म्हणजे बाळाची एक्झिमा, अस्थमा किंवा हे फिवर होण्याची प्रवृत्ती होय आणि ड्रामॅटीटीस म्हणजे सूज येणे.\nपहिल्या वर्षात बाळांना ही त्वचेची समस्या होण्याची शक्यता जास्त असते परंतु, नंतरही ती वाढण्याची शक्यता असते. या रोगाचा मूळ घटक म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्याची क्षमता कमकुवत असते. त्यामुळे त्वचेच्या संसर्ग होण्याची शक्यता असते. हा संसर्ग टाळू, चेहरा, पाय किंवा हाताच्या मागील भागावर लक्षात येण्यासारख्या चट्ट्यांच्या स्वरूपात दिसतो. एक्झामा बरा होऊ शकत नाही परंतु उपचाराद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येते.\nएक्झिमाचे नक्की कारण काय आहे ह्या बाबत संशोधक अजूनही चर्चा करीत आहे. परंतु इथे काही त्यामागची कारणे दिली आहेत.\nअनुवंशिकता आणि प्रतिकार प्रणाली कमकुवत असणे ही बाळाला एक्झिमा होण्यामागची काही कारणे आहेत. वातावरणातील संसर्ग आणि त्वचेतील पारगम्यता ह्यामुळे त्वचेची जळजळ होते.\nजर कुटुंबामध्ये अस्थमा किंवा हे फिवर चा इतिहास असेल तर हा धोका जास्त असतो. त्यामुळे असे इतर काही रोग जर बाळास असतील तर त्यामुळे एक्झिमा होण्याची शक्यता वाढते.\nहे सर्वज्ञात आहे की एक्झिमा कोरडी त्वचा आणि ऍलर्जी ह्याचे संयोजन आहे. एक्झिमाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे कोरडी त्वचा आणि रॅशेस ही आहेत. त्वचेवरील रॅश प्रामुख्याने तोंड, पाय आणि हातावर आढळते. ह्या सर्व ऍलर्जी ह्या स्तनपानातून पसरतात. ह्यामध्ये आईच्या आहाराच्या सवयी त्यास जबाबदार आहेत.\nएक्झिमा मध्ये बाळाच्या त्वचेचा दाह होतो आणि त्वचा कोरडी पडून खाज सुटते. काही ऍलर्जीना बाळाची प्रतिकार प्रणाली प्रतिक्रिया देते. ह्या कालावधीत, लक्षणांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.\nबाळांमध्ये होणाऱ्या एक्झिमाची लक्षणे\nसुरुवातीची लक्षणे बाळाच्या वयावर अवलंबून असतात. सुरुवातीची लक्षणे म्हणजे त्वचेवर कोरडे पट्टे तयार होतात आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होते. त्वचेचा दाह होतो. त्वचेच्या पुटकुळ्यांमधून स्त्राव येतो आणि सूज येते.\nकोरडी त्वचा किंवा खूप खाजवल्यामुळे त्वचा जाड होणे ही सुद्धा एक्झिमाची कारणे असू शकतात. जर ह्या भागातून रक्तस्त्राव सुरु झाला तर ह्या रॅशेसची तीव्रता वाढते. चाचण्यांद्वारे हे लक्षात येईल की एक्झिमाचे मूळ कारण अनुवंशिकता आहे की ऍलर्जी. मुले जेव्हा पौगंडावस्थेत पोहोचतात तेव्हा एक्झिमा वाढतो. बाळामध्ये एक्झिमाची काही लक्षणे लगेच ओळखता येतात.\nबाळाला एक्झिमा झाला आहे त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे\n१. बाळाच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या\nबाळाच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या दिसू लागतात आणि त्या उग्र व खरबरीत असतात.\n२. त्वचेतून पिवळा स्त्राव येऊ लागतो\nकोरड्या त्वचेखालून पिवळा स्त्राव जमा होतो आणि स्थिती उग्र झाल्यावर हा स्त्राव बाहेर येऊ लागतो.\n३. त्वचा लाल होऊन खाज सुटते\nसतत त्वचा खाजवल्याने त्वचा लालसर होते.\n४. त्वचेच्या काही भागात पू होणे\nरक्ताचा प्रवाह नीट न होऊ शकल्यामुळे त्वचेच्या काही भागात पू होतो आणि त्यामुळे बाळाला वेदना होतात.\n५. फ्लू सारखी लक्षणे\nएक्झिमा मुळे तुमच्या प्रतिकार प्रणालीवर काही प्रमाणात परिणाम होतो आणि बाळाला फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात त्यामध्ये खोकला, शिंका आणि शरीराचे वाढलेले तापमान ह्यांचा समावेश होतो.\nजर ह्यापैकी कुठलीही लक्षणे दिसली तर लागलीच उपचार करा. काही तीव्र प्रकरणांमध्ये डॉक्टरांशी संपर्क साधवा.\nत्वचारोगतज्ञांनी नीट तपासणी केल्यास उपचार सोपे होतील. डॉक्टर नीट तपासणी करून, तुमचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतील त्यामुळे ह्या रॅशेस येण्याचे कारण कळण्यास मदत होईल. सुरुवातीला, ते सौम्य लोशन वापरण्याचा सल्ला देतील त्यामुळे एक्झिमा नियंत्रित ��ाहील.\nस्टिरॉइड क्रीम्स नियमित लावण्यास सांगितले जाईल. डॉक्टर पॅच टेस्ट करून पाहतील आणि त्यामुळे ऍलर्जीचे कारण कळण्यास मदत होईल. ह्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे त्वचेचा हा आजार नियंत्रित राहतो कारण तो संसर्गजन्य नाही.\nत्वचेची खाज नियंत्रित राहावी, सूज कमी व्हावी, नवीन पुटकुळ्या तयार होऊ नयेत म्हणून तसेच संसर्ग नष्ट व्हावा म्हणून औषधे आणि थेरपी दिली जाते. ह्या प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बाळाची त्वचा मॉइश्चराईझ करणे होय.\nवर दिलेल्या उपचारांव्यतिरिक्त बेबी एक्झिमासाठी घरगुती उपचार सुद्धा केले जाऊ शकतात\nघरात स्वच्छ, कोरडे आणि थंड वातावरण असणे गरजेचे आहे. जर गरज वाटली तर ह्युमिडीफायर घरात बसवून घ्या.\nबाळाला अंघोळ घालताना किंवा कपडे धुताना साबणाचा वापर करणे टाळा कारण जर बाळाला त्याची ऍलर्जी असेल तर एक्झिमा होऊ शकतो. अंघोळीनंतर लगेच, त्वचेवर मॉइश्चरायझर लावले पाहिजे.\nकमी प्रमाणात कोर्टिसोन असलेले क्रीम औषधांच्या दुकानात मिळते. घट्ट बसणारे कपडे तसेच सिंथेटिक कपडे टाळले पाहिजेत.\nज्या भागात एक्झिमा झाला आहे तिथे ऑलिव्ह ऑइल लावा. कोरफड त्या भागावर लावल्यास खाजणाऱ्या भागाला थंडावा मिळतो आणि त्यामुळे बाळाला आराम पडतो. बऱ्याच तेलांमध्ये ओमेगा–३–फॅटी ऍसिड्स असतात ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि एक्झिमाच्या लक्षणांची तीव्रता कमी होते.\nकायम होणाऱ्या एक्झिमा रॅशवर उपचार\nरॅशची तीव्रता किती आहे ह्यावर एक्झिमाची तीव्रता अवलंबून असते. जर रॅशेसची अगदी सुरुवातीची लक्षणे दिसली तर लोशन लावल्यास खाज कमी होते. लोशन लावल्याने रॅश झालेला भाग कोरडा पडत नाही, नाहीतर कोरडी त्वचा खाजवल्यावर घर्षणामुळे रॅश वाढते.\nत्वचेवरील रॅश कोरडी होऊ नये म्हणून पालकांनी वारंवार त्या जागेवर लोशन लावले पाहिजे. तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी जे लोशन योग्य, ते लावणे उत्तम.\nइतर उपचारपद्धती म्हणजे बाळाला कोमट अथवा थंड पाण्याने अंघोळ घालणे होय. कारण गरम पाण्यामुळे त्वचा लवकर कोरडी पडते. बाळाची अंघोळ झाल्यावर तुम्ही लगेच बाळाला मॉइश्चरायझर लावा म्हणजे ते लगेच शोषले जाईल. नंतर बाळाला कॉटन पासून तयार केलेले सैल आणि हलके कपडे घाला. लोकर किंवा जाड कापडाचे कपडे घालणे टाळा कारण त्यामुळे शरीराचे तापमान वाढून बाळाला अस्वस्थता येऊ शकते.\nतुमचे ट��डलर जेव्हा अंग खाजवत असेल तेव्हा लक्ष ठेवा. खाजवून अजून ते दुखणे वाढवत नाहीत ना ते पहा.\nजर पुरळ खूप असेल तर ते पसरण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही थंड बर्फ लावू शकता.\nतसेच, खूप तीव्र एक्झिमा असेल तर ५ ते १० पट पातळ केलेल्या ब्लिचच्या पाण्याने बाळाला अंघोळ घाला.\n१ गॅलन पाण्यामध्ये दोन टेबलस्पून ब्लिच घाला आणि बाळाला त्या पाण्यात ठेवा. बाळ ते पाणी पीत तर नाही ना ह्याकडे लक्ष ठेवा. अंघोळीनंतर ते पाणी लगेच बाहेर फेकून द्या. ब्लिचचा वास निघून जावा म्हणून बाळाला लगेच स्वच्छ धुवा.\nअटॉपिक डरमॅटीटीस आणि ऍलर्जिक अन्नपदार्थ\nअन्नपदार्थांच्या प्रतिक्रियांमुळे एक्झिमा होतो ह्याबाबत वेगवेगळी मते आहेत.मते वादविवादास्पद आहेत परंतु संशोधकांनी सहा महिन्यांपर्यंत स्तनपान दिले पाहिजे ह्याचे समर्थन केले पाहिजे, कारण त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. छोट्या मुलांमध्ये अन्नपदार्थांच्या ऍलर्जीमुळे ही लक्षणे वाढतात आणि पर्यावरणीय धोक्यांमुळे मोठ्या माणसांमध्ये लक्षणे दिसून येतात.\nअन्नपदार्थांची ऍलर्जी आणि अटॉपिक डरमॅटीटीस एकमेकांशी संबंधित आहेत याबद्दल देखील एकमत आहे. केलेल्या अनेक अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की मुलांद्वारे खाण्यात आलेल्या विशिष्ट अन्नामुळे सूज येते ज्यामध्ये प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूडचा समावेश असतो. अल्पवयीन मुलांमध्ये संसर्ग वाढण्यामागे जरी काळानुसार ऍलर्जी वाढण्याची प्रवृत्ती असते तरीसुद्धा खाण्याच्या काही वस्तू जबाबदार असतात. खबरदारी म्हणून ऍलर्जी मूल्यांकन चाचणी करून घेण्याचा सल्ला नेहमीच सल्ला दिला जातो.\nवैद्यकीय निदान आणि पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स द्वारे अन्नपदार्थ आणि लक्षणे ह्यातील नाते लक्षात येते. अधिक अचूकतेने सांगायचे झाल्यास, एखादा अन्नपदार्थ घेतल्यावर लक्षणे दिसू लागतात आणि त्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. ज्या पदार्थांमुळे ऍलर्जी होते असे पदार्थ परीक्षण आणि त्रुटी ह्या पद्धतीने ओळखले पाहिजेत.\nबाळांना होणारा एक्झिमा कसा टाळावा\nबाळाची कोरडी त्वचा आणि सूज ह्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. आधी सांगितल्याप्रमाणे, जर त्याचे कारण आनुवंशिक असेल तर तुम्ही ते टाळू शकत नाही. बाळाच्या जन्मानंतर एक वर्षाने लक्षणे दिसू लागतात. तंज्ञांच्या मतानुसार जर योग्य उपचार घेतले तर एक्झिमा टाळता येऊ शकतो. तसेच बाळाला ह्या ऍलर्जी कशामुळे होतात ह्याची नोंद ठेवणे तुमच्यासाठी (आणि तुमच्या डॉक्टरांसाठी) फायद्याचे आहे.\nएक्झिमा टाळण्यासाठी इथे काही मार्ग आहेत:\nबाळाचा आहार हे आणखी एक कारण असू शकते ज्यामुळे एक्झिमा होतो परंतु बाळाच्या आहारात कुठलाही बदल करण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा. घरी स्वच्छ आणि धूळविरहित वातावरण ठेवणे ही एक्झिमा होऊ नये म्हणून योग्य परिस्थिती आहे परंतु तसे करणे अवघड असू शकते. आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो.\nसिंथेटिक कपडे घालणे टाळा कारण कॉटनचे कपडे घालण्यास प्राधान्य द्या. कारण त्यामुळे बाळाला खाज सुटून कोरडेपणा आणखी वाढू शकतो.\nरॅश दिसल्यावर लगेच उपचार केल्यास ती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. क्रिम्स आणि स्टिरॉइड्स चा बाहेरून वापर करणे हा एक चांगला पर्याय आहे त्यामुळे सूज कमी होते. कारण त्यामध्ये अँटीइंफ्लामेटरी घटक असतात. आणि ते बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण वापरू शकता. त्वचेला काहीही नुकसान न पोहोचवता त्यामुळे एक्झिमा कमी होतो.\nकाहीवेळा, ऍलर्जीमुळे एक्झिमा होतो, म्हणून वातावरणातील ह्या ऍलर्जी ओळखून आणि त्या नक्की कुठल्या आहेत त्या तपासून घेण्याने मदत होऊ शकते.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएक्झिमा विषयी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न खालीलप्रमाणे:\n१. मुलींना एक्झिमा होण्याचा धोका जास्त असतो का\nकॅरोलिन्स्का इन्स्टिटयूट इन स्टोकहोम च्या अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की पौगंडावस्थापूर्व कालावधीतील मुलींना मुलांच्या तुलनेत एक्झिमा होण्याचा जास्त धोका असतो.\n२. एक्झिमा होण्याचे कारण काय\nएक्झिमा होण्याचे नक्की कारण काय ह्यावर बरीच वेगवेगळी मते आहेत. बऱ्याच लोकांच्या मते हे कारण आनुवंशिक असते तर काहींच्या मते ऍलर्जी आणि वातावरणातील काही घटकांमुळे एक्झिमा होतो.\n३. एक्झिमा संसर्गजन्य आहे का\nनाही, स्पर्शाद्वारे किंवा इतर माध्यमातून तो पसरत नाही.\n४. एक्झिमचे रूपांतर संसर्गात झाले तर काय\nरॅश आणि संसर्गजन्य एक्झिमा ह्यातील फरक लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा नुकसान पोहोचलेल्या त्वचेला संसर्ग होतो तेव्हा एक्झिमा संसर्गजन्य होतो. तिथे खाजवल्यावर संसर्गाची तीव्रता वाढते. त्यामुळे रॅश आणखी तीव्र होते आणि संसर्ग वाढतो.\nएक्झिमा झाल्यास त्याकडे ताबडतोब लक्ष दिले पाहिजे. संसर्ग किती प्रमाणात झाला आहे हे बघितले पाहिजे. त्वचारोगतज्ञ संसर्गाची तीव्रता आणि काळ कमी करण्यास मदत करू शकतात. ते तुम्हाला औषधें आणि उपचार देतील त्यामुळे शरीराच्या इतर भागात संसर्ग पसरणार नाही. निरीक्षणाद्वारे असे लक्षात आले आहे की स्टॅफायलोकोकस ऑरिअस हा जिवाणू एक्झिमा होण्यास कारणीभूत असतो. हा जिवाणू जखमेच्या भोवती असतो आणि जेव्हा रुग्ण तो संसर्गजन्य भाग खाजवतो तेव्हा रॅशच्या भागात प्रवेश करतो.\nअशावेळी स्टिरॉइड्स आणि प्रतिजिवाणू क्रीम्स लिहून दिली जातात. एक्झिमच्या तीव्रतेनुसार काहीवेळा पोटातून घेण्याची स्टिरॉइड्स सुद्धा लिहून दिली जातात.\n५. स्ट्रोइड्सचा वापर बाळासाठी हानिकारक असतो का\nऔषधोपचार निर्धारित मर्यादेत असले पाहिजेत. पॅरासिटामोलने काय बरे करता येते ते प्रतिजैविकांनी बरे केले जाऊ नये आणि जिथे अँटीबायोटिक्स काम करू शकतात तेथे स्टिरॉइड्स कधीही दिले जाऊ नयेत. तथापि, तोंडी स्टिरॉइड उपचारांचा वापर आपल्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार केला जावा.\nयोग्य प्रमाणातील स्टिरॉइड्स दिल्यास ते निरुपद्रवी असतात. कुणीही संदर्भ दिलेली किंवा स्वतःच्या मनाने बाळाला औषधे देऊ नका कारण त्यामुळे बाळाच्या कोमल त्वचेला न भरून येणारे नुकसान होऊ शकते . हे हानिकारक असू शकते कारण आवश्यक असताना स्टिरॉइड इच्छित परिणाम देत नाही.\nएक्झिमाचे नेमके कारण माहित नसले तरी अशा काही सोप्या पद्धती आहेत ज्याद्वारे ही त्वचेची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. एक्झिमा शरीराच्या इतर भागात सुद्धा पसरू शकतो त्यामुळे त्यावर लवकर उपचार केल्यास बाळाची अस्वस्थता कमी होईल.\nबाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय\nडायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय\nबाळांसाठी फॉर्मुला दूध: आपल्या बाळाला किती आवश्यक आहे\nबाळांना आणि लहान मुलांना होणाऱ्या कांजिण्या\nतुमचे घर कोरोनाविषाणू मुक्त कसे ठेवाल\nगरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार\nगरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे\nगर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग\n१५ सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या\nगर्भधारणेच्या तिसर्‍या महिन्यातील आहार (९-१२ आठवङे)\nबाळ होण्यासाठी नियोजन करत आहात का - गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम वय को���ते हे जाणून घ्या\nबाळासाठी सफरचंदाची प्युरी - पाककृती आणि साठवणुकीसाठी टिप्स\n२० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ - पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती\n'य' अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\nक्ष' आणि 'ष' अक्षरावरून मुलांची अर्थासहित ५० नावे\nमातृदिनाच्या दिवशी आईला भेट देण्यासाठी ३५ एकमेव आणि कल्पक भेटवस्तूंचे पर्याय\nमुलांना होणाऱ्या उलट्या - प्रकार, कारणे आणि उपचार\nबाळाला सुरुवातीला तुम्ही कुठल्या घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे\n'द' आणि 'ध' अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे\n१ वर्षाच्या बाळांसाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय\nIn this Articleतुमच्या १२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ १ वर्षांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता/ बाळाला भरवण्याचे वेळापत्रक१ वर्षाच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थांच्या पाककृतीभरवण्यासाठी काही टिप्स मुलांमध्ये दात येण्याचे वय हे सहा ते बारा महिन्यांच्या मध्ये असते. दात आल्यामुळे घनपदार्थ चावण्याची आणि ते गिळण्याची क्षमता बाळांमध्ये येते. परंतु तुम्ही तुमच्या बाळाला नक्की काय भरवू शकता तुमच्या १२ महिन्यांच्या बाळासाठी […]\nबाळाचे रांगणे – एक विकासाचा टप्पा\nबाळाच्या डोळ्यांसाठी काजळ सुरक्षित आहे का\nगर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद\nगर्भधारणेच्या चौथ्या महिन्यातील आहार (१३-१६ आठवङे)\n११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय\nबाळाला झोपेत घाम येणे: कारणे आणि ते हाताळण्याविषयी काही टिप्स\nगरोदरपणात शीतपेये पिणे हानिकारक आहे का\nगर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या: एक मार्गदर्शिका\nबाळ होण्यासाठी नियोजन करत आहात का – गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम वय कोणते हे जाणून घ्या\nह्या संकेतस्थळावरील माहिती ही ढोबळ स्वरूपाची आहे आणि फक्त शिक्षित करण्याच्या हेतूने ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ किंवा संबंधित आरोग्य सेवा प्रदाता ह्यांच्या सल्ल्याला ती पर्यायी ठरू शकत नाही. आपणास स्वतःच्या अथवा आपल्या बाळाच्या किंवा मुलाच्या आरोग्यविषयक शंका असतील तर कृपया आपल्या वैद्यांशी संपर्क साधावा. आपण हे लक्षात घ्यावे की ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या संवाद प्रक्रियेला मर्यादा आहेत. तुम्हाला लागणारी मदत किंवा मिळणारा प्रत��साद हा फक्त लेखकाकडून दिला जातो. पेरेंटिंग.फर्स्टक्राय.कॉम कुठल्याही चुका, वगळलेली माहिती किंवा कुठलेही चुकीचे भाष्य ह्यांची जबाबदारी घेत नाही. हे संकेतस्थळ वापरताना तुम्हाला सर्व अटी व शर्ती बंधनकारक आहेत असे निर्देशीत करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T19:45:35Z", "digest": "sha1:2QSFELHVQQ6H4H23GDLPA3AVMM7G5YCQ", "length": 24329, "nlines": 195, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एअर कॅनडा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nएअर कॅनडा (Air Canada) ही कॅनडा देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३६ साली ट्रान्स कॅनडा एअरलाइन्स ह्या नावाने स्थापन झालेली एअर कॅनडा ही सध्या जगातील सर्वात जुन्या व प्रमुख विमानकंपन्यांपैकी एक आहे. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली एअर कॅनडा सध्या विमानांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. एअर कॅनडाचे मुख्यालय मॉंत्रियाल शहरामध्ये असून टोरॉंटोच्या मिसिसागा उपनगरामध्ये स्थित असलेल्या टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ आहे.\n११ एप्रिल १९३६ (ट्रान्स कॅनडा एअरलाइन्स नावाने)\nकॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कॅल्गारी)\nमॉंत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ (मॉंत्रियाल)\nटोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोरॉंटो)\nव्हॅंकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हॅंकूव्हर)\nझ्युरिक विमानतळाकडे निघालेले एअर कॅनडाचे बोईंग ७७७ विमान\n२०१३ साली एअर कॅनडाला उत्तर अमेरिका खंडामधील सर्वोत्तम विमानकंपनी हा पुरस्���ार मिळाला होता. एअर कॅनडा एक्सप्रेस, एअर कॅनडा रूज व एअर कॅनडा कार्गो ह्या एअर कॅनडाच्या उपकंपन्या आहेत. २००३ साली एअर कॅनडाला आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती.\nबोइंग ७३७ मॅक्स ८ — 33 \"ठरायचे आहे\"\nबोइंग ७३७ मॅक्स ९ — 28 \"ठरायचे आहे\"\nबोइंग ७७७-२००एलआर 6 — 42 — 228 270\nएम्ब्रेअर १९० 45 — 9 — 88 97\nएअर कॅनडा देशांतर्गत २१ तर जगातील ८१ विमानतळांवर प्रवासी सेवा पुरवते.\nएअर कॅनडाची प्रवासी सेवा असलेले देश.\nअ‍ॅम्स्टरडॅम नूर्द हॉलंड नेदरलँड्स AMS EHAM अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ स्किफोल\nऑस्टिन टेक्सास अमेरिका AUS KAUS ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबीजिंग बीजिंग चीन PEK ZBAA बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबोगोता कुंदिनामार्का कोलंबिया BOG SKBO एल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबोस्टन मॅसेच्युसेट्स अमेरिका BOS KBOS लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nब्रिजटाउन – बार्बाडोस BGI TBPB ग्रॅंटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nब्रसेल्स ब्रुसेल्स बेल्जियम BRU EBBR ब्रुसेल्स विमानतळ\nबुएनोस आइरेस बुएनोस आइरेस आर्जेन्टिना EZE SAEZ मिनिस्त्रो पिस्तारिनी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकॅल्गारी आल्बर्टा कॅनडा YYC CYYC कॅलगरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हब\nकान्कुन किंताना रो मेक्सिको CUN MMUN कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nशार्लट उत्तर कॅरोलिना अमेरिका CLT KCLT शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nशिकागो इलिनॉय अमेरिका ORD KORD ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकोपनहेगन – डेन्मार्क CPH EKCH कोपनहेगन विमानतळ\nकोझुमेल किंताना रो Mexico CZM MMCZ कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॅलस टेक्सास अमेरिका DFW KDFW डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडीयर लेक न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर कॅनडा YDF CYDF डीयर लेक विमानतळ\nदिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश भारत DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडेन्व्हर कॉलोराडो अमेरिका DEN KDEN डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nएडमंटन आल्बर्टा कॅनडा YEG CYEG एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ ^\nफोर्ट-दे-फ्रान्स – मार्टिनिक FDF TFFF मार्टिनिक एम सेसेअर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nफोर्ट लॉडरडेल फ्लोरिडा अमेरिका FLL KFLL फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळ\nफोर्ट मॅकमरे आल्बर्टा कॅनडा YMM CYMM फोर्ट मॅकमरे विमानतळ\nफोर्ट मायर्स फ्लोरिडा अमेरिका RSW KRSW नैर्ऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nफ्रांकफुर्ट हेसेन जर्मनी FRA EDDF फ्रांकफुर्ट विमानतळ\nजिनिव्हा जिनिव्हा राज्य Switzerland GVA LSGG जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजॉर्जटाउन – केमन द्वीपसमूह GCM MWCR ओवेन रॉबर्ट्‌स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहॅलिफॅक्स नोव्हा स्कॉशिया कॅनडा YHZ CYHZ हॅलिफॅक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहॅमिल्टन – बर्म्युडा BDA TXKF बर्म्युडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहवाना – क्युबा HAV MUHA होजे मार्ती आंतरराष्ट्रीय विमानतळ\nहॉंग कॉंग – हॉंग कॉंग HKG VHHH हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ\nह्युस्टन टेक्सास अमेरिका IAH KIAH जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ\nइस्तंबूल इस्तंबूल प्रांत तुर्कस्तान IST LTBA अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकाहुलुई हवाई अमेरिका OGG PHOG काहुलुई विमानतळ\nकेलोना ब्रिटिश कोलंबिया कॅनडा YLW CYLW केलोना आंतरराष्ट्रीय विमानतळ\nलिमा लिमा प्रांत Peru LIM SPIM होर्हे चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nलंडन इंग्लंड युनायटेड किंग्डम LHR EGGL लंडन हीथ्रो विमानतळ\nलॉस एंजेल्स कॅलिफोर्निया अमेरिका LAX KLAX लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमाद्रिद माद्रिद संघ Spain MAD LEMD अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ\nमेक्सिको सिटी – मेक्सिको MEX MMMX मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमायामी फ्लोरिडा अमेरिका MIA KMIA मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमिलान लोंबार्दिया इटली MXP LIMC माल्पेन्सा विमानतळ\nमॉंटेगो बे – जमैका MBJ MKJS सॅंगस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nमॉंत्रियाल क्वेबेक कॅनडा YUL CYUL मॉंत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ हब\nम्युन्शेन बायर्न जर्मनी MUC EDDM म्युनिक विमानतळ\nनासाउ – बहामास NAS MYNN लिंडेन पिंड्लिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ\nन्यूअर्क न्यू जर्सी अमेरिका EWR KEWR नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nन्यू यॉर्क शहर न्यू यॉर्क अमेरिका JFK KJFK जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nन्यू यॉर्क शहर न्यू यॉर्क अमेरिका LGA KLGA लाग्वार्डिया विमानतळ\nओरांजेश्टाड – अरूबा AUA TNCA क्वीन बिआट्रिक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nऑरलॅंडो फ्लोरिडा अमेरिका MCO KMCO ऑरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ\nओटावा ऑन्टारियो कॅनडा YOW CYOW ओटावा मॅकडॉनल्ड-कार्टिये आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपनामा सिटी – पनामा PTY MPTO तोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपॅरिस – फ्रान्स CDG LFPG चार्ल्स दि गॉल विमानतळ\nफिलाडेल्फिया पेन्सिल्व्हेनिया अमेरिका PHL KPHL फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ\nप्वेंत-ए-पित्र – ग्वादेलोप PTP TFFR प्वेंत-ए-पित्र आंतरराष्ट्रीय विमानतळ\nप्रॉव्हिदेन्सियालेस – टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह PLS MBPV प्रॉव्हिदेन्सियालेस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपुएर्तो प्लाता – डॉमिनिकन प्रजासत्ताक POP MDPP ग्रेगोरियो लुपेरोन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nपुएर्तो व्हायार्ता हालिस्को Mexico PVR MMPR गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ विमानतळ\nपुंता काना – डॉमिनिकन प्रजासत्ताक PUJ MDPC पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ\nरेजिना सास्काचेवान कॅनडा YQR CYQR रेजिना आंतरराष्ट्रीय विमानतळ\nरियो दि जानेरो रियो दि जानेरो राज्य ब्राझील GIG SBGL रियो दि जानेरो-गालेयाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nरोम लात्सियो इटली FCO LIRF लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ\nसॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया अमेरिका SFO KSFO सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसान होजे देल काबो बाहा कॅलिफोर्निया सुर मेक्सिको SJD MMSD लॉस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसान हुआन – पोर्तो रिको SJU TJSJ लुईस मुनोझ मरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसान्तियागो सान्तियागो चिली SCL SCEL कोमोदोरो आर्तुरो मेरिनो बेनितेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसाओ पाउलो साओ पाउलो राज्य Brazil GRU SBGR साओ पाउलो-ग्वारुलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसारासोटा फ्लोरिडा अमेरिका SRQ KSRQ सारासोटा-ब्रॅडेंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसास्काटून सास्काचेवान कॅनडा YXE CYXE सास्काटून जॉन जी. डीफेनबेकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसिअ‍ॅटल वॉशिंग्टन अमेरिका SEA KSEA सिअ‍ॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nइंचॉन सोल दक्षिण कोरिया ICN RKSI इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nशांघाय शांघाय चीन PVG ZSPD शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसेंट जॉन्स – ॲंटिगा आणि बार्बुडा ANU TAPA व्ही.सी. बर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसेंट जॉन्स न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर कॅनडा YYT CYYT सेंट जॉन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसिडनी न्यू साउथ वेल्स ऑस्ट्रेलिया SYD YSSY सिडनी विमानतळ\nटॅंपा फ्लोरिडा अमेरिका TPA KTPA टॅंपा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nतेल अवीव – इस्रायल TLV LLBG बेन गुरियन विमानतळ\nटोकियो चिबा जपान NRT RJAA नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ\nटोकियो टोकियो जपान HND RJTT हानेडा विमानतळ\nटोरॉंटो ऑन्टारियो कॅनडा YYZ CYYZ टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हब\nव्हॅंकूव्हर ब्रिटिश कोलंबिया कॅनडा YVR CYVR व्हॅंकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ हब\nव्हारादेरो – क्युबा VRA MUVR हुआन आल्बेर्तो गोमेझ विमानतळ\nव्हिक्टोरिया ब्रिटिश कोलंबिया कॅनडा YYJ CYYJ व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ\nव्ह्यू फोर्ट – सेंट लुसिया UVF TLPL हेवानोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nवॉशिंग्टन, डी.सी. – अमेरिका DCA KDCA रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ\nव्हाइटहॉर्स युकॉन कॅनडा YXY CYXY एरिक नील्सन व्हाइटहॉर्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nविनिपेग मॅनिटोबा कॅनडा YWG CYWG विनिपेग जेम्स आर्मस्ट्रॉंग रिचर्डसन आंतरराष्ट्रीय विमानतळ\nझ्युरिक झ्युरिक राज्य Switzerland ZRH LSZH झ्युरिक विमानतळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२० रोजी ०२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T21:31:16Z", "digest": "sha1:WRKWQQVTMDF7X6O3UNTOEGCDTHERCT5A", "length": 6308, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "येव्हेन कोनोप्लियंका - विकिपीडिया", "raw_content": "\n२९ सप्टेंबर, १९८९ (1989-09-29) (वय: ३०)\nकिरोवोह्र्द, युक्रेन (सोवियत संघ),\n१.७६ मी (५ फु ९+१⁄२ इं)\nद्नेप्रो द्नेप्रोपेत्रोव्स्क ८९ (१८)\nयुक्रेन १७ १ (०)\nयुक्रेन १९ ९ (३)\nयुक्रेन २१ १४ (५)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २३ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:५०, १९ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८९ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-congratulate-uddhav-thackeray-534946/", "date_download": "2020-09-27T20:36:07Z", "digest": "sha1:D5X5NF2RBFVKXTDGAU3ERYHSQZIGFIY5", "length": 13143, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवण्यामागेही ‘राज’कारण! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nउद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवण्यामागेही ‘राज’कारण\nउद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवण्यामागेही ‘राज’कारण\nमातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना सहा फुट उंचीचा फुलांचा बुके पाठविला तो कशासाठी असा सवाल करत केवळ सहानुभूतीचे ‘राज’करण करण्याचाच हा एक भाग असल्याची टीका शिवसेनेच्या\nउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे\nलोकसभा निवडणुकीतील विजयानंतर खुल्या दिलाने शिवसेनेचे अभिनंदन करण्याऐवजी ‘मोदी जिंकले बाकीसारे हरले’ अशी कुचकट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. जर केवळ मोदीच जिंकले आहेत तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना सहा फुट उंचीचा फुलांचा बुके पाठविला तो कशासाठी असा सवाल करत केवळ सहानुभूतीचे ‘राज’करण करण्याचाच हा एक भाग असल्याची टीका शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे.\nराज ठाकरे हे कायम सहानुभूतीचेच राजकारण करत आले असून उद्धव ठाकरे यांना पाठविलेला बुके ही लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठीच पाठविल्याचे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी हा नेता म्हणाला की, राज ठाकरे हे खरोखरच खुल्या दिलाचे असते तर मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळाला त्यावेळीही त्यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन केले असते. ठाणे महापालिका व कल्याण-डोंबिवली महापालिकेत सेनेचा विजय झाला तेव्हाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुके पाठविण्याची आठवण का झाली नाही, असा सवाल करून शिवसेना या तिन्हीवेळी सत्तेत येऊनही अभिनंदन न करणाऱ्या राज यांनी यावेळीच सहा फुटी बुके पाठविण्यामागे केवळ लोकांची गमावलेली सहानुभूती मिळवणे हाच एकमेव उद्देश आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांना दिलेले सुप काढल्यामुळे केवळ शिवसैनिकच चिडलेले नसून सर्वसामान्य लोकांमध्येही राज यांच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी पुसण्यासाठी आपण संस्कृती जपणारे असल्याचे दाखविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. उद्या पुन्हा हेच राज ठाकरे ‘मग तेव्हा बुके का स्वीकारला’ असे विचारण्यासही मागेपुढे पाहाणार नाहीत, असा टोलाही या नेत्याने लगावला. बुके पाठविल्याबरोबर लागोलाग त्याची गावभर केलेली प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांना हे वृत्त लगेचच कळविण्याची व्यवस्था मनसेने घेतली. यावरूनच मनसेकृतीमागे दिलदारपणा नसून केवळ लोकांची सहानुभूती मिळवणे हेच कारण असल्याचे दिसून येते असेही सेनेचे म्हणणे आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकुंचल्याच्या सामर्थ्याने इतिहास घडवणारे बाळासाहेब एकमेव-उद्धव ठाकरे\nफडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द\n‘मुख्यमंत्री घराबाहेर पडा’ म्हणणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर\nमहाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही-उद्धव ठाकरे\nउद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद, कंगना, करोना प्रकरणी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकस���न\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ९३ हजार घरांचे घोंगडे भिजत\n2 मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक\n3 अदानी समूहाला नोटीस\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/first-we-are-indians/?vpage=5", "date_download": "2020-09-27T18:53:47Z", "digest": "sha1:G2PVYPB2J4NHUXBPEDD3RFETMWH23YU5", "length": 11157, "nlines": 144, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रथम आम्ही भारतीय आहोत..! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeवैचारिक लेखनप्रथम आम्ही भारतीय आहोत..\nप्रथम आम्ही भारतीय आहोत..\nFebruary 12, 2016 नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश वैचारिक लेखन\nप्रथम आम्ही भारतीय आहोत.. पहले हम भारतीय है.. पहले हम भारतीय है..\nभारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nभारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची उन्नती –अवनती आहे, हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे.आम्हाला कितीही जन्म मिळाले तरी, मातृभूमिचे ऋण मात्र आम्ही फेडू शकत नाही. परंतु त्या ऋणांची जाणीव ठेवून, मातृभूमीसाठी काही करता आले तर, ʻʻस्वातंत्र्ययज्ञात प्राणाहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली ठरेल .ʼʼ\nभारतमातेच्या प्रेमापोटी प्रत्येकाच्या हृदयात लक्ष-लक्ष भावनांचे हिमालय उचंबळून येतात. आपल्या भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी हक्काचे स्थान असले की, राहवत नाही. हृदयातील प्रेमभरतीला शब्दांचे स्वरूप प्राप्त होते. हेच शब्द आपल्या विचारांचे प्रकटीकरण ठरावे. हे प्रकटीकरण कोणावर आरोप-प्रत्यारोप करणारे, अश्लील, असभ्य नसावे. तसे��� भारताची एकता, एकात्मता, अखंडता, सुरक्षितता, संप्रभूता, विविधता, सार्वभौमिकता यांना बाधा पोहचविणारे नसावे ही मनापासून अपेक्षा आहे.\n— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश\nAbout नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश\t78 Articles\nव्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/06/blog-post_11.html", "date_download": "2020-09-27T20:27:02Z", "digest": "sha1:YATSJHUTQRWSN2LMRGCYAPN2QTD6OL7W", "length": 7135, "nlines": 105, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: कैद", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू ���ेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nरमला न जीव येथे, कोणा लगाव नाही\nवेल्हाळ माणसांना येथे उठाव नाही\nगर्दी अनोळख्यांची वाटे हवीहवीशी\nनजरेत घोळक्याच्या कावा, बनाव नाही\nसामान्य लोक आले, असहाय्य पाहुनी मज\nजे नामवंत होते त्यांचाच ठाव नाही\nगर्भार मेघमाला, आषाढमास दाई\nका कोंडल्या जळाला तरिही बहाव नाही\nकैदेत शैशवी मी, कैदेत यौवनीही\nबाहूत बंधनांच्या मुक्तीस वाव नाही\nवात्सल्यकैद सरता, तारुण्य इंद्रियांचे\nफेरा अखंड चाले, मरुनी बचाव नाही\nमी आळवू पहातो बाल्यातला सुरांना\nओठांस भैरवीचा अजुनी सराव नाही\nगणगोत, धर्म, जाती, ही जन्मजात वसनें\nआत्म्या, निलाजरा तू, तुज पेहराव नाही\nकवी - मिलिंद फ़णसे\nवर्गीकरणे : गझल, मिलिंद फ़णसे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nकारण या जगात प्रेम करावं असं काहीच नसतं..\nटांगा पलटी घोडा फरार..\nआजकाल मी मलाच टाळतो\nकाही काही गोष्टी मला अजूनही कळत नाहीत\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2020-r-ashwin-to-be-retain-in-kings-xi-punjab-said-new-coach-anil-kumble-mhpg-413628.html", "date_download": "2020-09-27T20:44:47Z", "digest": "sha1:JAVFQ5QI5ZWJ42AHQN4TZFUHWYTYNJ6J", "length": 21652, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 : IPLच्या लिलावाआधी झाला अश्विनचा फैसला! 'या' संघात मिळाली जागा ipl 2020 r ashwin to be retain in kings xi punjab said new coach anil kumble mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोर���नाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nIPL 2020 : IPLच्या लिलावाआधी झाला अश्विनचा फैसला 'या' संघात मिळाली जागा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nIPL 2020 : IPLच्या लिलावाआधी झाला अश्विनचा फैसला 'या' संघात मिळाली जागा\nकाही काळापासून दिल्ली कॅपिटल्सचा संघ अश्विनला संघात सामिल करणार होता अशा चर्चा होत्या.\nमुंबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2020 एप्रिल-मे महिन्यात होणार असली तरी, या स्पर्धेसाठी तयारीला सुरुवात झाली आहे. डिसेंबरमध्ये आयपीएलच्या या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मात्र त्याआधीच खेळाडूंला रिलिज करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यासाठी एक नाव बऱ्याच दिवसांपासून आघाडीवर होते, ते नाव म्हणजे फिरकीपटू आर. अश्विनचे. अश्विन 2018पासून किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आहे. मात्र काही काळापासून दिल्ली कॅपिटल्सचा संघ अश्विनला संघात सामिल करणार होता अशा चर्चा होत्या. मात्र आता अश्विन आपल्या संघासोबत राहणार अशी चिन्हे आहेत.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांनी खेळाडूंच्या अदलाबदलीमध्ये अश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान नव्यानं नियुक्त करण्यात आलेले कोच अनिल कुंबळे यांनी अश्विनला पंजाब संघातच कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. याबाबत नेस वाडिया यांनी, \"बोर्डनं संपूर्ण विचार करून असा निर्णय घेतला आहे की, अश्विन संघाचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. त्यामुळं खेळाडूंच्या अदलाबदलीमध्ये अश्विनला दुसऱ्या संघात देऊन पंजाबचे नुकसान आम्ही करणार नाही\", असे सांगितले.\nवाचा-ICCने क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात केला बदल; आता होणार नाही अन्याय\nपंजाबच्या संघानं अश्विनला 7.6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याचबरोबर 2018 आणि 2019मध्ये नेतृत्व केले होते. गेल्या दोन हंगामांपासून पंजाब संघाचे नेतृत्वा आर. अश्विनकडे आहे. दरम्यान दोन्ही पर्वात पंजाब संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळं अश्विनचा डच्चू देण्यात येईल अशा चर्चा होत्या, मात्र असे काही नसल्याचे वाडिया यांनी स्पष्ट केले आहे.\nवाचा-खेळाडूंचा पासिंग द पार्सल क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात विचित्र कॅच, पाहा VIDEO\nदरम्यान अशा चर्चा होत्या की पुढच्या सत्रात अश्विनला दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड केले जाणार होते, त्यासाठी दिल्लीशी चर्चाही सुरू होती. मात्र कुंबळे यांनी संघाशी चर्चा केल्यानंतर अश्विनला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसध्या अश्विन भारतीय संघाचा भाग असून दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी मालिका खेळत आहे. अश्विननं दोन कसोटी सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. यातील पहिल्या डावात सात विकेट घेत त्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे.\nवाचा-आता दरवर्षी होणार टी-20चा थरार, क्रिकेट चाहत्यांसाठी ICCने घेतला मोठा निर्णय\nVIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड ��हे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavla-latest-news/", "date_download": "2020-09-27T20:30:06Z", "digest": "sha1:LCQLGVNT7QVGSSYYBYCGHH4RGE2B46YB", "length": 2988, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavla Latest News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निखिल कविश्वर\nएमपीसी न्यूज - लोणावळा येथील नगरसेवक निखिल कविश्वर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज नियुक्ती करण्यात आली. लोणावळा शहर युवक काँग्रेसपासून राजकारणात पदार्पण केलेले कविश्वर हे लोणावळा नगरपरिषदेत दोन वेळा स्वीकृत…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-09-27T20:04:04Z", "digest": "sha1:RSGBQESC5SWMBFPER7W7JSL4LMKG4LRF", "length": 3573, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "येल विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेल विद्यापीठ अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यू हेवन शहरातील विद्यापीठ आहे. आयव्ही लीग विद्यापीठांतील एक असलेल्या या शिक्षणसंस्थेची स्थापना १७०१ मध्ये झाली होती. अमेरिकन क्रांतीच्या आधी सुरू झालेल्या नऊ कलोनियल कॉलेजांपैकी एक असलेले येल विद्यापीठ अमेरिकतील तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जुनी उच्चशिक्षणसंस्था आहे.\nया विद्यापीठात अंदाजे १२,००० विद्यार्थी ४,४१० प्राध्यापकांकडून शिक्षण घेतात. येथील माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेचे पाच राष्ट्राध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि उद्योजकांचा समावेश आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१७ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/3685__dr-shripal-sabnis", "date_download": "2020-09-27T19:24:57Z", "digest": "sha1:TFKBYOZ5LKZPFH3XMSQZURLZ4LZQ2UIW", "length": 11148, "nlines": 288, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Dr Shripal Sabnis - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nविश्‍वाची आदिम संस्कृती आदिवासींची असून हा जंगलचा राजा मूलनिवासी भूमिपुत्र आज भूमिहीन व समाधानशून्य जीवन जगण्यास बाध्य ठरतोय.\nया पुस्तकातील लेख विविध मासिके ग्रंथांमधुन यापूर्वीच प्रसिध्द झाले आहेत.\nनामदेवांनी उत्तर भारतात भक्ती पेरून शीख व हिंदूंसह दक्षिण-उत्तर भारताचा सांस्कृतिक दुवा भक्कम केला.\nमराठी संस्कृतीचा परिघ विविध वाङ्मयप्रकारांनी व प्रवाहांनी समृद्ध झालाय. प्राचीन आणि आधुनिक जीवनजाणिवांचे विविध पैलू विभिन्न दृष्��िकोनांतून अभिव्यक्त होत आहेत.\nकलाकृतीच्या अनुभवाचे मूल्य कोणते या प्रश्‍नाच्या उत्तरातच कलेची थोरवी गवसते. त्यासाठी कलाविश्‍वाच्या बाहेरच्या जिवंत जीवन प्रवाहात आणि भौतिक जीवन व्यवहारात हा शोध पूर्ण होतो.\nसंचिताची चांदणवेल : मराठी बहुसांस्कृतिकता हा लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यात एकात्मता नांदणे ही काळाची गरज आहे. म्हणून विवेकाच्या सूत्रात ही बहुसांस्कृतिक वाङ्मयीन पुण्याई संचीताची चांदणवेल या नावाने पेरलीय.\nइहवाद-भौतिकवाद-मार्क्सवाद यांचे मूल्यच एकूण समाजसंस्कृतीमध्ये उपेक्षित राहिले. सांस्कृतिक विश्‍वात चैतन्यवादी दहशतवाद रूजला-पोसला. भौतिकवादाला मात्र दुय्यम स्थान प्राप्त झाले. या प्रक्रियेत इहवादी कला, वाङ्मय व समीक्षेचा कोंडमारा झाला. इहवादाचा कैवार घेणारे तत्त्वज्ञ, कलावंत व समीक्षकांना प्रतिकूल सांस्कृतिक वादळात सुर्व्यांची कविता सापडली तिचे नेमके...\nVidrohi Anubandh (विद्रोही अनुबंध)\nविद्रोही अनुबंध : काही विद्वान जसे आंबेडकरवादी आहेत तसे मार्क्सवादी, गांधीवादी, विवेकानंदवादी, फुलेवादी, आगरकरवादी, रॉयवादी असे विविध वादांना शरण गेलेले असंख्य विचारवंत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/teacher-recruitment/", "date_download": "2020-09-27T19:23:56Z", "digest": "sha1:I5VTQKFVUNIEVIVFRMFBQ5J3ZHZOVNNC", "length": 3621, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Teacher recruitment Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशिक्षक भरतीची वाट बिकट\nशिक्षकांच्या नियमबाह्य मान्यता चौकशीचे गुऱ्हाळ\nशिक्षक भरतीची पोलखोल होणार ; दहा वर्षांतील फाइल्स उघणार\n‘पवित्र’ रद्द करा; शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्या\nशालेय शिक्षण विभागातील पद भरतीस बंदी\nशिक्षक भरतीच्या विशेष परवानगीसाठी धडपड\nपवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी मिळवण्यासाठी धडपड\n“पवित्र’ शिक्षक भरतीत याचिकांचा अडसर\nरिक्त मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरती सुरू\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2020/08/blog-post_22.html", "date_download": "2020-09-27T19:08:54Z", "digest": "sha1:H5N5OZDJZVMVIHMZTLUFSCPNIQG3Q6BQ", "length": 38467, "nlines": 121, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांना देण्यात आलेले निवेदन (जसे आहे तसे). विषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा !! सविस्तर निवेदन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांना देण्यात आलेले निवेदन (जसे आहे तसे). विषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा सविस्तर निवेदन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०२, २०२०\nसार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य\nराज्य मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग\nविषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा\nसंदर्भ : कंत्राटदार नामनोदंणी ( Enlistment of pwd contrctors)\nशासन निर्णय क्रमांक/ संकीर्ण- २०२० / प्र.क्र१४७/ इमारत -२\nदिनांक ३० जुलै २०२०\nआज या आमच्या राज्य संघटनेच्या जवळपास तीन लाख कंत्राटदाराच्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो घटकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील कालच निवृत्त झालेले सचिव आता ते माजी सचिव झालेले आहेत यांनी केलेल्या मागील चार वर्षातील अनागोंदी कारभाराबाबत व चुकीचे स्वतास जसे पाहिजे तसे व एखादे मोठ्या आर्थिक गोष्टी,घबाड प्राप्त करण्यासाठी व स्वताचे हितचिंतकाचे Consultancy company ,व प्रति स्वताचे खासगी सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करण्यासाठी घेतलेल्या शासन निर्णय चा दुष्टहेतु व कारनामे आपणासमोर मांडीत आहोत यावरून कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता,मजुर सहकारी संस्था व राजकीय मंत्री, व लोक प्रतिनिधी साठी यांना पुढील काळ किती धोकादायक आहे हे सर्व समजणे सोपे जाईल\nराज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव यांनी बांधकाम खात्याचा जा��ेवारी २०१७ च्या आसपास पदभार घेतला होता तसेच सार्वजनिक बांधकाम खाते हे १९३० पासून कार्यरत आहे १९३० सालापासून ते जवळपास २०१७ पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याने जवळपास १०० शासन निर्णय काढले असेल, अर्थातच ८७ वर्षात म्हणजे जवळपास वर्षभरात एक-सव्वा जीआर काढण्यासारखे झाले परंतु या अतिहुशार,विद्वान व स्वतःचे आर्थिक साम्राज्य निर्माण करण्यासाठी व स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी या सचिव महाशयांनी छोटे मोठे कंत्राटदार व सर्व घटकांना व त्यांच्या वर अवलंबून लाखांच्या संख्येने असणाऱ्या कुटुंबांना जिवंतपणी मातीत घालण्याचा विडा उचलून जवळपास २५ शासनाचे निर्णय विचित्र, अनाठायी, अनाकलनीय काढले आहेत यावरून यावरून या सचिव महाशयांचा प्रचंड अनागोंदी कारभार निदर्शनास येत आहे\nतसेच हे शासन जेव्हा शासन निर्णय घेते तेव्हा शासन समाजातील सर्व घटकांचा, प्रतिनिधींचा, तसेच स्थानिक रोजगार त्यावर अवलंबून असणारे सर्व घटकांचा विचार करत असते,तसेच या शासनातील लोकप्रतिनिधी, राजकीय मंत्री व या खात्यातील इतर समकक्ष अधिकारी या सर्व जणांचा विचार विनिमय करून सर्वसमावेशक असा शासन निर्णय घेतला जातो आणि हेच लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु या सचिवांनी हे सर्व नियम धाब्यावर बसून ठोकशाही प्रकारचा शासन निर्णय गेल्या चार वर्षांमध्ये घेतले आहेत यासाठी संघटनेच्या वतीने मागील चार वर्षात प्रत्येक दोन तीन महिन्याला आंदोलन करुन सदर शासन निर्णय मागे घेण्यासाठी व रद्द करण्यासाठी आपले कुटुंब व आपला चरितार्थ , आपला कामधंदा, आपली उपजिविकेचे साधन,घरदार वाऱ्यावर सोडून हेच काम केले आहे, आणि त्यांना सुद्धा बहुधा असेच कंत्राटदारांनी करावे हाच हेतू ,अपेक्षा असावी व आहे यासाठी त्यांना मागील चार वर्षांमध्ये जेवढे शासनाकडून पगार स्वरूपात पैसे मिळाले आहेत ते शासनाने व्याज लावून परत घ्यावे कारण त्यांनी जे शासन निर्णय घेतलेले आहेत यामुळे शासनाच्या कामांचा खोळंबा झालेला आहे, कुठेही प्रगती झालेले नाही, कुठेही विकास झालेला दिसतच नाही आणि दुसर्या बाजुस या मोगलाई,व‌ ठोकशाही शासन निर्णया मुळे व कंत्राटदार यांनी मात्र कायम शासनाच्या विरोधात व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींच्या विरोधात भांडण करणे अपेक्षित होते व त्या माध्यमातून सगळीकडे राज्यात अस्थि��ता ठेवून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवून त्या माध्यमातून प्रचंड आर्थिक फायदा करून घेतलेला दिसत आहे\nमागील शासनाच्या वेळीसुद्धा सर्व मंत्रीगण सर्व आमदार व‌ लोकप्रतिनिधी व त्या खात्यामधील‌ अधिकारी वर्ग हेसुद्धा संबंधित माजी सचिव यांच्यावर त्यांच्या कार्यपद्धती व कारभारावर प्रचंड नाराज होता आणि अजूनही आहे या सध्या शासनाच्या मंत्रिमहोदयांनी चार्ज घेतल्यापासून सदर मंत्रिमहोदयांना फक्त चार महिने काम करण्यास मिळाले आहे बाकीचा वेळ कोविड १९ च्या साठी खर्च केला आहे यामुळे या मंत्री गणांना या सचिव यांच्या कामाकडे लक्ष वेळ मिळालेला नाही याचा फायदा या माजी सचिवांनी घेतला आहे यामुळे या सचिवांनी जे मागे चार वर्षात केले तेच या चारच महिन्यात केले वास्तविक एखादा सचिव पदावरील माणूस हा निवृत्त व्हायच्या अगोदर सहा महिने अशा पद्धतीचे या शासन निर्णयामुळे पुढील काळामध्ये जनतेस व शासनास व इतर सर्व गोष्टीत बाधा आणणारे शासन निर्णय काढूच शकत नाही या पाठीमागे या सचिव महोदय यांचा आर्थिक मोठा हेतू स्पष्ट दिसत आहे, ज्या दिवशी हे सचिव महाशय निवृत्त होणार आहेत त्याच दिवशी म्हणजेच 30 जुलै २०२० रोजी या महाशयांनी सदर शासन निर्णय काढलेला आहे हा हे ठरवून केलेला प्रपंच दिसत आहे त्यांनी जे यापुर्वी परिपत्रक काढलेले आहेत त्या परी पत्रकावर एकदाही या सचिव महाशयांनी स्वतःची सही अथवा आपल्या सोबत असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या सचिवाची सही घेतलेली अजिबात आठवत नाही, मात्र ३० जुलै च्या शासन निर्णयासाठी त्यांना एवढी घाई का झाली त्याच शासन निर्णयावर स्वतः सही केली आहे. यावरून सदर शासन निर्णय काढण्यासाठी सदर माजी सचिव महाशय किती हातघाईस आलेले आहेत हे स्पष्ट दिसत आहे\nत्यांनी उभ्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी नोकरीनिमित्त काम केले आहे तिथे सर्व घटक व अधिकारी वर्गात नाराजी दिसून येत आहे राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कंत्राटदार, अभियंता संघटना यांच्या विरोधात कायम उभे राहिले आहेत परंतु या महाशयांनी कायम विरोधाचे,द्वेष निर्माण करण्याचे काम केले आहे यातुन भांडणे लावुन स्वतचा कार्यभाग साध्य केला आहे हे सिद्ध झाले आहे.\nयापूर्वी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने यापूर्वीच दिनांक२९ मे २०२० व‌ ३० मे २०२० रोजी राज्य शासनाच्या मुख्यमंत्रीसाहेब उपमुख्यमंत्रीसाहेब राज्यपालसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्रीसाहेब राज्यमंत्रीसाहेब यांना सविस्तर दोन पत्रे या सचिव महोदय यांच्या कार्यपद्धती,कारभार विरोधातली व यांच्या कार्याबद्दल दिली होती त्याच वेळेस संघटनेस सुद्धा अशा प्रकारचा कंत्राटदारावर अन्याय करणारा शासन निर्णय पुढील काळात काढण्यासाठी सदर सचिव महोदय हे कार्यरत होणार आहेत याची जाणीव झाली होती. यासाठीच या सचिवांनी दिनांक १ जुलै २०२० ते १५ जुलै २०२० पर्यंत कोव्हीड परिस्थिती असताना सुद्धा रजा मंजुर करुन घेतली होती या रजे च्या काळातच घरी बसुन त्यांनी हा सर्व दुष्टीने कंत्राटदार व अधिकारी वर्ग पुढील काळात अडचणीत यावे त्यांना राज्याच्या विकासाची कामे करायच्या ऐवजी एकमेकांत भांडण करावीत व एकमेकांवर गुन्हा दाखल करावे,मारामारी करावी आणि सगळ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा व राज्याचा विकासाच्या कामांचा खेळखंडोबा व्हावा पर्यायाने राज्याचे फार मोठे आर्थिक नुकसान व्हावे , छोटे मोठे कंत्राटदार व त्यांचे कुटुंबीय कायम मातीत जाऊन नमोषेष व्हावे हाच अत्यंत घातक हेतू ह्यांचा आहे.\nराज्यात इतर सुद्धा विभाग आहेत जसे की ग्रामविकास, जलसंपदा,जलसंधारण,इतर अनेक अभियांत्रिकी विभाग परंतु त्यांनी मात्र असे अनाकलनीय शासन निर्णय कधीच काढलेच नाही तिकडे सुद्धा सगळेच अभियंताच काम करीत आहेत ते पण हूशार ,विद्वान आहेत पण त्यांना सुद्धा सर्व समावेशक धोरण ,शासन निर्णय राबवण्याचा ध्यास आहे असे स्वार्थी ,लबाड,दुष्ट हेतू ठेवून शासन निर्णय काढण्याचा नसतो, हे पहा ज्या वेळेस ते रजेवर गेले त्यांनी त्यावेळी स्वतःचा पदभार आपल्या शेजारी असलेल्या समकक्ष सचिवांना न देता दुसऱ्या एका आपल्या पेक्षा समकक्ष नसलेल्या अधिकाऱ्याला सदर आपला पदभार दिला होता, यावरून आपले काळे कारणानामे आपण नोकरी वर असताना निघू नये व चव्हाट्यावर येऊ नये याचा यांना दाट संशय आलेला दिसत आहे, तसेच राज्य कंत्राटदार महासंघ संघटनेने कंत्राटदाराच्या देयक देण्या संदर्भात जवळपास तीन महिन्यात २० पत्र दिले होते सदर अत्यंत महत्त्वाचे उपजीविकेचा विषय व उपासमारीचा विषय मात्र या महाशयांनी मुद्दामहून बाजूला सारला याबाबतीत मात्र सदर महाशयांनी एक ही उत्तर राज्य संघटनेनच्या पत्रास दिले नाही.\nछत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भारतरत्न ���ाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या निविदांमध्ये फेरफार करणे, व इतर अनेक बेकायदेशीर गोष्टी करून सदर प्रक्रियांमध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा केलेले आहे हे स्पष्ट दिसत आहे यावरून हे किती विद्वान आहेत हे समजून आले आहे केंद्र सरकार,राज्य सरकारने आहे त्या कामांना सहा महिने मुदतवाढ दिली आहे आणि या माजी सचिवांनी या सर्व शासन निर्णय पेक्षा मी मोठा आहे असे दाखवून १८ मे २०२० रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर सर्व कामे रद्द करण्याचा एककल्ली निर्णय घेतला होता केवढी घाई यांना राज्याच्या कोव्हीड बिकट परिस्थिती मध्ये झाली होती पहा दुसरीकडे कंत्राटदार यांना वर्षांपासून देयेके मिळत नाहीत, आणि हे कामे कंत्राटदार यांनी अर्ध केले आहेत त्यासाठी मशनरी ,इतर साहित्य साठी खर्च केले आहे प्रंचड आर्थिक भली मोठी गुंतवणूक केली हे माहित असुनही कधी एकदा सर्व राज्यातील कामे रद्द करतो आणि लगेच ते सर्व रद्द झालेल्या सर्व कामांचे एकत्रीकरण करुन मोठ्या HAM व HYBRID Ammunity चे कामे काढुन एका महिन्यात सर्व निविदा काढुन मोठ्या कंपनीला चढ्या दराने सदर कामे देऊन व बहाल करुन आर्थिक माल प्रॅक्टिस साधण्याचा अघोरी सर्व छोट्या मोठ्या कंत्राटदार यांच्या पोटावर पाय ठेवुन डाव साधण्याचा प्रयत्न केला होता ,परंतु तेव्हाच संघटनेनी सदर डाव असफल केला होता तेव्हाच आमच्या मनात पुढे एखादी अघटित गोष्टी घडणार याची जाणीव झाली होतीच\nतरी सर्व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधीं यांना महाराष्ट्र राज्यातील तमाम कंत्राटदार बंधूं कडुन नम्र विनंती करतो की सदर शासन निर्णय हा तात्काळ रद्द करावा तसेच मागील चार वर्षातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील या माजी सचिव पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या सर्व शासन निर्णय व यांच्या consultancy Firm चे नोंदणीकरण , त्यांचे काम व त्यांचे काम वाटप ,Ham चे कामे ,त्यांचे निवीदा व काम वाटप ,व Hybrid Ammunity यांचे निविदा , व काम वाटप,या सर्व कामांचा दर्जा, गुणवत्ता तपासणारे हे consultancy Firm व हे काम करणाऱ्या मोठ्या कंपन्या त्यांचे भरमसाठ एका बाजुने काम न करता दिलेली देयके , आर्थिक भाववाढ,निविदा चढ्या दराने दिलेली या सर्व संशयास्पद व्यवहारची,कांमाची, यांची सखोल चौकशी सदर राज्य चौकशी समिती स्थापन करुन त्या द्वारे सदर राज्य चौकशी समिती मध्ये राज्यातील कंत्राटदार संघ���नेच्या सदस्यांचा समावेश करून सदर सचिवांवर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. धन्यवाद\nमा. ना .उद्ववजी ठाकरे साहेब\nमा.ना. अजित दादा पवार साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य\nसर्व अधिक्षक अभियंता साहेब सर्व जिल्हा\nमहाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस ���रसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/pardeep-sahu-transit-today.asp", "date_download": "2020-09-27T20:06:43Z", "digest": "sha1:THBE2TFRWBEYXGW5FDWEHHSJ625OIRPZ", "length": 11228, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "परदीप साहू पारगमन 2020 कुंडली | परदीप साहू ज्योतिष पारगमन 2020 pardeep sahu, cricket", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 76 E 10\nज्योतिष अक्षांश: 28 N 50\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपरदीप साहू प्रेम जन्मपत्रिका\nपरदीप साहू व्यवसाय जन्मपत्रिका\nपरदीप साहू जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपरदीप साहू 2020 जन्मपत्रिका\nपरदीप साहू ज्योतिष अहवाल\nपरदीप साहू फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nपरदीप साहू गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nपरदीप साहू शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमच�� काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्ठ आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.\nपरदीप साहू राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nपरदीप साहू केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nपरदीप साहू मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nपरदीप साहू शनि साडेसाती अहवाल\nपरदीप साहू दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/rinku-rajguru-will-be-appearing-in-the-webseries/articleshow/72102255.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-27T20:22:28Z", "digest": "sha1:FO5BNSLJZ6HUFBZXQI5EDUVCJ3SJRABY", "length": 11288, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिंकू राजगुरू दिसणार वेबसीरिजमध्ये\n'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. तो सिनेमा फ्लॉप ठरला. तिच्याकडे ऑफर्स अनेक असल्या, तरी ती नेमक्या कुठल्या सिनेमात दिसणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.\n'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. तो सिनेमा फ्लॉप ठरला. तिच्याकडे ऑफर्स अनेक असल्या, तरी ती नेमक्या कुठल्या सिनेमात दिसणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे. पण, सध्या ती एक हिंदी वेब सीरिज करत असल्याचं कळतंय. एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत ती काम करतेय म्हणे. या वेब सीरिजचं चित्रीकरण माटुंग्याच्या एका चाळीमध्ये सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताही चमकणार आहे. सध्या अनेक कलाकार डिजिटल माध्यमाकडे वळले आहेत. रिंकूनंही वेब सीरिजची निवड केली आहे. या वेब सीरिजचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, त्याचं चित्रीकरण जोरात सुरू असल्याचं दिसतंय. चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या एका मुलीची तिची भूमिका असल्याचं बोललं जातंय. रिंकूची ही पहिलीच वेब सीरिज असेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n... म्हणून अलका कुबल यांनीच केले आशालता वाबगावकर यांच्य...\nड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यानंतर दीपिका पादुकोणने या दोन ल...\nजया साहाची कबुली, श्रद्धा कपूरसाठी विकत घेतलेलं सीबीडी ...\nसुरांचा बादशाह काळाच्या पडद्याआड; एसपी बालसुब्रमण्यम या...\nRakul Preet Singh Live : रकुलप्रीतने साराच्या माथी मारल...\n'गुड न्यूज'मुळे करिना कपूर घेणार ब्रेक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसैराट वेबसीरिज रिंकू राजगुरू webseries rinku rajguru\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवा��ा घोर\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/hyderabad-pattern-decision-on-space-praveen-tarade/", "date_download": "2020-09-27T20:03:51Z", "digest": "sha1:3VXWHVTDHHSMNKARKKP66F5GHAFLE6SD", "length": 4389, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हैद्राबाद पॅटर्न, जागेवर फैसला - प्रवीण तरडे", "raw_content": "\nहैद्राबाद पॅटर्न, जागेवर फैसला – प्रवीण तरडे\nमुंबई – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा खात्मा केला आहे.\nदरम्यान, पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच��या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हैदराबादमध्ये खरी शिवशाही”, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचं समर्थन केलं आहे.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/oxygen/egypt-protest-people-road/", "date_download": "2020-09-27T20:04:33Z", "digest": "sha1:FVVI3XJEAEKBIRTDYXFQJQBKS3BNOND4", "length": 36039, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लोकशाही हक्कांसाठी का उतरलेत इजिप्तचे तरुण रस्त्यांवर? - Marathi News | Egypt protest, people on road | Latest oxygen News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी ल���सची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ ह��ार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nलोकशाही हक्कांसाठी का उतरलेत इजिप्तचे तरुण रस्त्यांवर\nइजिप्तमध्ये हुकूमशहाची सत्ता उलथवून लावणारी जनता आता लोकशाही मार्गानं पुढय़ात उभी हुकूमशाही मोडून काढायला रस्त्यावर उतरली आहे. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे.\nलोकशाही हक्कांसाठी का उतरलेत इजिप्तचे तरुण रस्त्यांवर\nठळक मुद्दे नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा कैरो तहरीर चौक सत्तांतराचे डावपेच आखत आहे.\nइजिप्तमध्ये राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांना हटविण्याची मागणी जोर धरत आहे. आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या या आंदोलनाने आता रौद्र रूप धारण केलं असून, अनेक तरु ण सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सहा वर्षापासून सुरू असलेल्या सीसी यांच्या निरंकुश सत्तेला उखडून टाकण्यासाठी इजिप्शियन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. सरकारने विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी धरपकड सुरू केली आहे. पण अटकेला न जुमानता हजारो तरु ण सरकारविरोधात ऐतिहासिक तहरीर चौकात संघटित होत आहेत.\n2013च्या सत्ताबदलानंतर इजिप्तमध्ये सामान्य जनता आणि सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. इजिप्शियन नागरिकांना लष्करी सत्ता नको आहे. जनतेच्या विर���धाला डावलून 2018मध्ये अब्देल फतह अल सीसी यांनी दुसर्‍यांदा राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी राज्यघटनेत दुरु स्ती करून 2030र्पयत आपणच राष्ट्राध्यक्ष असू अशी तरतूद केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी सार्वमत घेतले. नागरिकांनी खाद्यान्न आणि रोख रकमेच्या मोबदल्यात मतदानात भाग घेतला. तब्बल 88 टक्के लोकांनी सीसी यांच्या बाजूने मते दिली. सर्वात धक्कादायक म्हणजे हे सुरू असताना देशातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली होती.\nया घटनेनंतर सिव्हिल सोसायटीकडून राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांचा विरोध वाढत गेला. विरोध डालवून बंडखोरांना तुरुं गात टाकण्याचं धोरण लष्करी सरकारने अवलंबलं. सीसी यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप इजिप्शियन नागरिक करत आहे. सरकारी पैशाचा दुरूपयोग करून सीसी यांनी मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं इजिप्शियन लोकांचं म्हणणं आहे.\nसीसी आपल्या राहण्यासाठी एक भव्य पॅलेस बांधत आहेत. या प्रकल्पांवर सार्वजनिक निधी उधळला जात असून, लोकांना अंधारात ठेवून हे केलं जात आहे, असा आरोप स्थानिक करत आहेत. मात्न सीसी यांनी हे आरोप फेटाळून लावत हा राजवाडा इजिप्शियन लोकांसाठीच आहे, असं म्हटलं आहे.\nसप्टेंबरच्या सुरु वातीला मोहंमद अली नावाच्या एका व्यक्तीने स्पेनमधून फेसबुकवर सरकारच्या या भ्रष्टाचाराचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर लागोपाठ सरकारविरोधात पोस्ट टाकत त्याने हॅशटॅग मोहीम सुरू केली. परिणामी 20 सप्टेंबरला सरकारच्या विरोधात प्रथमच मोठय़ा संख्येने लोकं एकत्न आले. त्या दिवशी शुक्र वारच्या सामूहिक नमाजनंतर राजधानी कैरोमध्ये शेकडो सरकारविरोधक व मानवी अधिकार कार्यकर्ते जमले. हळूहळू करत त्यात, उद्योजक, विद्यार्थी सामील झाले. धडक कारवाईत सुमारे 1400 लोकांना अटक झाली आहे. जे आंदोलनात सामील नव्हते अशा लोकांनादेखील तुरुंगात टाकण्यात आले. निदरेषांची सुटका करण्याच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले. हळूहळू करत हा भडका इजिप्तच्या अन्य शहरात पसरला.\nआंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मते या बंडाचं प्रमुख कारण देशातली वाढती गरिबी आहे. 2010च्या सत्तांतरानंतर देशातल्या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. उलट आर्थिक दारिद्रय़ता वाढली आहे. ह्यूमन राइट्स वॉचच्या आकडेवारीत बेरोजगारीमुळे इजिप्तमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे नोंदी आढळतात. परिणामी इजिप्तमध्ये 2010सारखा विद्रोह पुन्हा एकदा सुरू झाला आहे.\nसरकारने विरोध मोडून काढण्यासाठी कैरोच्या तहरीर स्क्वेअरमध्ये मोठा फौज फाटा तैनात केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, चेक नाके, लावले असून, मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु याला न जुमानता सरकारविरोधात लोक एकत्न होत आहेत.\nइंटरनेटवर देखरेख ठेवणार्‍या नेटब्लॉक या संस्थने दिलेल्या माहितीनुसार फेसबुक, मॅसेंजर, सोशल मीडिया सर्वर सरकारने बॅन केले आहे. देशात परकीय मीडियालासुद्धा प्रतिबंधित करण्यात आले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार 500हून अधिक वेबसाइट्स सेन्सॉर केल्या आहेत.\nराष्ट्राध्यक्ष सीसी संयुक्त राष्ट्राच्या दौर्‍यावर असताना इजिप्तमध्ये हा भडका उडाला. वॉल स्ट्रीटच्या बातमीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी सीसींना पाठिंबा दिला आहे. परिणामी इजिप्तचा हा विद्रोह रक्तरंजित होऊ शकतो, अशी भीती मध्य आशियातील प्रसारमाध्यमांनी वर्तवली आहे.\nनऊ वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2009ला पूर्वीचे तानाशाह होस्नी मुबारक यांची राजवट उलथून टाकण्यात आली होती. या विद्रोहाचे पडसाद संपूर्ण अरब राष्ट्रात पडले होते. परिणामी, टय़ुनिशिया, यमन, सीरिया, लिबिया आणि बहारिनमध्ये सत्तांतरे झाली होती. सोशल मीडियाच्या मदतीने सुरू झालेले हे पहिलेच सर्वात मोठे आंदोलन होते.\nडिसेंबर 2010ला सत्तांतर झाल्यानंतर 2012ला मुस्लीम ब्रदरहूडचे मोहंमद मोर्सी यांना लोकांनी राष्ट्राध्यक्ष निवडून दिलं होतं. जनतेनं निवडून दिलेले हे इजिप्तचं पहिलं लोकशाही सरकार होतं. मात्न वर्षभरातच लष्कराने सगळी सत्ता ताब्यात घेतली. मोर्सी यांना अपदस्थ करून त्यांच्याच सरकारमध्ये संरक्षणमंत्नी असलेले अब्दुल फतह अल-सीसी हे राष्ट्राध्यक्ष झाले. आता पुन्हा एकदा तानाशाही राजवटीला उलथवून टाकण्यासाठी इजिप्शियन सज्ज झालेले आहेत. नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा कैरोचं तहरीर चौक सत्तांतराचे डावपेच आखत आहे.\nIPL थिम सॉँग्ज काय सांगतात बदलत्या तारुण्यासह क्रिकेटचा, समाजाचा चेहराही दिसतो का त्यात\nसमलिंगी व्यक्तींना लग्नाचा हक्क का नाही\nये मास्क नहीं, स्टाईल स्टेटमेंट है मग तुमचं स्टेटमेंट कोणतं \nगुगल लोकेशन चालू ठेवा नाहीतर बंद, गुगल तुम्हाला ‘लोकेट’ क���तंय \nकोलंबियात हजारो तरुण रस्त्यावर, पोलिसांना म्हणताहेत, आता बास \nकोण करतंय तरुण मुलांचा गेम\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय च��्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-slam-on-narendra-modi-1340019/", "date_download": "2020-09-27T20:00:57Z", "digest": "sha1:X6IEEYEQIBRXDRCYD5KM42CBKZEAGAHE", "length": 11775, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "arvind kejriwal slam on narendra modi | मुख्यमंत्री असताना मोदींना २५ कोटींची लाच! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुख्यमंत्री असताना मोदींना २५ कोटींची लाच\nमुख्यमंत्री असताना मोदींना २५ कोटींची लाच\nदिल्ली विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात बोलताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल\nअरविंद केजरीवाल यांचा आरोप\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आदित्य बिर्ला समूहाकडून २५ कोटींची लाच घेतली, असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला. निश्चलनीकरणाचा निर्णय हा ‘कडक चहा’ नव्हे तर ‘आम आदमी’साठी विषासारखा आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.\nदिल्ली विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात बोलताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘उद्योगपती मित्रां’ना संरक्षण देत आहेत. हे उद्योगपती मोदींना पैसे पुरवतात. त्या बदल्यात प्राप्तिकर विभाग या उद्योगपतींच्या निवासस्थानावर छापे घालणार नाही, याची काळजी पंतप्रधान घेतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला.\n१५ ऑक्टोबर २०१३ रोजी प्राप्तिकर विभागाने आदित्या बिर्ला समूहाचे तत्कालीन पदाधिकारी शुभेंदू अमिताभ यांच्या निवासस्थानावर छापे घातले होते. त्यांचा ब्लॅकबेरी फोन, लॅपटॉप आदींची तपासणी करण्यात आली. लॅपटॉपमध्ये १६ नोव्हेंबर २०१२ रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना २५ कोटींची लाच दिल्याची नोंद प्राप्तिकर विभागाला आढळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.\nप्राप्तिकर विभागाने याबाबत सादर केलेल्या अहवालासंदर्भात तत्कालीन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले असताना तरी त्या वेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसने त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी होती. मात्र तशी कारवाई न झाल्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यात ‘व्यवहार’ झाल्याचे म्हणायला हवे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ट्रम्प यांच्या विजयाने लोकांमध्ये भीतीची भावना – इंद्रा नुयी\n2 रशिया-अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्याचा निर्धार\n3 शरीफ यांच्या बचावासाठी कतारचे राजपुत्र सरसावले\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/mvideos/mejwani-paripurna-kitchen-1/", "date_download": "2020-09-27T19:12:46Z", "digest": "sha1:QN7APXKUVKH7A3GBOGRSGLHZYURMNGIT", "length": 7738, "nlines": 127, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मेजवानी परिपूर्ण किचन – १ – मराठी व्हिडिओज", "raw_content": "\n[ May 1, 2020 ] श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -४\tअध्यात्म\n[ May 1, 2020 ] श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – ३\tअध्यात्म\n[ May 1, 2020 ] श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – २\tअध्यात्म\n[ May 1, 2020 ] श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – १\tअध्यात्म\n[ April 26, 2020 ] भज मन वासुदेवानंद\tधार्मिक\nHomeखाद्य-यात्रामेजवानी परिपूर्ण किचन – १\nमेजवानी परिपूर्ण किचन – १\nJanuary 19, 2017 मराठीसृष्टी टिम खाद्य-यात्रा\nश्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -४\nलतादीदींनी केलेली श्री गणेशाची आरती\nश्री दत्तस्थान महात्म्य दर्शन – गाणगापूर\nश्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – १\nश्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -४\nश्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – ३\nश्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – २\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\n'रामनगरी' या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक ...\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_43.html", "date_download": "2020-09-27T19:51:24Z", "digest": "sha1:EQP4BMTWSW6D4EYN3OHOOHM2HKTGDHUK", "length": 33283, "nlines": 228, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "तरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे ! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nभारतीय समाज आज अनेक समस्यांनी ग्रस्त झालेला आहे. यात धर्मांधता, जातीयता तसेच वर्गसंघर्ष ह्या अत्यंत ज्वलंत समस्या आहेत. या दीर्घ लेखात मी देशाची वास्तविक परिस्थिती व लोकांच्या विचारात होणारा बदल मांडला आहे. ही वास्तविकता लोकांच्या लक्षात येऊन हे लोक तरी पण याकडे दुर्लक्ष का करतात याची चिकित्सा मी या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मुठभर धर्मांध लोक दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या या जातीय राजकारणामुळे समाजाला योग्य नेतृत्व मिळत नाही. त्यामुळे आपल्या परिसराचा विकास होत नाही. हा लेख युवकांना उद्देशून लिहिला असून आजची युवा पिढी या राजकारणाला बळी पडून स्व:ची अधोगती करीत आहे. देशातील वाढत चाललेली विषमता व बेरोजगारी व युवकांचा वाढत चाललेला जातीयतेकडील कल हा चिंतेचा विषय आहे. यामुळे आजचे युवक धूर्त राजकारण्यांच्या कारस्थानाला बळी पडत आहेत. यातून युवकांचे भविष्य काय असेल याची चिकित्सा मी या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मुठभर धर्मांध लोक दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या या जातीय राजकारणामुळे समाजाला योग्य नेतृत्व मिळत नाही. त्यामुळे आपल्या परिसराचा विकास होत नाही. हा लेख युवकांना उद्देशून लिहिला असून आजची युवा पिढी या राजकारणाला बळी पडून स्व:ची अधोगती करीत आहे. देशातील वाढत चाललेली विषमता व बेरोजगारी व युवकांचा वाढत चाललेला जातीयतेकडील कल हा चिंतेचा विषय आहे. यामुळे आजचे युवक धूर्त राजकारण्यांच्या कारस्थानाला बळी पडत आहेत. यातून युवकांचे भविष्य काय असेल यावर प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न आहे.\nसदरील लेख माझे समाजाप्रती असणारे चिंतन आहे. हा लेख कोणत्याही विचारधारेचे व पक्षाचे समर्थन करीत नाही. हा लेख मानवतावादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखाशी वाचकांनी सहमतच व्हावेच असा माझा आग्रह नाही. परंतु या लेखात मी समाजाचे वास्तव मांडलेले आहे व समाजाच्या अधोगतीची कारणमीमांसाही केलेली आहे. त्यामुळे वाचकांनी हा लेख वाचताना धर्म, पंथ, जात, पक्ष असे भेद दूर करून प्रथम भारतीय सुजाण नागरिक व एक माणूस म्हणून वाचावा.मी समाजाला आर्थिक मदत करू शकत नाही परंतु एक पुरोगामी वैचारिक म्हणून आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन नक्कीच करू शकेन.\nआज भारताची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. भारतीय समाज दारिद्र्यात खितपत पडलेला असून समाजाला याची जाणीव होत नाही धर्माच्या जातीच्या नावाखाली राजकारणी राजकारण करून आपले स्वार्थ साध्य करीत आहेत. आज फुटाफुटीचे राजकारण होत आहे फक्त सत्ता बदलत आहे पण माणसे तीच आहेत. यांचे समर्थक व अनुयायी होऊन आपण एकमेकांची डोकी फोडत आहोत. देशाची परिस्थिती व वास्तव जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाही व आपल्याला याची जाणीवच होऊ दिली जात नाही. युवक दिवसभर मोबाईल मध्ये दंग आहेत. खरे तर युवकांनी पुढे येऊन नेतृत्व केले पाहिजे.आपण या राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडून आपल्या पिढ्या बर्बाद करीत आहोत.\nबुद्धी व तर्कावर आधारित विचार अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करत नाही. भारताला अनेक सुधारकांची व निस्वार्थी लोकांची व नेतृत्वाची परंपरा लाभली होती. त्यांच्या स्वप्नातील भारत जो की धर्मनिरपेक्ष, सशक्त असेल त्यात भेदभाव नसेल समता ,बंधुता, न्याय, हे मूल्य प्राणाहून प्रिय असतील. जेथे व्यक्तिला त्याच्या गुणाहून श्रेष्ठत्व प्रदान होईल ना की घराणेशाहीतून. जेथे नैतिक मूल्य जपने प्रत्येकाला आपले कर्तव्य व जबाबदारी वाटेल. परंतु आपल्या त्या सुधारकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. समाजाला योग्य दिशा व नेतृत्व देणे ही बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी आहे. परंतु आजचा बुद्धिजीवी वर्ग समाजाला वेळच देत नाही, जे देतात ते आपलेच स्वार्थ बघून राजकारण्यांनाच मदत करतात, निस्वार्थी समाजसेवा करणारे आहेत पण मोजकेच. म्हणून नेतृत्व स्वार्थी व जातीयवादी नेत्यांकडे जाते. जे समाजाची प्रगती तर करीतच नाही उलट अधोगतीकडेच नेतात. आपल्या अधोगतीला आपण जबाबदार असून, :स्वार्थ नेतृत्वाबाबत विचार केला जात नाही परिणामी हे स्वार्थी लोक आपलेे नेतृत्व करीत असतात. देशातील युवक मोठ्या प्र��ाणात जातीय राजकारणाला बळी पडत आहे. भारतीय युवा पिढीला याची जाणीवच होत नसून केवळ कुण्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून आम्ही भगवा, हिरवा, निळा, पिवळा करीत स्व:ची अधोगती करून त्यांचा हेतू साध्य करीत आहोत. देशाच्या वास्तविक परिस्थितीची या पिढीला जाणीव होत नाही.\nआज भारतात कोरोनाने थैमान घातले असून सामान्य लोकांची जीवन जगण्याची, उत्पादनांची साधने, त्यांचे व्यवसाय बंद होत आहेत. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली असून कामगारांचे भांडवल त्यांचे श्रम आहे. या श्रमावरच ते आपला उदर्निवाह करतात. कोरोनामुळे त्यांना काम मिळत नाही. एकेकाळी गतिमान असलेले उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेकारी वाढत आहे. हा कामगार आपला घरगाडा कसा चालवत असेल याची चिंता कोणालाच नाही.\nप्रारंभी अनेकांनी आपले दातृत्व दाखविले परंतु आता कोणी गरिबाला मदतीसाठी पुढे येत नाहीये. या महामारीच्या काळातही काही लोकांना राजकारण सुचते. यावरून राजकारण्यांची मानसिकता लोकांच्या लक्षात यायला हवी होती परंतु, ती लक्षात येत नाही, असे दिसते. सरकारच्या धोरणामुळे अनेक सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी होत आहेत. ह्यातील मेख सामान्यजणांना माहीत नसेलही परंतु सुजान नागरिकांना व जे स्व:ला पुरोगामी म्हणून घेतात त्यांच्या तरी लक्षात येत असेल. परंतु हे लोक मूग गिळून गप्प आहेत कारण त्यात यांचे स्वार्थ लपलेले असतील कदाचित देशाच्या सकल घरेलू उत्पादनाची घसरगुंडी सुरू असल्याने आर्थिक संकट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आर्थिक विकास मंदावल्यामुळे लोकांच्या जीवनमानात नकारार्थी बदल झालेला आहे. त्यांची इतकी भयानक स्थिती असताना अर्थव्यवस्थेला उभारी देण्याबद्दल कोणी बोलत नाही. मुख्यता प्रत्येकाचा महत्त्वाचा विषय अर्थशास्त्र असतो परंतु अर्थशास्त्र आज दुर्लक्षित होऊन धर्मशास्त्र महत्त्वपूर्ण आहे असे लोकांना वाटते की काय अशी परिस्थिती आहे.\nलोक कर्जबाजारी झाले आहेत. यासाठी सरकारचे निर्णय जबाबदार आहेत. असे असतानाही आमच्या मध्यमवर्गीय युवकाला बापाचे हाल दिसत नाहीत याचे नवल वाटते. आयुष्यभर खस्ता खाणारा बाप दिसत नाही, वृद्ध बाप कामावर जातो तर तरूण मुलगा नेत्यांच्या सभेला सतरंज्या उचलायला जातो. तो दिवसभर त्यांच्यामागे विनाकारण फिरून रिकाम्या हाती घरी येतो. तरूणांना धर्माच्या, ज��तीच्या, पंथाच्या, रक्ताच्या संबंधावरून मानसिक गुलाम बनवले जात आहे. युवकांनी जागे झाले पाहिजे व कुटुंबाची जबाबदारी सांभाळली पाहिजे. राजकारण्यामागे जाण्या ऐवजी स्वच्छ मनाने राजकारणात येवून नेतृत्व करावे. देशाला युवकांच्या नेतृत्वाची गरज आहे.\nइतके होऊनही भारतीय लोकांना मंदिर, मस्जिद सारख्या मुद्यात गेल्या 71 वर्षांपासून बांधून ठेवले आहे. आपल्याला शिक्षण, आरोग्य, सशक्त प्रशासकीय व्यवस्था हवी वाटत नाही तर मंदिर-मस्जिदीच्या प्रश्‍नांमध्ये आपण आपी अस्मिता शोधतो. आपल्या धार्मिक वास्तू बांधणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार कमी व्हावा व चांगल्या व्यक्तींना नेतृत्व द्यावे असे वाटत नाही. आपण लोकशाहीवादी आहोत परंतु देश संविधानावर चालतो याचा आपल्याला विसर पडलेला आहे. कायद्यामध्ये पळवाटा निर्माण करायचे काम ज्याप्रकारे येथील धूर्त राजकारणी करीत आहेत त्यावरून राज्य घटनेची बेअदबी होत आहे, याची त्यांना काळजी नाही, असे वाटते. प्रशासनात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. लाखो रुपये महिन्याला कमवणारा अधिकारी गरीबांकडून शे-पाचशे रूपयांची लाच घेतांना लाजत नाही. हे समाजाच्या नैतिक अ:पतनाची ही सुरुवात आहे असे असतानाही आमचा बुद्धिजीवी समाज गप्प आहे .\nराजकारण्यांचे हे सर्व डावपेच समजूनही जर ते विकास करतील असे ज्याला वाटत असेल तर तो मुर्खपणा ठरेल. कोण जातीयवादी आहे कोण किती विकास करतो कोण किती विकास करतो कोण स्वार्थी कोण निस्वार्थी कोण स्वार्थी कोण निस्वार्थी कोण कलंकित-कोण निष्कलंकित आहे कोण कलंकित-कोण निष्कलंकित आहे हे लोकांना माहिती नाही असे नाही, तरी पण आपण अशा भ्रष्टाचारी नेत्यांना का निवडून देतो याचा विचार व्हावा.हे असेच सुरू राहिले तर देशाचा विकास कसा होईल\nपुन्हा-पुन्हा त्याच जातीयवाद्यांना निवडून देऊन आपण स्व: तर जातीयवादी होत आहोतच परंतु हेच विचार आपल्या येणार्‍या पीढितही रुजवून त्यांनाही जातीवादी बनवत आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.\n25- 30 वर्षाचे वय होऊनही अनेक युवकांना स्वयंरोजगाराची चिंता नाही. आमचे साहेब पडतात काय याचीच चिंता अनेकांना आहे. साहेब निवडून आल्यावर जणूकाही यांना बोलावून रोजगार देतील एवढी काळजी आजचा तरूण वर्ग घेतो. नेत्याला काही नोकरी देण्यासाठी एकच कार्यकर्ता असतो काय याचीच चिंता अनेकांना आहे. साहेब निवडून आल्यावर जणूकाही यांना बोलावून रोजगार देतील एवढी काळजी आजचा तरूण वर्ग घेतो. नेत्याला काही नोकरी देण्यासाठी एकच कार्यकर्ता असतो काय असले हजारो कार्यकर्ते असतात. या लोकांना हे सत्य समजत कसे नसेल याचे आश्‍चर्य वाटते.\n- क्रमश: (भाग -1 )\n- नजीर महेबूब शेख\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव��य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महार��ष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_76.html", "date_download": "2020-09-27T19:47:32Z", "digest": "sha1:5IOMOXY2TSAHNOLZW7GHF56C6RXJXRL5", "length": 25149, "nlines": 222, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "सूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n(१३०) (त्याप्रसंगी अल्लाह त्यांना हेदेखील विचारील की) ‘‘हे जिन्न व मानवसमुदाय काय तुमच्यापाशी स्वत: तुमच्यापैकी असे पैगंबर आले नव्हते जे तुम्हाला माझी संकेतवचने ऐकवीत होते आणि या दिवसाच्या परिणामाचे भय दाखवीत होते.’’ ते म्हणतील, ‘‘होय, आम्ही आमच्याविरूद्ध स्वत:च ग्वाही देत आहोत.’’९८ आज या जगातील जीवनाने या लोकांना फसविले आहे, परंतु त्यावेळेस ते स्वत: आपल्याविरूद्ध ग्वाही देतील की ते सत्याला नाकारणारे काफिर होते.९९\n(१३१) (ही साक्ष त्यांच्याकडून या कारणास्तव घेतली जाईल की हे सिद्ध व्हावे की) तुमचा पालनकर्ता त्या लोकांना जे वास्तवतेपासून अनभिज्ञ आहेत अत्याचाराने नष्ट करत नाही.१०० (१३२) प्रत्येक माणसाचा दर्जा त्याच्या कर्मानुसार आहे आणि तुमचा पालनकर्ता लोकांच्या कर्मापासून गाफील नाही. (१३३) तुमचा पालनकर्ता निरपेक्ष आहे आणि त्याची अनुकंपा मोठी आहे.१०१ जर तो इच्छील तर तुम्हाला पदच्युत करील व तुमच्या जागी इतर ज्यांची इच्छील त्या लोकांची नियुक्ती करील, ज्याप्रमाणे\n९८) म्हणजे आम्ही स्वीकार करतो की आपणाकडून अनेक पैगंबर येत होते आणि आम्हाला सत्य ज्ञान देत होते. परंतु हा आमचा दोष होता की आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले नाही.\n९९) म्हणजे बेसावध व अनभिज्ञ नव्हते, असे नव्हे तर नकार देणारे होते. ते स्वत: मान्य करतील की सत्य आमच्यापर्यंत पोहचले होते परंतु आम्ही स्वत: त्याला मान्य करण्यास नकार दिला होता.\n१००) म्हणजे अल्लाह आपल्या दासांना ही संधी देऊ इच्छित नाही की त्यांनी दावा करावा की तू तर आम्हाला वास्तविकता सांगितली नाही आणि सरळमार्ग दाखविण्याचा प्रबंधसुद्धा केला नाही, मात्र जेव्हा अज्ञानामुळे आम्ही वाममार्गाने चाललो तर आता तू आमची पकड करीत आहे त्या दाव्याला छेद देण्यासाठी अल्लाहने जगात अनेक पैगंबर पाठविले आणि ग्रंथ अवतरित केले जेणेकरून जिन्न आणि मनुष्याला स्पष्टत: सचेत केले जावे. आता जर लोक वाममार्गावर चालत आहेत आणि यासाठी अल्लाह त्यांना शिक्षा देत आहे तर त्याविषयी ते स्वत: जबाबदार आहेत, अल्लाह नव्हे.\n१०१) ‘‘तुमचा पांलनकर्ता निरपेक्ष आहे'' म्हणजे त्यला तुमची काहीएक गरज नाही त्याचे कोणताच स्वार्थ तुमच्याशी नाही, तसेच त्याचे कोणतेच हित तुमच्याशी जुडले नाही, की त्यामुळे तुमच्या अवज्ञेने त्याचे काहीच बिघडत असावे, किंवा तुमच्या आज्ञापांनाने त्याला काहीच लाभ पोहचत असावा. तुम्ही सर्वजण मिळून त्याचे कट्टर अवज्ञाकारी बनलात तरी त्याच्या बादशाहीत कणभरसुध्दा कमी होणार नाही. तसेच सर्वजण मिळून त्याचे आज्ञापालक आणि उपासक बनले तरी त्याच्या साम्राज्यात कणभराची वाढ होणार नाही. तो तुम्ही नतमस्तक होण्याचा मोहताज नाही आणि ना तुमच्या नवस व नैवेद्याचा. अल्लाह तुमच्यावर स्वत:चे अगणित खजाने लुटत आहे; विना त्याचे की मोबदल्यात तुमच्याकडून काही मिगवे ‘‘दया त्याचे नीती आहे'' याचे दोन अर्थ होतात.\n१) एक हा की तुमचा पालनहार तुम्हाला सरळमार्गावर चांण्याचा जो आदेश देत आहे आणि वास्तविक तथ्याविरुद्ध आचरण स्वीकारण्यास मनाई करतो. याचे कारण हे नव्हे की तुमच्या स���ळ चालण्याने अल्लाहचा काही लाभ होतो आणि तुमच्या वाममार्गावर चालण्याने त्याचे नुकसान होईल. किंबहुना याचे खरे कारण आहे हे की सरळमार्गावर चालण्यात तुमचा स्वत:चा लाभ आणि वाममार्गावर चालण्यात तुमचे स्वत:चेच नुकसान आहे. म्हणून ही पूर्णत: अल्लाहची मेहरबानी आहे की तो तुम्हाां त्या सन्मार्गावर चालण्याची शिकवण देतो ज्यामुळे तुम्ही उच्च दर्जापर्यंत प्रगती करण्यास योग्य बनता आणि त्या वाममार्गापासून तुम्हाला रोखतो ज्यामुळे तुम्ही नीचतर दर्जाकडे ढासळता.\n२) तुमचा पालनहार कठोर नाही. तुम्हाला शिक्षा देण्याची त्याला हौस नाही. तो तुम्हाला पकडण्याच्या व मारण्याच्या मागे नाही की तुमच्याकडून थोडीशी चूक घडताच तुमचा समाचार घ्यावा. खरे तर अल्लाह आपल्या तमाम निर्मितींवर अत्यंत दयाळु आहे. तो परम दयाळुपणे (ईशत्व) करत आहे आणि मानवजातीशीदेखीं त्याचा हाच व्यवहार आहे. म्हणूनच तो तुमचे अपराधावर अपराध माफ करतो. तुम्ही अवज्ञा करता, पाप करता व अपराधांवर अपराध करता. अल्लाहच्या उपजीविकेवर गुजरान करूनही त्याच्या आदेशांची पायमल्ली करता. तरीही अल्लाह नरमाईने व क्षमाशींतेने काम घेतो आणि तुम्हाला सावरण्यासाठी आणि समजण्यासाठी आणि सुधार करण्यासाठी वाव देतो. जर का तो कठोर असता तर त्याच्यासाठी काहीच कठीण नव्हते की तुम्हाला जगातून चालते करावे आणि तुमच्या जागी दुसऱ्यांना उभे करावे किंवा समस्त मानवजातीला नष्ट करून इतर दुसरी निर्मिती अस्तित्वात आणावी.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्य���ालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभ���ऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-27T20:39:56Z", "digest": "sha1:NKRVTP5RSYIWX24OH4CBNJQ3KYE5NEGY", "length": 8962, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युनिफाइड मेंबर पोर्टल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nजुन्या PF अकाऊंटमधील जमा रक्कम नवीन खात्यामध्ये अतिशय सोप्या पध्दतीनं ट्रान्सफर करू शकता, जाणून घ्या…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण अलीकडेच नोकरी बदलली असेल तर पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत आपल्याकडे दोन पर्याय आहेत. आपण इच्छित असल्यास, आपण पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकता किंवा नवीन पीएफ खात्यात हस्तांतरित करू शकता. तज्ञ…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nसारा अली खान बरोबर सुशांतनं पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा…\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nपुणे महापालिकेनं घेतला महत्वाचा निर्णय, पुणेकरांना मिळाला…\nत्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतील ‘हे’ 6…\nपिंपरी-चिंचवड : भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nPune : कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून चोरटयाने केला 3 लाखाचा ऐवज लंपास\n चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू, 2…\nगावस्करने कॉमेंट्रीमधून अनुष्काला पुन्हा दिले उत्तर –…\nPune : कोविड जम्बो हॉस्पीटल���धून गायब झालेल्या महिलेला पोलिस अन्…\nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सवाल\nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत ‘भारत-पाकिस्तान’मध्ये क्रिकेट नाही खेळलं जाणार, शाहिद अफ्रीदीनं सांगितलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/lal-singh-chadda/", "date_download": "2020-09-27T20:39:25Z", "digest": "sha1:7VZS3K2BDQJSFYFFS3LY4IFBJWJB6N6S", "length": 8674, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Lal Singh Chadda Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n… म्हणून आमिर खानवर नेटकरी प्रचंड नाराज\nपोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडलाय. सध्या ट्विटरवर आमिर खानविरोधात नेटकर्‍यांचा नाराजीचा सूर आढळत आहे. आमिरने आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तुर्कीमधील फर्स्ट लेडी अर्थात…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nअभिनेत्री नीना गुप्ता यांचा जावई होता मधू मंटेना, आता ड्रग्ज…\nPune : प्लेसमेंट कंपनीतून बोलत असल्याचे सांगून दिलं नोकरीचं…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय…\nपाणी पिण्याचे ‘हे’ 9 नियम पाळा, होतील 6 खास…\nनेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्य��सह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nमहाराष्ट्रात सुरू होणार नो मास्क, नो एन्ट्री : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nDrugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय म्हणाली…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर, जाणून घ्या 9…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nकोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन् पोलिसांनी केली अटक\nखासदार नवनीत राणा म्हणजे ’जिधर बम, उधर हम’ ; मंत्री यशोमती ठाकूर यांची सडकून टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/511/35195", "date_download": "2020-09-27T20:49:39Z", "digest": "sha1:OMZWJXRYOROLZOPNXS5DD6M6A342H6JD", "length": 9735, "nlines": 95, "source_domain": "bhutkatha.com", "title": "बोनी आणि क्लाईड. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nहॉलिवुडने बऱ्याचदा बोनी व क्लाईडची गोष्ट सादर केली.\n१ – १९५८ मधे विलीयम विटनी दिग्दर्शीत 'द बोनी पार्कर स्टोरी' चित्रपटात डोरोथी प्रोवीनने मुख्य भुमिका साकारली होती.\n२ - आर्थर पेन ने १९६७ साली या गोष्टीचं सर्वोत्तम रुपांतर सादर केलं ज्यात वारेन वेट्टी आणि फाये दुनावे यांनी मुख्य भुमिका साकारल्या.\n१ - डिसेंबर १९६७ मधे सर्ज गैन्स्बौर्ग आणि ब्रिगीत्ते बर्दोतने रेकॉर्ड केलेल्या एका गाण्यात या जोडीला थोडं रोमँटीक पद्धतीने दाखवण्यात आलं, जे १९६८ ला रिलीज़ झालं.या गाण्याचे शब्द बोनी पार्करने लिहीलेल्या एका कवितेतील आहेत.\n२ - १९६७ मधे जोरजी फेम ने 'द बेलेड ऑफ बोनी एंड क्लाईड' गाण्यात या जोडीने केलेल्या कारनाम्यांची गोष्य आहे. हे गाणं त्यांच्यावर तयार झालेल्या चित्रपटावर आधरित आहे.\n३ - १९६८ मधे मेल तोर्मे ने 'अ डे इन द लाईफ ऑफ बोनी एंड क्लाईड' नावाचं एक गाणं लिहीलं जे त्याच नावाच्या अल्बममधे प्रकाशित झालं.\n४ - १९६८ मधे मर्ल हैगार्डने 'द लीजेंड ऑफ बोनी एंड क्लाईड' हे गाणं रेकॉर्ड केलं.\n५ - १९९६ मधे जर्मन बंद डाई तोतेन होसेन ने आपला सातवा अल्बम 'ओपियम फुरस वोल्क' मधे 'बोनी एंड क्लाईड' गाणं समाविष्ट केलं.\n- २० नोव्हे��बर २००९ साली ला जोल्ला प्लेहाऊस ने बोनी आणि क्लाईड नाटकाचा पहिला प्रयोग केलं. यात लौरा ओस्नेस आणि सतर्क सेंड्स ने मुख्य भुमिका साकारल्या. या नाटकाला 'सॅन डिएगो थिएटक क्रिटीक सर्कील' पुरस्कार देण्यात आला आणि दिग्दर्शक जेफ्फ काल्हौ ला 'सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा' पुरस्कार मिळाला.\n- याच नाटकाचा पुढचे प्रयोग सारासोटा, फ्लोरिडाच्या एसोलो रेपोर्तोरी थिएटरमधे १२ नोव्हेंबर २०१० ते १९ डिसेंबर २०१० दरम्यान आयोजित करण्यात आले. यातही लौरेनने बोनीची भुमिका साकारली पण क्लाईडची भुमिका जेरेमी जॉर्डनने साकारली. ब्रॉडवे वर हे नाटक १ डिसेंबर २०११ ला प्रदर्शित झालं आणि ६९ प्रयोगांनंतर ३० डिसेंबर २०११ रोजी बंद झालं.\n-टीव्ही सिनेमा बोनी एंड क्लाइड: द ट्रु स्टोरी मधे त्रच्य नीद्हम आणि दाना अश्ब्रुक ने मुख्य भुमिका साकारल्या.\n-ब्रुस बेरेस्फोर्डने 'बोनी एंड क्लाईड' नावाची एक लहान टीव्ही मालिका सुरू केली जी ८ व ९ डिसेंबर २०१३ ला लाईफटाईम, हिस्ट्री चॅनेल आणि ए एंड ई वर प्रदर्शित झाली.\n- मार्च २००९ मधे या जोडीवर बीबीसी ने 'टाईम वॉच' नावाची मालिका दाखवली ज्यात या जोडीच्या खुणा, पोलिसांची कागदपत्रं, आणि परिवाराच्या आठवणी दाखवल्या गेल्या. क्लाईडने जेलमधे असताना कशी आपल्या पायाची दोन बोटं कापुन घेतली आणि त्याच्या बरोबरच्या एका कैद्याला कसं मारलं हे ही या कार्यक्रमात सांगितलं गेलं.\n-बैरो टोळीच्या गुन्ह्यांचा प्रवास अमेरिकन एक्स्पेरिंस च्या 'बोनी एंड क्लाईड' या भागात दाखवला गेला.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\n१९३२ - पहिला गुन्हा, पहिला खून\n१९३३ - प्लेटे सिटी आणि देक्सफीस्ड पार्क\n१९३४ - अंतिम पलायन\nअतिम संस्कार आणि दफनविधी\nBooks related to बोनी आणि क्लाईड\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.\nमानवाच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या प्रजेचा छळ करणे हाच आपला सर्वात आवडता छंद मानला होता. अशाच १० सर्वांत क्रूर शासनाकर्त्यांविषयी थोडं जाणून घेऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/jose-maria-gimenez-horoscope-2018.asp", "date_download": "2020-09-27T21:33:15Z", "digest": "sha1:DM5ZDNX4TODC6H7YNDEIGCWXF2PTG5UU", "length": 17553, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जोस मारिया गिमेनेझ 2020 जन्मपत्रिका | जोस मारिया गिमेनेझ 2020 जन्मपत्रिका Sport, Football", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » जोस मारिया गिमेनेझ जन्मपत्रिका\nजोस मारिया गिमेनेझ 2020 जन्मपत्रिका\nनाव: जोस मारिया गिमेनेझ\nरेखांश: 56 W 16\nज्योतिष अक्षांश: 34 S 31\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nजोस मारिया गिमेनेझ जन्मपत्रिका\nजोस मारिया गिमेनेझ बद्दल\nजोस मारिया गिमेनेझ प्रेम जन्मपत्रिका\nजोस मारिया गिमेनेझ व्यवसाय जन्मपत्रिका\nजोस मारिया गिमेनेझ जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजोस मारिया गिमेनेझ 2020 जन्मपत्रिका\nजोस मारिया गिमेनेझ ज्योतिष अहवाल\nजोस मारिया गिमेनेझ फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nहा तुमच्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखू शकता. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात याला. परदेशातून मिळणाऱ्या लाभामुळे तुमची पत वाढण्यास मदत होईल. वरिष्ठ आणि अधिकारी यांच्याकडून लाभ होईल. पत्नी आणि मुलांकडून सुख मिळेल. घरी धार्मिक कार्य घडेल, याचमुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल.\nआरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.\nव्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत���रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.\nकल्पक आणि बौद्धिक उर्जेच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही रोमँटिक व्हाल आणि तुमच्या कामाला एक कलाप्रकार म्हणून समजून अनेक नवीन कल्पना राबवला. संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळतील आणि त्यातून तुम्ही विस्तार कराल. तुमचे धाडस आणि तुमची बुद्धिमत्ता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि अध्यात्मिक दृष्ट्याही तुम्ही वरची पातळी गाठाल. कौटुंबिक आयुष्यात एकोपा राहील. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. घराचे बांधकाम किंवा वाहनखरेदी करण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कष्टाचा मोबदला मिळणे निश्चित आहे.\nतुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. तुमच्या शत्रुंचा पराजय होईल. नोकरीमध्ये बढतीची शक्यता. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळेल. कायदेशीर बाबीत जिंकाल. एकुणातच हा यशदायी कालावधी आहे. आगीपासून सावध राहा आणि डोळ्यांना जपा. आईच्या किंवा आईच्या नात्यातील व्यक्तींमध्ये आजारपण संभवते.\nहा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.\nमित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा कारण वाद होण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. जखमा आणि घाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सांभाळून चालवा.\nया काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्या��्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या जोस मारिया गिमेनेझ ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/rajesh-khanna-love-horoscope.asp", "date_download": "2020-09-27T21:09:46Z", "digest": "sha1:JISAYCW6ZOMQABDL6GR2R4UXZ3H352MN", "length": 9433, "nlines": 123, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "राजेश खन्ना प्रेम कुंडली | राजेश खन्ना विवाह कुंडली Bollywood, Super Star, Actor, Producer, Politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » राजेश खन्ना 2020 जन्मपत्रिका\nराजेश खन्ना 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 74 E 56\nज्योतिष अक्षांश: 31 N 35\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nराजेश खन्ना प्रेम जन्मपत्रिका\nराजेश खन्ना व्यवसाय जन्मपत्रिका\nराजेश खन्ना जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nराजेश खन्ना ज्यो���िष अहवाल\nराजेश खन्ना फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्हाल आयुष्याचा आनंद उपभोगायचा असेल तर तुम्ही लग्न केले पाहिजे याबाबत कोणतेही दुमत नाही. एकांतवास आणि एकाकीपणा हे तुमच्यासाठी मृत्यूसारखेच आहेत आणि सहचर्याचा विचार करता तुम्ही एक मोहक व्यक्ती आहात. तुम्हाला तरूण व्यक्तीशी लग्न करायचे आहे. यासाठी तुम्ही अशा व्यक्तीसोबत लग्न केले पाहिजे जी एक जोडीदार म्हणून उत्साही आणि हसतखेळत वागणारी असेल. तुम्हाला अत्यंत नीटनेटके आणि ज्यातून कोणत्याही प्रकारचा अजागळपणा दिसणार नाही असे घर आवडते.\nराजेश खन्नाची आरोग्य कुंडली\nतुम्ही अगदी दणकट किंवा मजबूत नसलात तरी काही अशी कारणे आहेत, ज्यामुळे तुम्हाला थोडीशी काळजी करण्याची गरज आहे. तुमचा मुख्य आजार हा शारीरिक असण्यापेक्षा मानसिक स्वरुपाचा असेल. पण त्यामुळे तुम्हाला नाहक तणाव वाटेल. अमूक एक विकार राजेश खन्ना ल्यालाच का झाला, याचा तुम्ही खूप विचार करता. वस्तुतः त्याबाबत दुसऱ्यांदा विचारसुद्धा करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही वैद्यकीय विषयावरील पुस्तके वाचता आणि तुमच्या मनात एखाद्या भयानक आजाराविषयी लक्षणे तयार होतात. तुम्हाला घशाशी संबंधित िवकार होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी सांिगतलेल्या औषधांशिवाय इतर औषधे घेणे टाळा. नैसर्गिक आयुष्य जगा, खूप झोप घ्या, पुरेसा व्यायाम करा आणि विचारपूर्वक आहार घ्या.\nराजेश खन्नाच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. पोस्टाचे स्टँप, जुनी नाणी इत्यादी गोळ करणे तुम्हाला आवडते. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी वस्तू टाकून देणे जीवावर येते. तुम्हाला नेहमी वाटत राहते की, कदाचित ती वस्तू भविष्यकाळात उपयोगी पडेल, त्यामुळे तुम्ही जन्मतःच संकलक आहेत. तुमचे छंद हे मैदानी नसू घरगुती आहेत. तुम्हाला एखादी वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असणारा संयम आहे आणि त्यासाठीचे कौशल्य नसेल तर तुम्ही ते चटकन अवगत करू शकता.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/articlelist/13812387.cms", "date_download": "2020-09-27T19:02:02Z", "digest": "sha1:HHHQIR4UJK7527AR33RWJGPTVLDAAHHD", "length": 4689, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिखळ विनोदी 'तिरपागड्या कथा'\nमुलींना वाढवतानाची हळुवार स्पंदनं\nदेश कुलूपबंद, संवेदना कुलूपबंद, चिकित्साही कुलूपबंद\nकॉर्पोरेट्सना अभय, शेतकऱ्यांना वनवास\nवाचनाकडून लेखनाकडे,लेखनाकडून पुन्हा वाचनाकडे\nबाबासाहेबांच्या विचारांची तात्त्विक मांडणी\nकॉर्पोरेट्सना अभय, शेतकऱ्यांना वनवास\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.goa.gov.in/department/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82-2/?lang=kok", "date_download": "2020-09-27T19:54:20Z", "digest": "sha1:Y4CMM7WLZXVIOMLWFAM7J5AQUBWWNVOA", "length": 9964, "nlines": 181, "source_domain": "www.goa.gov.in", "title": " Government of Goa | वित्त विभागाविशीं", "raw_content": "पशुसंवर्धन आनी पशुचिकीत्सा कल्याण धोरण 2020-25 जायरात क्र.8 वर्स 2020-गोंय लोक सेवा आयोग गुणवत्ता यादी २०२० - अभियांत्रिकी गुणवत्ता यादी २०२० - फार्मसी गोंय टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी २०२० गोयांत प्रवेश करपाखातर एसओपी-दक्षीण गोंय जिल्लाधिकारी कार्यालय डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) ब्रौचर - आयटीजी गोंय अर्थसंकल्प २०२०-२१ परिपत्र क्रमांक १३/१/२०१४ / डीओआयटी / वेबसाइट प्रवेश /१८५० तारीख -२६ /०२/२०२० - म्हायती तंत्रविज्ञान विभाग परिपत्रक- ई-गव्हर्नन्स प्रस्ताव आनी मेईटीवाय मार्गदर्शकतत्त्वे आनी डीपीआर (परिशिष्ट- I) - म्हायती तंत्रविज्ञान विभागा गोंय सरकार अंतर्गत विभाग / एजन्सीं खातर संगणक आधारित परीक्षा प्रणालीच्या अंमलबजावणी खातर आरएफपी\nमुख्य मजकुरा कडेन वचात\nगोंय दूरध्वनी निर्देशिका २०२०\nगोंय दूरध्वनी निर्देशिका २०२०\nघर / खातीं / वित्त विभागाविशीं\nसुशासनाखातर योग्य आनी कार्यक्षम वित्त व्यवस्थापन प्रणाली उपलब्ध करून वित्त विभाग गोंय राज्यात विकासाची महत्त्वपूर्ण भूमिका प्रस्तुत करता\nगोंयच्या वित्त विभाग अंतर्गत आशिल्ले दुसरे विभाग :\nवित्त ऑडिट विभाग गोंय सरकारान सगले विभाग फकत गोंय म्हालेखाकाराच्या क्���यालयानच न्हय तर लेखा संचालनालयान दिल्ल्या अभिप्रायांक पाळो दितले हाची खात्री करपाच्या एकमेव उद्देशान स्थापन केलां.\nवित्त – अर्थसंकल्प विभाग\nगोंय सरकाराची सार्वजनिक वित्त व्यवस्थापनाची जबाबदारी वित्त बजेट विभागाकडे आसा .\nवित्त विभाग- खर्च भाग\nवित्त विभाग- खर्च भाग प्रामुख्यान सल्लागार क्षमतेत भूमिका निभायता , व्यवसाय नियमांनुसार परिभाषित आशिल्ल्या विषयांचेर संदर्भातील विभाग.\nवित्त विभाग – महसूल आनी नियंत्रण विभाग\nमहसूल आनी नियंत्रण विभाग प्रामुख्यान सल्लागार क्षमतेमध् भूमिका बजावते, व्यवसाय वाटप नियमांच्या अंतर्गत परिभाषित केलेल्या विषयांचेर संदर्भातील विभाग.\nसंयुक्त सचिव (वित्त विभाग)\nम्हायती आनी तंत्रज्ञान विभाग\n2 रो माळो आयटी हब, आल्तिनो,\nपणजी, गोंय – 403001\nनिमाणें अद्यावतकरण केलां : September 27, 2020\n© 2020 गोंय सरकार. सगले हक राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_98.html", "date_download": "2020-09-27T20:27:40Z", "digest": "sha1:AW3FGUJZD2QW6YXG4PB3GWTRQBLGVEMI", "length": 6109, "nlines": 95, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षण 2020 ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nकेंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते 13 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण 2020चे उद्‌घाटन झाले.\nया मंत्रालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे.\nया उद्‌घाटनासोबतच पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020-साधने, स्वच्छ भारत अभियान वॉटर प्लस प्रोटोकॉल आणि टूल किट, ‘स्वच्छ नगर’ या घनकचरा व्यवस्थापन ॲपचे उद्‌घाटनही केले.आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित एमएसबीएम ॲपचे सुद्धा उदघाटन केले.\nयावेळी स्वच्छ सर्वेक्षण संकल्पनेविषयीचे एक गीतही प्रसारीत करण्यात आले.\n2020 च्या सर्वेक्षणाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे.\nशीर्षक : 'स्वच्छता अधिकार आहे'\nगायक: कैलाश खेर आणि मोनाली ठाकुर\nअभिनय: अभिनेत्री कंगना राणावत\nहे ऍप राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित केले आहे.\nया प्रोग्राममध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कृत्रिम बुद्धिमत्ता च्या मदतीने अपलोड केलेल्या फोटो मध्ये लाभार्थीचा चेहरा आणि टॉयलेट सीट ओळखण्यास मदत करते.\nहे रिअल टाइम अँप आहे.तसेच याद्वारे वेळेची बचत होणार आहे.\nआपले अभिप्रा�� आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/511/35196", "date_download": "2020-09-27T19:12:15Z", "digest": "sha1:DDEAINES44PRUVGWHXBVIULL5DS42FPS", "length": 4669, "nlines": 78, "source_domain": "bhutkatha.com", "title": "बोनी आणि क्लाईड. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nइतिहासकारांनी दशकानुदशके बोनी व क्लाईडच्या लोकप्रियतेचं अवलोकन केलं आहे. ई.आर.मिलनेर- एक इतिहासकार, लेखक आणि बोनी व क्लाईडचे विशेषज्ञ-यांनी या जोडीच्या लोकप्रियतेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बघितलं आहे. मिलनेर यांच्या मते जे लोक स्वतःला बाहेरचे किंवा सरकारविरोधी समजतात त्यांच्यासाठी बोनी व क्लाईड हे एक असं बाह्यतत्त्व होतं जे निष्काळजी सरकारचा विरोध करत होतं.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\n१९३२ - पहिला गुन्हा, पहिला खून\n१९३३ - प्लेटे सिटी आणि देक्सफीस्ड पार्क\n१९३४ - अंतिम पलायन\nअतिम संस्कार आणि दफनविधी\nBooks related to बोनी आणि क्लाईड\nभारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी\nभारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.\nमानवाच्या इतिहासात अनेक असे शासनकर्ते होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या प्रजेचा छळ करणे हाच आपला सर्वात आवडता छंद मानला होता. अशाच १० सर्वांत क्रूर शासनाकर्त्यांविषयी थोडं जाणून घेऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:04:23Z", "digest": "sha1:3MYX4EQISA2IFG6NBDKIBKLGJNXXGG7O", "length": 48715, "nlines": 366, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पद्मविभूषण पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो.\nप्रथम पुरस���कार वर्ष १९५४\nअंतिम पुरस्कार वर्ष २०१२\nपूर्व नावे पहिला वर्ग\nप्रथम पुरस्कारविजेते सत्येन्द्र नाथ बसु व इतर.\nअंतिम पुरस्कारविजेते डॉ.अनिल काकोडकर व इतर.\nभारतरत्न ← पद्मविभूषण → पद्मभूषण\nजानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.\nसुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसऱ्या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.\nलगेचच दुसऱ्या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचे स्वरुप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढऱ्या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरुपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची फीत लावलेली असते.\nसन २०१० पर्यंत एकूण २६४ व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्रात जन्मलेल्या किंवा महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.\nमहाराष्ट्रातील पद्मविभूषणप्राप्त महान विभूतींची संख्या ४९ आहे, तर ५० दिल्लीवासियांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे\n१९५४ सत्येंद्रनाथ बोस साहित्य व शिक्षण पश्चिम बं���ाल भारत\n१९५४ झाकिर हुसेन सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९५४ बाळासाहेब गंगाधर खेर सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९५४ जिग्मे दोरजी वांगचुक सार्वजनिक कार्य बिहार भारत\n१९५४ नंदलाल बोस कला पश्चिम बंगाल भारत\n१९५४ व्ही.के. कृष्णमेनोन सार्वजनिक कार्य केरळ भारत\n१९५५ धोंडो केशव कर्वे साहित्य व शिक्षण महाराष्ट्र भारत\n१९५५ जे.आर.डी. टाटा व्यापार व उद्योग महाराष्ट्र भारत\n१९५६ चंदूलाल माधवलाल त्रिवेदी सार्वजनिक कार्य मध्य प्रदेश भारत\n१९५६ फाजल अली सार्वजनिक कार्य बिहार भारत\n१९५६ जानकीबाई बजाज सामाजिक कार्य मध्य प्रदेश भारत\n१९५७ घनश्यामदास बिर्ला व्यापार व उद्योग राजस्थान भारत\n१९५७ मोतिलाल चिमणलाल सेटलवाड कायदा व सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९५७ श्रीप्रकाश सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९५९ जॉन मथाई साहित्य व शिक्षण केरळ भारत\n१९५९ राधाबिनोद पाल सार्वजनिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n१९५९ गगनविहारी लल्लूभाई मेहता सामाजिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९६० नारायणन राघवन पिल्लै सार्वजनिक कार्य तमिळनाडू भारत\n१९६२ व्ही.आर. कृष्णा अय्यर नागरी सेवा तमिळनाडू भारत\n१९६२ पद्मजा नायडू सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९६२ विजयालक्ष्मी पंडित नागरी सेवा उत्तर प्रदेश भारत\n१९६३ ए. लक्ष्मणस्वामी मुदलियार वैद्यकशास्त्र तमिळनाडू भारत\n१९६३ सुनीतिकुमार चट्टोपाध्याय साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल भारत\n१९६३ हरी विनायक पाटसकर सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९६४ गोपीनाथ कविराज साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश भारत\n१९६४ दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर साहित्य व शिक्षण महाराष्ट्र भारत\n१९६५ अर्जनसिंग नागरी सेवा दिल्ली भारत\n१९६५ जोयंतोनाथ चौधरी नागरी सेवा पश्चिम बंगाल भारत\n१९६५ मेहदी नवाज जंग सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९६६ व्हॅलेरियन कार्डिनल ग्रेसियास सामाजिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९६७ भोलानाथ झा नागरी सेवा उत्तर प्रदेश भारत\n१९६७ चंद्रकिशन दफ्तरी सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९६७ हाफिस मोहम्मद इब्राहिम नागरी सेवा आंध्र प्रदेश भारत\n१९६७ पट्टदकल वेंकण्णा आर. राव नागरी सेवा आंध्र प्रदेश भारत\n१९६८ महादेव श्रीहरी अणे सार्वजनिक कार्य मध्य प्रदेश भारत\n१९६८ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर विज्ञान व तंत्रज्ञान - अमेरिका\n१९६८ प्रशांतचंद्र महालनोबीश सांख्यिकी विज्ञान दिल्ली भारत\n१९६८ के. वैद्यनाथ कल्याण सुदंरम सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n१९६८ कृपालसिंग नागरी सेवा दिल्ली भारत\n१९६९ हरगोविंद खुराना विज्ञान व तंत्रज्ञान - अमेरिका\n१९६९ मोहनसिंह मेहता नागरी सेवा राजस्थान भारत\n१९६९ दत्तात्रय श्रीधर जोशी नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n१९६९ घनानंद पांडे नागरी सेवा उत्तर प्रदेश भारत\n१९६९ राजेश्वर दयाल नागरी सेवा दिल्ली भारत\n१९७० बिनय रंजन सेन नागरी सेवा पश्चिम बंगाल भारत\n१९७० ताराचंद साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश भारत\n१९७० परमसिव प्रभाकर कुमारमंगळम नागरी सेवा तमिळनाडू भारत\n१९७० सुरंजन दास नागरी सेवा पश्चिम बंगाल भारत\n१९७० हरबक्षसिंग सैन्य सेवा पंजाब भारत\n१९७० ए. रामसामी मुदलियार नागरी सेवा आंध्र प्रदेश भारत\n१९७० ॲंथोनी लान्सेलॉट ड्यास सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९७१ विठ्ठल नागेश शिरोडकर वैद्यकशास्त्र गोवा भारत\n१९७१ बलराम शिवरामन नागरी सेवा तमिळनाडू भारत\n१९७१ बिमलप्रसाद चालिहा नागरी सेवा आसाम भारत\n१९७१ उदयशंकर कला महाराष्ट्र भारत\n१९७१ सुमती मोरारजी नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n१९७१ अल्लाउद्दीन खान कला पश्चिम बंगाल भारत\n१९७२ एस.एम. नंदा नागरी सेवा दिल्ली भारत\n१९७२ प्रतापचंद्र लाल नागरी सेवा पंजाब भारत\n१९७२ आदित्यनाथ झा सार्वजनिक कार्य उत्तर प्रदेश भारत\n१९७२ जीवराज एन. मेहता सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९७२ प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९७२ विक्रम अंबालाल साराभाई विज्ञान व तंत्रज्ञान गुजरात भारत\n१९७२ सॅम माणेकशॉ सैन्य सेवा तमिळनाडू भारत\n१९७२ गुलाम मोहम्मद सादिक सार्वजनिक कार्य जम्मू आणि काश्मीर भारत\n१९७२ होर्मसजी माणेकजी सीर्वई कायदा व सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९७३ दौलतसिंह कोठारी विज्ञान व तंत्रज्ञान दिल्ली भारत\n१९७३ नगेंद्रसिंह सार्वजनिक कार्य राजस्थान भारत\n१९७३ तिरुमलराव स्वामीनाथन नागरी सेवा तमिळनाडू भारत\n१९७३ यू.एन. धेबर सामाजिक कार्य गुजरात भारत\n१९७३ बसंती देवी नागरी सेवा पश्चिम बंगाल भारत\n१९७३ नेली सेनगुप्ता सामाजिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n१९७४ विजेंद्र कस्तुरी रंग वरदराज राव नागरी सेवा कर्नाटक भारत\n१९७४ बिनोदबिहारी मुखर्जी कला पश्चिम बंगाल भारत\n१९७४ हरीशचंद्र सरीन नागरी सेवा दिल्ली भारत\n१९७४ निरेन डे कायदा व सार्वजनिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n१९७५ बसंती दुलाल नाग चौधरी साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल भारत\n१९७५ चिंतामण द्वारकानाथ देशमुख सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९७५ दुर्गाबाई देशमुख सामाजिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९७५ प्रेमलीला विठ्ठलदास ठाकरसी साहित्य व शिक्षण महाराष्ट्र भारत\n१९७५ राजा रामण्णा विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n१९७५ होमी नुसरवानजी सेठना नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n१९७५ एम.एस. सुब्बुलक्ष्मी कला तमिळनाडू भारत\n१९७५ मेरी क्लबवाला जाधव सामाजिक कार्य तमिळनाडू भारत\n१९७६ बशीर हुसेन झैदी साहित्य व शिक्षण दिल्ली भारत\n१९७६ कल्पात्ती रामकृष्ण रामनाथान विज्ञान व तंत्रज्ञान केरळ भारत\n१९७६ कालूलाल श्रीमाली साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश भारत\n१९७६ ग्यानी गुरमुखसिंग मुसाफिर साहित्य व शिक्षण पंजाब भारत\n१९७६ केशव शंकर पिळ्ळै कला दिल्ली भारत\n१९७६ सलीम मोईझुद्दीन अली अब्दुल विज्ञान व तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\n१९७६ सत्यजीत राय कला पश्चिम बंगाल भारत\n१९७७ ओमप्रकाश मेहरा नागरी सेवा पंजाब भारत\n१९७७ अजुडियानाथ खोसला नागरी सेवा दिल्ली भारत\n१९७७ अजय मुखोपाध्याय सार्वजनिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n१९७७ अली यावर जंग सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९७७ चंडेश्वरप्रसाद नारायण सिंह साहित्य व शिक्षण दिल्ली भारत\n१९७७ टी. बालसरस्वती कला तमिळनाडू भारत\n१९८० राय कृष्णदास नागरी सेवा उत्तर प्रदेश भारत\n१९८० बिस्मिल्ला खॉं कला उत्तर प्रदेश भारत\n१९८१ सतीश धवन विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n१९८१ रविशंकर कला उत्तर प्रदेश भारत\n१९८२ मीराबेन सामाजिक कार्य - युनायटेड किंग्डम\n१९८५ चिंतामणी नागेश रामचंद्र राव विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n१९८५ मंबिल्लीकलत्तिल गोविंदकुमार मेनन नागरी सेवा केरळ भारत\n१९८६ औतारसिंग पैंटल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\n१९८६ बिरजू महाराज कला दिल्ली भारत\n१९८६ बाबा आमटे सामाजिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९८७ बेंजामिन पेरी पाल विज्ञान व तंत्रज्ञान पंजाब भारत\n१९८७ मनमोहनसिंग नागरी सेवा दिल्ली भारत\n१९८७ अरुण श्रीधर वैद्य नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n१९८७ कमलादेवी चट्टोपाध्याय सामाजिक कार्य कर्नाटक भारत\n���९८८ कुप्पल्ली वेंकटप्पा पुट्टप्पा साहित्य व शिक्षण कर्नाटक भारत\n१९८८ मिर्झा हमीदुल्ला बेग कायदा व सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n१९८८ महादेवी वर्मा साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश भारत\n१९८९ एम.एस. स्वामिनाथन विज्ञान व तंत्रज्ञान दिल्ली भारत\n१९८९ उमाशंकर दीक्षित सार्वजनिक कार्य उत्तर प्रदेश भारत\n१९८९ अली अकबर खान कला पश्चिम बंगाल भारत\n१९९० ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान व तंत्रज्ञान दिल्ली भारत\n१९९० सेम्मंगुडी श्रीनिवास अय्यर कला तमिळनाडू भारत\n१९९० वल्लंपडुगै श्रीनिवास राघवन अरुणाचलम साहित्य व शिक्षण दिल्ली भारत\n१९९० भबतोष दत्ता साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल भारत\n१९९० कुमारगंधर्व कला कर्नाटक भारत\n१९९० त्रिलोकीनाथ चतुर्वेदी नागरी सेवा कर्नाटक भारत\n१९९१ इंद्रप्रसाद गोवर्धनभाई पटेल विज्ञान व तंत्रज्ञान गुजरात भारत\n१९९१ मंगळंपल्ली बालमुरळीकृष्ण कला तमिळनाडू भारत\n१९९१ हिरेंद्रनाथ मुखर्जी सार्वजनिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n१९९१ एन.जी. रंगा सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९९१ राजाराम शास्त्री साहित्य व शिक्षण उत्तर प्रदेश भारत\n१९९१ गुलझारीलाल नंदा सार्वजनिक कार्य गुजरात भारत\n१९९१ खुस्रो फारामुर्झ रुस्तमजी नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n१९९१ एम.एफ. हुसेन कला महाराष्ट्र भारत\n१९९२ मल्लिकार्जुन मन्सूर कला कर्नाटक भारत\n१९९२ व्ही. शांताराम कला महाराष्ट्र भारत\n१९९२ शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\n१९९२ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्य व शिक्षण महाराष्ट्र भारत\n१९९२ अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n१९९२ गोविंददास श्रोफ साहित्य व शिक्षण महाराष्ट्र भारत\n१९९२ कालोजी नारायण राव कला आंध्र प्रदेश भारत\n१९९२ रावी नारायण रेड्डी सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n१९९२ सरदार स्वरणसिंग सार्वजनिक कार्य पंजाब भारत\n१९९२ अरुणा असफ अली सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n१९९८ लक्ष्मी सेहगल सार्वजनिक कार्य उत्तर प्रदेश भारत\n१९९८ उषा मेहता सामाजिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९९८ नानी अर्देशिर पालखीवाला कायदा व सार्वजनिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९९८ वॉल्टर सिसुलू सार्वजनिक कार्य - दक्षिण आफ्रिका\n१९९९ राजगोपाल चिदंबरम विज्ञान व तंत्रज्ञान तमिळनाडू भारत\n१९९९ सर्वेपल्ली गोपाल साहित्य व शिक्ष��� तमिळनाडू भारत\n१९९९ वर्गिज कुरियन विज्ञान व तंत्रज्ञान गुजरात भारत\n१९९९ हंसराज खन्ना सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n१९९९ व्ही.आर. कृष्ण अय्यर कायदा व सार्वजनिक कार्य केरळ भारत\n१९९९ लता मंगेशकर कला महाराष्ट्र भारत\n१९९९ भीमसेन जोशी कला कर्नाटक भारत\n१९९९ ब्रजकुमार नेहरू नागरी सेवा हिमाचल प्रदेश भारत\n१९९९ धर्मवीर नागरी सेवा दिल्ली भारत\n१९९९ लल्लनप्रसाद सिंह नागरी सेवा दिल्ली भारत\n१९९९ नानाजी देशमुख सामाजिक कार्य दिल्ली भारत\n१९९९ पांडुरंगशास्त्री आठवले सामाजिक कार्य व धार्मिक कार्य महाराष्ट्र भारत\n१९९९ सतीश गुजराल कला दिल्ली भारत\n१९९९ दामल कृष्णस्वामी पट्टम्माळ कला तमिळनाडू भारत\n२००० कृष्णबिहारी लाल नागरी सेवा दिल्ली भारत\n२००० कृष्णस्वामी कस्तुरीरंगन विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n२००० मनोहरसिंग गिल नागरी सेवा दिल्ली भारत\n२००० केलुचरण मोहापात्रा कला ओडिशा भारत\n२००० हरिप्रसाद चौरसिया कला महाराष्ट्र भारत\n२००० पंडित जसराज कला महाराष्ट्र भारत\n२००० जगदीश नटवरलाल भगवती साहित्य व शिक्षण गुजरात भारत\n२००० कक्कादन नंदनाथ राज साहित्य व शिक्षण केरळ भारत\n२००० भैरबदत्त पांडे नागरी सेवा उत्तराखंड भारत\n२००० एम. नरसिंहम व्यापार व उद्योग आंध्र प्रदेश भारत\n२००० आर.के. नारायण साहित्य व शिक्षण तमिळनाडू भारत\n२००० सिकंदर बक्त सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२००० तरलोकसिंग नागरी सेवा दिल्ली भारत\n२००१ कल्यांपुदी राधाकृष्ण राव विज्ञान व तंत्रज्ञान - अमेरिका\n२००१ चक्रवर्ती विजयराघव नरसिंहम नागरी सेवा तमिळनाडू भारत\n२००१ शिवकुमार शर्मा कला महाराष्ट्र भारत\n२००१ मनमोहन शर्मा विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\n२००१ अमजद अली खान कला दिल्ली भारत\n२००१ बेंजामिन आर्थर गिलमॅन सार्वजनिक कार्य - अमेरिका\n२००१ होसेई नोरोता सार्वजनिक कार्य - जपान\n२००१ ऋषिकेश मुखर्जी कला महाराष्ट्र भारत\n२००१ जॉन केनेथ गालब्रेथ साहित्य व शिक्षण - अमेरिका\n२००१ कोट्टा सच्चिदानंद मूर्ती साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश भारत\n२००१ झुबिन मेहता कला - अमेरिका\n२००२ चक्रवर्ती रंगराजन साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश भारत\n२००२ गंगूबाई हानगल कला कर्नाटक भारत\n२००२ किशनमहाराज कला उत्तर प्रदेश भारत\n२००२ सोली जहांगीर सोराबजी कायदा दिल्ली भारत\n२००२ किशोरी आमोणकर कला महाराष्ट्र भारत\n२००३ बलराम नंदा साहित्य व शिक्षण दिल्ली भारत\n२००३ काझी ल्हेंदुप दोरजी खांगसरपा सार्वजनिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n२००३ सोनल मानसिंह कला दिल्ली भारत\n२००३ बृहस्पतिदेव त्रिगुणा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\n२००४ मनेपल्ली नारायण राव वेंकटाचलय्या कायदा व सार्वजनिक कार्य कर्नाटक भारत\n२००४ अमृता प्रीतम साहित्य व शिक्षण दिल्ली भारत\n२००४ जयंत नारळीकर विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\n२००५ बालकृष्ण गोयल वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\n२००५ करणसिंह सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२००५ मोहन धारिया सामाजिक कार्य महाराष्ट्र भारत\n२००५ राम नारायण कला महाराष्ट्र भारत\n२००५ एम.व्ही.एस. वल्यत्तान वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत\n२००५ ज्योतिंद्रनाथ दीक्षित नागरी सेवा दिल्ली भारत\n२००५ मीलोनकुमार बॅनर्जी कायदा व सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२००५ आर.के. लक्ष्मण कला महाराष्ट्र भारत\n२००६ नॉर्मन बोरलॉग विज्ञान व तंत्रज्ञान - मेक्सिको\n२००६ विश्वेश्वरनाथ खरे कायदा व सार्वजनिक कार्य उत्तर प्रदेश भारत\n२००६ महाश्वेता देवी साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल भारत\n२००६ निर्मला देशपांडे सामाजिक कार्य दिल्ली भारत\n२००६ ओबेद सिद्दिकी विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n२००६ प्रकाश नारायण टंडन वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\n२००६ अटूर गोपालकृष्णन कला केरळ भारत\n२००६ सी.आर. कृष्णस्वामी राव नागरी सेवा तमिळनाडू भारत\n२००६ चार्ल्स कोरिया विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\n२००७ राजा येसुदास चेल्लय्या सार्वजनिक कार्य तमिळनाडू भारत\n२००७ वेंकटरामन कृष्णमूर्ती नागरी सेवा दिल्ली भारत\n२००७ बालू शंकरन वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\n२००७ फली सॅम नरीमन कायदा व सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२००७ प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती कायदा व सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२००७ खुशवंतसिंग साहित्य व शिक्षण दिल्ली भारत\n२००७ राजा राव साहित्य व शिक्षण - अमेरिका\n२००७ नरिंदरनाथ वोहरा नागरी सेवा हरयाणा भारत\n२००७ नरेशचंद्र सक्सेना नागरी सेवा दिल्ली भारत\n२००७ जॉर्ज सुदर्शन विज्ञान व तंत्रज्ञान - अमेरिका\n२००७ विश्वनाथन आनंद क्रीडा तमिळनाडू भारत\n२००७ राजेंद्रकुमार पचौरी पर्यावरण दिल्ली भारत\n२००८ एन.आर. नारायणमूर्ती माहिती तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n२००८ ई. श्रीधरन दिल्ली मेट्रो दिल्ली भारत\n२००८ लक्ष्मीनिवास मित्तल उद्योग - युनायटेड किंग्डम\n२००८ आदर्शसेन आनंद सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२००८ पी.एन. धर नागरी सेवा दिल्ली भारत\n२००८ पी.आर.एस. ओबराय व्यापार व उद्योग दिल्ली भारत\n२००८ आशा भोसले संगीत महाराष्ट्र भारत\n२००८ एडमंड हिलरी पर्वतारोहण - न्यू झीलँड\n२००८ रतन टाटा उद्योग महाराष्ट्र भारत\n२००८ प्रणव मुखर्जी सार्वजनिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n२००८ सचिन तेंडुलकर क्रीडा महाराष्ट्र भारत\n२००९ चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n२००९ सुंदरलाल बहुगुणा पर्यावरण संरक्षण उत्तराखंड भारत\n२००९ डी.पी. चट्टोपाध्याय साहित्य व शिक्षण पश्चिम बंगाल भारत\n२००९ जसबीरसिंग बजाज वैद्यकशास्त्र पंजाब भारत\n२००९ पुरुषोत्तम लाल वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\n२००९ गोविंद नारायण सार्वजनिक कार्य उत्तर प्रदेश भारत\n२००९ अनिल काकोडकर विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\n२००९ जी.माधवन नायर विज्ञान व तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n२००९ सिस्टर निर्मला सामाजिक कार्य पश्चिम बंगाल भारत\n२००९ ए.एस. गांगुली व्यापार व उद्योग महाराष्ट्र भारत\n२०१० इब्राहीम अल्काझी कला दिल्ली भारत\n२०१० उमालयपुरम के. शिवरामन कला तमिळनाडू भारत\n२०१० झोहरा सेगाल कला दिल्ली भारत\n२०१० वाय. वेणुगोपाल रेड्डी कायदा व सार्वजनिक कार्य आंध्र प्रदेश भारत\n२०१० वेंकटरामन रामकृष्णन विज्ञान व तंत्रज्ञान - युनायटेड किंग्डम\n२०१० प्रताप सी. रेड्डी व्यापार व उद्योग आंध्र प्रदेश भारत\n२०११ अक्किनेनी नागेश्वर राव कला आंध्र प्रदेश भारत\n२०११ कपिला वात्स्यायन कला दिल्ली भारत\n२०११ होमै व्यारावाला कला गुजरात भारत\n२०११ के. पराशरन सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n2011 ए.आ. किडवाई सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२०११ विजय केळकर सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२०११ मॉंटेक सिंग अहलुवालिया सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२०११ पल्ले रामाराव शास्त्र आंध्र प्रदेश भारत\n२०११ अझीम प्रेमजी व्यापार व उद्योग कर्नाटक भारत\n२०११ ब्रजेश मिश्रा नागरी सेवा मध्य प्रदेश भारत\n२०११ ओट्टाप्लक्कल नीलकंदन वेलु कुरुप साहित्य केरळ भारत\n२०११ सीताकांत महापात्र साहित्य ओडिशा भारत\n२०११ लक्ष्मी चंद जैन सार्वजनिक कार्य दिल्ली भारत\n२०११ देवनाथ सिंग सार्वज��िक कार्य छत्तीसगढ भारत\n२०१२ के जी सुब्रहमण्यन कला कर्नाटक भारत\n२०१२ मारिओ मिरांडा कला गोवा भारत\n२०१२ भूपेन हजारिका कला आसाम भारत\n२०१२ कांतिलाल हस्तिमल संचेती वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\n२०१२ टी.व्ही. राजेश्वर नागरी सेवा तमिळनाडू भारत\n२०१४ बी. के. एस. अय्यंगार नागरी सेवा महाराष्ट्र भारत\n२०१४ डॉ. रघुनाथ माशेलकर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\n२०१६ [१] यामीनी कृष्णामुर्ती कला दिल्ली भारत\n२०१६ रजनीकांत कला तमिळनाडू भारत\n२०१६ गिरीजा देवी कला प. बंगाल भारत\n२०१६ रामोजी राव साहित्य व शिक्षण आंध्र प्रदेश भारत\n२०१६ डॉ.विश्वनाथन शांता वैद्यकीय तमिळनाडू भारत\n२०१६ श्री श्री रवी शंकर इतर - अध्यात्म कर्नाटक भारत\n२०१६ जगमोहन सार्वजनिक जीवन दिल्ली भारत\n२०१६ वासुदेव कालकुन्टे आत्रे विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n२०१६ अविनाश दिक्षीत साहित्य व शिक्षण - अमेरीका\n२०१६ धीरुभाई अंबानी व्यापार व उद्योग महाराष्ट्र भारत\n२०१७ शरद पवार सार्वजनिक जीवन महाराष्ट्र भारत\n२०१७ मुरली मनोहर जोशी सार्वजनिक जीवन उत्तर प्रदेश भारत\n२०१७ पी.ए. संगमा सार्वजनिक जीवन त्रिपुरा भारत\n२०१७ सुंदरलाल पटवा सार्वजनिक जीवन मध्य प्रदेश भारत\n२०१७ के.जे. येशूदास कला-संगीत केरळ भारत\n२०१७ जग्गी वासुदेव इतर-अध्यात्म मध्य प्रदेश भारत\n२०१७ उडिपी रामचंद्रराव विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\n२०१९[२] तीजन बाई कला-लोकसंगीत छत्तीसगढ भारत\n२०१९[२] इस्माइल उमर गुलेह लोकव्यवहार - जिबूती\n२०१९[२] अनिलकुमार मणिभाई नाईक व्यापार-उद्योग-संसाधने महाराष्ट्र भारत\n२०१९[२] बळवंत मोरेश्वर पुरंदरे कला-अभिनय-नाट्य महाराष्ट्र भारत\n^ [१], पद्मविभूषण पुरस्कार (२०१६).\n↑ a b c d प्रसिद्धिपत्रक, २०१९.\n\"प्रसिद्धिपत्रक, २०१९\" (PDF). २५ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53035", "date_download": "2020-09-27T20:42:04Z", "digest": "sha1:NDXDKQW44DELGIZOZBBJEMXEJ4GDK6TQ", "length": 54183, "nlines": 299, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र\nमाझी सुट्टी संपून बोटीवर परत जायची वेळ जवळ येत चालली होती. तेव्हां मुलीला (पुनवला) तिच्या ट्रेनिंगमधून अनपेक्षितपणे पंधरा दिवसाची सुट्टी मिळाली. पत्नीचा (शुभदाचा)स्वतःचा व्यवसाय असल्यानं तिचं वेळापत्रक तिच्याच हातात होतं. शांत ठिकाणी एखादा आठवडा मजेत एकत्र घालवावा असं ठरवून एका लोकप्रिय कंपनीच्या ‘कोस्टल कर्नाटक’ च्या कन्डक्टेड टूरमध्ये सामील झालो. सगळे मिळून चाळीस जण असू.\nअशा कन्डक्टेड टूर्सबद्दल थोडसं. याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. कोणी म्हणतं शाळेच्या ट्रिपप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तुम्हाला पळवत पळवत आहे नाही ते सगळं दाखवतात. दमछाक होते, तर कोणी म्हणतं इतकं बघायला असताना मधेच एक पूर्ण दिवस शॉपिंगसाठी फुकट घालवतात. यात काही तथ्य असो वा नसो, एक गोष्ट मात्र निश्चित. आपल्यासारखेच लोक आपल्या बरोबर असतात, कोणालाही काम नसतं आणि वेळेचं बंधनही. आपला स्वभाव बोलका असेल तर उत्तम ओळखी होतात. गप्पांना ऊत येतो. ट्रिप संपवून परत येतो तोपर्यंत ताजेतवाने झालेलो असतो.\nपावसाळा नुकताच संपला होता. चोहीकडे गर्द हिरवंगार. जणु धरतीमातेने हिरवा शालू ल्याला होता वगैरे वगैरे. मात्र ही गोष्ट तिकडच्या सृष्टिसौंदर्याबद्दलची नाही. आम्हाला तिथे आलेल्या एका अनुभवाची आहे.\nठिकाणाचं नाव मुरडेश्वर. इथे समुद्रातली जागा रिक्लेम करून एक शंकराची महाकाय मूर्ती (सव्वाशे फूट उंच), समोरच गोपुर (दोनशे फूट उंच) आणि या दोनच्या मध्ये महाभारतातील देखावे बनवले आहेत. त्यामुळे सुरेख पर्यटनस्थळ झालं आहे. मागे समुद्र असल्यामुळे शंकराच्या पार्श्वभूमीत फक्त निळंशार आकाश असतं. मूर्ती फारच अफलातून impressive दिसते. (गूगल मॅप्स मध्ये ‘मुरडेश्वर टेंपल' टाकलं की छान बघायला मिळतं. सॅटलाइट इमेज मध्ये शंकराच्या मूर्तीच्या बरोब्बर उत्तरेला समुद्रकिनारी जी लांब इमारत दिसते ते आमचं गेस्ट हाऊस.)\nरोज जरी हवा थंड असली तरी त्या दिवशी मात्र दिवसभर भयानक उकड�� होतं. वारा औषधालाही नव्हता. रात्री जेवणखाण आटपल्यावर समुद्रकिनारीच कट्टा जमला. होताहोता बारा वाजले. उद्याकरता देखील काही गप्पा शिल्लक ठेवल्या पाहिजेत असा ठराव करून आपापल्या खोल्यांकडे पांगलो.\nआमचं बसकं गेस्ट हाऊसदेखील रीक्लेम केलेल्या जागेत. इमारतीला लागूनच समुद्र. लाटांच्या आवाजाचं पार्श्वसंगीत सदासर्वकाळ चालू. कल्पनातीत सुरेख वातावरण. नवं कोरं गेस्ट हाउस बांधून झालं होतं पण छोटीमोठी कामं राहिली होती. गेस्ट हाऊसची रचना अगदी साधी. एकमेकाला लागून आठ-दहा खोल्या सरळसोट पूर्व पश्चिम रेषेंत. उत्त्तरेकडे लांबच लांब व्हरांडा. पायर्‍या चढून आलं की या व्हरांड्यावर पूर्वेच्या टोकानी प्रवेश व्हायचा. त्यालगतच्या खोलीला पहिली खोली म्हणूया. पश्चिम टोकाची शेवटची खोली. तिथे हा व्हरांडा संपत नव्हता. नकाशात दाखवल्याप्रमाणे तो दोनदा डावीकडे वळला होता. या लांबलचक व्हरांड्याला मोठा, मधल्याला मधला आणि शेवटच्याला छोटा व्हरांडा म्हणूया. छोटा व्हरांडा अगदीच कुणकुडा. सहा फूट बाय पाच फूट. शेवटची खोली आमची होती. म्हणजे आमच्या खोलीला तीन व्हरांडे. मात्र खाजगी एकही नाही.\nव्हरांड्यासहित सर्वत्र उत्तम प्रतीच्या फिक्या बदामी टाइल्स. हल्ली घराघरांत खूपच लोकप्रिय झालेल्या. ओल्या झाल्या की मात्र भयंकर घसरड्या.\nखोलीत आलो तर सगळ्या भिंती, जमीन, गाद्या एखाद्या भट्टीत ठेवल्यासारख्या गरमागरम झाल्या होत्या. एअर कंडिशनर लावण्यासाठी मालकानं आयताकृती भोकं करून ठेवलेली होती. पण अजून ए.सी. लावले नसल्याकारणानं प्लायवुड मारून बंद केलेली. हॉटेलमधल्या गाद्या म्हणजे वजनदार गादोबाच असतात. दिवसभराची उष्णता त्यांनी साठवून ठेवली होती ती आमच्या सर्वांगाला पोटीस सारखा शेक देण्यासाठीच पंखा गरागरा गरम वारा ढकलंत होता. प्लायवुड वाकुल्या दाखवंत होतं. आमची चिडचिड व्हायला लागली.\nआम्ही तिघांनीही व्हरांड्यात झोपायचं ठरवलं. जो काही थोडा वारा होता तो समुद्राकडून येत होता. त्यामुळे मोठ्या आणि मधल्या व्हरांड्यात काहीच लागत नव्हता. छोट्या व्हरांड्यात नावापुरता का होईना, होता तरी. बर्यापैकी अंगमेहनत करून दोन गादोबा छोट्या व्हरांड्यात ओढत ओढत आणून टाकले. व्हरांड्याच्या अडीच फूट उंचीच्या भिंतीमुळे गादीवर वारा लागत नव्हता. मग एका पलंगपोसाला नाड्या आणि गाठी मा���ून शीड बनवलं आणि होता नव्हता तो वारा खाली वळवला. छोट्या व्हरांड्यात ह्या दोघी आणि मधल्या व्हरांड्यात मी असे आडवे झालो. दहा मिनिटात बरं वाटलं. वाराही बरा वाहायला लागला होता. चिडचिड पूर्ण नाहिशी झाली.\nडोळा लागतो न लागतो तोच शुभदानी रिपोर्ट केलं. “पाऊस सुरू झाला रे ” पाऊस म्हणजे काय, नुसते शिंतोडे होते. मी झोपेचं सोंग घेतलं. त्या दोघींचं डोकं समुद्राकडे होतं, पाय खोलीकडे. त्यांनी फक्त झोपण्याची दिशा बदलली. डोकं खोलीकडे केलं, पायावर पांघरूण घेतलं. गाद्या पांघरुणं ओली झाली तरी उद्या वाळतील असा विचार करून झोपल्या.\nवारा वाढलाच होता. आता पावसाची सर आली. दोघी धडपडतच उठल्या. आता माझं झोपेचं सोंग चालू ठेवण्यात काहीच हशील नव्हता. तिघांचा एक झटपट परिसंवाद झाला. आमच्यातला कोणीही एकदा सांगून ऐकणार्‍यातला नसल्यामुळे खोलीच्या आत जाऊन झोपावं हा विचार मनाला शिवला देखील नाही.\nभराभरा छोट्या व्हरांड्यातल्या गाद्या ओढत, ढकलत मधल्या व्हरांड्यात आणल्या. पाऊस जरी वाढला तरी कुठेपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेऊन व्यवस्थित घातल्या आणि आडवे झालो. विजा चांगल्याच चमकायला लागल्या होत्या. आम्हाला पडल्यापडल्या या गोपुराचे वरचे दोन मजले दिसत होते. चंद्र ढगांनी पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे गुडुप अंधार होता. मात्र वीज चमकली की गोपुर दिवसासारखं लख्खं दिसायचं आणि क्षणार्धात नाहिसं व्हायचं.\nतिघंही खूष होतो. मनाला शांत करणारा लाटांचा आवाज, मंद वारा, झाडांची सळसळ, ऐकू येणारा पण आपल्याला ओला न करणारा पाऊस अशा साध्या साध्या गोष्टींचं अप्रूप वाटणं, तशीच आवड असलेले आपले कुटुंबीय आपल्या बरोबर असणं. आणि उद्या, परवा, तेरवा काहीही काम नसणं. अहाहा स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच \nगप्पा मारता मारता गाढ झोप लागली.\nअचानक भन्नाट वारा सुटला. वेडावाकडा पाऊस सुया टोचाव्या तसा चेहर्‍यावर लागायला लागला. झाडांची सळसळ नाहिशी होऊन काडकाड फांद्या तुटल्याचे आवाज, विजेचा गडगडाट आणि लखलखाट \nआणखी एक गोष्ट झाली म्हणजे दिवे गेले. या बाबतीत महाराष्ट्र आणि कर्नाटक भाईभाई.\nआमची एकच धांदल उडाली. आम्ही गाद्या अशा टाकल्या होत्या की आता खोलीचं दार उघडता येईना. भसाभसा गाद्या बाजूला ओढल्या. मिट्ट काळोखांत पावसाच्या मार्‍यात अनोळखी कुलुप तितक्याच अनोळखी किल्लीनी उघडण्याच्या धडपडीचा आनंद घेतल्याशिवाय समजायचा नाही.\nगाद्या खोलीत ओढल्या. आमच्या खोलीच्या तिन्ही बाजूच्या खिडक्या उघड्या होत्या आणि आता धाडधाड आपटत होत्या. त्यातून बदाबदा पाणी आत येत होतं. वादळानी रौद्र स्वरूप धारण केलं होतं. बाहेर वारा गोळा करायला लावलेल्या पलंगपोसानी आपली दावणं तोडून कधीच टेक ऑफ घेतला होता. खिडकीत वाळत टाकलेले, आणि क्षणभरापूर्वी कुरकुरीत कोरडे असलेले कपडे ओलेचिंब झाले होते.\nअशा क्षणार्धात येणार्‍या वादळाला ‘स्क्वॉल’ म्हणतात. ते जितकं अचानक येतं तितकंच अकस्मात नाहिसं देखील होतं. तसंच झालं. अचानक वारा पडला, पाऊसही अगदी कमी होऊन रिपरिपायला लागला. वीज चमकणं ही कमी झालं. आम्ही खोलीतच आडवे झालो. मात्र आता पंखा नव्हता भयानक उकडायला लागलं. त्यात आता डासांनी कडाडून हल्ला चढवला. पांघरूण अंगावर सहन होत नव्हतं. मात्र दूर करायची छातीच होत नव्हती. मलेरिया अन् डेंगीचे अहेर नको होते.\nह्यात मुलगी पुनव डाराडूर झोपून गेली. तिच्या अंगावर पातळ पांघरलं. मी आणि शुभदा मात्र हाशहुश करत झोपेची वाट पहात पडलो होतो. डासांचं म्यूझिक सुरूच होतं.\nशुभदानी प्रसंगाला योग्य एक कविता मला म्हणून दाखवली.\nमच्छरने कहा इन्सान से, ना मारो हमे जान से\nजंग छिड जाएगी, दुश्मनी बढ जाएगी,\nअगर तुममें जुनून है, तो हमारी रगोंमें तुम्हारा ही खून है \nअसे बळेबळेच काव्य शास्त्र विनोदेन दोन तास गेले. झोपेचं नाव नाही पहाटेचे चार वाजले. मी सहज दार उघडून बाहेर गेलो अन् लक्षात आलं की आतल्या अन् बाहेरच्या तापमानात जमीन अस्मानाचं अंतर आहे. उकाड्याचं नाव देखील नाही. मात्र जमिनीवर पाणीच पाणी पहाटेचे चार वाजले. मी सहज दार उघडून बाहेर गेलो अन् लक्षात आलं की आतल्या अन् बाहेरच्या तापमानात जमीन अस्मानाचं अंतर आहे. उकाड्याचं नाव देखील नाही. मात्र जमिनीवर पाणीच पाणी ‘आता काहीही झालं तरी बाहेरच झोपायचं’ असं आम्ही दोघांनी ठरवलं. खोलीतल्या दोन खुर्च्या बाहेर आणल्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे छोट्या वरांड्यात भिंतीला टेकून मांडल्या. त्यावर बसलो, जमिनीवर पाणी असल्यामुळे पाय वर घेतले, गुढगे छातीशी घेऊन मुटकुळं केलं, एक एक पलंगपोस अंगाभोवती गुंडाळले, फक्त श्वास घ्यायला नाकासमोर फट ठेवली, मनातल्या मनात डासांना मधलं बोट दाखवलं, भिंतीला डोकं टेकलं न टेकलं, क्षणात गाढ झोपलो ‘आता काहीही झालं तरी बाहेरच झोपायचं’ असं आम्ही दोघांनी ठरवलं. खोलीतल्या दोन खुर्च्या बाहेर आणल्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे छोट्या वरांड्यात भिंतीला टेकून मांडल्या. त्यावर बसलो, जमिनीवर पाणी असल्यामुळे पाय वर घेतले, गुढगे छातीशी घेऊन मुटकुळं केलं, एक एक पलंगपोस अंगाभोवती गुंडाळले, फक्त श्वास घ्यायला नाकासमोर फट ठेवली, मनातल्या मनात डासांना मधलं बोट दाखवलं, भिंतीला डोकं टेकलं न टेकलं, क्षणात गाढ झोपलो अहाहा\nअर्धा पाऊण तास झाला असेल. मी दचकून जागा झालो. जागा झालो म्हणण्यापेक्षा उडालोच शुभदा जिवाच्या आकांतानी किंचाळली होती शुभदा जिवाच्या आकांतानी किंचाळली होती जाग्रणानंतर जी झोप लागते त्यातून जर आपण ताडकन उठलो की थोडा वेळ भ्रमिष्ट व्हायला होतं. मी कुठे आहे जाग्रणानंतर जी झोप लागते त्यातून जर आपण ताडकन उठलो की थोडा वेळ भ्रमिष्ट व्हायला होतं. मी कुठे आहे इथे काय करतोय क्षणभर काहीच समजत नाही. तशी माझी अवस्था झाली. मात्र जाग येताच मला एका भयानक सत्याची जाणीव झाली अन् माझ्या पोटात भसकन् गोळाच आला ज्या किंचाळीनी मी जागा झालो होतो ती अगदी जवळून आली होती. मात्र ती शुभदाची नव्हतीच\nआम्ही खांद्याला खांदा लावून बसलेलो होतो. शुभदानी माझं डावं मनगट तिच्या उजव्या हातानी इतकं घट्ट आवळलं होतं की मला दोरखंडानी बांधल्यासारखं वाटत होतं. दोघेही अनोळखी प्रदेशात संपूर्णपणे असुरक्षित अशा जागी झोपलो होतो. आता आपल्या अगदी जवळ काहीतरी अमानुष आहे, आणि या धोक्याची जाणीव शुभदाला देखील झाली आहे. काय असेल चौफेर गुडुप्प अंधार आणि भयाण शांतता चौफेर गुडुप्प अंधार आणि भयाण शांतता तोंडाला कोरड पडली होती. छाती थाड थाड उडत होती. काही सेकंद असेच गेले. समोर चार फुटांवर कठडा होता. त्यापलीकडे झाडांची अत्यंत अस्पष्ट आउटलाइन दिसत होती.\nअजून शुभदाच्या हाताची पकड तशीच कायम होती. मी डोकं न हलवता डोळे फाडफाडून चौफेर बघण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांना काही दिसंत नव्हतं पण मनाला मात्र नको नको ते दिसायला लागलं झाडांची साधी सळसळ म्हणजे चित्रविचित्र हातवारे वाटायला लागले. आपण सगळे प्रकाशाची बाळं आहोत. अंधारात पूर्णपणे असहाय्य. आणि अज्ञात धोक्यासारखा दुसरा धोका नाही. आता काय होणार झाडांची साधी सळसळ म्हणजे चित्रविचित्र हातवारे वाटायला लागले. आपण सगळे प्रकाशाची बाळं आहोत. अंधारा�� पूर्णपणे असहाय्य. आणि अज्ञात धोक्यासारखा दुसरा धोका नाही. आता काय होणार हल्ला याक्षणी तो अगदी जवळून आपल्याला न्याहाळतो आहे अचानक आपल्या मानेत दात घुसणार अचानक आपल्या मानेत दात घुसणार\n ती सुरक्षित असेल ना हो. मी स्वतःच कुलुप लावलं होतं.\nहिंस्र प्राणी हल्ला करण्याआधी कधीच warning देत नाहीत. म्हणजे प्राणी नाही. भुतांवर माझा विश्वास नाही. मग काय असेल गुन्हा घडला असेल आता एकदम शांत कसं\nजिम कॉर्बेट (नरभक्षक वाघांचा शिकारी) हे माझं दैवत. जंगलातल्या किर्र अंधारात डोळे मिटून कानानी धोक्याची दिशा तुम्ही ओळखू शकता असं त्याचं म्हणणं. मी बळेबळेच डोळे बंद केले पण बंद ठेववेनात. भीतीमुळे logical विचार करणं शक्यच होत नव्हतं. मी जर हात लांब केला तर तिला स्पर्श होईल इतक्या जवळ एक दुष्टशक्ती आहे आणि ती माझ्याकडे टक लावून बघते आहे अशी मला खात्री होती.\nमी अगदी सावकाश उजवा हात सरकवत सरकवत शुभदाच्या हातावर ठेवला आणि दाबला. तिचा हात थरथरत होता. तो हळुहळु रिलॅक्स झाला. माझंही टेन्शन जरा कमी झालं.\nभीती जरा मागे सरकली आणि logical विचारांना संधी मिळाली. भित्यापाठी ब्रह्मराक्षस बहुदा मीच झोपेत किंचाळलो असणार आणि त्यामुळे गांगरून शुभदानी माझा हात धरला असणार असा साधा तर्क केला. काही अघटित घडायचं असतं तर आत्तापर्यंत झालं असतं. आमचे दोघांचेही पाय अजून पोटाशीच होते. एकदा पुनवकडे नजर टाकावी असा विचार करून पाय खाली ठेवण्यासाठी थोडा पुढे झुकलो.\nनेमक्या याच क्षणी वीज चमकली.\nक्षणभर लख्ख उजेड पडला अन् मला जे दृष्य दिसलं त्यानी माझं रक्तच गोठलं मी आणि शुभदा एकाच क्षणी किंचाळलो\nएक बाई आमच्या पायापाशी बसली होती वर मान करून आमच्याकडे पहात वर मान करून आमच्याकडे पहात डोळ्यात बेसुमार भीती तिचं तोंड उघडं, चेहरा ओलाचिंब. सर्वांग थरथरत होतं. दोन्ही हातांनी स्वतःचीच मान धरली होती.\n भन्नाट वेगानी प्रश्न डोक्यात सुरू झाले. ही बाई इथे का वेडी तर नाही तिला इतकी कशाची भीती मनुष्य का एखादा भीषण गुन्हा तिनी घडताना पाहिला आहे आता तिघांनाही धोका आहे का\nपुन्हा वीज चमकली. बाई उठण्याची धडपड करत होती. शुभदा पटकन् सावरली. बाईंसमोर बसली. दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले. शुभदानी त्यांच्या खांद्यावर हात ठेवताच त्यांच्या तोंडून चित्रविचित्र अमानुशष आवाज यायला लागले आणि त्या रांगत रांगत दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागल्या. शुभदानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “श्शऽऽऽ. बाई शांत व्हा. खोल श्वास घ्या बघू.”\nबाईंनी खोल श्वास घेतला की नाही मला माहीत नाही. मी मात्र घेतला.\nलक्षात आलं की त्या आमच्याच ग्रुपमधल्या बाई आहेत. त्यांना धाप लागली होती. त्यांच्याच खोलीत काही अभद्र घडलंय की काय शुभदा त्यांना जितकं शांत करण्याचा प्रयत्न करत होती तितक्याच त्या आमच्यापासून दूर रांगायचा प्रयत्न करंत होत्या. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. त्या काहीतरी सांगतील ही अपेक्षा ठेवून वेळ दवडण्यात शहाणपणा नव्हता. तिघांमध्ये पुरुष मी एकटाच असल्यामुळे शहानिशा करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय शॉकमधून माझ्याआधी शुभदा सावरली होती. स्कोअर १-० होता.\nमधल्या व्हरांड्यात काही नव्हतं. मोठ्या व्हरांड्यात काहीतरी अघटित बघायला मिळणार असं माझं मन मला सांगत होतं. दुष्टशक्ती तिथेच असणार. लपंडाव खेळताना डोकावतात तसं कोपर्‍यापलिकडे फक्त एक डोळा बाहेर काढून त्या व्हरांड्यात बघावं का अगदी नाकासमोरच काहीतरी उभं असलं तर अगदी नाकासमोरच काहीतरी उभं असलं तर का खसकन् डोकं बाहेर काढून पलिकडे काय आहे ते बघून सटकन् मागे व्हावं का खसकन् डोकं बाहेर काढून पलिकडे काय आहे ते बघून सटकन् मागे व्हावं कोपर्यापर्यंत गेलो. पण पुढे जाण्याआधी खोलीत पुनव व्यवस्थित आहे ना हे बघावं असा विचार करून चार पावलं मागे आलो आणि आमच्या खिडकीला नाक लावून आत बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. मग कुलुपाला हात लावून ते व्यवस्थित आहे ना याची खात्री केली. माझ्या अगम्य हालचाली पाहून शुभदा काळजीत. तिनी त्या बाईंना सोडलं आणि माझ्यामागोमाग येऊन शेजारी उभी राहिली. “काही दिसतंय का कोपर्यापर्यंत गेलो. पण पुढे जाण्याआधी खोलीत पुनव व्यवस्थित आहे ना हे बघावं असा विचार करून चार पावलं मागे आलो आणि आमच्या खिडकीला नाक लावून आत बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. मग कुलुपाला हात लावून ते व्यवस्थित आहे ना याची खात्री केली. माझ्या अगम्य हालचाली पाहून शुभदा काळजीत. तिनी त्या बाईंना सोडलं आणि माझ्यामागोमाग येऊन शेजारी उभी राहिली. “काही दिसतंय का” असं कुजबुजली. मी ही कुजबुजत काहीतरी उत्तर दिलं. यात अर्धएक मिनिट गेलं असेल. आणि पुन्हा दोघेही एकाच क्षणी उडालो\nआम्हाला काही द���सलं होतं म्हणून नव्हे, तर आमच्या दोघांच्या मध्ये ‘हूंऽऽऽ‘ असा आवाज आला होता भसकन् मागे वळून बघतो तर शुभदापाठोपाठ त्या बाई देखील आमच्या मागे येऊन अगदी जवळ उभ्या होत्या. आमच्या दोन डोक्यांच्या मधून त्या आम्ही काय पाहतो आहोत ते बघत होत्या\nगेल्या काही मिनिटात मी तीनदा दचकलो होतो स्वतःचाच राग आला. मी मोठ्यानी “कोण आहे रे स्वतःचाच राग आला. मी मोठ्यानी “कोण आहे रे” असं म्हणत लांब व्हरांड्यात पाउल टाकलं. कोणीच नव्हतं. प्रत्येक खोलीत डोकावत पुढे चालू लागलो. “फार पुढे जाऊ नको रे.” शुभदाचा काळजीग्रस्त स्वर. मला बरं वाटलं. व्हरांड्याच्या शेवटपर्यंत गेलो. खाली वाकून बघितलं. सामसूम. सायन्स फिक्शन चित्रपटांत असल्यासारखा भास झाला. वर्दळीची जागा. आमची येवढी ऍक्शन आणि आरडाओरडा चालला आहे, आणि आमच्या तिघांशिवाय काहीच हालचाल असू नये” असं म्हणत लांब व्हरांड्यात पाउल टाकलं. कोणीच नव्हतं. प्रत्येक खोलीत डोकावत पुढे चालू लागलो. “फार पुढे जाऊ नको रे.” शुभदाचा काळजीग्रस्त स्वर. मला बरं वाटलं. व्हरांड्याच्या शेवटपर्यंत गेलो. खाली वाकून बघितलं. सामसूम. सायन्स फिक्शन चित्रपटांत असल्यासारखा भास झाला. वर्दळीची जागा. आमची येवढी ऍक्शन आणि आरडाओरडा चालला आहे, आणि आमच्या तिघांशिवाय काहीच हालचाल असू नये त्या बाईंच्या खोलीकडे पाहिलं. बाहेरून कडी लावलेली होती.\nपरत आमच्या खोलीकडे आलो. बाई आता पूर्णपणे सावरल्या होत्या. त्यांनी हकीकत सांगितली. ती अशी.\n“उकाडा अन् डासांमुळे मला अजिबात झोप येत नव्हती. हे मात्र डाराडूर मी हैराण झाले. खोलीबाहेर आले. थोडा वेळ व्हरांड्यात उभी राहिले. त्या बाजूला वारा अजिबात नव्हता. म्हटलं जरा चालावं. मग लक्षांत आलं की व्हरांडा शेवटच्या खोलीनंतर समुद्राकडे वळतोय. माझं लहानपण कोकणातल्या खेड्यात गेलेलं. समुद्र मला फार आवडतो. अंधार, पाऊस आणि विजांची मला भीती वाटत नाही. वळल्यावर दिसलं की अजून पुढे जाणं शक्य आहे. तिथून समुद्राचा वारा आणि सौंदर्याची मजा घ्यावी. आरामात चालत हा व्हरांडा पार करून मी वळले तो काय\nमाझ्याच वाटेत, दोन पांढरी भुतं अगदी चुपचाप माझीच वाट पाहात बसली होती \nमाझी किंचाळी मी थांबवूच शकले नाही. पटकन् वळायचा प्रयत्न केला पण जमीन घसरडी. पाय घसरला ती भुतांपाशीच पोचले. सार्‍या शरिरातलं त्राणच नाहिसं झालं. मटकन् खाली बसले. डोळे घट्ट मिटून घेतले. भुतं मानेतून माणसाच्या शरिरात प्रवेश करतात हे मला माहीत आहे. दोन्ही हातानी मान घट्ट धरली. भुतांचे पाय उलटे असतात. यांना तर पायच नव्हते \nमरणाची भीती नव्हती. पण माझ्या शरिराचा ताबा घेऊन ही भुताटकी आमच्या कुटुंबात शिर.......... नको नको असं होऊ देऊ नको देवा देवा पण मी अजिबात आवाज होऊ दिला नाही.\nअशी मी किती वेळ बसली होते मला माहित नाही. आता भुतं काय करत असतील तिथेच असतील का माझ्या मागच्या बाजूस आली असतील तिथेच असतील का माझ्या मागच्या बाजूस आली असतील पटकन् खेळ संपेल का यातना होतील पटकन् खेळ संपेल का यातना होतील टेन्शन असह्य झालं. हिम्मत करून मी डोळे उघडले आणि वीज चमकली. एक भूत माझ्याकडे वाकायला लागलं होतं. मी शेवटचा निकराचा प्रयत्न केला पळून जायचा. जेव्हां तुम्ही उठून माझे खांदे धरलेत तेव्हां तर माझी खात्रीच झाली की आता खेळ खलास टेन्शन असह्य झालं. हिम्मत करून मी डोळे उघडले आणि वीज चमकली. एक भूत माझ्याकडे वाकायला लागलं होतं. मी शेवटचा निकराचा प्रयत्न केला पळून जायचा. जेव्हां तुम्ही उठून माझे खांदे धरलेत तेव्हां तर माझी खात्रीच झाली की आता खेळ खलास पुढचं तुम्हाला माहीतच आहे.”\nत्यांच्या धीटपणाचं आम्हाला कौतुक वाटलं आणि आम्ही ते तोंड भरून केलं देखील. जरा कमी धीराची बाई असती तर हार्ट फेलच व्हायचं मला कल्पनाच करवेना. जर तेव्हां वीज चमकली नसती तर मी पाय खाली ठेवला असता तो बाईंवर मला कल्पनाच करवेना. जर तेव्हां वीज चमकली नसती तर मी पाय खाली ठेवला असता तो बाईंवर त्यांचं माहीत नाही पण माझं हृदय नक्कीच थांबलं असतं त्यांचं माहीत नाही पण माझं हृदय नक्कीच थांबलं असतं\nत्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला आम्ही निघालो पण त्यांनी नाकारलं. निघताना म्हणाल्या, “एक विनंती आहे. हे जे झालं ते कुणाला सांगू नका.”\nमी म्हटलं, “ताई, हा इतका यूनीक, भन्नाट थरारक अनुभव. आम्ही हा कोणालाही सांगणार नाही हे कसं शक्य आहे\n“मग निदान माझं नाव सांगू नका.” त्या.\n“येस. दॅट वुइ कॅन प्रॉमिस.” मी\nदुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेला आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या तोंडी आधल्या रात्रीच्या वादळाचाच विषय होता. मी अर्थातच आमचा अनुभव सांगितला. सगळ्यांना इतका रस की ब्रेकफास्ट संपल्याबरोबर सगळे आमच्या खोलीबाहेर पुन्हा जमले. एका काकांनी त्या बाईंचा रोल अदा करण्याच�� तयारी दाखवली. पुन्हा आम्ही पलंगपोस गुंडाळून बसलो आणि आणि रात्रीचं नाटक अभिनयासहित पेश केलं. जाम धमाल आली. पुढे दिवसभर हाच विषय\nआता त्या बाई कोण असतील याबद्दल तर्कवितर्क सुरू आम्हाला अर्थातच विचारलं पण आम्ही सांगणार नाही हे कळल्यावर मागे लागले नाहीत.\nएका जोडप्यानी मात्र माझी पाठ सोडली नाही. जेवण झाल्यावर मी रिसेप्शनमध्ये पेपर चाळत बसलो होतो. दोघेही माझ्या जवळ आले.\n“तुमचा आणि शुभदाताईंचा अनुभव टेरिफिक होता हं मात्र” इथून सुरूवात झाली. होता होता –\"चार दिवसांनी आपण विखुरणार, नंतर जरी वाटलं तरी भेट होणं कसं दुरापास्त आहे, आपल्या मध्ये इतक्या निर्भय बाई आहेत त्यांचं कौतुक आम्हा सार्यांनाच करायला कसं आवडेल, आपलं नाव कुणाला कळू नये असं जे त्या बाईंनी ठरवलं हा त्यांचा निर्णय कसा योग्य नाही\" - वगैरे मुद्दे मांडून माझं मन त्यांनी वळवलं.\nगुपित सांगताना आजूबाजूला कोणी नाही ना अशी आपण खात्री करून घेतो तशी मी घेतली. थोडा पुढे वाकलो. दोघेही माझ्या अगदी जवळ आले.\n“कॅन यू कीप अ सीक्रेट\n“शंकाच नाही.” श्रीमतींनी मराठीत दुजोरा दिला.\nमस्त रंगवलेला आहे अनुभव,\nमस्त रंगवलेला आहे अनुभव, शेवटपर्यन्त धडधडलं....\nअहो मि पण तीनदा दचकले खरच खुप भयानक वाटली..\nसोल्लिड लिहिलयं, जाम टरकलो मी\nसोल्लिड लिहिलयं, जाम टरकलो मी वाचताना.:D\nजबरी मस्त रंगवून लिहिलाय\nमस्त रंगवून लिहिलाय अनुभव.\nएकदम थरारक अनुभव. लेखनशैली ही\nएकदम थरारक अनुभव. लेखनशैली ही झक्कास, सारा प्रसन्ग डोळ्यापुढे उभा राहिला.\nभन्नाट.. सगळं प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटले, वाचताना.\nमस्त अनुभव.. कथन.. शैली..\nभीतीनं गौळन उडाली. भयानक.\nभीतीनं गौळन उडाली. भयानक.\nभीतीनं गौळन उडाली. >>\nभीतीनं गौळन उडाली. >>\nजबरदस्त आहे खरच दचकलो.\nकिस्सा भयंकर आवडला. विशेषतः\n<< “कॅन यू कीप अ सीक्रेट\n“शंकाच नाही.” श्रीमतींनी मराठीत दुजोरा दिला.\nही वाक्ये तर अगदी कमाल आहेत.\nमस्त लिहिलंय. मजा आली\nमस्त लिहिलंय. मजा आली वाचायला.\nजबरदस्त आधी लै लै घाबरलो मग\nआधी लै लै घाबरलो मग हास्यधमाका.\nमस्त मला वाटलं काहीतरी भूताच\nमला वाटलं काहीतरी भूताच इतिहास वगैरे असेल पुढे.\nतसं नसल्याने बरं वाटलं.\nखरेच घाबरलो.....तेही दोन तीन वेळा\nमस्तं लिहिलय. मज्जा आली\nमस्तं लिहिलय. मज्जा आली वाचताना\nभन्नाट लिहिलय. शेवटच वाक्य\nभन्नाट लिहिलय. शेवटच वाक्य मस्त.\n:हहग��ो: काय हो हे\nकाय हो हे ....\nआमच्यातला कोणीही एकदा सांगून ऐकणार्‍यातला नसल्यामुळे खोलीच्या आत जाऊन झोपावं हा विचार मनाला शिवला देखील नाही.>>>\nमिट्ट काळोखांत पावसाच्या मार्‍यात अनोळखी कुलुप तितक्याच अनोळखी किल्लीनी उघडण्याच्या धडपडीचा आनंद घेतल्याशिवाय समजायचा नाही.>>>\nमच्छरने कहा इन्सान से, ना मारो हमे जान से\nजंग छिड जाएगी, दुश्मनी बढ जाएगी,\nअगर तुममें जुनून है, तो हमारी रगोंमें तुम्हारा ही खून है \nअश्या वेळेला फालतू चिडचिड न करता आपला जोडीदार हि आपल्यासारखा परिस्थितीचा आनंद घेत असेल तर काय मजा येते . एकाहून एक पंचेस आहेत लेखात. आवड्या मेरे कु\nशेवटची चार वाक्य खतरनाक\nशेवटची चार वाक्य खतरनाक\nसॉल्लिड मस्त रंगवून लिहिलय.\nसॉल्लिड मस्त रंगवून लिहिलय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://arbhataanichillar.blogspot.com/2011/", "date_download": "2020-09-27T20:59:58Z", "digest": "sha1:YCRZKJL6KQ2KH7VI6MTQQN5C46EPN45I", "length": 264179, "nlines": 404, "source_domain": "arbhataanichillar.blogspot.com", "title": "माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: 2011", "raw_content": "\nमाझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर\nजी ए कुलकर्णीलिखीत ’माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकातल्या व्यक्तीविशेषांसारखे हे माझे लिखाण आहे, थोडेसे अरभाट नि बरेचसे चिल्लर\nछोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला\nसध्या आमच्या घराचं काम चालू आहे. घराचं काम म्हणजे पाणी खेचणारी मोटार लागणारच. पण परवा अचानक ही मोटार बंद पडली आणि आमची फे फे उडाली. (आमच्या तोंडाचं पाणी पळालं हा फालतू विनोद इथे करता येईल, पण ते असो.) आता पाणी नाही म्हणजे काम नाही, मग करायचं काय त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला\nकुठल्याही क्षेत्रात सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पर्धेला उत्तेजन. आठवा पुर्वीचे ते दिवस. फोनसाठी तेव्हा बीएसएनएल आणि केबलसाठी स्थानिक केबलवाला हेच पर्याय होते. फोनसाठी तेव्हा बरेच थांबावे लागे आणि त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागे ती वेगळीच. केबलचे दर तर एकेकाळी सहाशेपर्यंत पोचले होते. (ही आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल ३५ रुपये लिटर होते) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम आज कुठल्याही फोन कंपनीच�� किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही बदला कंपनी' एवढे हे सारे सोपे झाले आहे.\nछोट्या व्यापा-यांचा माझा अनुभव तर मुळीच चांगला नाही. वस्तू दाखवण्यात हयगय करणे, नको त्या कंपनीचा माल गि-हाइकांच्या माथी मारणे, खराब झालेला/वापरण्याची तारीख उलटून गेलेला माल खपवणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार या दुकानांमधे नेहमीचेच. किंबहुना मला तर अशा दुकानांमधे खरेदी करताना एखादी लढाई लढत असल्यासारखे वाटते. म्हणजे दुकानदार आपली सगळी अस्त्रे वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझ्याजवळच्या सगळ्या ढाली वापरून ती परतवून लावत असतो. 'ग्राहक देवो भव:' हे फक्त म्हणायलाच, वास्तविक या लोकांना गि-हाईकाची कस्पटासमानही किंमत नसते. तुम्ही निवडीला वाव देणार नाही, पैसे कमी करणार नाही आणि वर अपमान करणार तो वेगळाच अरे काय चाललंय काय हे अरे काय चाललंय काय हे पण मोठ्या दुकानांमधे असे नसते. एकतर गि-हाइकांना फसवा असे आदेश कंपन्या देऊ शकत नाहीत आणि गि-हाइकांना फसवून स्वतःचा फायदा होणार नसल्याने तिथले कामगारही असे करत नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत तिथे ठरलेली असते आणि ती बदलून आणावी लागली तरी त्यासाठीची प्रकियाही.\nआजचा काळ खुल्या अर्थव्यवस्थेचा आहे. जो उत्तम सेवा पुरवेल तोच टिकेल हे इथले सूत्र आहे. छोट्या व्यापा-यांना शेतक-यांचा आलेला पुळका म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. आपल्याला स्पर्धा आली की आपली कंबक्ती ओढवणार हे त्यांना पक्के माहिती आहे. जे जातील त्यांना जाऊ देणे नि जे तरतील त्यांचे कौतुक करणे हा आजचा नियम आहे. सरकारने हे समजून घ्यावे आणि छोट्या व्यापा-यांना मुळीच सहानुभूती न दाखवता किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. मनमोहनसिंगजी, आप हमारी बात सुन रहे हैं या नहीं\nनात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा\nकाही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.\nनात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का\nनात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटांच्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.\nभारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का\nकबूतर, ज���... जा... जा...\nभाग्यश्री पटवर्धन या मराठी मुलीनं (काय गोड दिसायची ती - हिमालयाची सावली बनून राहण्याचा निर्णय घेतला नसता तर खूप पुढे गेली असती पोरगी) 'कबूतर जा जा जा' हे गाणं लोकप्रिय केल्याला आता खूप वर्षं झाली. सध्या मीही रोज हेच गाणं गातो, पण फरक एवढाच की भाग्यश्री ते गाणं प्रेमानं म्हणायची, मी ते वैतागून म्हणतो.\nकारण सोप्पं आहे, ते म्हणजे आमच्या घराच्या गॅलरीत पारव्यांनी मांडलेला उच्छाद. (आता पारवे म्हणजे कबूतरं नव्हेत हे मला माहितीये, पण मनोज कुमार म्हटलं काय किंवा जॉय मुखर्जी म्हटलं काय, काही फरक पडतो का) आमची गच्ची ही एक मॅटर्निटी वॉर्ड आहे असा या पक्षांचा समज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळे रामायण घडते आहे.\nखरंतर पक्षी या प्राणीप्रकाराचा मी दिवाणा आहे. [पुरावा हवा असल्यास सदर जालनिशीवर 'आमची कवडीसहल' ही पोस्ट चाणाक्ष वाचकांनी धुंडाळावी नि वाचावी.] अपवाद फक्त पारव्यांचा. त्यांचं ते घुं... घुं... असा घाणेरडा आवाज करणं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं स्वतःभोवती फिरणं आणि बसतील तिथे शिटेचा सडा टाकणं हे सगळेच प्रकार माझ्या डोक्यात जातात. आम्ही या फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हा गच्चीत पारव्यांची काही पिसं आम्हाला दिसली होती, पण 'येत असतील पारवे इथे कधीतरी' असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे दुर्लक्षच पुढे धोकादायक ठरलं.(हे वाक्य वाचलं की आपण विमान अपघातावरचा एखादा लेख वाचतोय असं वाटतं, नै) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यां��े हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे\nअसो, हा बालपारवा मोठा होईपर्यंत तरी आम्हाला वाट पहाणे भाग आहे. तोपर्यंत तरी सकाळ नि संध्याकाळ पारव्यांचा मारवा ऐकणे या डोकेदुखीला तरणोपाय नाही\nहरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते\nहरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.\nसध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का\nघडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसवले ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार\nपण या घटनेने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिल�� कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी\nआणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो\nअसो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले ह�� मात्र खरे कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.\nमराठी माणूस आणि दिवाळी अंक\nतर लेखाचे कारण आहे उपक्रमवरचा http://mr.upakram.org/node/3522#comment-60990 हा प्रतिसाद आणि त्यातला वादाचा मुद्दा - 'दिवाळी अंक विकत घेऊनच वाचले जावेत की ते वाचनालयातून आणून वाचण्यास काही हरकत नसावी' हा. माझ्या मते दिवाळी अंक ही एक खास आगळीवेगळी मराठी परंपरा असल्याने ती वाचवण्याची नि वाढवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे आणि ती टिकवण्यासाठी त्याने दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊनच वाचायला हवेत.\nआता 'सगळेच लोक दिवाळी अंक विकत घेण्याइतके श्रीमंत नसतात' असं काही लोक म्हणतील, मी त्यांच्याशी सहमत आहे. महागाईची आग झळाळून पेटून उठली असताना आणि ती खिशातून बाहेर आलेला पैसा बघताबघता स्वाहा करत असताना गरीब लोक दिवाळी अंक खरेदी करणार कसे पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अं��� आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे मी म्हणतो लोकांनी दिवाळी अंकांना नावे जरूर ठेवावीत, पण ते विकत आणून वाचल्यावरच.\nदिवाळी अंक ही एक खास मराठी परंपरा आहे. इतर कुठल्याही भाषेत एखाद्या सणानिमित्त असे खास अंक काढले आणि वाचले जातात असे मला तरी वाटत नाही. आज अनेक कारणांनी आपले वाचन कमीकमी होत चालले आहे, अशा वेळी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तरी काही चांगले वाचायला मिळत असेल तर ती संधी का दवडा आज पुण्यासारख्या शहरात 'रा.वन' सारखा चित्रपट पहायचा झाल्यास एका कुटुंबासाठी कमीत कमी १००० रुपये खर्च होत असताना दिवाळी अंकांसाठी एक दोनशे रूपये खर्च करण्यास आढेवेढे कशाला\nखडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.\nहा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.\nश्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निव���णुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले.\nश्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अ��ित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील\nबाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.\nअसो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच\nस्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर\nकुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी चर्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते\nस्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्र��मंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय\nस्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रसिद्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का\nआता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नावडता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल\nईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...\nरविवारी मटात \"हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून 'हृदयेश आर्टस्' तर्फे दरवर्षी एक लाखाचा 'हृदयनाथ पुरस्कार' संगीतक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणार आहे आणि या माळेतला पहिला पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर झ���ला आहे\" ही बातमी वाचली आणि हसावे की रडावे हेच कळेनासे झाले.\nहृदयनाथ मंगेशकरांच्या नावाचा हा पुरस्कार लतादिदींना देऊन आता काय साध्य होणार आहे पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही त्यात हे प्रकार कुण्या पुढारी घराण्याने केले तर ते समजण्यासारखे आहे, पण मंगेशकर कुटुंबियांकडून अशा वागण्याची अपेक्षा नक्कीच महाराष्ट्राला नाही.\nआता मंगेशकर कुटुंबियांना मिळालेल्या पुरस्कारांबाबत थोडेसे. लता मंगेशकर यांना भारत सरकारचा 'भारतरत्न' पुरस्कार मिळालेला आहे. लता भोसले यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना मनोमन तो देऊनच टाकला आहे. (आणि तसाही त्यांना पद्मविभूषण आहेच.) आणि हृदयनाथांबद्दल काय बोलावे त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय किंबहुना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर, लता मंगेशकर यांनी इतर पुरस्कार नाकारणेच योग्य नव्हे काय\nअसो. कितीही पोटतिडकीने लिहिले तरी एकूण रागरंग पहाता रविवारी हृदयनाथ लतादिदींना हा पुरस्कार देतील आणि त्याही तो स्वीकारतील याबाबत मला तरी मुळीच शंका वाटत नाही. तेव्हा सध्यातरी देवाकडे इवढीच प्रार्थना करतो, 'ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...'\nकोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)\nतिस-या दिवशी आम्ही उठलो ते पहाटे साडेतीनलाच. लोकांना साडेपाचची पॅसेंजर गाडी पकडता यावी यासाठी प्रेमळ एस. टी. महामंडळाने पहाटे साडेचारला एका बसची सोय केली होती आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला इतक्या लवकर उठणे क्रमप्राप्तच होते. तस्मात् आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून तयार झालो. बॅगा काल भरल्या होत्याच. कितीही नीट आवरले असले तरी हॉटेलच्या खोलीबाहेर पडताना आपले काहीतरी विसरले आहे अशी भिती मला नेहमी वाटते आणि मी (खात्री करण्यासाठी म्हणून) एकदा पुन्हा आत फेरी मारून येतोच, यावेळीही हा प्रकार झालाच. आपल्या बॅगा घेऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा घड्याळात चार वीस होत होते. आम्ही बाहेर पडलो नि बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो. किंचीत भुरभुरणारा पाऊस सुरू होता आणि त्यापासून अनभिज्ञ रत्नागिरी अजून साखरझोपेत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्ते पुर्ण निर्मनुष्य होते. काल रात्री गर्दीने गजबजलेले हेच रस्ते किती वेगळे दिसत होते\nत्यानंतर संपूर्ण दिवसात काहीही विशेष घडले नाही. साडेसहाची पॅसेंजर अर्थातच आम्ही पकडली आणि ती आपल्या ‘निर्धारीत‘ वेळेपेक्षा साधारण पाऊण तास ‘उशिराने धावत असल्याने‘ साधारण दोनच्या सुमारास ठाण्याला पोचलो. माझ्या बरोबरीचा मित्र मुंबईचा असल्याने तो तिथूनच घरी गेला, अर्थात ठाणे-पुणे प्रवास मला एकट्यालाच करावा लागला. परतीचे प्रवास कंटाळवाणे असतात, हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता.\nआज रत्नागिरीचा विचार करताना मला जाणवतं की हे शहर सुंदर आहेच, पण मला ते विशेष आवडले ते त्याने मला पुण्याची आठवण करून दिली म्हणून. पंधरा वर्षांपुर्वीच्या पुण्याची. तेव्हा पुणंही एक टुमदार शहर होतं. आजच्यासारखं ते अस्ताव्यस्त पसरलं नव्हतं, आजच्यासारखा गर्दीचा महापूर तिथं नव्हता. रत्नागिरी आज अगदी ���संच आहे. खेडं ते शहर या स्थित्यंतरातून जात असणारं. खेड्यातला जिव्हाळा, आपलेपणा, अनौपचारिकपणा टिकवून ठेवलेलं आणि तरीही एका मोठ्या शहरातल्या सगळ्या सुखसोयी पुरवणारं. पण रत्नागिरी जोराने बदलते आहे, हे सारं किती दिवस टिकेल याबाबत मी साशंक आहे. मी तर म्हणेन रत्नागिरी असं असताना आत्ताच तिथं जाऊन यायला हवं, कारण काही वर्षांत रत्नागिरीचं पुणं झालेलं असणार हे नक्की\nअसं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती गोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.\nमी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.\nउत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच ताजमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ���ाजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक्याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का\nपण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज\n[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nअखेर तो दु:खद दिवस उजाडला आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. गणेशोत्सवाचे हे असेच असते. हा हा म्हणता विसर्जनाचा दिवस उजाडतो आणि ‘अरे, आत्ताच तर बसले होते गणपती, जायची वेळ आली पण’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वा���त नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल मला वाटते याचे कारण म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो, एखाद्या मित्रासारखा. हे थोडेसे शाळेतल्या शिक्षकांसारखे आहे. आपल्याला शिकवणारे अनेक शिक्षक शाळेत असतात, पण आपल्याला जवळचे वाटतात ते आपल्याला मराठी शिकवणारे शिक्षक - सुंदर सुंदर कविता ऐकवणारे. शंकर, हनुमान, कृष्ण ही मंडळी मातब्बर खरी, पण ती शाळेतल्या हेडमास्तरांसारखी वाटतात. ती थोर आहेत, पण त्यामुळेच ती आपल्याला जवळची वाटत नाहीत, आपल्या गणपतीइतकी.\nआमच्याकडे गणपती बसत नाहीत आणि या गोष्टीचे मला नेहमीच वाईट वाटत आलेले आहे. त्यामुळेच गणपतीत माझ्या मामाकडे गेलो की मी आत जाऊन पहिला त्याच्या घरातला गणपती पहात असे. तेव्हा पुण्याला गणपती पहायला यायचेही मोठे आकर्षण असे. सासवड आणि नंतर खेडला रहात असताना आम्ही संध्याकाळी एसटीने पुण्यात येत असू आणि रात्रभर गणपती पाहून रात्री ४/५ वाजता पुन्हा गावी जात असू. त्या रात्री पहिल्यांदा खूप उत्साह असे पण काही गणपती पाहिले की मी चालल्यामुळे थकून जाई नि डोळ्यांवर झोप अनावर होई. ‘आता बास’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास’ असे म्हणून माझी थोडी थट्टा केली जाई. आम्ही असे थांबलो की मग साहजिकच माझा मोर्चा एखाद्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळे. काही चटरभटर पोटात गेली की मला उर्जा मिळे आणि मी मोठ्या उत्साहाने पुढचे देखावे पाहण्यासाठी सज्ज होई. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात आल्यानंतर मात्र पहिल्या एक दोन वर्षांचा अपवाद सोडला तर नंतर एकदाही मी गणपती पहायला गेलेलो नाही. ‘खरा पुणेकर कधीच गणपती पहायला जात नाही’ हे कुठेतरी वाचलेले वाक्य माझ्याबाबतीत तरी मी खरे करतो आहे.\nअसो. बाप्पा आता चालले आहेत. चौकाचौकात दिसणारी ती तेजस्वी, हसरी, आनंददायी मूर्ती आता वर्षभर दिसणार नाही हे खरे, पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. बाप्पा आत्ता चालले असले तरी ते पुन्हा पुढच्या वर्षी येतील. किंबहुना यावर्षीपेक्षाही आधीच. कारण त्यांना निरोप देतानाच आपण त्यांना गळ घालतो आहोत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nवि.सू. आम्ही हंपी(कर्नाटक) येथ गेलो असताना तिथे असलेल्या एका मोठ्या सुंदर गणेशमुर्तीचे छायाचित्र इथे डकवतो आहे, वाचकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nदुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.\nकिल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.\nलो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय\nत्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.\nजेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाच��� राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील\nथिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.\nरत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.\n'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिवसेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.\nपुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.\nशुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे\nकोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बोगदेच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.\nसुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.\nटीप १: या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.\nटीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. व���चकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.\nअदेन सलाद आणि आपण\n'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते तर कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.\nहे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.\nया चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशीबवान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.\nकेनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.\nगुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेड\nलेखाचे निमित्त आहे 'गुगल आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत आहे' अशी बीबीसी वर नुकतीच वाचलेली बातमी. या विषयावरचा निकोलस कार यांचा http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid हा लेखही रोचक नि प्रसिद्ध आहे. तर प्रश्न असा, खरेच असे घडते आहे का की हा फक्त शास्त्रज्ञांचा एका सनसनाटी दावा आहे\nमला वाटते या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. गुगल हे एक प्रातिनिधीक उदाहरण, माझ्या मते सा-या इंटरनेटचाच मानवी बुद्धिमत्तेवर बरावाईट परिणाम होतो आहे. जरी आपल्याला जाणवत नसले तरी बारकाईने पाहिले तर हे सहज दिसते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आज आपल्याकडे थांबण्यास वेळ नाही. यात माहिती किंवा ज्ञान मिळवणेही आलेच. आपल्या सगळ्या प्रश्नांना आज आपल्याला झटपट उत्तरे हवी आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली तरी येणा-या संकेतस्थळांवर जास्त वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. 'तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे आम्ही चाललो' आपले आयुष्य अतिशय वेगवान होत आहे याचेच हे द्योतक आहे. पण याचा एक मोठा तोटा असा की यामुळे आपली एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते आहे. एखादी संकल्पना वाचून, तिचा सखोल अभ्यास करून ती समजून घेण्याऐवजी तिच्यातला फक्त आपल्याला आवश्यक तो भाग थोडक्या वेळात वाचून ती आत्मसात करण्याकडे आपला कला वाढला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या विषयावरची पुस्तके वाचून त्याची माहिती मिळवण्यापेक्षा त्या विषयावरचा विकिपीडिया लेख वाचून तो विषय समजावून घेणे आज आपल्याला सोपे वाटते आहे.\nसाहजिक आहे, हवी ती माहिती इंटरनेटवर सहज, आयती मिळत असताना ती शोधणे, नको ती माहिती गाळणे आणि हवी ती माहिती वेगळी करणे एवढे कष्ट कोण घेणार मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे मला वाटते आ��� पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे असे का झाले असावे असे का झाले असावे माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही\nहे सारे असले तरी इंटरनेटचा वापर टाळणे किंवा कमी करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. काम, मनोरंजन, ज्ञानार्जन, वस्तूंची खरेदी विक्री, प्रियाजणांशी संपर्क या दैनंदिन गोष्टी करताना आपल्याला त्याची गरज पडत असताना, ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात अधिकाधिक जागा व्यापू लागले असताना त्याचा वापर थांबवणार कसा मात्र हा वापर थांबवता येणार नसला तरी आपण तो आटोक्यात नक्कीच ठेवू शकतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर हवा तेव्हाच नि हवा तेवढाच करणे, तो करतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून न राहणे, कमी श्रमात मिळणा-या फळाचा मोह कटाक्षाने टाळणे, पुस्तकांचे वाचन नियमितपणे करणे आणि छंद किंवा इतर एखाद्या कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करत राहणे असे काही उपाय आपल्याला करता येतील.\nसगळ्यात मजेची गोष्ट अशी, हा लेख संपवताना मला जाणवते आहे की ह्या लेखासाठी लागलेले सारे संदर्भ मी गुगलवरूनच शोधले आहेत आणि त्यातही is google making us stuipid हा माझा शोध गुगलने is google making us stupid असा सुधारून दाखवला आहे. लेखातले माझे म्हणणे पटवून देण्यासाठी हे एकाच उदाहरण पुरेसे नाही काय\nबुधवारी मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले आणि या शहरात मृत्युने पुन्हा एकदा भीषण थैमान घातले. तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधे १७ लोकांचा मृत्यु झाला तर जवळपास १३१ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट भयंकर खरे पण माझ्यामते त्यानंतरची देशातली प्रतिक्रिया जास्त धक्कादायक होती. हा बॉम्बस्फोट झाल्यावर ना कुणाला धक्का बसला ना कुणाला आश्चर्य वाटले, भारतातल्या सामान्य जनतेला आता बॉम्बस्फोटांची सवय झाल्यामुळे तर असे घडले नसेल आणि खोटे का बोलावे, यात मीही आलोच. हा लेख लिहायचा म्हणून मला चढलेला चेव, खरे सांगायचे तर, लिहिणे सुरू केल्यावर ओसरल्यासारखा झाला आहे. काहीतरी ज्वलंत, जळजळीत लिहावे असे वाटत आहे खरे, पण हतबल, अगतिक झाल्याची भावना मनात असताना त्यासाठी लागणारे अवसान उसने आणणार कसे\nया बॉम्बस्फोटात १७ लोकांचा मृत्यु झाला, बळी पडलेले हे सारे लोक आपल्यासारखेच सामान्य होते. त्यापैकी कुणी गरीब असतील, कुणी श्रीमंत असतील, कुणी तरूण असतील, कुणी वृद्ध असतील पण ते सगळे निरपराध, निष्पाप होते. त्यापैकी कुणा तरूणाचा लहान मुलगा त्याची वाट पहात असेल, कुणा मुलीच्या काळजीने तिची आई व्याकूळ झाली असेल, पण क्रूरकर्म्या अतिरेक्यांना त्याचे काय त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार नाही, भारतात असे कधीच होणार नाही. नव्या अतिरेक्यांना पकडणे सोडा, पकडलेल्या नि मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अतिरे��्यांना फाशी देणे ज्याला जमत नाही ते मुर्दाड सरकार जनतेचे संरक्षण काय करणार\nराजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतात दहशतवाद फोफावण्याचे सर्वात मोठे कारण आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोलिसांवरचा ताण, त्या खात्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढळलेली कर्तव्यनिष्ठा, सामान्य नागरिक नि कायदारक्षकांमधे वाढलेली दरी, केंद्रीय नि स्थानिक तपाससंस्थामधे असलेला समन्वयाचा अभाव, या संस्था वापरत असलेली कालबाह्य यंत्रणा ही दहशतवाद फोफावण्यामागची कारणे वाटू शकतात, पण ती कारणे नव्हेत, ती लक्षणे आहेत. खरे कारण आहे दहशतवाद थाबवण्यासाठी हव्या असलेल्या मनोवृत्तीचा अभाव. जर सरकारने ठरवले तर ते नक्कीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलू शकते, पण त्यासाठी त्याबाबत गंभीर असायला हवे ना पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल दहशतवादी नियमितपणे बॉम्बस्फोट घडवतात, निष्पाप नागरिकांना किडामुंगीसारखे मारतात, संपूर्ण देशाला भीतीच्या छायेत नेतात, आणि तरीही राज्यकर्ते या देशाला महासत्ता म्हणवून घेतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो\nपण आहे हे असे आहे; सध्यातरी आपल्याजवळ करण्यासारखे काहीही नाही. राज्यकर्त्यांचा नि सरकारचा बेशरमपणा पहात रहाणे आणि अवतीभोवती वावरताना चौकस राहून दहशतवाद्यांना थांबवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत रहाणे एवढेच आपण तूर्तास करू शकतो.\nहे सारे अद्भुत आहे\n'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे' असे वाटून मी आजही अचंबित होतो.\nउदाहरणार्थ, पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया. वास्तव���क ही चालू असते बाराही महिने, पण या विविक्षित दिवसात ही वाफ ढगांमधे जाऊन बसते. नंतर हे ढग वा-यावर स्वार होतात आणि तो त्यांना हजारो किलोमीटर दूर ओढून नेतो. मग हे ढग आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी नेमके तेवढेच बरसतात (काहीवेळा अतिवृष्टी नि ढगफुटीचे प्रसंग घडतात, पण तो अपवाद.) आणि बरसून झाले की गुमान पुढे चालू लागतात - पुढच्या वर्षी हेच चक्र चालू ठेवण्यासाठी. हे सारेच आश्चर्यचकित करणारे आहे, नाही हे सगळे कसे होत असेल हे सगळे कसे होत असेल आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल मेक्सिकोमधे फुलपाखराने पंख फडफडवले तर न्युयॉर्कमधे चक्रीवादळ येऊ शकतं असं म्हणतात, असं असतानाही हवामानाचा हा पत्त्यांचा नाजूक मनोरा अजून कसा उभा असेल\nपण असे घडते खरे. दरवर्षी काळे ढग येतात, पाणी बरसतात आणि जमिनीला जणू नवं आयुष्य देतात. त्यांची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी सुखावतो आणि जमिनीत धान्याची पेरणी करतो. ही पिके पुढे मोठी होतात आणि नंतर करोडो लोकांच्या पोटात शिरून त्यांची भूक भागवतात. दुसरीकडे गवत नि झाडंझुडपं तरारतात नि सारे सजीव प्रत्यक्षपणे तर काही वेळेस अप्रत्यक्षपणे त्यावर जगतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रहाटगाडगे चालू आहे, किंबहुना हे चक्र आहे म्हणूनच ह्या पृथ्वीवर जीव जन्मले आणि टिकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हे कोडे आहे इतके अवघड की ते उलगडणे सोडा, त्याचे संपूर्ण स्वरूप समजले आहे असेही आपल्याला म्हणता येणार नाही.\nसध्या पाऊस थोडा विश्रांती घेतो आहे, पण तो पुन्हा लवकरच हजेरी लावेल. वीजा चमकतील, नद्या वाहतील, दरडी कोसळतील, फुलं फुलतील. मी पृथ्वीवर येण्याआधी लाखो वर्षे चालू असलेले हे चक्र मी गेल्यानंतरही लाखो वर्षे असेच पुढे चालू राहील. आणि ते तसे चाल��यलाच हवे. कारण मुंगीपासून वाघापर्यंत आणि बेडकापासून माणसापर्यंत पृथ्वीवरच्या लाखो जीवजातींचे जगणे ह्या चक्रावरच अवलंबून आहे\nवृत्तपत्रांच्या पाच संपादकांबरोबर काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुमारे १०० मिनिटे संवाद साधला आणि त्यांच्या विविध (पण ठरलेल्या) प्रश्नांना कुशलतेने (ठरलेली) उत्तरे दिली. खरे सांगायचे तर मला हा सगळा प्रकारच विनोदी वाटला. पण सगळ्यात हास्यास्पद होती ती पंतप्रधानांनी केलेली 'मी दुबळा नाही' ही गर्जना. पंतप्रधानसाहेब, अहो जे खरोखरच सबल असतात त्यांना 'मी दुबळा नाही','मी दुबळा नाही' असे ओरडण्याची गरज नसते, उलट अशी घोषणाबाजी करणारे लोकच खरे दुबळे असतात ही साधी गोष्ट आपल्यासारख्या मोठ्या माणसाच्या लक्षात कशी येत नाही बरे\nपंतप्रधान करत असलेली विविध विधाने आता मला तरी पाठ झाली आहेत. 'मी दुबळा नाही', 'या देशाचा सर्वेसर्वा मीच आहे', 'सोनिया गांधी माझ्या कामकाजात दखल देत नाहीत', 'भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशासमोरच्या मोठ्या अडचणी असल्या तरी त्या एका रात्रीत नाहीशा होऊ शकत नाहीत','राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात मला काहीही हरकत नाही','आघाडी सरकार चालवताना काही वेळा तडजोड कराव्या लागतात, जनतेने आम्हाला समजून घ्यावे' ही वाक्ये ऐकून आता सा-या देशाचे कान किटले आहेत. पंतप्रधान सज्जन असतील (किंबहुना आहेतच) पण राजाने नुसते सज्जन असून चालत नाही, राज्य चालवण्यासाठी त्याने धूर्त, चाणाक्ष नि सतत सावध असावे लागते. अन्यथा त्या राजाची अवस्था राज्य सोडून वनवासात हिंडणा-या रामासारखी होण्यास वेळ लागत नाही. मनमोहन सिंग यांचे काहीसे असेच झाले आहे. ते सज्जन आहेत पण त्यांच्याभोवतीची भुतावळ मात्र चांगली नाही आणि ती भुतावळ दूर करण्याइतके धैर्य त्यांच्याकडे नाही.\nसरकारमधल्या मंत्र्यांनी गैरप्रकार केले की सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी अंतिमत: पंतप्रधानांवर येते हे मनमोहन सिंग यांनी विसरता कामा नये. अन्यथा त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे असा समज जनतेचा होतो (जो रास्तच आहे.) सुरेश कलमाडी, ए राजा यांसारख्या मंत्र्यांना मनमोहन सिंग यांनी त्वरेने दूर करायला हवे होते, पण तसे झाले नाही. महागाईची समस्या दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते आहे आणि त्याला सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. अण्णा हजारे किं���ा बाबा रामदेव यांच्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा हा जनता त्यांच्यावर भुळून गेल्यामुळे नव्हे तर ती भ्रष्टाचाराला कंटाळल्याने मिळतो आहे हे पंतप्रधानांना का समजत नाही\nवाढत्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, भ्रष्टाचार जोराने फोफावतो आहे, गुन्हेगारांना कायद्याचा नि न्यायालयांचा वचक राहिलेला नाही, सामान्य माणसाचे जगणे अवघड नि मरण सोपे होत आहे असे सगळे घडत असताना पंतप्रधान मात्र 'मी दुबळा नाही', 'मी दुबळा नाही' अशी घोषणाबाजी करण्यात गुंग झाले आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव याहून जास्त काय असू शकते\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\nजुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी\nजुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.\nजुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार जुनी गाणी गात राहिल्याम��ळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी\nयावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nकधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिरात��� वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.\nही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र( कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र() इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यां��ेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय\nलग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय\nही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्यामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘खालच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे\nगेले अनेक दिवस गाजत असलेले बाबा रामदेव यांचे उपोषण अखेर संपले. चित्रपट नि उपोषणे लांबली की ती कंटाळवाणी होतात, त्यामुळे हे उपोषण संपल्यावर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या उपोषणातून काय कमावले नि काय गमावले याचा हिशोब बाबा रामदेव यांनी केल्यास (बाकी तो करण्याचा सूज्ञपणा ते दाखवतील का हा प्रश्नच आहे) तो वजाच येणार यात काय शंका) तो वजाच येणार यात काय शंका किंबहुना गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी पाहता बाबा रामदेव दिसले की ‘कोण होतास तू, कोण झालास तू‘ हे गाणे आठवावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्की.\nबाबांच्या गाडीची वाटचाल चुकली ती सुरुवातीलाच. अण्णा हजारे यांनी केलेले उपोषण नुकतेच ताजे असताना बाबा रामदेव यांनी काहीशा तशाच मागण्यांसाठी पुन्हा वेगळे उपोषण करावे ही गोष्ट लोकांना काही फारशी पचनी पडली नाही. त्यातच बाबा रामदेव यांनी आपल्या उपोषणासाठी उभारलेल्या पंचतारांकित शामियान्याचा मुद्दाही गाजला. भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनासाठी भरमसाठ पैसे खर्च करून हा जामानिमा करण्याची गरज काय लोकांना रामदेव बाबांचे हे वागणे दुटप्पीपणाचे वाटले. स्वत: वातानुकूलित मंडपात राजेशाही उपोषण करणारे बाबा रामदेव मंत्र्यांना जाब कसे विचारू शकतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि मुलाला साखर खाऊ नये एवढे सांगण्यासाठी स्वत: साखर सोडणा-या त्या महात्म्याची आठवण झाली.\nनंतर मुद्दा गाजला तो बाबा रामदेवांच्या सहका-यांचा. आपण ताडाच्या झाडाखाली ताक जरी प्यायलो तरी लोकांना ताडी पिल्यासारखेच वाटणार हे रामदेवबाबा कसे विसरले आपण कुणासोबत राहतो, दिसतो याचे भान समाजसेवकांनी सतत ठेवायला हवे. किंबहुना समाजसेवकांचे चारित्र्य धुतलेल्या तांदळाइतके स्वच्छ हवे, त्यावर एकही डाग असता कामा नये. साध्वी वितंबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे लोक अशा लोकांना बाबांसोबत पाहून हे बाबांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आहे की विरोधी पक्षांचे सरकारविरोधी आंदोलन हा प्रश्न लोकांना पडला. बाबांचे आंदोलन जनतेच्या मनातून उतरायला सुरूवात झाली ती इथेच.\nनंतर उपोषण सुरू झाले आणि बाबांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. मात्र त्या मांडतानाही वास्तवाचा विसर त्यांना पडला. त्यांनी केलेल्या अनेक मागण्या अवास्तव नि राजकीय स्वरूपाच्या होत्या; देशहिताशी त्यांचा दुरूनदुरून संबंध नव्हता. काळ्या पैशाची मागणी ही त्यांची महत्वाची मागणी खरी, पण (सरकारलाही) ते काम तितके सोपे नाही या महत्वाच्या वस्तुस्थितीचे विस्मरण त्यांना झाले. स्विस सरकारचे कायदे पहाता ही माहिती मिळवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. ‘५००/१००० च्या नोटा रद्द व्हाव्यात‘ ही मागणी योग्य खरी, पण तिची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम अवघड होते. बाकी ‘भ्रष्टाचा-यांना फाशीची शिक्षा व्हावी, प्रधानमंत्री थेट निवडण्याचा अधिकार लोकांन�� मिळावा, इंग्रजीच्या जागी हिंदी वापरली जावी‘ या त्यांच्या मागण्या तर थक्क करणा-या होत्या. त्या मान्य झाल्यास जनतेचे आयुष्य कसे सुधारणार हे सांगण्यास ते का बरे विसरले असावेत\nनंतर घडला तो चार जूनचा प्रकार. हजारो पोलिसांनी रामलीला मैदानावर अचानक धाड टाकली आणि तिथल्या जवळपास लाखभर समर्थकांना पळवून लावत रामदेव बाबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत स्वत:ला अटक करून न घेता बाबांनी स्त्रीवेश परिधान करून तेथून पळण्याचा प्रयत्न केला. गमतीची गोष्ट अशी की एवढे करूनही पळून जाण्यात ते यशस्वी झाले नाहीतच. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना हरिद्वारला नेले आणि तिथे त्यांना मोकळे सोडून दिले. असा प्रकार घडल्यावर वर ‘आपण स्त्रीवेश घातला यात काहीच गैर केले नाही; किंबहुना आपण शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला‘ असे लंगडे स्पष्टीकरण बाबांनी दिले. खरेतर स्वत:ला सन्मानाने अटक करून घेऊन स्वत:चे महत्व वाढवण्याची मोठी संधी बाबांकडे होती; तिचा फायदा त्यांनी का करून घेतला नाही या प्रश्नाचे उत्तर बराच विचार करूनही मला आजपर्यंत सापडलेले नाही. या प्रकारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी सरकारवर केलेले आरोप अक्षरश: थक्क करणारे होते. ‘मला मारण्याचा सरकारचा डाव होता आणि माझे ५००० कार्यकर्ते बेपत्त्ता झाले आहेत‘ अशी सनसनाटी वक्तव्ये करून त्यांनी स्वत:च स्वत:च्या पायांवर धोंडा मारून घेतला. त्यातच १८०० कोटी हा आपल्या संपत्तीचा भरभक्कम आकडा जाहीर करून बाबांनी उपोषणापासून सामान्य जनतेला आणखीनच दूर लोटले.\nमला वाटते, प्रत्येक समाजसेवकाची जी शोकांतिका होते तीच बाबांची झाली. ‘आपले म्हणणे लोक ऐकत आहेत, ते त्यांना पटते आहे, लोक आपल्याला मानू लागले आहेत‘ हे एकदा जाणवले की मग आपण काय करतो आहोत याचे भान लोकांना रहात नाही, बाबांचे काहीसे असेच झाले. याखेरीज समाजसेवकाने प्रचंड धूर्त असायला हवे हे बाबांना समजले नाही. आपल्या मंत्र्यांना आपण बरीच नावे ठेवत असलो तरी त्यांचा हा गुण निश्चितच घेण्यासारखा आहे. प्रत्येक चाल जिंकण्यासाठीच चालायची आणि नशिबाने ती उलटी पडली तरी तिचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे कसब त्यांना पक्के जमलेले आहे. धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चाणाक्षपणा हे गुण का कोण जाणे आपण नकारात्मक माण��ो, प्रत्यक्षात मात्र ते अतिशय उपयोगी आहेत. कुठे थांबायचे, कुठे विरोधकांना कोंडीत पकडायचे, कुठे थोडे नमते घ्यायचे नि कुठे आक्रमकपणा दाखवायचा हे जाणत्या समाजसुधारकाला नेमके कळायला हवे, रामदेव बाबा इथेच कमी पडले. याबाबत समाजसेवकांनी श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवायला हवा. ह्या गोष्टीचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गांधींना आपण खूप साधे समजत असलो तरी ते तसे नव्हते, ते अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होते. जनआंदोलन कसे सूरू करायचे, ते कसे चालवायचे नि ते थांबवायची कधी याची खूणगाठ त्यांच्या मनात पक्की होती, त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठीचा सर्वव्यापी लढा उभारण्यात नि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यात यशस्वी ठरले. समाजसुधारकांना आणि चळवळ करणा-यांना त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.\nअसो, झाले ते झाले. जे घडले त्याला बहुतांशी रामदेव बाबा स्वत:च जबाबदार असले तरी मन त्यामुळे उदास झाले हे खरे. बाबांचे जनमानसांमधले स्थान डळमळले, आपल्या पहिल्याच चळवळीत ते संपूर्णपणे अपयशी झाले आणि त्यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्या भारतवर्षाचा त्यांनी भ्रमनिरास केला याची बोचणी मनात आहे नि पुढेही राहीलच\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nनमस्कार मिलिंद कारेकर साहेब, आपल्या http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms या लेखाला उत्तर म्हणून सदर लेख लिहितो आहे. आता 'हे पत्र्युत्तर तुम्हाला मागितले कुणी' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण' असे म्हणू नकात म्हणजे झाले, कारण आमचे खरे नावच टिकोजीराव आहे.\nअसो, बाकी तुमचा लेख आम्हाला आवडला. पोटतिडीकीने म्हणतात तो काय तसा लिहिल्यासारखा वाटला. किंबहुना सचिनवरचे तुमचे प्रेम पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. इतके की आम्हाला अचानक 'हर किसीको नहीं मिलता यहाँ प��यार जिंदगीमे' हे गाणेच ऐकू यायला लागले. पण नंतर ते आमच्या खुराड्यात बसणा-या आमच्या सहका-याच्या भ्रमणध्वनीचे केकाटणे असल्याचे कळाल्यावर मात्र आमची निराशा झाली. (बाकी पकडलेत बरोबर हो तुम्ही आम्हाला हो, हो, कार्यालयातच वाचला आम्ही हा लेख.) असो. (हा शब्द या लेखात पुन्हापुन्हा येतो आहे हे आम्ही जाणतो, पण ते पुण्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याला आमचा नाईलाज आहे.)\nतर तुमच्या लेखाविषयी. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता 'सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय प्रत्येक मोठी व्यक्ती शेवटी माणूस असते हे खरे, त्यामुळे तिच्या चुका लोक माफ करतीलही, पण तिचे अपराध कसे काय माफ केले जावेत\nपुढे तुम्ही म्हणता, 'आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुक��ान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का इथे लक्षात घ्या, सचिनने केलेली मागणी बेकायदेशीर आहे असे नव्हे तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून तिच्यावर टीका झाली. (आता तो बेकायदेशीर गोष्टी करत नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.)\nआता तुमचे हे वाक्य, 'पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते.' अहो, करावी ना, सचिनने जरून धनवृद्धी करावी, पैसा कमवावा, टिकवावा, पण असा खोटेपणा करून नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात अहो, एका हि-याची तुलना दुस-या हि-याशी केली जावी, दगडाशी नव्हे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, 'बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि सचिन तसे करत नाही म्हणून तो महान.' हा आपला युक्तिवाद ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.\nपुढे तुम्ही लिहिता, 'फेरारी ३६० मॉडेना ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली.' मग काय चूक त्यात अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय पण 'मी कुणीतरी खास आहे, म्हणून मला खास वागणूक हवी' असे तो म्हटला नि त्यामुळेच त्याच्यावर सडकून टीका झाली.\nनंतर तुम्ही म्हणता, 'माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.' अर्थात सत्यसाईबाबा हे एक भोंदू होते हे तुम्ही मान्य करताच ना उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल सचिनच्या एका भोंदू बाबावरील श्रद्धेमुळे लोकांमधे चुकीचा संदेश जातो हे तुम्ही नाकारता आहात काय\nआणि सगळ्यात शेवटी तर आपण कडी केली आहे. 'अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला \"पद्मश्री\" देतात तेव्हा आमच्या तोंडून 'ब्र' निघत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो' कारेकर साहेब हे काय आहे' कारेकर साहेब हे काय आहे अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय आणि सैफ अली खानला पद्मश्री मिळाल्यावर महाराष्ट्रात पेढे वाटले गेले होते नि सचिनला भारतरत्न मिळाल्यास महाराष्ट्रात सुतक पाळले जाईल असे आपल्याला म्हणायचे आहे काय\nमिलिंदराव, 'सचिनने तरी' असे करू नये असे आम्ही म्हणतो आहोत आणि 'सचिनने' हे केले तर काय हरकत आहे असे म्हणता आहात, आपल्या दोघांच्या दृष्टीकोनात हाच तर फरक आहे. अहो, भारतरत्न मिळवण्याच्या लायकीचा माणूस हा. लहानसहान आहे का हा सन्मान मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा छे, आम्हाला नाही पटत\nबाकी कारेकर स��हेब, आपल्या या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, अहो हा देश नि या देशाची मनोवृत्तीच तशी आहे. 'एखादा माणूस आम्हाला आवडला की त्याचे शंभर गुन्हे माफ' ही मनोवृत्ती एकदा स्वीकारली की मग लहान मुलांच्या नरबळीच्या बातम्या येऊनही आसाराम बापूंची व्याख्याने हाउसफुल्ल होतात, गंभीर गुन्हे करूनही संयज दत्त, सलमान यांना प्रत्यक्ष पहायला मारामारी होते आणि खुनाचे अनेक गुन्हे असूनही नेते सलग १० वेळा मतदारसंघातून निवडून येतात. अहो चालायचेच, आताशा तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. नुसते 'मेरा भारत महान' म्हणायचे नि एक सुस्कारा सोडायचा झाला\nता.क. मिलिंदराव, आमचे मराठी थोडे कच्चे असल्याने पुन्हा पुन्हा वाचूनही आपण खाली लिहिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, तो समजावून देण्याचे कष्ट आपण घ्याल काय\nआम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू, कलमाडी, ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते.' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.\nचितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट\nया शनिवारी 'चितचोर' पाहिला. या चित्रपटाविषयी बरेच ऐकून होतो, शेवटी परवा तो पहायचा योग आला. बहुत काय लिहिणे, एवढेच म्हणतो की या चित्रपटाची जेवढी स्तुती करण्यात आली होती ती कमीच ठरावी असा हा चित्रपट आहे\n'चितचोर' ही कथा आहे गीता ह्या एका लहानशा गावात राहणा-या तरूणीची. गीता 'अल्लड' या शब्दाचे मुर्तिमंत उदाहरण आहे. नुकत्याच मॅट्रिकची परीक्षा दिलेल्या गीताचा बहुतांश वेळ शेजारचा राजू नि त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यात जातो. गीताचे वडील गावात हेडमास्टर आहेत आणि तिची आई वरून थोडी कटकटी दिसत असली तरी आतून खूपच प्रेमळ आहे. गीता हे या दाम्पत्याचे शेंडेफळ, तेव्हा तिला अगदी श्रीमंत मुलगा मिळावा आणि तिचे जन्माचे भले व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अचानक त्यांची ही इच्छा फळाला येण्याची चिन्हे दिसतात, गीताच्या मोठ्या बहिणीचे - मीराचे एक पत्र घरी येते. त्यात तिने तिच्याच नात्यातल्या 'सुनील'विषयी लिहिलेले असते. सुनील नुकताच परदेशातून परतलेला आणि लठ्ठ पगार घेणारा एक इंजिनियर असतो. मजेची गोष्ट म्हणजे एका कामावर देखरेख करण्यासाठी तो काही दिवसात हेडमास्तरांच्याच गावी येणार असतो. पुढे काय होते नाही, ते मी सांगणार नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे\nचितचोर मला आवडण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यातली अहिंसा. चितचोर मला ख-या अर्थाने एक अहिंसात्मक चित्रपट वाटला. शारिरीक तर सोडा, भावनिक किंवा मानसिक हिंसेपासूनही तो संपूर्णपणे अलिप्त आहे. एक उदाहरण - सुनील हे पात्र नकारात्मक दाखवून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याची नामी संधी दिग्दर्शकाकडे होती, पण त्याने तो मोह टाळला आहे. विनोद चांगला आहे, पण सुनील वाईट नाही; तोही तितकाच चांगला आहे. मी तर म्हणेन, विनोद नव्हे तर सुनीलच या चित्रपटाचा खरा नायक आहे. साध्या मनाच्या साध्या लोकांचे चित्रण असे चितचोरचे स्वरूप आहे. चित्रपटात काहीही अवास्तव नाही, त्यातल्या संवादांना चुरचुरीत फोडणी नाही की त्यात विनाकारण घुसडलेले विनोदी प्रसंग किंवा गाणी नाहीत. मोठे कलाकार आपल्या भुमिकांमधे अगदी आतपर्यंत शिरले की चित्रपटाचे कसे सोने होते याचे चितचोर उत्तम उदाहरण आहे. दीना पाठक नि ए के हंगल तर अभिनयाचे वटवृक्ष, त्यांच्याबाबत काय बोलावे अमोल पालेकर आणि विजयेंद्र घाटगे दोघेही उत्तम. पण खरी कमाल केली आहे झरीना वहाबने. गीताचे काम केलेली ही मुलगी मुस्लिम आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मी फक्त तोंडात बोट घालायचेच बाकी ठेवले होते. चिंचा पाडणारी गीता आणि ‘मी फक्त सुनीलशीच लग्न करणार‘ असे आईला बाणेदारपणे सांगणारी गीता ह्या दोन्ही एकच आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण असा अभिनय झरिनाने इथे केला आहे.\nकथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत ह्या सगळ्या आघाड्यांवर चितचोर उत्कृष्ट असला तरी मला तो भावला त्याच्या अस्सल भारतीयपणामुळे. एक भारतीय चित्रपट कसा असावा याचा चितचोर आदर्श वस्तुपाठ आहे. मोठ्या शहरांत राहणा-या किंवा परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बनवले जाणारे आजचे चित्रपट पाहिल्यावर तर चितचोर विशेष आवडावा यात नवल ते काय चितचोर पाहिल्यावरही तो एका ठराविक चित्रपटासारखा वाटत नाही हे चितचोरचे मोठे यश आहे. गीता नि विनोद ही पात्रे नव्हेत तर ते आजही कुठेतरी एकत्र असावेत असे वाटण्याइतका चितचोर खराखुरा, या मातीतला बनला झाला आहे.\nइथे चित्रपटाच्या संगीताचा विशेष उल्लेख इथे केला नाही तर त्यासारखे पाप दुसरे असणार नाही. चित्रपटातली गीते नि संगीत रविंद्र जैन यांचे आहे. डोळ्यांनी अंध असलेला हा कलाकार एवढी सुंदर गीते लिहितो काय नि त्यांना त्याहून सुंदर चाली देतो काय, सारेच अद्भुत आहे. अर्थात या गीतांना सुमधुर बनवण्याचे श्रेय येसुदास नि हेमलता या गायकांकडे जाते, ते त्यांना द्यायलाच हवे.\nचितचोर पहायचा आहे असे फारसे कुणी असेल असे मला वाटत नाही, पण तरीही हा सुंदर चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर लवकरात लवकर तो पहा एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे\nमी आकुर्डीतल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजात शिकत असताना घडलेली ही घटना आहे. डी वाय पाटील कॉलेजातला तो काळ आठवला की मला आजही मोठा अचंबा वाटतो, त्या दिवसांत अभ्यास सोडून मी बाकी सगळे काही केले. आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या त्या काळात आपण असे का वागलो असू ह्या प्रश्नाचे उत्तर मला बराच विचार करूनही आजपर्यंत सापडलेले नाही. कॉलेजच्या त्या दिवसांवर लेख लिहायचा झाला तर तो 'अलिफ लैला' मालिकेच्या कुठल्याही भागापेक्षा जास्त रोमांचक होईल यात काय शंका तूर्तास, अभियांत्रिकीची पहिल्या वर्षाची पहिली सहामाही सोडली तर नंतरच्या कुठल्याही सहामाहीत मी सगळ्या विषयांत पास झालो नाही आणि चार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मी साडेपाच वर्षे घेतली एवढीच रंजक माहिती वाचकांना देऊन मूळ विषयाकडे वळतो.\nही घटना आहे शिवाजीनगर ते आकुर्डी लोकल प्रवासातली. पुर्वी पिंपरीला असलेले आमचे अभियांत्रिकी कॉलेज नंतर आकुर्डीला हलवले गेले आणि आम्हाला बस सोडून लोकलचा सहारा घ्यावा लागला. नेमके आठवत नाही, पण मी कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षाला असेन. नेहमीप्रमाणेच कॉलेजला उशिरा येऊन मी दुपारीच घरी परत चाललो होतो. लोकल्सना तेव्हा बरीच गर्दी असे. त्यातच पुण्याला जाणारी ही दुपारची लोकल दोन तासांनी असल्याने ब-यापैकी भरलेली असे. बसायला जागा नव्हतीच, तेव्हा आसनांशेजारी दाटीत उभे राहण्यापेक्षा बरे म्हणून मी उजव्या बाजूच्या दारात उभा राहिलो. असे उभे राहिल्यामुळे हवा लागे आणि बाहेरची दृश्येही पाहता येत. मी दारातल्या लोखंडी दांड्याला टेकलो आणि टंगळमंगळ करीत बाहेर पहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गाडीने चिंचवड स्टेशन मागे टेकले आणि ती पिंपरी स्टेशनात शिरली. काही लोक उतरले, बरेच लोक चढले. गाडी आता कुठल्याही क्षणी निघेल अशी स्थिती असताना अचानक मला समोरून एक माणूस येताना दिसला. तो जोरात पळत होता आणि त्याचे कारण सोपे होते, त्याला ही गाडी पकडायची होती. अशा वेळी पादचारी पुलाचा वापर कोण कशाला करेल त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना त्याचा हात सोडावा तर तो गाडीच्या चाकांखाली सापडणार आणि धरून ठेवावा तर तो गाडीसोबत फरफटणार हे नक्की. पण का कोण जाणे, मी त्याचा हात सोडण्याचा निर्णय घेतला. मी तसे करताच आपले हिरोसाहेब खाली आदळले आणि धडपडत, ठेचकाळत रुळांशेजारच्या खडीवर पडले. चित्त जरासे स्थिर होताच मी लगेच मागे वळून पाहिले आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडला; आपले हिरोसाहेब अगदी धडधाकट होते, दुरूनतरी त्यांचे सगळे अवयव जागच्याजागी व्यवस्थित दिसत होते. मी आजूबाजूला पाहिले, एवढे रामायण घडले तरी कुणाला त्याचे विशेष वाटले नसावे. एकदोघांनी माझ्याकडे पाहून आपली भुवई उंचावली इतकेच. मी मात्र जाम हादरलो होतो, इतका की आपण शिवाजीनगरला कधी पोचलो आणि तिथे उतरून आपल्या बसथांब्यापर्यंत कसे गेलो हे मला कळलेच नाही\nआजही ती घटना आठवली की ह्दयाची धडधड थोडी वाढते आणि एक थंड शिरशिरी शरीरातून जाते. आपण केलेली ती हिरोगिरी त्या माणसाला आणि आपल्यालाही बरीच महागात पडली असती हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत रहातो. आपण (अजाणतेपणे का होईना) कुणाच्या तरी मृत्युला कारणीभूत ठरलो असतो हा विचार कितीही म्हटले तरी भयंकरच, नाही का\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न\nएवढ्या मोठमोठ्या जाहिराती दाखवायला ह्या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे\n म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात\nरक्षा कवच आणि इंग्लिश गुरू *पैसे देऊन* विकत घेणारे लोक ह्या जगात आहेत\nस्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन\nपिळगावकर साहेबांना कधी कळणार\nइतरांना सतत उपदेश करणारे बालाजी तांबे स्वतःच स्वत:चे आयुर्वेदिक उपचार\nवापरून बारीक का होत नाहीत\nआपण हिरो म्हणून कधीच यशस्वी होणार नाही हे अभिषेक बच्चनला कधी समजणार\nस्कार्फ लावण्यात एवढा वेळ घालवणा-या दुचाकीस्वार मुली थेट हेल्मेटच का\nदरसाली 'यावर्षी पाऊस सरास��ीइतकाच होण्याचा अंदाज' आणि 'उत्पादनात घट\nझाल्याने हापूस आंब्याचे भाव चढे राहण्याची शक्यता' या बातम्या छापल्या\nनाहीत तर वृत्तपत्रांचा परवाना रद्द करतात का\nआपले आर आर आबा नेहमी 'वाळूतस्करांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही','दहशतवादाचा धैर्याने सामना केला जाईल', 'काळाबाजारवाल्यांची गय केली\nजाणार नाही' अशी भविष्यकाळातली वाक्येच का टाकतात\nशिकवताना ते गैरहजर होते का\nलग्न जमवायच्या संकेतस्थळांवर मराठी मुली आपल्या जोडीदाराकडून 'फ्ल्युएंट\nइंग्लिश' बोलता येण्याची अपेक्षा ठेवतात हे एकवेळ समजू शकतो, पण ती\nअपेक्षा तरी अचूक इंग्लिशमधे व्यक्त करायला नको का\nअण्णा हजारे आपल्या 'मराठी' हिंदीत रोज वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत,\nत्या रोज ऐकत असल्यामुळेच केंद्राने झटपट त्यांच्या सगळ्या अटी मान्य\nकेल्या ही अफवा खरी का\nपुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही\nवर्षांनी 'आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू' असं\nएखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का\nआयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा\nकरता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही\n\"मिस्टर नटेल, आत्या खाली येतेच आहे, तोपर्यंत मात्र तुम्हाला मलाच झेलावं लागणार आहे.\" पंधरा वर्षांची ती चुणचुणीत पोरगी बोलली. समोर असलेल्या पुतणीचं कौतुक करतानाच येणा-या आत्याचाही मान राखला जाईल असं काहीतरी बोलण्याचा फ्रॅम्टन नटेल यांनी प्रयत्न केला. खरंतर या खेड्यात येऊन अनोळखी लोकांना दिलेल्या औपचारिक भेटींमुळे आपल्या नसांच्या दुखण्याला आराम पडेल या गृहीतकाबाबत त्यांना अजूनही शंका वाटत होती.\n\"मला ओळखीच्या प्रत्येकाच्या नावाने एक पत्र मी तुला देते.\" त्यांची बहीण म्हटली होती. \"नाहीतर तू तिथे स्वतःला एकटं कोंडून घेशील आणि कुणाशी बोलणार नाहीस. आणि तुझ्या नसा आत्ता आहेत त्यापेक्षा आणखी बिघडतील.\"\n\"तुम्हाला इथले खूप लोक माहितीयेत\" शांततेत बराच मोठा अवधी गेला आहे असं वाटल्यावर शेवटी मुलीनं विचारलं.\n\"क्वचित कुणीतरी.\" फ्रॅम्टन म्हणाले. \"माझी बहीण चार वर्षांपुर्वी इथे रहायला होती, त्यामुळे तिने ओळखीसाठी मला काही पत्रे दिली आहेत.\"\n\"म्हणजे माझ्या आत्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर\n\"त्यांचं नाव आणि पत्ता स��डून.\"\n\"तिच्या आयुष्यातली ती भयानक घटना तीन वर्षांपुर्वी घडली. तुमची बहीण तेव्हा इथे नसणार.\" मुलगी म्हणाली.\n\" फ्रॅम्टनांनी तिला विचारलं. का कोण जाणे त्यांच्या सपक आयुष्यात भयानक घटनांना फारसं स्थान नव्हतं.\n\"तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्षातल्या या वेळीही आम्ही ती खिडकी उघडी का ठेवतो.\" हिरवळीवर उघडणा-या एका फ्रेंच पद्धतीच्या खिडकीकडे बोट दाखवत ती म्हणाली. \"आज बरोबर तीन वर्षांपुर्वी ह्याच खिडकीतून माझ्या आत्याचे यजमान आणि तिचे दोन लहान भाऊ शिकारीसाठी गेले. मूर पार करत असताना त्यांना एका दलदलीनं गिळलं. त्यांची शरीरं शेवटपर्यंत मिळाली नाहीत.\"\nइथे तिचा आवाज किंचीत कंपन पावला. \"बिचा-या आत्याला अजूनही वाटतं की कधीतरी ते - आणि त्यांच्याबरोबर असणारा आमचा तपकिरी स्पॅनियल - याच खिडकीतून परत येतील. त्यामुळेच ती खिडकी संध्याकाळपासून अगदी दिवेलागणीपर्यंत उघडी असते. ती मला नेहमी सांगते ते कसे या खिडकीतून गेले ते - म्हणजे तिच्या यजमानांनी आपल्या हाताभोवती मेणकापडाचा कोट कसा गुंडाळला होता वगेरे वगेरे. तुम्हाला माहितीये, आजच्यासारख्या एखाद्या उदास संध्याकाळी मला खरंच असं वाटतं की ते लोक परत येतील - त्या खिडकीतूनच.\" असं म्हणताना तिनं खांदे उडवले. अर्थातच, तिच्या आत्याचं खोलीत आगमन होताच मिस्टर फ्रॅम्टनांचा अगदी हायसं वाटावं यात नवल ते काय आत्या आली ती उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागतच. \"ही खिडकी उघडी ठेवल्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना आत्या आली ती उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागतच. \"ही खिडकी उघडी ठेवल्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना माझे यजमान नि माझे भाऊ शिकारीवरून इतक्यात येतीलच आणि ते नेहमी असेच आत येतात.\"\n\"हिवाळ्यात बदकांची शिकार\" या विषयावर त्या पुढे मग बोलतच राहिल्या. मिस्टर फ्रॅम्टन यांनी थोड्या कमी भितीदायक विषयाकडे संभाषण वळवण्याचा एक प्रयत्न केला. पण त्यांना स्पष्ट दिसत होतं की यजमान बाईंचं लक्ष त्यांच्याकडे जवळपास नव्हतंच, त्या वारंवार त्यांच्यामागे असलेल्या त्या उघड्या खिडकीकडे पहात होत्या.\n\"डॉक्टरांनी मला मानसिक उत्तेजना आणि शारिरीक कसरतींपासून कटाक्षाने दूर रहायला सांगितलं आहे\" अनोळखी माणसांनाही तुमच्या बारीकसारीक गोष्टींमधे रस असतो असा गैरसमज झाल्यासारखे फ्रॅम्टन म्हणाले.\n\" मिसेस सॅपलटन म्���टल्या. त्यानंतर त्या अचानक उत्तेजित झाल्या पण मिस्टर फ्रॅम्टनांचं वाक्य ऐकून नव्हे \"हां. आले शेवटी. बरोबर चहाच्या वेळेला.\" त्या म्हटल्या.\nफ्रॅम्टन किंचित थरथरले आणि पुतणीकडे सहानुभुतीच्या दृष्टीने पाहू लागले. ती उघड्या खिडकीकडे डोळ्यात प्रचंड भितीचे भाव आणून पहात होती. फ्रॅम्टनांनी आपली मान वळवली आणि त्याच दिशेनं पाहिलं.\nसंध्याकाळच्या अंधुक प्रकाशात तीन आकृत्या एका थकलेल्या स्पॅनियलसोबत किंचितही आवाज न करता हिरवळीवर चालत येत होत्या. त्या सगळ्यांकडे बंदुका होत्या आणि एकाच्या खांद्यावर एक पांढरा कोट.\nमिस्टर फ्रॅम्टनांनी आपली चालायची काठी उचलली, दिवाणखान्याचे दार आणि खडीचा रस्ता हा बाहेर जायचा मार्ग आहे ह्याची अंधुकशी नोंद त्यांच्या मनाने केली होतीच.\n\" पांढ-या कोटाचा मालक असलेला तो गृहस्थ खिडकीतून आत येत म्ह्टला. \"आम्ही येताना घाईघाईने बाहेर पडले ते गृहस्थ कोण होते\n\"तुम्ही आल्यावर काहीच कारण न देता जे बाहेर पडले ते मिस्टर नटेल होते,\" मिसेस सॅपलटन म्हटल्या. \"त्यांना बघून एखाद्याला वाटावं त्यांना भूत दिसलं.\"\n\"मला वाटतं त्यामागचं कारण आहे आपला स्पॅनियल,\" पुतणी म्हटली. \"कुत्र्यांविषयी आपल्याला वाटणा-या भितीविषयी त्यांनी मला सांगितलं होतं. एकदा गंगेच्या किना-यावर कुत्र्यांनी त्यांचा स्मशानापर्यंत पाठलाग केला आणि त्यांना ती रात्र एका नुकत्याच खणलेल्या खड्ड्यात काढावी लागली. ते तिथे होते आणि वर ती कुत्री तोंडात फेस आणून रात्रभर त्यांच्या खड्ड्याभोवती घुटमळत होती. असं घडलं तर कुणालाही भिती वाटणारच.\"\nधडाकेबाजपणा ही तिची खासियत होती.\nमॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट\nकाल संध्याकाळी मॅक्डोनाल्डस् ला भेट देऊन आलो. www.FreeCharge.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही तुमच्या भ्रमणध्वनी खात्यात पैसे ओतलेत की तुम्हाला (आणणावळ १० रू जास्त घेऊन) तेवढ्याच किमतीची कूपन्स घरपोच केली जातात. या संकेतस्थळावरून आलेली मॅक्डोनाल्डस् ची काही कूपन्स घरात पडून होती, ती वापरायचा आज शेवटचा दिवस आहे हे काल समजल्यावर मॅक्डोनाल्डस् मधे जावेच लागले. तिकडून परत आल्यानंतर फक्त एवढेच म्हणतो, 'आय एम नॉट लविन इट\nमॅक्डोनाल्डस् मधल्या खाण्यावर माझा एकच आक्षेप आहे - ते खाणे खाण्यासारखे लागत नाही. तिथले चिकन नगेटस्, फिश-ओ-फिलेट आणि पनीर पफ हे पदार्थ खाल्ल्यावर ते अनुक्रमे धर्माकोल, वास न येणारे रबरी तुकडे आणि कागदाचा लगदा या घटक वस्तुंपासून बनलेले असतात असे माझे तरी पक्के मत झाले आहे. नाही म्हणजे, सगळ्यांच्या चवी सारख्याच; हा प्रकार तरी काय आहे हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत इतकेच काय, ट्रे मधे असलेले वेज पनीर पफ खाताना आपण ट्रेमधले दोन पेपर नॅपकिन्सही फस्त केल्याचे त्यांची शोधाशोध सुरू झाल्यावरच मला समजले. मूळ अमेरिकन असलेल्या ह्या कंपनीने हे पदार्थ अमेरिकेन लोकांना समोर ठेवून बनवल्याने ते असे सपक आणि बेचव लागत असावेत असा माझा तरी अंदाज आहे. हो, पण, आम्ही घेतलेल्यांपैकी फ्रेंच फ्राईज नि कोकाकोला हे पदार्थ मात्र मला आवडले. मॅक्डोनाल्डस् वाले हे पदार्थ कुणा दुस-याकडून बनवून घेतात काय\nपरिस्थिती अशी असली तरी हॉटेलातली सगळी मंडळी मात्र हे पदार्थ चवीने खाताना दिसली. बहुतेक सगळी मंडळी तरूण होती. मला त्यांचे वाईट वाटले. मैत्रिणीवर किंवा मित्रावर छाप मारण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते नाही हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे) ए़कूणच तुमचे पोट तृप्त झाले नाही तरी तुमचे डोळे मात्र तृप्त होतील याची बरोबर काळजी मॅक्डोनाल्डस् वाल्यांनी घेतलेली दिसते. कॉलेजकुमारांचे सोडा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले माझे काही सहकारीही मॅक्डोनाल्डस् मधले हे खाणे नियमितपणे खातात असे मी ऐकतो. हे बेचव आणि सपक खाणे जे लोक पैसे देऊन मिटक्या मारत खातात, त्यांना मी सलाम करतो\nतात्पर्य : हे बर्गर, नगेटस् वगेरे एक दिवस खायला ठीक आहे, पण शेवटी, 'गड्या आपला (वडा)पाव बरा\n\"लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं.\" या अर्थाचं जोसेफ हेलर या अमेरिकन कादंबरीकाराचं एक वाक्य आहे. आपल्या भारतातली सध्याची परिस्थिती पाहिली की मला हे वाक्य अगदी तंतोतंत पटतं.\nआता हेच पहा - परवा सत्यसाईबाबांचं निधन झालं. ह्या घटनेचं वार्तांकन करताना भारतातल्या जवळपास प्रत्येक वृत्तपत्रानं त्यांचा उल्लेख 'थोर संत/प्रत्यक्ष देव' असा केला आणि वेळोवेळी त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांमधला एक चकार शब्दही आपल्या लेखात येणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या आश्रमात घडलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकार/त्यांनी उभं केलेलं प्रचंड बेहिशोबी आर्थिक साम्राज्य यांविषयी कुणी 'ब्र'ही काढला नाही. बीबीसीनेही बाबांच्या मृत्युची बातमी छापली पण बातमीच्या शेवटी But his critics say that many of (his) activities were publicity stunts. They say that he was a persuasive fraudster who used his huge popularity to avoid being investigated over allegations of murky financial practices and sexual abuse. ही पुष्टी जोडायला ते विसरले नाहीत. हा भारतीय माध्यमांचा खोटारडेपणा म्हणता येईल की आपले वाचक/प्रेक्षक नाराज होऊ नयेत म्हणून नाईलाजाने केलेली तडजोड\nसत्यसाईबाबांच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या अतिमहत्वाच्या लोकांची यादी थक्क करणारी होती. आपल्या 'आदरणीय' राष्ट्रपतीजी किंवा आडवाणीजी राहूद्या पण सचिन तेंडुलकर, मनमोहन सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम हेही सत्यसाईंचे भक्त होते हे पाहून त्यांच्याविषयीचा आदर थोडा कमी झालाच. बाकी सगळे ठीक, पण कलाम साहेब तुम्ही पण आता बाबांवरचे आरोप सिद्ध झाले नव्हते असे त्यांचे भक्त म्हणू शकतातही पण लुंगासुंगा राजकारणीही सगळ्या यंत्रणेला कसा खिशात घालू शकतो हे आपल्याला दिसत असताना बाबांवर कारवाई होईल नि त्यांवरचे आरोप सिद्ध होतील ही अपेक्षा आम्ही कशी ठेवावी आता बाबांवरचे आरोप सिद्ध झाले नव्हते असे त्यांचे भक्त म्हणू शकतातही पण लुंगासुंगा राजकारणीही सगळ्या यंत्रणेला कसा खिशात घालू शकतो हे आपल्याला दिसत असताना बाबांवर कारवाई होईल नि त्यांवरचे आरोप सिद्ध होतील ही अपेक्षा आम्ही कशी ठेवावी अर्थात राजकारण्यांचे नि सत्यसाईंचे संबंध होते यात नवल काय अर्थात राजकारण्यांचे नि सत्यसाईंचे संबंध होते यात नवल काय प्रचंड मोठ्या जनशक्तीला काबूत ठेवण्याचं आध्यात्मिक बाबांजवळ असणारं सामर्थ्य आणि काळा पैसा सहज पांढरा करण्याची त्यांची शक्ती या दोन गोष्टींमुळे ते राजकारण्यांना जवळचे वाटतात तर आपल्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी राजकारणी त्यांना. पण हे सामान्य जनतेला समजवणार कोण प्रचंड मोठ्या जनशक्तीला काबूत ठेवण्याचं आध्यात्मिक बाबांजवळ असणारं सामर्थ्य आणि काळा पैसा सहज पांढरा करण्याची त्यांची शक्ती या दोन गोष्टींमुळे ते राजकारण्यांना जवळचे वाटतात तर आपल्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी राजकारणी त्यांना. पण हे सामान्य जनतेला समजवणार कोण सत्यसाईबाबांवर कितीही गंभीर आरोप होवोत, आसाराम बापूंच्या आश्रमात नरबळींचे प्रकार होवोत किंवा स्वामी नित्यानंद प्रणयचाळे करोत, जनतेचा बाबांवरचा विश्वास मात्र अबाधितच सत्यसाईबाबांवर कितीही गंभीर आरोप होवोत, आसाराम बापूंच्या आश्रमात नरबळींचे प्रकार होवोत किंवा स्वामी नित्यानंद प्रणयचाळे करोत, जनतेचा बाबांवरचा विश्वास मात्र अबाधितच शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, मुंबईचे अनिरुद्ध बापू, कोकणातले नरेंद्र महाराज या सगळ्या महाराजांना मोठे करणारे कोण शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, मुंबईचे अनिरुद्ध बापू, कोकणातले नरेंद्र महाराज या सगळ्या महाराजांना मोठे करणारे कोण आपण सामान्य लोकच. महाराष्ट्र जरी आपल्या पुरोगामित्वाची घमेंड मारत असला तरी समाजाला सदुपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वरी सांगणा-या ज्ञानेश्वरांपेक्षा किंवा समाजातल्या बुवाबाजी, ढोंग, अंधश्रद्धा यांवर आपल्या अभंगातून प्रहार करणा-या तुकोबांपेक्षा सध्या लोकांना शिर्डीचे साईबाबा किंवा नरेंद्र महाराज जवळचे वाटतात हे वास्तव नाकारून कसे चालेल\n'आम्ही वाटेल तसे वागू, तुम्ही आम्हाला शिकवू नका.' हा न्याय मग पुढे इतर ठिकाणीही लागू होतो. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता याबाबत मंत्र्यांना दूषणे देत असतानाच 'आपल्या' आमदाराला आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयी केले जाते, सलमान खानवर, संजय दत्तवर कितीही गंभीर आरोप असोत, त्यांचे चित्रपट आवडीने बघितले जातात आणि इतरांना नावे ठेवता ठेवता कित्येक नियम आपल्या सोयीने मोडले जातात. आपण असे वागत असताना देशात मात्र उत्कृष्ट लोकशाहीची अपेक्षा धरतो, हे चुकीचे नाही का\nहे सगळं बदलायचं असेल तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पण आपण असं करू शकू आपल्याला हे जमलं तरच आपला देश महान बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असं आपण म्हणू शकू, नाहीतर, नुसता म्हणायलाच 'मेरा भारत महान' आपल्याला हे जमलं तरच आपला देश महान बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असं आपण म्हणू शकू, नाहीतर, नुसता म्हणायलाच 'मेरा भारत महान'\nहचिको - एक इमानी कुत्रा\nविकीपिडीयावरचा एखादा लेख वाचून डोळ्यांच्या कडा पाणावल्या असं तुमचं कधी झालं आहे का माझं असं नुकतंच झालं, हचिको या इमानी कुत्र्यावरचा लेख वाचून.\n१९२४ साली, टोक्यो विद्यापीठात शेतकी खात्यात काम करणा-या एका प्रोफेसर साहेबांनी अकिता जातीचं एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आपल्या घरी आणलं, त्याचं नाव होतं 'हचिको'. छोटा हचिको थोड्याच दिवसात आपल्या धन्याच्या घरी रूळला, एवढंच काय, दर संध्याकाळी आपल्या धन्याचं स्वागत करण्यासाठी तो 'शिबुया' रेल्वेस्टेशनवरही जाऊ लागला. हा दिनक्रम चालू राहिला साधारण एक वर्षे. मे १९२५ सालच्या एका दिवशी मात्र अघटित घडलं, प्रोफेसर साहेब त्या दिवशी घरी परतलेच नाहीत. ते आता कधीच घरी परतणार नव्हते; मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला होता छोट्या हचिकोच्या लक्षात मात्र ही गोष्ट आलीच नाही, तो रोजच्या नेमानुसार आपल्या धन्याला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनवर पोचला. आपला धनी आता कधीच परत येणार नाही हे त्या इमानी जीवाला कसे कळणार\nकाही दिवस उलटले, हचिकोसाठी एक नविन घर शोधून त्याला नविन मालकाच्या ताब्यातही दिले गेले. हचिको मात्र तिथून निसटला, पुन्हापुन्हा. आपल्या जुन्या घरी अनेकदा धडकल्यावर आपले मालक इथे राहत नाहीत हे शेवटी त्या मुक्या जीवाला समजले असावे, पण ते सध्या आहेत कुठे हे त्याला कसे समजावे आपले मालक इथे रहात नसले तरी ते शिबुया स्टेशनवर आपल्याला नक्की भेटतील असे हचिकोला वाटले आणि त्याने आपल्या नेहमीच्या वेळी स्टेशनवर आपल्या धन्याची वाट पाहण्याचे ठरवले. हचिको आपल्या धन्याची वाट पहातच राहिला, एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वर्षे\nरेल्वे स्थानकात येण्याच्या ठराविक वेळी नेमाने तिथे उभी असणारी हचिकोची मुर्ती काही दिवसांत लोकांच्या ओळखीची झाली, यापैकी काही लोकांनी त्याला त्याच्या धन्याबरोबर पाहिले होते. या लोकांनी त्याला खाणे-पिणे द्यायला सुरूवात केली. प्राध्यापकसाहेबांचा एका विद्यार्थी हचिकोचा हा प्रवास जवळून पहात होता, त्याने हचिकोवर अनेक लेख लिहिले. टोक्योच्या 'असाही शिंबून' दैनिकात हे लेख प्रसिद्ध झाल्यावर सा-या जपानचे (नि जगाचेही) लक्ष हचिकोकडे वेधले गेले.\nआपल्या इमानी वृत्तीमुळे सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालेल्या या श्वानोत्तमाचा अखेर ८ मार्च १९३५ रोजी मृत्यु झाला. आपल्या कुत्र्यावरील प्रेमामुळे प्रत्यक्ष स्वर्गालाही नकार देणा-या अर्जुनाची कथा आपण अनेकवेळा ऐकली आहे, स्वर्गात पोचल्यावर आपले धनी जर स्वर्गात नसतील तर आपणही तिथे जाणार नाही असेच हचिको म्हटला नसेल कशावरून\nबुद्धीची देणगी असल्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत असं आपण कितीही म्हटलो तरी प्रत्यक्षात परिस्थिती याहून अगदी उलटी आहे असं माझं मत आहे. हचिकोची ही कहाणी वाचल्यावर काहीसं असंच वाटतं, नाही\nविश्वकरंडक जिंकण्यासाठी भारतीय संघाला धमक्या\nजर भारत विश्वकरंडक जिंकला तर मी माझे सगळे कपडे उतरवेन असे 'पूनम पांडे'ने जाहीर करताच सगळ्यांनीच डोळे वटारले. (तिला पहाण्यासाठी) अर्थात तिने तिचे विधान (अजूनपर्यंत तरी) खरे केले नाही हा तिच्याकडे डोळे लावून बसलेल्या तमाम चाहत्यांचा अपमानच नव्हे काय) अर्थात तिने तिचे विधान (अजूनपर्यंत तरी) खरे केले नाही हा तिच्याकडे डोळे लावून बसलेल्या तमाम चाहत्यांचा अपमानच नव्हे काय पण हे झाले आपल्या संघाला जिंकण्यासाठी अमिष दाखवण्याबाबत. समजा कुणी आपल्या संघाला 'तुम्ही विश्वकरंडक जिंकला नाहीत तर...' अशा धमक्या दिल्या असत्या तर\nकशा असत्या या धमक्या\nराखी सावंत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी माझे सगळे कपडे उतरवेन.\nअशोक चव्हाण : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला आदर्श सोसायटीतला एकेक फ्लॅट बक्षीस देईन.\nहिमेश रेशमिया : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी पंधरा खेळाडूंसाठी पंधरा नवी गाणी रेकॉर्ड करेन आणि ती सगळी आळीपाळीने प्रत्येक खेळाडूच्या घराबाहेर वाजवेन.\nतुषार कपूर : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी एकताला प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यावर चित्रपट काढायला लावेन आणि प्रत्येक चित्रपटात खेळाडूची भूमिका मीच करेन.\nअभिषेक बच्���न : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी रावण-२ काढेन.\nमल्लिका शेरावत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी हिस्स-२ काढणार नाही.\nराम गोपाल वर्मा : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी तुषार कपूर आणि अभिषेक बच्चन यांना घेऊन रक्तचरित्र-३ काढेन.\nशाहरूख खान : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी 'चक दे इंडिया-२' काढेन आणि यात खेळ हॉकी नव्हे तर क्रिकेट असेल.\nकरिना कपूर : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी आणखी वजन उतरवून 'साईज -१' होईन.\nसुरेश कलमाडी : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी सरकारला दर वर्षी विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करायला लावेन आणि तिचा आयोजक मीच असेन.\nए राजा : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी आयपीएलचे लिलाव टू जी स्पेक्ट्रम लिलावाच्या धर्तीवर करेन.\nरजनीकांत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी पुढची विश्वकरंडक स्पर्धाच आयोजित होऊ देणार नाही.\nशनिवारी झालेल्या प्रचंड उत्कंठावर्धक सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले आणि २०११चा क्रिकेट विश्वचषक दिमाखात आपल्या खिशात घातला. तब्बल २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो भारतीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. विश्वचषक जिंकणे ही मोठी गोष्ट खरीच, पण ज्या चिकाटीने नि जिगरबाज वृत्तीने खेळ करून महेंद्रसिंग धोनीच्या संघाने तो जिंकला तिला खरोखरच तोड नाही\nयावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचा, जिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होते, यावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकता, विजय खेचून आणण्याची वृत्ती, लढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगले, नाही का\nअंतिम सामन्यापर्यंतचा भारताचा प्रवास सोपा नव्हता. उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तान असे दोन महाभयंकर संघ त्यांच्या वाटेत उभे होते. पण धोनीच्या संघाने त्यांना हरवले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल हरल्यावर क्रिकेटप्रेमींमधे निराशा पसरली पण श्रीलंकेचा पहिल्या काही षटकांचा खेळ पाहिल्यावर ती आनंदात परिवर्तित झाली. अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे याचा प्रत्यय लगेच आला; शेवटच्या काही षटकांमधे श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची व्यवस्थित धुलाई केली नि भारतीय क्रिकेटरसिकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला. डावाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग बाद झाला नि टांगणीला लागलेला हा जीव थोडा आणखी वर गेला. सचिनने दोन सुरेख चौकार मारून चांगली सुरुवात केली खरी, पण एका सुंदर चेंडूवर तो बाद झाल्यावर, खरे बोलायचे तर, भारतीय क्रिकेटरसिकांनी सामना वजा खात्यात टाकला होता. नंतर जे झाले ते अभूतपूर्व होते. त्यावेळी जे घडले ते भारतीय नव्हते, ते अस्सल अभारतीय होते. तिसरा, चौथा, पाचवा अशी बळींची रांग पहाण्याची क्रिकेटरसिक अपेक्षा करत असताना गंभीर नि कोहलीने मात्र त्यांना उच्च दर्जाच्या क्रिकेटचे दर्शन घडवले. कोहली बाद झाल्यावर धोनी मैदानात आला. इकडे गंभीर दुस-या बाजूला टिकून होता. उत्तम फलंदाजी काय असते हे त्याने त्या दिवशी सा-या जगाला दाखवून दिले. शंभराला तीन धावा बाकी असताना तो बाद झाल्यावर वाटले, त्याचे शतक हुकल्याचे दु:ख त्याच्यापेक्षा क्रिकेटरसिकांना जास्त झाले असेल. गंभीर गेला तरी कप्तान धोनी बिचकला नाही, तो चिवटपणे तिथेच टिकून राहिला. नायक शब्दाची व्याख्या स्पष्ट करेल असा त्याचा त्या दिवशीचा खेळ होता. द्रौपदीने धावा केल्यावर जसा कृष्ण धावत आला नि त्याने तिचे लज्जारक्षण केले, धोनीचे वागणे त्या दिवशी काहीसे तसेच होते.\n नंतर शंभर, नव्वद, पन्नास अशी विजयासाठी आवश्यक धावांची संख्या कमीकमी होत गेली नि स्टेडीयममधल्या भारतीयांचा आवाज वाढतवाढत गेला. शेवटच्या चेंडूवर धोनीने षटकार मारून चषकाला आपल्याकडे ओढले, मला वाटते हा चुरशीचा सामना संपविण्याचा याहून देखणा दुसरा प्रकार कुठला असूच शकत नव्हता संघातल्या नवोदित खेळाडूंनी हा विजय सचिनला अर्पण केला. या महान खेळाडूने केलेल्या विक्रमांच्या पुष्पगुच्छात फक्त एकाच गुलाबाची जागा रिकामी होती, झाले तीही भरली गेली.\n धोनी, या विजयासाठी तुला नि तुझ्या संघाला खूप खूप धन्यवाद देऊन हा लेख संपवतो. भारतातल्या आजकालच्या घटना पाहून भारतीय असल्याची लाज वाटावी अशी परिस्थिती आली असताना तू मात्र भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असा पराक्रम घडवलास, याबद्दल तुझे आभार किती मानावेत\nता.��. भारतीय संघाने प्रचंड पराक्रम दाखवून हा विजय मिळवला असला तरी आपल्या ओंगळवाण्या वागण्याने त्यावर बोळा फिरवण्याचे काम राजकारण्यांनी केलेच. याला सुरुवात केली दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी. संघातील फक्त दिल्लीच्या खेळाडूंना त्यांनी बक्षिसे जाहीर केली. शीला दिक्षीत बाई, ही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काय याचीच री पुढे उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब नि गुजरात सरकारने 'आपापल्या' खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली. अरे क्रिकेट हा एक सांघिक खेळ, निदान त्याचा विश्वचषक जिंकल्यावर तरी असा कद्रूपणा दाखवू नका\nप्रिय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब\nमोहाली येथे ३० मार्च रोजी होणारा भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ गिलानी यांना आमंत्रित करण्याचा आपल्या सरकारचा निर्णय खरोखरच धक्कादायक नि प्रचंड संताप आणणारा आहे. भारत हा सामना हारला तर जेवढा संताप होईल त्यापेक्षा दहा पट संताप आपल्या या निर्णयामुळे आत्ता आम्हाला होत आहे असे म्हटले तर त्यात काडीचीही अतिशयोक्ती होणार नाही\nमनमोहन सिंग, आम्ही कोणी मोठे राजकारणतज्ञ नाही, पण या दरिद्री प्रस्तावामागचे कारण आपण आम्हाला सांगू शकाल काय पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट आहे, ते वाकडे ते वाकडेच राहणार हे आम्ही का आपल्याला सांगायला हवे पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट आहे, ते वाकडे ते वाकडेच राहणार हे आम्ही का आपल्याला सांगायला हवे हे शेपूट कापणे हाच त्याचा त्रास संपवण्याचा एकमेव उपाय आहे, ते सरळ करण्यात वेळ घालवणे शुद्ध वेडेपणा होय. पाकिस्तानतल्या नद्यांमधे आणि तेथील प्रत्येक माणसाच्या रक्तामधे भारतद्वेष वाहतो आहे, हे आपल्याला माहीत नाही का हे शेपूट कापणे हाच त्याचा त्रास संपवण्याचा एकमेव उपाय आहे, ते सरळ करण्यात वेळ घालवणे शुद्ध वेडेपणा होय. पाकिस्तानतल्या नद्यांमधे आणि तेथील प्रत्येक माणसाच्या रक्तामधे भारतद्वेष वाहतो आहे, हे आपल्याला माहीत नाही का या देशाच्या अतिरेक्यांनी भारतात येऊन शेकडो निरपराध भारतीयांची (नि काही परदेशी पाहुण्यांची) कत्तल केलेल्यास अजून पुरती तीन वर्षेही झाली नाहीत हे आपण विसरलात काय या देशाच्या अतिरेक्यांनी भारतात येऊन शेकडो निरपराध भारतीयांची (नि काही परदेशी पाहुण्यांच���) कत्तल केलेल्यास अजून पुरती तीन वर्षेही झाली नाहीत हे आपण विसरलात काय छत्रपती शिवाजी टर्निमस येथील रक्ताचे डाग अजूनही ओले आहेत, लिओपोल्ड कॅफेमधील काचांना बंदुकीच्या गोळ्यांनी गेलेले तडे अजून तसेच आहेत आणि गोळीबारात अडकलेल्या अनेकांच्या कानांना बंदुकींच्या दणदणाटाने गेलेले दडे अजूनही मोकळे झालेले नाहीत; हे सगळे असे असताना आपण हा लाजिरवाणा निर्णय कसा घेऊ शकता\nआणि आम्ही म्हणतो, एवढेच जर करायचे आहे तर मग त्या अजमल कसाबने काय घोडे मारले आहे त्यालाही सामना पाहण्यास बोलवा आणि तुमच्या नि गिलानी साहेबांच्यामधे बसवा. त्याहून उत्तम गोष्ट म्हणजे सामन्यानंतर त्याला गिलानी साहेबांबरोबर (सुटाबुटाचा आहेर करूनच) घरी पाठवून द्या. असे झाल्यावर तर काय, पाकिस्तान २६/११ घडलेच नाही असेही कमी करणार नाही\nमनमोहनसिंग साहेब, आम्ही आपल्याला एक सज्जन गृहस्थ समजत होतो, पण आपले सहकारी करत असलेले घोटाळ्यांचे नवनवे विक्रम (नि आपली त्यांना मूकसंमती) पहाता आमचे ते म्हणणे चुकीचे होते असेच आता म्हणावे लागते आहे. कौरवांची सगळी दु:साहसे निमूटपणे पाहणा-या नि आतून त्यांना प्रोत्साहन देणा-या धृतराष्ट्रासारखे आपले हे वागणे आहे. नुकताच आपण घेतलेला हा निर्णय तर या सगळ्यावर कडी करणारा आहे. सामना सुरू होण्यास अजूनही एक तास आहे, आपण करोडो भारतीयांना क्लेश देणारा हा निर्णय बदलावा आणि पाकिस्तानाच्या अतिरेकी कारवायांमधे वेळोवेळी बळी पडलेल्या हजारो भारतीयांची विटंबना थांबवावी अशी मी आपल्याला विनंती करतो.\nईश्वर आपल्यास सुबुद्धी देवो\nमला वाटतं प्रत्येक माणसाचा असतो तसा प्रत्येक गाण्याचाही एक स्वभाव असतो. काही लोक सतत दुर्मुखलेले, तर काहींमधे उत्साह ठासून भरलेला. काही हसरे तर काही उदास. काही खूप वर्षे एकत्र घालवूनही लांब लांब भासणारे तर काही क्षणात काळजाला चटका लावून जाणारे. गाणीही अशीच असतात. काही मन प्रसन्न करणारी तर काही उदास. काही नाचरी तर काही गंभीर. काही वात्रट तर काही या दुनियेतली अंतिम सत्यं सांगणारी.\nआता 'गुनगुना रहें हैं भँवरें, खिल रही है कलीं कलीं' हे आराधना चित्रपटातलं गाणं घ्या. हे गाणं कानावर पडलं की मन कसं आनंदानं भरून जातं. भर उन्हाळ्यात अचानक एक कारंजं सुरू व्हावं आणि थंड पाण्याचे आल्हाददायक तुषार अंगावर यावेत असं काहीसं वाटतं हे गाणं ऐक���ं की. आराधनामधलंच 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू' हे गाणंही तसंच. शंभर वर्षांच्या चिरनिद्रेतून जागा झालो तरी हे गाणं मी सुरुवातीच्या तुकड्यावरूनही सहज ओळखीन. शर्मिलीमधलं 'ओ मेरी शर्मिली', जॉनी मेरा नाम मधलं 'पल भर के लिये कोई हमें' ही गाणी याच पठडीतली. दिवसभर कामं करून थकून आलात की ही गाणी ऐकावीत, थकवा पळालाच म्हणून समजा. संगीत ऐकवलं की पीकं जोमानं वाढतात आणि गाई जास्त दूध देतात ही वाक्यं ही गाणी ऐकली की मुळीच खोटी वाटत नाहीत.\nदुसरीकडे 'जिंदगी का सफर है ये कैसा सफर' हे सफर चित्रपटातलं गाणं. कुठलीतरी खोल जखम अचानक उघडी पडावी अन्य त्यातून भळाभळा रक्त वहायला लागावं असं हे गाणं ऐकलं की दरवेळी का वाटावं 'जिंदगी को बहोत प्यार हमनें किया, मौतसेभी मोहोब्बत निभाएंगे हम' - एक कसलीशी, व्यक्त न करता येणारी वेदना. ह्दयात दुखतं तर आहे पण नेमकं कुठे ते समजू नये असं काहीसं. तीच गत 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाँ' ह्या आप की कसममधल्या गाण्याची. (बाकी ह्या गाण्यात वरचढ काय आहे, म्हणजे शब्द, संगीत की गायकाचं कसब हा एका वेगळ्या लेखाचा मुद्दा होऊ शकतो.) हे गाणं ऐकलं की असं का वाटावं की हा नायक नव्हे तर मीच कुठेतरी चाललो आहे एकटा. माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना मागे टाकून. दूर कुठेतरी, लांब, जिथे फक्त दु:ख आणि दु:खच भरलेलं आहे अशा दिशेने. 'तेरी गलियोमें ना रखेंगे कदम आज के बाद' हे गाणं असंच. ह्या गाण्यातला दर्द ऐकून असं का वाटावं की नायक नायिका नव्हे तर जगणंच सोडून चालला आहे 'जिंदगी को बहोत प्यार हमनें किया, मौतसेभी मोहोब्बत निभाएंगे हम' - एक कसलीशी, व्यक्त न करता येणारी वेदना. ह्दयात दुखतं तर आहे पण नेमकं कुठे ते समजू नये असं काहीसं. तीच गत 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाँ' ह्या आप की कसममधल्या गाण्याची. (बाकी ह्या गाण्यात वरचढ काय आहे, म्हणजे शब्द, संगीत की गायकाचं कसब हा एका वेगळ्या लेखाचा मुद्दा होऊ शकतो.) हे गाणं ऐकलं की असं का वाटावं की हा नायक नव्हे तर मीच कुठेतरी चाललो आहे एकटा. माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना मागे टाकून. दूर कुठेतरी, लांब, जिथे फक्त दु:ख आणि दु:खच भरलेलं आहे अशा दिशेने. 'तेरी गलियोमें ना रखेंगे कदम आज के बाद' हे गाणं असंच. ह्या गाण्यातला दर्द ऐकून असं का वाटावं की नायक नायिका नव्हे तर जगणंच सोडून चालला आहे मराठीतलं 'वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले' हे गाणं याच गटातलं. हे गाणं लागलं की वाटतं एखाद्या उदास संध्याकाळी दूरवर कुणीतरी एखादं वाद्य वाजवत असावं आणि वा-यावर तरंगणारे त्याचे सूर आपल्याला अस्वस्थ करत जावेत.\nआता काही वात्रट गाणी. उदाहरणार्थ गोविंदा नि चंकीचं आंखेमधलं 'ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता' - माझं जाम आवडतं गाणं. हे कधीही लागलं तरी मी पूर्ण ऐकतो आणि ते दर वेळी माझ्या मनात स्मितहास्य फुलवतंच. आँटी नंबर वन चित्रपटाचं शीर्षकगीत, हिरो नंबर वन मधलं 'मै तो रस्तेसे जा रहा था', कसौटीमधलं 'हम बोलेगा तो बोलेगे के बोलता हैं', हाफ टिकट मधलं 'आके सीधी लगी दिलपे जैसे कटरिया' किंवा चल्ती का नाम गाडी मधलं 'बाबू समझो इशारे' ही गाणी अशीच. ती ऐकावी नि गालातल्या गालात हसावं. तेजाबमधलं 'एक दो तीन, चार पाँच छे...' हे असंच एक मारू गाणं. हे लागलं आणि आजूबाजूला कुणी नसलं, की मी थोडीशी का होईना, कंबर हालवून घेतोच.\nकाही गाणी एकदम बिनधास्त - 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं फिक्र को धुएंमे उडाता चला गया' असं म्हणणारी. काही 'मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा' असं म्हणत आपल्याच मस्तीत जगणारी. काही 'ए मेरे वतनके लोगों, जराँ आँखमें भरलों पानी' असं म्हणत रडवणारी तर काही 'दुनियामे रहनाहोतो काम करो प्यारे, हाथ जोड सबको सलाम करो प्यारे' असं म्हणत जगण्याचं कटू तत्वज्ञान सांगणारी.\nतर अशी ही गाणी. वेगवेगळ्या स्वभावांची. वेगवेगळ्या रंगांची. ही नसती तर जगणं अशक्य झालं असतं हे मात्र नक्की.\n मी पुणे शहरात राहणारा एक २९ वर्षांचा 'आयटी' हमाल आहे. 'प' या अक्षराने सुरु होणा-या एका पुणेरी कंपनीत मी सॉफ्टवेअरची ओझी उचलतो. मराठी साहित्य, फोटोग्राफी, चित्रपट, हिंदी/मराठी गाणी हे माझे आवडीचे विषय आहेत आणि त्या नि इतर ब-याच विषयांवर मी इथे लिहिणार आहे. इथे या, वाचा नि टिकाटिप्पणी करा, तुमचे स्वागतच आहे\nछोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला\nनात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा\nकबूतर, जा... जा... जा...\nहरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते\nमराठी माणूस आणि दिवाळी अंक\nस्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर\nईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय ...\nकोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nकोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २\nअदेन सलाद आणि आपण\nगुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आण��� वाचनवेड\nहे सारे अद्भुत आहे\nकिती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब\n ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात\nसचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर\nचितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न\nमॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट\nहचिको - एक इमानी कुत्रा\nविश्वकरंडक जिंकण्यासाठी भारतीय संघाला धमक्या\nप्रिय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब\nया जालनिशीचे लेख मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/01/newasa-news-1091/", "date_download": "2020-09-27T20:30:31Z", "digest": "sha1:76XVPVV6OVVR2NLQMHJSIPTNIDQSXBPR", "length": 16260, "nlines": 157, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सात वर्षांच्या लढयानंतर गोगलगाव मंगळापूर शिवरस्ता खुला - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/सात वर्षांच्या लढयानंतर गोगलगाव मंगळापूर शिवरस्ता खुला\nसात वर्षांच्या लढयानंतर गोगलगाव मंगळापूर शिवरस्ता खुला\nनेवासा ;- तालुक्यातील गोगलगाव-जुना मंगळापूर शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याने हा रस्ता वहिवाटीस बंद होता. त्यामुळे या परिसरातील काही शेतकर्यांना रस्ता नसल्याने शेती कसता येत नव्हती. या संदर्भात येथील महिला शेतकर्याने महसूल प्रशासनाकडे सलग सात वर्षे पाठपुरावा केला. या त्यांच्या लढयाला यश आले असून हा रस्ता खुला झाला आहे.\nहा दीड किलोमीटरचा रस्ता खुला झाल्याने या परिसरातील सुमारे 100 हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ झाल्याने तहसीलदारांचे शेतकर्यांमधून अभिनंदन होत आहे.गोगलगाव ते जुना मंगळापूर या शिवरस्त्यावर अतिक्रमण झाले होते. त्यामुळे दीड किलोमीटरचा हा रस्ता वहिवाटीस बंद झालेला होता. या परिसरातील शेतकर्यांना जमीन कसण्यात अडचणी येत होत्या.\nत्यामुळे काहींच्या जमीनी केवळ रस्ता नसल्याने पडीक पडलेल्या होत्या. शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत शिवरस्ते, पानंद रस्ते खुले करून देण्याची योजना सुरु केलेली होती. या योजनेंतर्गत हा रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी येथील शेतकरी लिलावती गोविंदराव झावरे यांनी नेवासा तहसीलदारांसह जिल्हाधिकार्यांकडे केली होती.\nत्यासाठी 2012पासून महसूल प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या केल्या जात होत्या. मात्र या अर्जाची दखल घेण्यात प्रशासनाकडून घेतली जात होती. 2012 पासून या संदर्भात लिलावती झावरे यांनी कायम स्वरुपी महसूल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरवा केला. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले.\nयाच प्रश्नासाठी लिलावती झावरे यांनी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यासह जिल्हाधिकार्यांकडे तक्रार अर्ज करून रस्ता खुला करा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कर्तव्य दक्ष अधिकारी तहसीलदार सुराणा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी रस्त्याची पहाणी केली.\nत्यानंतर तहसीलदार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात हा रस्ता खुला करण्यात आला. ही कारवाई मंडलाधिकारी जी. जे. भालेराव, कामगार तलाठी बी. ए. कर्जुले, आर. एस. जोशी, कोतलवाल रामभाऊ हिवाळे, बी. आर. पातारे, मोजणीदार एस. बी. लवांडे, विजय पटारे, पोलिस कॉन्स्टेबल देवा खेडकर यांच्या पथकाने केली.\nहा रस्ता खुला झाल्याने गळिनंब, मंगळापूर, गोगलगाव या तीन गावातील सुमारे 250 शेतकर्यांना या रस्त्याचा फायदा झाला आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ या परिसरातील सुमारे 100 हेक्टर एकर क्षेत्रावरील शेतकर्यांना हा रस्ता जाण्यायेण्यासाठी फायद्याचा ठरला आहे.\nरस्ता खुला व्हावा, यासाठी लिलावती झावरे यांचा महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र प्रशासन दखल घेत नव्हते. परंतु या प्रश्नासंदर्भात आंदोलनाचे निवेदन तहसीलदार सुराणा यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रश्न स्वतः लक्ष घालून घटनास्थळी तब्बल पाच तास उभे राहून रस्ता खुला करून दिला. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. जे सात वर्षात नेवाशात होऊन गेलेल्या सहा तहसीलदारांना जे जमले नाही ते सुराना यांनी करून दाखवले आहे.\nअशाच तहसीलदारांनी नेवाशाला खरी गरज आहे.\nगोगलगाव ते जुना मंगळापुर शिव रस्ता पानंद रास्ता योजनेमध्ये बसून हा रस्ता खडीकरण व मुरमीकरण करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्याकडे तशी मागणी केली आहे.\nरस्ता खुला पन साईड गटारचे काम अडवले\nरस्ता खुला झाला असला तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीचे काम या दीड किलोमीटर रस्त्यामध्ये लोकसहभागातून करण्यात येत आहे परंतु एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणामुळे हेच साईट गटाराचे काम ठप्प झालेले आहे ते काम तहसीलदारांनी लक्ष घालून करून घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/28/lover-threatened-beaten-up-in-kopergaon/", "date_download": "2020-09-27T20:03:34Z", "digest": "sha1:EQLD3NRJMYIY6MKOOFDUK5N33Z2HT72Z", "length": 8404, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "प्रेमीयुुगलाला धमकी, लाथाबुक्क्यांनी मारहाण - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/प्रेमीयुुगलाला धमकी, लाथाबुक्क्यांनी मारहाण\nप्रेमीयुुगलाला धमकी, लाथाबुक्क्यांनी मारहाण\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- प्रेमीयुगलाच्या घराचा दरवाजा कोयत्याने तोडून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nगुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रतीक प्रकाश लकारे, अजय कमलाकर परे, सोनू वाडेकर, रामा गंगुले व रिंक्या (गोरोबानगर) अशी आरोपींची नावे आहेत. हेडकॉन्स्टेबल डी. आर. तिकोने तपास करत आहेत.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांब��ीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/483/34952", "date_download": "2020-09-27T19:40:24Z", "digest": "sha1:24A7CBGLELX3WW5OGSSBO4CB6XSEUMAQ", "length": 5569, "nlines": 83, "source_domain": "bhutkatha.com", "title": "पुनर्जन्माचं सत्य. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nमागील काही दशकांपासून पश्चिमेकडील बऱ्याच लोकांनी पुनर्जन्माविषयी रुची दाखवली आहे. \"दि रीन्कारनेशन ऑफ पीटर ब्राऊन \", \"डेड अगेन\",. \"कुंडून\", \"फ्लूक वोट\", \"ड्रीम्स मी\nबिकम \" , \"द मेम्मी \" , \"बर्थ चान्स \" आदी सारख्या लोक प्रिय आणि \" करोल बोमन अ विक्की म्च्केंजी\" या समकालीन लोकांच्या पुस्तकांवर आधारित चित्रपट आणि कित्येक\nलोकप्रिय गाणी पुनर्जन्मावर आधारित आहेत.\nशंकेखोर कार्ल सगन यांनी दलाई लामांना विचारले कि जर त्यांच्या धर्माच्या एका मौल्यवान सिद्धांताला (पुनर्जन्म) विज्ञानाने नाकारले तर ते काय करतील\nदलाई लामांनी उतार दिले , \"जर विज्ञानाने पुनर्जन्माला नाकारले तर तिबेट, बुध धर्मातील पुनर्जन्म नाकारेल …परन्तु पुनर्जन्म नाकारणे खूपच कठीण होइल.\" इआन स्तेवेन्स्न ने\nसांगितलंय कि इसाई धर्म व इस्लामला सोडून बाकी सर्व प्रमुख धर्माचे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात .\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचे कारण\nजॉन राफेल आणि टावर पेड\nनौसेनेचा लढाऊ पायलट -जेम्स ३\nबर्रा बॉय -कॅमेरॉन मकाउले\nBooks related to पुनर्जन्माचं सत्य\nपुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/social-viral/mumbai-police-used-the-hashtag-binod-while-advising-on-cyber-security-users-shared-funny-memes-160862.html", "date_download": "2020-09-27T20:38:32Z", "digest": "sha1:YNDFQOF6SULNQXIH4NGRVNTARTAZSYGK", "length": 32712, "nlines": 241, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई पोलिसंकडून #binod वापरत सायबर सुरक्षेचा सल्ला, युजर्सनी शेअर केले Funny Memes | 👍 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; ��ाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-��ेएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमुंबई पोलिसंकडून #binod वापरत सायबर सुरक्षेचा सल्ला, युजर्सनी शेअर केले Funny Memes\nव्हायरल अण्णासाहेब चवरे| Aug 07, 2020 06:12 PM IST\nसोशल मीडिया (Social Media) म्हणजे ट्रेण्डचा महापूरच जणू. कधी कोणता ��िवर्ड ट्रेण्ड होईल आणि कशाला महत्त्व येईल नाही सांगता यायचं. त्यातही कोणत्या ट्रेण्डचा उपयोग कोण कशासाठी करेल आणि युजर्स त्याला काय प्रतिक्रिया देतील याचाही नेम नाही. मुंबई पोलीसांबाबतही काहीसे असेच घडले. सध्या युट्यूब आणि सोशल मीडियावर ट्रेण्ड असलेला #binod किवर्ड वापरुन मुंबई पोलिसांनी सायबर सुरक्षेबाबत (Cyber Security सल्ला दिला आणि युजर्सचा एकच कल्ला सुरु झाला. अर्थात मुंबई पोलीस (Mumbai Police) सोशल मीडियावरुन नेहमीच जनजागृती करत असतात. शिवाय या जनजागृतीला सोशल मीडियावर सुरु असलेल्या ट्रेण्डलाही फॉलो करतात.\n#binod ट्रेण्डच्या बाबतीतही असेच घडले. आपल्यापैकी अनेक लोक कोणत्याही ऑनलाईन अकाउंटचा पासवर्ड म्हणून, स्वत:चे नाव, जवळच्या व्यक्तीचे नाव (पती, पत्नी, वडील, आई, मुंलगी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, गाव, शहर आदी.) वापरत असतात. याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम वळती करतात अथवा नागरिकांच्या ऑनलाईन खात्याला इजा पोहोचवतात. माहितीची चोरी करतात. याबाबतच नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी मुंबई पोलिसांनी #binod हा किवर्ड वापरला आणि ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, 'प्रिय #binod आम्हाला वाटते की, तुम्ही तुमचा पासवर्ड तुमच्या नावाचा ठेवला आहे. कृपा करुन तो बदला. कारण हा प्रकार खुप सामान्य आहे. तुमच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.\nदरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेला सल्ल्याचा भावार्थ ध्यानात घेतानाच ट्विटर युजर्सनी भलत्याच मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. मुंबई पोलिसांचे ट्विट रिट्विट करत एका युजर्सने म्हटले की, छे.. काय जोक करता तुमची कॉमेडी तुमच्याकडेच ठेवा. (हेही वाचा, Disclosure: 'ती' मार्गदर्शीका आमची नव्हे- मुंबई पोलीस)\nदुसऱ्या एका ट्विटर युजर्सने परेश रावल यांच्या चित्रपटातील एका दृष्याच्या प्रतिमेचा वापर करत म्हटले की, 'क्या कॉमेडीयन बनेगा रे तू...', मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर आलेल्या आणखी काही प्रतिक्रिया पाहण्याठी आपण मुंबई पोलिसांचे मूळ ट्विट पाहू शकता.\n#binod Cyber Security Funny Memes Hashtag Mumbai police social media मिम्स मुंबई पोलीस सायबर कायदा सायबर सुरक्षा सोशल मीडिया हॅशटॅग\nCouple Challenge on Social Media: कपल चॅलेंजवर सिंगल्स कडून भन्नाट मीम्स आणि जोक्स शेअर\n' असे म्हणत मराठी अभिनेता सुबोध भावे याने ट्विटर अकाऊंट केले डिलीट\nमुंबई पोलिसांकडून PMC Bank विरूद्ध फोर्ट मध्ये आंदोलन करण्यासाठी एकत्र जमण्यास परवानगी चं वृत्त खोटं; पोलिसांनी सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या पोस्ट वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन\nHow to increase Instagram Followers: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या कशी वाढवाल जाणून घ्या 'या' सोप्प्या ट्रिक्स\nUP Doc Gives Fake Samples For Covid-19 Test Target: कोविड19 चाचणीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एका डॉक्टराने चक्क स्वत:चेच 15 नमुने तपासणीसाठी पाठवले; पाहा संपूर्ण व्हिडिओ\nLeo Varadkar Viral Video: आयर्लंडचे मराठी वंशाचे उप पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या तोंडावर महिलेने फेकले ड्रिंक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nFraud Message on WhatsApp: व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या 'या' मेसेजद्वारे होऊ शकते फसवणूक; मुंबई पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा\nDisha Salian Death Case: दिशा सॅलियन कडून शेवटचा कॉल मैत्रिण अंकिताला, 100 क्रमांकावर संपर्क साधल्याचा दावा खोटा: मुंबई पोलिसांची माहिती\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉ���र सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nXXX Pornstar Dani Daniels Sexy Picture: पॉर्नस्टार डॅनी डेनियल्स च्या 'या' सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा हॉट फोटोज\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/manjeshwar-brothers/", "date_download": "2020-09-27T18:58:00Z", "digest": "sha1:Z4BRRFKN46JG6CXA3XUJUSDZAHCST3YK", "length": 8187, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Manjeshwar Brothers Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n चिमुकलीनं दिली वडिलांना ‘टफ’ (व्हिडिओ)\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nकुटुंबासह साजरा केला करीना कपूर खाननं तिचा बथर्ड,…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांनासुद्धा ‘कोरोना’ची…\nमहेंद्र सिंह धोनीनं यष्टीरक्षक म्हणून नोंदवलेले सर्वात मोठं…\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर…\nआता विजेचं स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं, येताहेत नवीन नियम,…\nकोविड -19 लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्��तिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nठाण्यात निवृत्त आरटीओ अधिकार्‍याची गोळी झाडून आत्महत्या\nमेंदू खाणार्‍या ‘अमीबा’मुळं मुलाचा मृत्यू, अमेरिकेच्या 8…\nयुक्रेनमध्ये लष्कराच्या विमानाचा ‘अपघात’, 22 ठार तर 4…\nनियमित मासे खाल्ल्यानं आरोग्याला होतात ‘हे’ 5 मोठे फायदे \nपोलिसांच्या वर्तणूकीवर अभिनेत्री पायल घोष नाराज, वकिलासह पुन्हा जाणार पोलिस स्टेशनमध्ये\n चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू, 2 महिला गंभीर\nभारतीय व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी H-1B नोकर्‍यांसाठीच्या प्रशिक्षणावर 15 कोटी डॉलर खर्च करणार अमेरिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/trimbakeshwar", "date_download": "2020-09-27T20:03:16Z", "digest": "sha1:37WJXWZIN5ARVUDMCOGV7MGJCEHOIXGB", "length": 5848, "nlines": 161, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Trimbakeshwar", "raw_content": "\nगर्दी टाळण्यासाठी कारवाई करा\nपर्यटनासाठी नाशिक 'उत्तम डेस्टिनेशन'\nदाट धुक्यात न्हाऊन निघाला मोखाडा परिसर\n'गंगापूर’ मधून २०४० क्यूसेक विसर्ग\nदक्षिण गंगा गोदावरी प्राधिकरण स्थापन करा\nब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणा प्रथेत प्रथमच खंड\nरांजणगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य\nश्रावणात त्र्यंबकेश्वराच्या आॅनलाईन दर्शन सुविधेबाबत चाचपणी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत मादी तरसाचा मृत्यू\nत्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यासाठी १०० बेड्सह साहित्याची मदत\nत्र्यंबकेश्वर ते पालघर रस्ता अधिक मजबूत होणार; खा गोडसेंच्या हस्ते भूमिपूजन\nत्र्यंबकेश्वर : वेळुंजे येथे चोरट्यांनी दुकान फोडले; ६५ हजाराचा ऐवज लांबवले\nत्र्यंबकेश्वर तहसील कार्यालया समोर रेशन न मिळणाऱ्या नागरिकांचे उपोषण\nत्र्यंबकेश्वरमध्ये क्वारंटाइन संख्या १५५ वर\nत्र्यंबकेश्वरमध्ये आतापर्यंत १२२ जण क्वारंटाईन\nत्र्यंबकेश्वरमध्ये दोन महिन्यात ९० जण क्वारंटाईन\nत्र्यंबक���श्वर येथून दोन बसेसद्वारे ४४ मजूर मध्यप्रदेशकडे रवाना\nत्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून परिचारिका दिनानिमित्त १०० पीपीई किटचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12943", "date_download": "2020-09-27T20:43:03Z", "digest": "sha1:K4RXWGV2QY3U3KVMMOKM4WUFI6ADOQO2", "length": 8887, "nlines": 156, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारतीय रेल्वे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /हर्ट यांचे रंगीबेरंगी पान /भारतीय रेल्वे\nमला भारतीय रेल्वेची एक गोष्ट अगदी लहानपणापासून आवडत आलेली आहे. ती म्हणजे त्यांना दिलेली नावे. नद्यांची नावे, ग्रंथांची नावे, इतिहासातील प्रसिद्ध घटनांची नावे, ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले अशा महान नेत्यांची नावे, कवींची नावे, लेखकांची नावे. देशातील एका गावातील लोकांना दुसर्‍या गावात पोचवताना रेल्वे आपल्या सोबत भाषा, संस्कृती, माणसे, धर्म, अन्नधान्य -- काय काय वाहून नेते\nमी इथे भारतीय रेल्वेवर एक कविता लिहित आहे जी अजून पुर्ण व्हायची आहे. मला वाटतं या कवितेत कडवे जमवायला मला तुमची देखील मदत मिळू शकेल. बघा प्रयत्न करुन. धन्यवाद\nमी आहे 'संपर्क क्रांती'\nहर्ट यांचे रंगीबेरंगी पान\nबी, तो कंपुशाही बा.फ. तूच\nतो कंपुशाही बा.फ. तूच उघडला होता काय\nरेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर\nरेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर लिहा काहीतरी. कम्पूशाहीच्या बीबी चा इथे काय संबंध उगीचच वडाची साल पिम्पळाला लावायची \nदिल्लीची राजधानी मी मी\nमी नेताजींची आझाद हींद\nबी, लिस्ट फ़ार मोठी आहे\nवा छान्.प्रकाशच्या चार ओळी पण\nवा छान्.प्रकाशच्या चार ओळी पण छान.\nकविता लांबलचक होईल, ट्रेन्स\nकविता लांबलचक होईल, ट्रेन्स अ‍ॅट अ ग्लान्स घ्या विकत आता बी...\n>रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर\n>रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर लिहा काहीतरी. कम्पूशाहीच्या बीबी चा इथे काय संबंध उगीचच वडाची साल पिम्पळाला लावायची \nओ पाहुणं, हा चमत्कार कसा झाला ते बीलाच विचारा... या पानावर त्याने कंपुशाही बद्दल एक स्वगत (अ‍ॅडमिन ला तक्रार) लिहीलं होत, ते आता गायबलय.\nबोगद्यात घुसमटते जरी तरी\nतरी 'डेक्कन क्वीन'च मी\n'नेत्रावती ' अजूनही मीं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2012/05/blog-post_22.html", "date_download": "2020-09-27T18:54:27Z", "digest": "sha1:5K6TBZIAPFMJ2CI5IWYDDPQVXABCD7NV", "length": 18336, "nlines": 99, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: ये फुलों की राणी....", "raw_content": "\nये फुलों की राणी....\nअसे म्हटले जाते की तुमच्याकडे दोन रूपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या (जेवण करा) आणि एक रुपयाची फुले. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुले तुम्हाला कसे जगायचे ते शिकवतील. ठाणे जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील भारती अविनाश सावे यांच्या बाबतीत हे अगदी प्रत्यक्षात आलेय. त्यानी फुलांना जगवलेय आणि कसे जगायचे ते फुलांनी त्यांना शिकवलेय. फुलझाडे लावण्याच्या त्यांच्या छंदाला त्यांनी फुलशेतीचे स्वरूप दिले आणि स्वतःबरोबरच परिसरातील आदिवासी भगिनींनाही त्यांनी कृषी क्षेत्रात सहभागी करून घेतले.\nत्यांचा जन्म वसई येथे १९५८ साली झाला. गरीब परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. त्यानंतर हिरे कंपनीत त्यांनी काम केले. तिथे सचोटीने काम केल्याने त्यांनी कुशल कामगार हा किताब मिळविला. लग्नानंतर सासरची परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. त्यामुळे पती अविनाश सावे यांना मदत म्हणून गावच्या बाजारात पटकन विकली जातील, अशी उत्पादने निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. इथेच त्यांची व्यापार वृत्ती (बिझनेस माईंड) दिसून येते. त्यानंतर कर्ज काढून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला.\nमाळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पाणी जातं,\nगुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवित.....\nहे गीत म्हणत म्हशींपासून मिळणाऱ्या शेणखताच्या सहाय्याने त्यांनी घरच्या जमिनीत फुलझाडांची लागवड केली. त्यातून त्यांच्या फुलशेतीची सुरूवात झाली. परिस्थितीची जाण, जबाबदारीचे भान आणि वेळेशी घातलेली सांगड यातून भारतीताईंनी बाजारात काय विकले जातेय, हे अचूक हेरले. म्हणूनच एक गोष्ट करताना तिच्याशी निगडित अनेक गोष्टी त्यांनी साधल्या. फुलांच्या कळ्या खुडून त्यापासून गजरे व हार बनवून त्यांची विक्री करणे, हा आणखी एक व्यवसाय त्यांनी सुरू केला. लग्नसमारंभात फुलांची वाढती मागणी आणि त्यांना मिळणारा दर लक्षात घेता त्यांचा जम बसला. गजरे, वेण्या, हार-तुरे, तोरणे, मंडप, सजावट आणि पूजेचा मख�� करण्यास त्यांनी सुरवात केली. हे सर्व शहरी भागातील महिलांना सहजसोपे वाटत असले तरी २०-२५ वर्षांपूर्वी ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील महिलांना यासाठी वणवण आणि खूप मोठी पायपीट करावी लागत असे.\nभारतीताईंनी नंतर कुठल्याही कामाची लाज न वाटून घेता फुलांच्या जोडीला फळे, भाज्या यांची विक्रीही सुरू केली. यातून आंबा, चिकू, पेरू, संकरित पेरू, काळे पेरू यांची फळझाडे त्यांनी लावली. पण, या सर्वांत कमी मेहनत आणि अधिक कमाई मिळाली ती अळू लागवडीने. सांडपाण्यावर त्यांनी अळू पाने आणि गवती चहा यांची लागवड केली.\nहे करत असताना भारतीताईंनी तलासरी तालुक्याच्या बोरीगाव परिसरातील आदिवासी महिलांमध्ये शेतीविषयक जागृतीचे काम केले आहे. जैविक तंत्रज्ञानांतर्गत कंपोस्ट खत तयार करणे, गांडूळ शेती, आंबा, चिकू आणि इतर फळझाडांची कलमे तयार करणे, कंदमुळांचे संवर्धन, औषधी वनस्पतींचे संगोपन आणि संवर्धन इत्यादी गोष्टींचे त्यांनी आदिवासी महिलांना प्रशिक्षण दिले. तसेच, आदिवासींना वेगवेगळ्या फुलांची रोपे दिली. या फुलझाडांमधून गजरे, हार, वेण्या तयार करण्याचे ज्ञान त्यांनी आदिवासी महिलांना दिले.\nत्याशिवाय, भारतीताईंनी ग्राहक भांडार बोर्डी, खरेदी विक्री संघ डहाणू, अशा संस्थांचे सभासदत्त्व मिळवले. हे करत असतानाच महिलांचा कृषी क्षेत्रात सहभाग या सरकारी योजनेअंतर्गत स्वतः प्रशिक्षण घेतले. त्यातून परसबाग तयार करणे, कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन मिळविणे, दलदलीच्या ठिकाणी अळू आणि फुलांची लागवड, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड यावर भर दिला. तसेच, मुख्य पिकांमध्ये लिंबू, पेरू, केळी, सुपारी, गुलाब, झेंडू, मोगरा आदी आंतरपीक घेणे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, अन्न धान्याची सुरक्षित साठवण असे अनेक प्रयोग त्यांनी केले. स्वतःच्या बागेत शिबिरे भरवून पंचक्रोशीतील आदिवासी आणि इतर महिलांना कृषी क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.\nआदिवासी महिलांना बचतीचे धडेही भारतीताईंनी दिले. तसेच, त्यांना स्थानिक महिला पतपेढीमध्ये सामावून घेतले आणि कर्ज मिळवून दिले. महिलांचा कृषीक्षेत्रात सक्रिय सहभाग या योजनेअंतर्गत त्यांनी आदिवासी महिलांना या योजनेत सहभागी करून घेतले.\nजिद्द, चिकाटी आणि प्राप्त प्रतिकूल परिस्थितीतून नंदनवन फुलविण्याचे कौशल्य तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील भारती अविनाश सावे यांच्याकडे उपजतच आहे. अत्यंत साधी राहणी, बोलका स्वभाव, समोरच्या माणसाबद्दल असणारी आस्था, त्यातून निर्माण होणारी आत्मीयता आणि त्यातून समोरच्या माणसाला आपले करण्याची हातोटी भारती सावे यांच्याकडे पुरेपूर आहे. पती पोलीस पाटील अविनाश सावे यांच्या साथीने आणि आवश्यक असेल तेथे शासनाच्या योजनांच्या सहाय्याने भारतीताईंनी स्वतःबरोबरच परिसरातील अनेक महिलांच्या जीवनाचा मळा फुलविला आहे.\nभारतीताईंच्या कृषी क्षेत्रातील कामाची दखल घेत ठाणे जिल्ह्याचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार त्यांना २००० आणि २००३ अशा दोन वर्षी मिळाला आहे. तसेच २००० साली मानव संसाधन विकास मंत्रालय महिला एवं बाल विकास विभागाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. याशिवाय ठाणे जिल्हा परिषद कृषी प्रदर्शन कार्यक्रम प्रशस्तीपत्रक, अन्न सुरक्षा अभियान कार्यालय पुणे आणि आरसीएफ यांच्याकडूनही त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. हॉलंडच्या शेतकऱ्यांनीही भारतीताईंच्या मळ्याला भेट दिली आहे.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nरोपट्यांची तहान भागविणारा ठिबक सिंचनाचा अभिनव उपक्रम\nदेवचंद शिवणकर : काकडी पिकामुळे लखपती\nबटाट्याचे एकरी १३० क्विंटल उत्पादन\nये फुलों की राणी....\nमेळघाटमध्ये सेंद्रीय शेतीतून भरघोस उत्पादन\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blogger/Anusha-patil", "date_download": "2020-09-27T20:20:24Z", "digest": "sha1:THDH26VGXJSICU76V2HJT7FAJ2OE6TYE", "length": 5420, "nlines": 205, "source_domain": "www.tinystep.in", "title": "Anusha patil - Blogger", "raw_content": "\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nलसी आणि बाळाला लस का दिली जाते पूर्ण माहिती......आईंनी वाचायलाच हवे\nबाळाला वरचे दूध पाजताना...जन्मापासून.....\nगर्भाशय कसे बनले आहे \nगरोदरपणातला ९ वा महिना आणि तुम्ही. . .\nडिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचे पहिल्या महिन्याचे पूर्ण मार्गदर्शन......\n२६ व्या आठवड्यामध्ये किती महिन्याची गरोदर असते \nस्तनपानाच्या काही समस्यांवर साधे व घरगुती उपाय\nपाऊसाच्या पाण्यात अशी घ्या केसांची काळजी....नाहीतर खूप केस गळून जातील\nआईपणावर, टीका करणाऱ्यांसाठी उत्तर . . . .\nतुम्ही तुमच्या बाळांना बिघडवत आहात का\nमराठी मुला-मुलींसाठी नवीन नावे 2018 ह्या वर्षासाठी\nमासिक पाळी आणि मासिक पाळीनंतर होणारे बदल. . .\nगरोदरपणात बाळाची वाढ अशी होते\nमुंबईची पावभाजी तुम्ही खाल्ली असेलच… तेव्हा घरीही ह्या प्रकारे करा…\nआईंनो, मुलींना जन्म देऊच नका… ८ वर्षाची चिमुरडी असे म्हणत असेल.....\nबाळाला वरचे दूध ह्या प्रकारे पाजावे \nघरच्या घरीच सौन्दर्य खुलवण्यासाठी बटाट्याचा वापर ह्या प्रकारे करा\nजिभेवर फोड आल्यावर ह्या गोष्टी करा \nबाळाच्या सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय … भाग २\nआहार आणि हृदयविकार ह्याविषयी थोडेसे . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/paperless-reading/", "date_download": "2020-09-27T18:51:30Z", "digest": "sha1:QE2N6K46ID6S2Z6B35UKRBZDOGZFZN2J", "length": 15891, "nlines": 136, "source_domain": "pratikmukane.com", "title": "पेपरलेस वाचन – Pratik Mukane", "raw_content": "\nआपल्यापैकी अनेकांना इंग्रजी पुस्तकं वाचण्याचा छंद असतो. प्रवासात असताना किंवा फावल्या वेळात इतर काही करण्यापेक्षा वाचन करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र पुस्तकाच्या वजनामुळे किंवा आकारामुळे आपण सोबत पुस्तकं नेण्यास टाळाटाळ करतो. पण टॅब्लेटपेक्षाही कमी वजनाच्या किंडल, कोबो, नूक यासारख्या या ‘ई-बुक रीडर’ डिव्हाइसमुळे एकाचवेळी शेकडो पुस्तकं सोबत कॅरी करणं शक्य झालं आहे. पण नक्की ई-बुक रीडर म्हणजे काय ई-बुक खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी काही खास टिप्स…\nई-बुक रीडर डिव्हाइस म्हणजे काय\nसाधारण टॅब्लेट कॉम्प्युटरप्रमाणे असलेले ई-बुक रीडर हे पुस्तकं आणि मासिके वाचण्यासाठी असलेले पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. याद्वारे ई-बुक रीडरच्या लायब्ररीमध्ये असलेली विविध लेखकांची पुस्तकं वाचता येतात. यामध्ये फ्री व पेड पुस्तकांचा समावेश असतो. वजनाने हलके आणि उत्तम बॅटरी लाइफ असलेले ई-बुक प्लेन टेक्स्ट, पीडीएफ, वर्ड डॉक्युमेंट आदी प्रकारचे फाइल फॉर्मॅट ओपन होतात. प्रत्यक्षात कागदी पुस्तक वाचताना जो अनुभव आपल्याला मिळतो तो ई-बुकमध्ये मिळेलच असं नाही. मात्र कमी वजन आणि एकाचवेळी अनेक पुस्तकांची उपलब्धता, यामुळे ई-बुक फायदेशीर आहे.\nई-बुक डिव्हाइसमध्ये असलेल्या फीचर्सपैकी काही ना काही बाबी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. पण बाजारात उपलब्ध असलेल्या ई-बुक रीडिंग डिव्हाइसपैकी एका योग्य डिव्हाइसची निवड करण्यासाठी या काही महत्त्वाच्या बाबी नक्की तपासा…\nमेमरी: ई-बुक रीडरमध्ये तुम्ही किती पुस्तकं किंवा डॉक्युमेंट स्टोअर करू शकता, हे तपासून घ्या. तसेच इनबिल्ट मेमरीशिवाय एक्टर्नल मेमरी एक्सपांड करण्याची सुविधा आहे का\nफॉर्मॅट टाईप: ई-बुक रीडरमध्ये विविध (पीडीएफ, वर्ड, प्लेन टेक्स्ट) फॉर्मॅट वाचण्याची सुविधा आहे का\nकनेक्टिव्हिटी: ई-बुक रीडरमध्ये ३जी आणि वायफाय कनेक्टिव्हिटी आहे का\nस्क्रीन: तुम्हाला जे मॉडेल घ्यायचे आहे त्याची स्क्रीन, फॉन्ट, कलर, आकार तुमच्या डोळ्यांसाठी आणि डिव्हाइस हाताळण्यासाठी सोयीस्कर आहे का\nपुस्तक वाचन: ई-बुक रीडरवर वाचताना तुम्हाला पुस्तकं वाचण्यासारखा अनुभव येत नसला तरी काही ई-बुक रीडर तुलनात्मक चांगला अनुभव देतात. पुस्तक वाचताना ज्यामुळे त���रास होणार नाही अशा मॉडेलची निवड करावी.\nरंग: कृष्णधवल की रंगीत, या दोन्ही रंगांचे फायदे आणि तोटे आहेत. नॉव्हेल वाचण्यासाठी किंवा सूर्यप्रकाशात वाचण्यासाठी कृष्णधवल रंगात अधिक सोयीने वाचता येइल. पण मासिक, कॉमिक आणि रंगीत छायाचित्रं असलेली पुस्तके कृष्णधवल रंगात वाचण्याचा आनंद कदाचित मिळणार नाही.\nपारदर्शकता: कृष्णधवल ई-बुक रीडरचा (E- ink technology) महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे तुम्ही कितीही प्रखर सूर्यप्रकाशात असलासत तरीदेखील लॅपटॉप, आयपॅडप्रमाणे तुमची स्क्रीन रिफ्लेक्ट होणार नाही.\nवजन: इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे वजन आणि त्याद्वारे मिळणारे समाधान याबाबत प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतात. कॅरी करण्यासाठी हे डिव्हाइस वजनाने हलके आहे की जड, हे हाताळून पाहा. त्यामुळे ई-बुक रीडर हाताळताना तुम्हाला समाधान मिळेल याची काळजी घ्या.\nबॅटरी लाइफ: जर बॅटरी लाइफ केवळ एक किंवा दोन तासच चालणार असेल तर ई-बुक रीडर घेण्यापेक्षा तुम्ही पेपर बुकच कॅरी कराल. पण ई-बुकची बॅटरी एकदा चार्ज केली तर साधारण २0 ते ३0 दिवस चालते. काही मॉडेलमध्ये ३0 पेक्षा अधिक दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.\nडाऊनलोडिंग: ई-बुक डाऊनलोड करणं सोपं आहे का त्यासाठी तुम्हाला ई-बुक रीडर कॉम्प्युटरला कनेक्ट करावे लागते की त्याशिवायदेखील तुम्ही डाऊनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला ई-बुक रीडर कॉम्प्युटरला कनेक्ट करावे लागते की त्याशिवायदेखील तुम्ही डाऊनलोड करू शकता वाचनाची आवड असलेल्या, पण तंत्रज्ञानाशी एकरूप नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ई-बुक रीडर गिफ्ट करणार असाल तर ही महत्त्वाची बाब ठरू शकते.\nशेअरिंग: तुमच्या ई-बुक रीडरवर तुम्ही खरेदी केलेले पुस्तक किंवा मासिक तुम्हाला दुसर्‍या रीडर डिव्हाइसवर शेअर करता येते की नाही, हे तपासून घ्या. जर तुम्ही एखादे महागाचे पुस्तक खरेदी केले व नवीन रीडर डिव्हाइसवर तुम्हाला ते शेअर करायचे असेल आणि ते शक्य झाले नाही, तर तुमचे पैसे वाया जातील.\nऑनलाइन रीव्यू: यामुळे तुमचा थोडासा वेळ वाया जाऊ शकतो, पण मोबाइल, टॅब्लेटप्रमाणेच रीडिंग डिव्हाइस घेण्याआधी इंटरनेटवर असलेले रीव्यू एकदा वाचून घ्या. याअगोदर रीडिंग डिव्हाइस घेतलेल्या लोकांनी त्यांचे अनुभव मांडले असतील, तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी कदाचित अधिक मदत होऊ शकते.\nपुस्तकांची निवड: तुम्ही ज्या कंपनीचे रीडिंग डिव्हाइस घेणार आहात, त्या कंपनीच्या स्टोअरमध्ये कोणत्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत हे जाणून घ्या. काही पुस्तकं ही केवळ ठरावीक देशांसाठीच उपलब्ध असतात. जर एखादे पुस्तक भारतातील रीडरसाठी उपलब्ध नसेल, तर ते पुस्तक तुम्हाला वाचता येणार नाही. तसेच व्हायफायशिवायदेखील तुम्हाला ई-बुक डाऊनलोड करता येण शक्य होणार आहे की नाही, हे तपासून पाहा.\nसल्ला: जर तुम्ही ई-बुक घेण्याचा विचार करीत असाल तर त्यापूर्वी एखाद्या मॉलमधील डिजिटल स्टोअरला भेट देऊन प्रत्यक्षात ई-बुक रीडर हाताळून बघा. शक्य झाल्यास त्या रीडरमध्ये असलेल्या पुस्तकांपैकी एखाद्या पुस्तकाचा एखादा भाग वाचून बघा. असे केल्यास, ई-बुक रीडरची स्क्रीन, डिजिटल कन्टेन्ट वाचण्याचा अनुभव, डोळ्यांना होणारा त्रास, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर वाचनाचे मिळणारे समाधान आदी गोष्टींबाबत असलेले समज-गैरसमज दूर होतील.\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/writer-should-choose-freedom-of-expression-says-nayantara-sahgal/articleshow/67418408.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-27T21:34:00Z", "digest": "sha1:JGLHJJRJU7NITZNL5DPZQYUM6VJT2QVH", "length": 46209, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNayantara Sahgal: '...तर आपण आजही विधवांना जाळत राहिलो असतो'\n'भावना दुखावणे ही गोष्टच निव्वळ निरर्थक आहे. काय चूक आणि काय बरोबर हे भावनांवर ठरत नाही. काही बाबतीत तर भावनांना धक्का लावणे हे आपलं कर्तव्यच असतं. भावना दुखावण्यावर बंदी असती तर आपण आजही विधवा स्त्रियांना जाळत राहिलो असतो आणि कुठल्याही प्रकारची सुधारणा कधीच झाली नसती,' असं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अप्रकाशित भाषणामध्ये केलं आहे.\nनयनतारा सेहगल यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलनातील अप्रकाशित भाषण व्हायरल\nसरकार आणि हिंदूराष्ट्रवाद्यांवर भाषणात सडकून टीका\nवेगळे मत मांडण्याच्या हक्काकरता उभे राहणाऱ्यांना पाठिंबा देऊन, विरोधी मत असलेल्या सर्वांकरता, आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडू या.\n'भावना दुखावणं ही गोष्टच निव्वळ निरर्थक आहे. काय चूक आणि काय बरोबर हे भावनांवर ठरत नाही. काही बाबतीत तर भावनांना धक्का लावणं हे आपलं कर्तव्यच असतं. भावना दुखावण्यावर बंदी असती तर आपण आजही विधवा स्त्रियांना जाळत राहिलो असतो आणि कुठल्याही प्रकारची सुधारणा कधीच झाली नसती,' असं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अप्रकाशित भाषणामध्ये केलं आहे.\nयवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर मनसेसह काही संघटनांनी विरोध केल्यानंतर सेहगल यांना देण्यात आलेलं निमंत्रण मागे घेण्यात आलं आहे. असं असलं तरी उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांनी तयार केलेलं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या भाषणात देशातील सद्य परिस्थितीवर अत्यंत परखड भाष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारवर आणि हिंदुत्ववाद्यांवर सहगल यांनी सडकून टीका केली आहे. साहित्यिकांनी आपली लेखणी अधिक धारधार करून सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवायला हवा, असं आवाहनही यात करण्यात आलं आहे.\nसहगल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:\n> सध्या भारतामध्ये जे काही चालले आहे त्याबद्दलच तुमच्याशी बोलायला हवे हे माझ्या लक्षात आले. याचे कारण म्हणजे, या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबीवर वाईटरित्या परिणाम करत आहेत; आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच, आपण ईश्वराची प्रार्थना कशी करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत.\n> वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेशभूषा वेगवेगळी आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्मांचे आचरण करतो. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहते आहे.\n> स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्���ा पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे.\n> हा निर्णय ज्यात घेतला गेला, त्या विधीमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदर्श बाजूला सारण्यात आलेला आहे. अल्पसंख्यांक आणि हिंदूराष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा न देणारे लोक रस्त्यांवरून मोकाट फिरणाऱ्या दुराग्रही लोकांचे लक्ष्य ठरत आहेत.\n> नुकतीच, देशाविरूद्ध कट करण्याचे खोटे आरोप करून, पाच नागरिकांना अटक झालेली आपण पाहिली आहे. आदिवासी आणि जंगलांच्या हक्कांकरता, आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याकरता काम करण्यात आयुष्य वेचलेले हे स्त्री-पुरुष आहेत. ख्रिश्चन चर्चेसचा विध्वंस करण्यात आला आहे आणि ख्रिश्चन लोकांना असुरक्षित वाटते आहे.\n> कायदा हातात घेऊन जीवे मारणारे जमाव गोहत्या आणि गाईचे मांस खाण्यासंबंधीच्या कृत्रिम अफवांच्या आधारे उघडपणे मुस्लिमांवर हल्ले करत आहेत, त्यांना ठार मारत आहेत. आपण सगळे ही झुंडशाही टीव्हीवर पाहात आहोत. उत्तर प्रदेशात गोहत्येच्या नावाखाली या जमावांचे हल्ले सर्रास सुरू आहेत आणि सरकारी यंत्रणा बाजूला उभ्या राहून ते पाहात आहेत. या प्रकारचा दहशतवाद जेव्हा अधिकृत ठरतो, जसे उत्तर प्रदेशात घडते आहे, तेव्हा आपण न्यायाकरता कुणाच्या तोंडाकडे पाहायचे\n> सरकारचा पाठिंबा असलेला जमावाचा हा हिंसाचार बचावहीन लोकांविरूद्ध अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यातल्या दोषींना शिक्षा होत नाहीत. काही प्रसंगांमध्ये उलट बळी पडलेल्या लोकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही ठिकाणी गुन्हेगारांचे कौतुक झाले आहे. या दुःखदायक परिस्थितीची मोजावी लागणारी मानवी किंमत म्हणजे, सुरक्षित राहू शकण्याच्या, आपल्या पद्धतीने ईशप्रार्थना करू शकण्याच्या आपल्या हक्काची ज्यांना शाश्वती वाटत नाही अशा अनेक भारतीयांच्या मनामध्ये भीती आणि दुःख दाटण्याचा काळ आता आला आहे. त्यांच्यापैकी जे गरीब आणि असहाय्य आहेत - ज्यांना त्यांच्या गावांतून, घरांतून आणि नोकऱ्यांमधून हाकलून देण्यात आले आहे - ते लोक कामधंदा, मदत, आशा किंवा भवितव्याविना जगत आहेत\n> मी कादंबऱ्या लिहिते आणि माझ्या कथांचे वस्तुविषय राजकीय असत आले आहेत. लेखक म्हणून आपण सर्व जाणतो की आपण आपले विषय निवडत नाही. आपल्या सभोवताली असलेल्या विषय आणि वातावरणातून आपण कथांना जन्म देत असतो.\n> माझा जन्म स्वातंत्र्यलढ्याच्या काळात झालेला असल्यामुळे त्या काळाची आणि त्याने जन्म दिलेल्या देशाची मूल्ये हीच माझ्या काल्पनिक आणि वास्तविक विषयांवरच्या लेखनाचा विषय होती. माझ्या कादंबऱ्या आधुनिक भारताच्या घडण्यासंबधी आहेत असे मला वाटत असे. पण माझ्या शेवटच्या दोन कादंबऱ्या आजच्या काळावर बेतलेल्या असल्याने त्या मात्र आधुनिक भारताच्या बिघडण्यासंबंधी आहेत.\n> आपण सर्व लेखक असल्यामुळे, सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या लेखक आणि कलावंत भाईबंदांच्या बाबतीत काय घडते आहे त्याकडे लक्ष देऊ या. प्रश्न विचारणारे मन, सृजनात्मक कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांना सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये काहीही स्थान नाही हे आपण पाहतोच आहोत आणि जिथे विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाही हक्कांप्रती आदर नसतो, तिथे लेखन ही एक धाडसी, धोकादायक कृती बनते. जगभरातल्या हुकूमशाही राजवटींमध्ये नेहमी असेच घडत आले आहे. तिथे कला ही सरकारी नियंत्रणाखाली ठेवली जाते आणि लेखकांनी जर त्यांच्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर पाऊल टाकले, तर त्यांना शिक्षा होण्याची किंवा छळ होण्याची भीती असते.\n> रशियातील लेखक सोल्झेनित्सिन यांना सरकारवर टीका केल्यामुळे अनेक वर्षे सायबेरियात सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली होती. त्यांनाही साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि आता कला आणि साहित्याबद्दलचे तेच अज्ञान इथे अवतरले आहे. लेखकांवर अज्ञानमूलक टीकेची आगपाखड आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्टी सोसण्याचे प्रसंग येत आहेत.\n> तीन प्रमुख बुद्धिप्रामाण्यवादी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांना तर्कबुद्धीची कास धरून अंधश्रद्धांना नकार दिल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि बंगळुरूमध्ये स्वतंत्र विचार आणि हिंदुत्वाला विरोध असल्यामुळे गौरी लंकेशला ठार मारण्यात आले. आणखी काहींना ठार मारण्याच्या धमक्या देऊन लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे.\n> आपल्याला सांगितले जाते, 'तुमचे पुस्तक प्रकाशित करू नका, अन्यथा आम्ही ते जाळून टाकू. तुमची चित्रे प्रदर्शित करू नका, अन्यथा आम्ही तुमचे चित्रप्रदर्शन उध्वस्त करू.' चित्रपटकर्त्यांना सांगितले जाते, 'अमुक दृश्यामधले संवाद बदला आणि तमुक दृश्य काढून टाका, अन्यथा आम्ही तुमचा चित्रपट दाखवला जाऊ देणार नाही आणि तरीही तुम्ही तो प्रदर्शित केला, तर आम्ही सिनेमागृहाची तोडफोड करू. आमच्या भावना दुखावतील असे काही करू नका.' निराळ्या शब्दांत, 'आम्ही सांगू तसे करा अन्यथा तुमचे जीवन आणि तुमची कला सुरक्षित राहणार नाही.' पण सर्जनात्मक कल्पनाशक्ती सरकार किंवा जमावाकडून आदेश स्वीकारू शकत नाही.\n> हे भावना दुखावणे वगैरे अर्थातच निव्वळ निरर्थक आहे. शंभर कोटी लोकांना एकाच पद्धतीने विचार करायला लावणे केवळ अशक्य आहे. प्रत्येक समाजगटाला विविध प्रश्नांवर त्याची स्वतंत्र मते असतात आणि त्याच्या स्वतंत्र संवेदना असतात. पण काय चूक आणि काय बरोबर हे भावनांवर ठरत नाही. काही बाबतीत तर भावनांना धक्का लावणे हे आपले कर्तव्यच असते.\n> भावना दुखावण्यावर जर बंदी असती, तर आपण आजही विधवा स्त्रियांना जाळत राहिलो असतो आणि कुठल्याही प्रकारची सुधारणा कधीच झाली नसती. संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू असताना अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि साधूंनी संसद भवनावर दगडफेक केली होती. पण जर ते विधेयक पास झाले नसते, तर हिंदू स्त्रियांना कुठलेही हक्क मिळाले नसते.\n> आता भारताचा इतिहास सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्यावर इतिहासकारांना त्याची धग जाणवू लागली आहे. काही राज्यांमध्ये इतिहासाच्या मोठ्या-मोठ्या भागांची तोडमोड तरी करण्यात आली आहे किंवा ते पूर्णपणे गाळूनच टाकण्यात आले आहेत. आणि हा सगळा खास इतिहासाचे पुनर्लेखन करण्याकरताच निवडलेल्या हिंदुत्ववादी मनांचा उद्योग आहे.\n> एखादा भारतीय इतिहास लेखक आणि इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या या लोकांपैकी एक, यांच्यामधल्या संभाषणाची कल्पना करायची झाली, तर तो काहीसा असा असेल - इतिहासकार पुनर्लेखकाला म्हणतो, 'अकबराने हल्दिघाटीची लढाई जिंकली. पण या पुस्तकात तुम्ही म्हणत आहात तो हरला. ते कसे काय' यावर पुनर्लेखर उत्तर देतो, 'तो हरला, कारण मी ठरवले आहे तो हरल���. आम्ही सांगू तोच खरा इतिहास.'\n> या पुनर्लिखित इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांपैकी काही पुस्तकांमध्ये संपूर्ण मुघल साम्राज्यच पुसून टाकले आहे आणि निव्वळ इतिहास पुसून समाधान न झाल्यामुळे, त्याचे संपूर्ण नामोनिशाणही उध्वस्त करणे चालले आहे. बाबरी मशीद पाडली गेली आणि गावे व रस्त्यांची मुघल व मुस्लिम नावे बदलली जात आहेत. काही पाठ्यपुस्तकांमध्ये, ज्यांच्या सरकारने आधुनिक भारताची पायाभरणी केली त्या नेहरूंच्या सर्व प्रकारच्या उल्लेखांना चाळणी लावण्यात आली आहे.\n> आणि महात्मा गांधींना तर काय, या प्रवृत्तींनी १९४८ मध्ये त्यांनी आपल्याला दिलेल्या 'ईश्वर अल्ला तेरो नाम, सब को सन्मति दे भगवान' या मंत्राबद्दल ईश्वरनिंदेचे कारण दाखवून ठारच मारले आहे. गांधीजींच्या अहिंसेकडे भारतीयांना नपुंसक करून भ्याड बनवण्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आहे. व्यक्तिशः माझ्या मते निःशस्त्र भारतीयांनी एका साम्राज्याच्या शस्त्रबळाला जे आव्हान दिले, त्यापेक्षा महान शौर्यच नव्हे. लेस्सर ब्रीड्स ही माझी एक कादंबरी म्हणजे त्या अभूतपूर्व कालखंडाला माझी मानवंदना आहे.\n> अनेक गोष्टी पुसून टाकण्याबरोबरच आपण स्वातंत्र्यापासून जोपासलेले वैज्ञानिक मनही मारले जात आहे. त्याची जागा दंतकथा आणि पुराणकथा, तसेच मध्ययुगीन मानसिकता घेत आहेत.\n> स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण उभ्या केलेल्या महत्त्वाच्या संस्थांचा आपल्याला रास्त अभिमान वाटत होता, पण त्यासुध्दा सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत. मग त्या कला आणि साहित्याशी संबंधित असोत, वा इतिहासाशी, वा तंत्रज्ञान, विज्ञान, माहिती, शिक्षण वा संस्कृतीशी संबंधित असोत. सार्वजनिक विद्यापीठे, संग्रहालये आणि अकादम्या आता स्वायत्त उरलेले नाहीत. दिल्लीतले नेहरू मेमेरियल म्युझियम आणि ग्रंथालय, हे आपल्या संस्था कशा बिघडवल्या जात आहेत, याचे अगदी सुरूवातीचे उदाहरण आहे. आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हिंदुत्ववाद्यांच्या द्वेषाचे नित्यनैमित्तिक लक्ष्य आहे.\n> विविधता, मतभेद आणि वादविवाद यांच्याविरूद्ध पुकारण्यात आलेल्या या युद्धामध्ये, ज्यांना स्वातंत्र्याची चाड आहे असे लोक गप्प बसलेले नाहीत. आपल्या मूलभूत हक्कांच्या पायमल्लीच्या विरोधात पदयात्रा आणि मेळावे घेतले जात आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी, विद्या���्थी आणि शिक्षणक्षेत्रातले लोक, वकील, इतिहासकार आणि वैज्ञानिक, दलित आणि आदिवासी, आणि शेतकरी प्रचंड निषेध करत आहेत.\n> १९२० च्या दशकात आंबेडकर व ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांनी, जातिव्यवस्थेमध्ये दलितांकरता अपमानास्पद आणि आक्षेपार्ह नियम घालण्याद्वारे त्यांना हीन लेखल्याबद्दल मनुस्मृतीची जाहीर होळी केल्याच्या नाट्यपूर्ण बंडखोर कृतीचा वारसा तिला लाभला असल्याची आठवण आपल्याला करून देते आहे. आपला वैयक्तिक निषेध जोरकस रीतीने मांडणाऱ्या लोकांमध्ये गायक टी. एम. कृष्णा आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा आहेत. कृष्णा यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला, तर गुहा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकतेच, महान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी इस्लामच्या विरोधातील युद्धाविरुद्ध वक्तव्य केले आणि त्यांच्या मुलांच्या संबंधात त्यांना कशी भीती वाटते हे सांगितले.\n> आपण साहित्यिक अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो या प्रश्नाचे उत्तर आहे - आपण लिहू शकतो. सशक्त काल्पनिक वाङमय त्याच्या लेखकांनी विवादामध्ये उडी घेऊन कुठली तरी बाजू उचलून धरण्यातून निर्माण होत आले आहे. पण त्यात वितंडवाद किंवा प्रचारकीपणा नव्हता. त्यांची नाटके, कविता आणि कादंबऱ्या लोकांबद्दल होत्या विचारांबद्दल नव्हे आणि या गोष्टी अशा लेखकांनी लिहिलेल्या आहेत जे त्यांच्या-त्यांच्या काळाशी अगदी समरस झालेले होते आणि आहेत.\n> लेखक हस्तिदंती मनोऱ्यामध्ये राहात नसतात. त्यांच्या लिखाणातून सुष्ट आणि दुष्ट, उचित आणि अनुचित यांच्या द्वंद्वामध्ये ते ठामपणे एक बाजू घेत असतात. जगभरातील अनेक देशांमधील लेखकांनी लिहिलेले महान साहित्य हेच कार्य करत आलेले आहे आणि हेच साहित्य पिढ्यानपिढ्या लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आलेले आहे. तेच अजूनही जिवंत आहे. आपण कुठे उभे आहोत हे आपण निवडत असलेल्या विषयांमधून, आपण लिहित असलेल्या कथांमधून आणि आपण त्या ज्या पद्धतीने लिहितो त्यातून, आपण दाखवून देत असतो.\n> आपण आपल्या आजीच्या स्वयंपाकाबद्दल लिहित असू वा छतावर पडणाऱ्या पावसाबद्दल वा आपल्या प्रिय व्यक्तीच्या शरीराचे वर्णन करत असू, आपण लिहित असलेला प्रत्येक शब्द आपण कुठे उभे आहोत हे स्पष्ट करतो. कुठल्याही सृजनात्मक कलाप्रकाराप्रमाणेच लेखन हादेखील राजकीय कृतीशीलतेचा एक सशक्त प्रकार आहे. आण��� ते विद्रोहाचे एक साधन आहे. म्हणूनच हुकूमशहा त्याला भितात आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता पावले उचलतात.\n> लेखकांचा निषेध तीन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसी चळवळीच्या रूपात सुरू झाला. आम्ही सुमारे शंभर जणांनी, पुरस्कार विजेते लेखक डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आमचे साहित्य अकादमी पुरस्कार परत केले. अकादमीने याची काहीही दखल घेतली नाही. पण दिल्लीजवळच्या दादरी गावातील एक गरीब लोहार मोहंमद अखलाक याची जमावाने हत्या केल्यानंतर आमची ही चळवळ वाढली आहे आणि लोकशाही व मानवी हक्कांवरील हल्ल्यांशी संबंधित अन्य घटनांपर्यंत तिची व्याप्ती वाढली आहे.\n> माझ्यावर आपली छाप सोडलेल्या परदेशी लेखकांच्या लेखनाविषयी मी उल्लेख केला, कारण मी त्यातले काही लेखन भाषांतराद्वारे वाचू शकले. आपल्या अनेकानेक भाषांमधल्या भारतीय लेखनाचे काय भाषांतराच्या अभावी आपण एकमेकांना वाचू शकत नाही ही शोकांतिका आहे. आपले संगीत, आपली नाटके आणि आपले चित्रपट आपल्याला एकत्र आणत असले, तरी आपले साहित्य आपल्याला एकमेकांपासून दूरच ठेवते आणि जोवर आपण एकमेकांना वाचू शकत नाही, तोवर आपण एकमेकांना जाणून घेऊ शकत नाही. प्रकाशक मंडळी ही दरी दूर करतील आणि भारतीय भाषांमधले साहित्य आपल्यालाच नव्हे, तर संपूर्ण जगात उपलब्ध होईल, अशी मी फक्त आशा व्यक्त करू शकते.\n> मला विशेषतः मराठी स्त्री लेखिकांना सलाम करायला हवा, कारण स्त्रियांना आपले जीवनानुभव शब्दांमध्ये कागदावर उतरवण्याकरता कितीतरी भयंकर अडथळे पार करावे लागतात. आपला पती, आपले कुटुंब आणि समाजाला दुखावण्याचा धोका त्यांना पत्करावा लागत असतो. त्यांची सृजन उर्जा उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.\n> आपला देश एका दुविधेत सापडला आहे. आपण कुठला मार्ग निवडावा - स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर - ही गोष्ट इतर अनेक गोष्टींबरोबरच आपण काय लिहितो यावर आणि आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडणाऱ्यांपुढे मान तुकवण्याचे नाकारण्यावर अवलंबून असेल. ज्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचे स्मरण करून, वेगळे मत मांडण्याच्या हक्काकरता उभे राहणाऱ्यांना पाठिंबा देऊन आणि भय व अनिश्चिततेच्या छायेत जगणाऱ्या, पण तरीही आपले मत व्यक्त करणाऱ्या, विरोधी मत असलेल्या सर्वांकरता, आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडू या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवत���भवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती, परराष्ट्रमंत्...\n, 'या' लशीचा चाचणीच्या तिसऱ्...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\n२०१९मध्ये फक्त १० लाँग विकेण्ड, आत्ताच नियोजन करा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nमुंबईमहाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा\nपुणेपुण्याची पाणीचिंता यंदा मिटली का; जाणून घ्या 'ही' ताजी स्थिती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोट���कफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Hallabol-Is-Maharashtra-limited-to-Mumbai-Pune-for-Chief-Minister-and-Deputy-Chief-Minister-Devendra-Fadnavis.html", "date_download": "2020-09-27T18:42:36Z", "digest": "sha1:4LD43546WHEU4LJXRGL5XSBOGGLMVHEK", "length": 10556, "nlines": 68, "source_domain": "www.sthairya.com", "title": "हल्लाबोल : 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र फक्त मुंबई-पुण्याइतकाच मर्यादित आहे का ?' - देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nहल्लाबोल : 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र फक्त मुंबई-पुण्याइतकाच मर्यादित आहे का ' - देवेंद्र फडणवीस\nस्थैर्य, मुंबई, दि.८: राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. 'मुख्यमंत्री मुंबई पाहतात आणि उपमुख्यमंत्री पुणे पाहतात, मग इतर ठिकाणी कोण बघणार नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार नागपूर, औरंगाबादमध्ये कोण पाहणार मुंबई-पुण्या इतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का मुंबई-पुण्या इतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का' असा सवाल फडणवीसांनी केला.\nयावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'ज्याप्रकारे तुम्ही इतर अनेक विषय काढत आहात, त्यावरुन तुम्हाला कोरोनाविषयी असलेल्या मागण्यांवर बोलायचे नाही हे दिसत आहे. राज्यातील अनेक विषय आहेत, जे आठ दिवस संपणार नाहीत. महाराष्ट्र सर्वात नंबर एक आहे, मात्र कोरोनातही व्हावा, हे वाटले नव्हते. पाच राज्य मिळून 70 टक्के मृत्यू आहेत, मात्र त्यात 50 टक्के महाराष्ट्राचे आहेत. कमी टेस्ट करुन संख्या कमी दाखवण्याच‌ प्रयत्न होत आहे, मुंबईचा मृत्युदर किती आहे ते पाहा, कोरोना संसर्ग दर जास्त‌ दिसून येत आहे. पुण्यातल्या जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला, मात्र त्याची एन्ट्रीच केलेली नाही. सरकारचे संपूर्ण महाराष्ट्राकडे‌ लक्ष‌ नाही. तुमचे फक्त पुणे-मुंबईपुरते राज्य‌ मर्यादित आहे‌ का‌' असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.\nपुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'महाराष्ट्रात सतत 20 टक्के संसर्ग दर असून, देश आणि अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. काल तर संसर्गाचा दर 25 टक्के होता. ही स्थिती भयावह आहे. जम्बो कोव्हिड सेंटर आहेत की, कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या फॅसि���िटी आहेत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला, हे वारंवार बाहेर आले आहे. बीकेसी कोव्हिड सेंटरचा विचार केला, तर कालच वर्तमानपत्रात बातमी आली, गेल्या महिन्यात तिथला मृत्युदर 37 टक्के होता. आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मृत्युमुखी पडत असेल, तर या कोव्हिड सेंटरमध्ये नेमके चालले काय आहे, कशासाठी ते सुरू केले असा प्रश्न निर्माण होतो', असेही फडणवीस म्हणाले.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_91.html", "date_download": "2020-09-27T19:42:41Z", "digest": "sha1:SKUD5NUYXP2KQPEB3MFI5K4L7PW244ZK", "length": 22812, "nlines": 224, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "इजराईल-युएई करार | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nअब्राहम अकॉर्ड काय आहे\nआठवडा इजराईल-युनायटेड अरब अमिरात यांच्यातील एका होवू घातलेल्या कराराने गाजला. त्या कराराचे नाव अब्राहम अकॉर्ड असे आहे. त्या करारावर येत्या दोन महिन्यात अमेरिकेमध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या सह्या होतील. याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः केली. ते म्हणाले की, मध्यपूर्वेतील आमचे दोन मित्र यांनी आपसात करार करण्याचा निश्‍चय केला आहे. स्पष्ट आहे इजराईल युएईच्या या करारामागे दोन प्रमुख देशांची मुख्यभूमिका आहे. एक सऊदी अरब तर दूसरा अमेरिका.\nया करारामुळे इजराईल आणि युएईला काही लाभ मिळो न मिळो मात्र येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रपती यांना निश्‍चितच थोडाबहुत लाभ होईल. अमेरिकेतील मजबूत यहुदी लॉबी त्यांच्या प्रचारासाठी हराम व्याजातून कमावलेल्या डॉलरच्या थैल्या सैल करतील.\n14 मे 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार पॅलेस्टिनच्या भूमीवर इजराईलची अनैतिकपणे स्थापना झाल्यानंतर सातत्याने अमेरिकेने इजराईलची पाठराखण केलेली आहे. मध्यपूर्वेतील तेल संपन्न राष्ट्रांवर आपले नियंत्रण रहावे यासाठी इजराईलचा अमेरिकेने एका सैनिक अड्ड्यासारखा उपयोग केलेला आहे.\nसंयुक्त राष्ट्राच्या नोंदणीकृत 193 देशांपैकी 163 देशांनी इजराईलला राजकीय मान्यता दिलेली आहे मात्र मुस्लिम राष्ट्रांपैकी फार कमी राष्ट्रांनी इजराईलला राजकीय मान्यता दिलेली आहे. इजिप्त (1979) आणि जॉर्डन (1994) नंतर युएई आता (2020) तिसरा देश झालाय ज्यांनी इजराईलला राजकीय मान्यता दिलेली आहे.\nया होवू घातलेल्या अब्राहम करारामुळे मुस्लिम जगतामध्��े अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ओमान आणि बहरीन वगळता इतर मुस्लिम देशांनी या कराराचा विरोध केलेला आहे. तुर्कीने याला युएईची ऐतिहासिक चूक म्हणून पॅलेस्टिनींचा विश्‍वासघात केल्याची प्रतिक्रिया दिली असून, इराणनेही या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष महेमूद अब्बास यांनी युएईवर राजद्रोह केल्याचा ठपका ठेवलेला असून, वेस्टबँक मधील पॅलिस्टीनियन ऑर्गनायझेशन हमास यांनी या कराराचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे.\nकुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” यहुदी आणि ख्रिस्ती तुमच्याशी कदापी सहमत होणार नाहीत जोपर्यंत त्यांच्या पद्धतीने तुम्ही वागणार नाही. त्यांना स्पष्टपणे सांगा कि अल्लाहने सांगितलेला मार्गच योग्य आहे. अन्यथा तुझ्याकडे आलेल्या ज्ञानानंतर जर तू त्यांच्या इच्छांचे अनुसरण करशील तर अल्लाहच्या प्रकोपापासून वाचविणारा तुझा कोणीही मित्र किंवा सहाय्यक असणार नाही.”(सुरह बकरा आयत नं. 120)\nयुएईचे शासक मुहम्मद बिन नहयान यांनी स्वतः अरब असून, वर नमूद आयातीच्या विरोधात वर्तन करून स्वतःवर अल्लाहचा प्रकोप ओढवून घेतलेला आहे.\nया कराराची घोषणा करतांना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेले आहे की, ”या कराराच्या बदल्यात इजराईल वेस्ट बँकमधील आपली विस्तार योजना स्थगित करेल.” त्यांच्या या घोषणेला लगेच पाठिंबा देत इजराईलच्या पंतप्रधान नेतनयाहू यांनी सांगितले की, ”बरोबर आहे आम्ही तूर्त वेस्टबँकमधील पॅलेस्टाईनच्या वस्त्या तोडून तेथे ज्यूंच्या वस्त्या तेथे वसविण्याच्या योजनेला स्थगिती दिलेली आहे. परंतु ही माझी प्रिय योजना आहे या योजनेची फाईल माझ्या टेबलवरच राहील. लवकरच आम्ही या योजनेला मुहूर्त स्वरूप देऊ.”\nयेणेप्रमाणे नेतनयाहू यांनी आपल्या दुटप्पी भूमिकेची घोषणा करून अब्राहम अकॉर्ड किती तकलादू आहे हे निदर्शनास आणून दिलेले आहे.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस���वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2020-09-27T21:32:56Z", "digest": "sha1:GSR6KGS7YWMXKQYLLTZHYKSYS2TZC4YR", "length": 9598, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धनंजय चंद्रचूड - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. धनंजय चंद्रचूड (११ नोव्हेंबर, इ.स. १९५९:पुणे, महाराष्ट्र - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एक मराठी न्यायमूर्ती आहेत. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते, आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.\n२ वकिली आणि न्यायाधीशी\n३ मुंबईच्या उच्च न्यायालय\n४ अलाहाबाद उच्च न्यायालय\nधनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी तेथूनच एल्‌‍एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्‌‍एल.एम. प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्डमधून जोसेफ बेले पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली.\nमुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्‍‌र्ह बॅंक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला. १३ मे २०१६ रोजी चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.\nमुंबईच्या कारकीर्दीत भारतातील कंपनीचे समभाग परदेशात हस्तांतर केल्यावर झालेल्या भांडवली वृद्धीवर (कॅपिटल गेन) भारतात कर आकारला जाऊ शकतो, हा त्यांचा निकाल देशासाठी आजही महत्त्वाचा आहे. मुंबईतील वारसा-वास्तूंवर जाहिरातफलक लावू नयेत, मुंबईतील सर्व टॅक्सी व बसगाड्या डीझेलवर न चालवता त्यांचे सीएनजीकरण करावे, मुंबई महानगर प्रदेशातील सर्व कांदळवनांचे उपग्रह-नकाशे तयार करावे यासारखे मुंबईवर प्रभाव टाकणारे, तसेच पुण्यातील हरित पट्ट्यांचे संरक्षण व त्यांची वाढ करणे, वृक्षप्राधिकरणाचे अधिकार आदींबाबतचे निर्णयही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून दिले.\nमानवाधिकार आयोगाने सरकारला किंवा प्रशासनाला दिलेले निर्देश हे सरकारवर बंधनकारकच असतात, शिक्षणाचा मूलभूत हक्क यशस्वी होण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांनी सरकारी शाळांतच आपल्या पाल्यांना शिकवावे यासारखे निर्णय त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिले. बेकायदा वाळू उत्खनन, लैंगिक छळवादातून झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणासारख्या जनहिताच्या बाबींवर महत्त्वाचे निकालही त्यांनी तेथून दिले.\nइ.स. १९५९ मधील जन्म\nभारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/market-taxes/", "date_download": "2020-09-27T20:55:53Z", "digest": "sha1:AST2LQHQNJFQY3ZFENKB6QVNNXOHM4AQ", "length": 8656, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Market Taxes Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nभाजी मार्केटचा उपसचिव २५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात\nनवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनवाशी येथील मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांवर लेव्ही न लावण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजी मार्केटच्या उपसचिवाला सापळा रचून रंगेहाथ पकडले.नामदेव गोपीचंद जाधव (वय ५२,…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्ध�� कपूर यांच्यासह 8…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \nजेष्ठमधाचं सेवन पावसाळ्यात ठरेल गुणकारी, होतील…\n‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D,…\nगरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान,…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nपतीनं केलेली हाणामारी आणि अत्याचारांबाबत ‘पूनम पांडे’नं…\n‘ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचं शुटींग थांबवा…\nशासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड…\n‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आणि ‘ई-चलन’बाबत बदलत आहेत नियम, जाणून घ्या\n‘कोरोना’च्या संकटात टर्मिनेट केल्या जाणार्‍या कर्मचार्‍यांना 7 महिन्याची सॅलरी देतीय ‘ही’ कंपनी,…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट ‘हाल’, विकताहेत गाडीवर भाजीपाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_20.html", "date_download": "2020-09-27T20:53:43Z", "digest": "sha1:UFA3HPI22UXPLZU362WAOBWOKSZVCAWR", "length": 15315, "nlines": 187, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": कबीर- तेजाचा उत्सव.", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी र���तोय मी.\nPosted by साळसूद पाचोळा on रविवार, 20 दिसंबर 2009 / Labels: कबीर, तेजाचा उत्सव, परमात्मा\nसंत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.\nलाली मेरे लाल की, जित देखू तित लाल\nलाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥\nजो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.\nलाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच साक्षात्कार आहे. हा अपूर्व सोहळा ते फक्त \"लाल\" रंगाच्या प्रतिमेतून जिवंत करू पाहताहेत.\nपरमात्मा, परब्रह्म \"तेजाचा संचय\" आहे. साहजिकच ते तेज साध्या डोळ्यांनी पाहणे किंवा हदयात साठविणे अशक्यच आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त ह्या \"तेजाला\" रंग, रूप, आकार, गूण देऊन आपल्या-आपल्या देवतेच्या रूपात पाहतो. (कुणी त्याला ईश्वर, कुणी बुद्ध, तर कुणी येशूचं नाव देतं). तेजाचा साक्षात्कारही मग आपण याच रूपात अनुभवतो.\nतेजाचा अनुभव म्हंजे \"शुद्धतेचा अनुभव\".\nकबीर हे पुर्वजन्मी शुक मुनी होते, त्यामुळे या ज्ञानी संताची सुररवातच निर्गुण साधनेने झाली होती. मुक्ताई, ज्ञानदेव, सौपण, निवृत्ती ह्यांनाही हे ज्ञानपण जन्मताच लाभले होते. हनुमंताने जन्मातच सूर्यबिंबाकडे झेप घ्यावी, उड्डाण घ्यावे असी ही जन्मजात पुण्याई.\nअशी हि पुण्याई फार थोड्या महायोग्यांच्या वाट्याला येते. कबीर त्यापैकीच एक. ते प्रभू रामचंद्रांकडे चरित्र, चारित्र्य, गुण यांपुढेही जाऊन एक निखळ ब्रह्मानंद म्हणून पाहायचे.\nपरमात्म्याचं तेज पाहता पाहता ते स्वतःच त्यात विलीन होताहेत,...... एकरूप होताहेत........ त्या तेजाचाच एक अंश बनून जाताहेत.\n(हा दोहा मला प. पू. आण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी ह्यांच्या आध्यात्मिक लिखाणातून अर्थासह मिळाला, त्यातला सारांक्ष मी देतो आहे. साध्या शब्दांमागे दडलेला प्रचंड अर्थ असंच मी ह्या दोह्याबददल म्हणेन.)\nसचिन, नारायणांव, पुणे, १९/१२/२००९\nसचिनः तुझ्या प्रतिक्रियेवरुन इथे, मला उद्धवजींचा इमेल आय डी मिळेन का कारण मी पाठविलेल्या इमेल आयडी वरुन मला ३ दिवसानंतर मेल न पोहोचलेल्याचा पोस्ट्मास्टर चा मेल आहे आहे. मी uddhav@shivsena.org या मेल आय डी वर ते मेल पाठविले होतं. या कामी आपली काही मदत झाली तर मी आपला आभारी राहीन. मला माझा मेल उद्धवजीं कडे काहीही करुन पोहोचावयचं आहे\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nकबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.\nकबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.\nकबीर - चलती चक्की देखकर ..\nकबीर- तेरा साई तुझमें.\nनील - वय वर्षे ६ महिने.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/permission-denied-to-jignesh-mevani-hunkar-rally-in-delhi/articleshow/62426445.cms", "date_download": "2020-09-27T21:34:19Z", "digest": "sha1:NGAKR4OS4W2RW4ZFPTKIJ6XO642DJXU7", "length": 14000, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमेवाणी युवा हुंकार रॅलीवर ठाम, दिल्लीत तणाव\nयुवा दलित नेता, आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज दिल्लीत आयोजित केलेल्या 'युवा हुंकार रॅली'ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र रॅलीच्या आयोजकांनी कोणत्याही परिस्थितीत रॅली घेणारच असल्याचं जाहीर केले आहे. या रॅलीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो लोक दिल्लीच्या संसद भवन मार्गावर जमले आहेत. शिवाय मेवाणी यांना देशद्रोही आणि नक्षलवादी ठरविणारे पोस्टर लावण्यात आले असून संसद भवन मार्गावर मेवाणीला पळपुटा संबोधणारी पोस्टरही लावण्यात आल्याने या परिसरात तणावाची स्थिती आहे.\nयुवा दलित नेता, आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज दिल्लीत आयोजित केलेल्या 'युवा हुंकार रॅली'ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र रॅलीच्या आयोजकांनी कोणत्याही परिस्थितीत रॅली घेणारच असल्याचं जाहीर केले आहे. या रॅलीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो लोक दिल्लीच्या संसद भवन मार्गावर जमले आहेत. शिवाय मेवाणी यांना देशद्रोही आणि नक्षलवादी ठरविणारे पोस्टर लावण्यात आले असून संसद भवन मार्गावर मेवाणीला पळपुटा संबोधणारी पोस्टरही लावण्यात आल्याने या परिसरात तणावाची स्थिती आहे. त्यामुळे संसद भवन मार्गावर पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आल्याने राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे.\nसोमवारी रात्रीच दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी टि्वट करून 'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'ने दिलेल्या आदेशाचा हवाला देऊन या रॅलीला परवानगी नाकारण्यात आल्याचं स्पष्ट केलं. पार्लमेंट स्ट्रीटवर होणाऱ्या या र���लीला परवानगी नाकारण्यात आल्याचं आयोजकांना सांगण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीत अन्यत्र रॅलीचं आयोजन करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र ते ऐकायलाच तयार नसल्याचं पोलीस उपायुक्तांचं म्हणणं आहे. पोलीस उपायुक्तांच्या या टि्वटनंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांनी त्याच ठिकाणी रॅली करणार असल्याचं टि्वट केलं आहे.\nजिग्नेश मेवाणी यांनीही टि्वट करून भाजपवर टिका केली आहे. 'भाजपनं आता गाश्या गुंडाळावा, कारण आता लोक भडकले आहेत,' असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली असून पार्लमेंट स्ट्रिटवर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या रॅलीत आरटीआय कार्यकर्ते अखिल गोगोई यांच्यासह देशभरातील युवा नेते सहभागी होणार आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n वर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'...\nशेतकऱ्यांचा अपमान; कंगना रानौतवर फौजदारी गुन्हा दाखल...\nभारत बंद : ट्रॅक्टरवर स्वार होऊन तेजस्वी यादव यांची रॅल...\nमाजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह यांचे निधन; पंतप्रधान मोद...\nबिहार निवडणूक : करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या 'गाईड...\n‘आधार’डेटाचोरी; माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधितच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nमुंबईराज्यात आणखी किती करोनाबळी; 'हा' आकडा चिंतेत भर घालतोय\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-leader-asks-nitin-gadkari-and-rss-chief-mohan-bhagwat-to-intervene-in-ongoing-roadblock-over-government/articleshow/71920717.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-27T21:11:39Z", "digest": "sha1:W7WRCRYYIM6BUUL7P6EY4FSLX6SHUE2B", "length": 15090, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Nitin Gadkari and Mohan Bhagwat: गडकरी, भागवत सोडवणार सत्ता स्थापनेचा पेच\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगडकरी, भागवत सोडवणार सत्ता स्थापनेचा पेच\nराज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शिवसेनेच्या एका नेत्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय किशोर तिवारी यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.\nमुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शिवसेनेच्या एका नेत्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्त��य किशोर तिवारी यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.\nभारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले नितीन गडकरी यांना शिवसेनेशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात यावी अशी विनंती आपण सरसंघचालक भागवत यांना केल्याची माहिती तिवारी यांनी दिली आहे. गडकरी यांना ही जबाबदारी दिल्यास ते युती धर्माचे पालन तर करतीलच, शिवाय दोन तासांमध्ये निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेचही सोडवतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे तिवारी म्हणाले. सध्या निर्माण झालेला पेच सोडवला गेल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रथम ३० महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवून त्यानंतर उर्वरित काळासाठी मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला देण्यात येऊ शकेल, असे तिवारी म्हणाले.\nवाचा- शिवसेनेने ठरवल्यास पर्यायी सरकार देऊ शकतो: राष्ट्रवादी\nभारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा मूड, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत पाहता गडकरी यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला दोन्ही पक्षांमध्ये समान असणाऱ्या हिंदुत्व आणि विकासाचे कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी पाठवण्याची आवश्यकता आहे, असे तिवारी म्हणाले. तिवारी यांच्या पत्राचे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र त्यांचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत या दैनिकाच्या संपादकीयातून शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.\nवाचा- फडणवीस मावळते मुख्यमंत्री; शिवसेनेचा टोला\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळेल असे म्हटले जात आहे. शिवसेनेने ठरवले तर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेत सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.\nवाचा- ग्रहण सुटणार, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार: संजय राऊत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nUddhav Thackeray: अनलॉकसाठी आहे 'ही' त्रिसुत्री; CM ठाक...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली क...\nशिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयारः मलिक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/08/2540/", "date_download": "2020-09-27T19:59:41Z", "digest": "sha1:OTREDNA3GSDFIFZEKHKLPIWJEM5NCSVR", "length": 50782, "nlines": 278, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आत्म्याचा अनुभव सार्विक नाही – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nआत्म्याचा अनुभव सार्विक नाही\nआजचा सुधारक च्या जुलै १९९९ च्या अंकात “दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाखाली श्री. अनिलकुमार भाटे यांचे विचार वाचण्यात आले. श्री. देशपांडे यांचा “वैचारिक गोंधळ” आणि त्यांचे “अज्ञान” श्री. भाटे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री. देशपांडे यांच्या “अज्ञानातून” वाचकाला ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचा श्री. भाटे यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने श्री. देशपांडे यांचे “अज्ञान” स्पष्ट झाले की नाही याबरोबरच वाचकांना कितपत “ज्ञानवोध” झाला हेसुद्धा लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. श्री. भाटे यांच्या मतानुसार श्री. देशपांडे यांनी अनेक चुकीची विधाने केलेली आहेत. त्यांपैकी काही” विधानांचा परामर्श श्री. भाटे यांनी घेतलेला दिसतो. यासंबंधात निर्माण झालेले काही प्रश्न व्यक्त करीत आहे.\n(१) श्री. भाटे यांच्या मते श्री. देशपांडे यांचा “आपली आत्म्याविषयीची कल्पना शरीरी मनाची किंवा मनोयुक्त शरीराची आहे” हा निष्कर्ष चुकीचा आहे. कारण श्री. भाटे यांच्या मते “आत्मा हा ज्ञानचक्षुनी पाहावयाचा अंसतो असे अध्यात्मात सांगितले आहे.” (पृ. ११८) माझी तर्कशास्त्रात काही गती नाही. त्यामुळे अध्यात्मात काय सांगितले आहे किंवा आत्मा ज्ञानचक्षूनी पहावयाचा असतो या विधानांच्या आधारावर श्री. देशपांडे यांचा वरील निष्कर्ष चुकीचा कसा ठरतो ते मला कळले नाही. कदाचित श्री. भाटे यांचे “ज्ञानचक्षु” सार्विक झाले तर ते शक्य होईल. तोपर्यंत सामान्य अनुभव व वैध तार्किक प्रक्रियांवर आधारित युक्तिवादाने एखाद्या निष्कर्षाची सिद्धता वा असिद्धता स्पष्ट करणे हा निर्दोष ज्ञानाचा वुद्धिगम्य मार्ग ठरतो. श्री. भाटे या बाबतीत असफल ठरले आहेत.\n(२) (अ) श्री. देशपांडे यांच्या आत्मा “… हा सामान्य दैनंदिन व्यवहारातला शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे” आणि “सामान्यपणे जेव्हा आपण ‘मी’ संबंधी बोलतो तेव्हा शरीर व आत्मा असा भेद करीत नाही” या विधानांबावत श्री. भाटे यांचा असा आक्षेप आहे की श्री. देशपांडे यांनी आत्मा हा तत्त्वज्ञानातील शब्द आहे हे एकदा मान्य केल्यानंतर त्याविषय�� ते दैनंदिन व्यवहारातले उदाहरण देतात. त्यामुळे particularity व generality यांची गल्लत होते. (११८). याबाबत सांगावयाचे म्हणजे particularity व generality ह्या संकल्पना केवळ विवेकवादाशी किंवा अध्यात्माशी संबंधित नाहीत. त्या स्वतंत्रपणे तत्त्वज्ञानात तसेच सामान्य भाषेत राहू शकतात. उदा. मानव ही सामान्य कल्पना विशिष्ट मानवाच्या उदाहरणातून अभिव्यक्त होते. त्यात कोणताही विरोध वा “गल्लत” तर्कतः किंवा व्यवहारतः नाही. श्री. भाटे यांच्या “अध्यात्मातील” ज्ञानेश्वर तुकारामादींनी त्यांचे तत्त्वविवेचन करताना सामान्य भापेतील किंवा जीवनातील अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे तात्त्विक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सामान्य व्यवहारातील उदाहरणांचा उपयोग “गल्लत” वा काठिन्य दूर करण्यासाठी असतो. त्यांत आक्षेपार्ह काय आहे ते श्री. भाटे यांनी स्पष्ट केले नाही. शिवाय त्यामुळे श्री. देशपांडे यांच्या आत्माविपयक संकल्पनेत कोणता विरोध वा दोष निर्माण होतो ते श्री. भाटे ह्यांनी विशद केलेले नाही.\n(२) (ब) श्री. भाटे हे मान्य करतात की “जेव्हा आपण स्वतःवद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या शरीर+मन (mind-body complex) वद्दल बोलत असतो” (११८) त्यामुळे जर श्री. देशपांडे यांनी “मनोयुक्त शरीराची – शरीरी मनाची” – आत्म्यासंबंधी कल्पना केली असेल तर त्यात कोणती “चूक” आहे ते कळले नाही. “जर आत्मा शरीरापेक्षा भिन्न आहे” असे किंवा “देहबुद्धीचा लोप झाल्यावरच आत्मज्ञान होते व विदेही अवस्थेचा अनुभव येतो असे अध्यात्म म्हणते” (११८) अशी श्री. भाटे यांची खात्री असेल किंवा ते अपरीक्षणीय सत्य आहे असा त्यांचा आग्रह असेल तर ते ज्ञान ज्यांना झालेले नाही त्यांनी श्री. भाटे यांच्या विधानांची सत्यता आंधळेपणाने स्वीकारून त्यानुसार अपरीक्षित निष्कर्ष स्वीकारावेत अशी श्री. भाटे यांची अपेक्षा ज्ञानविरोधी आहे कारण ते त्यांचे “ज्ञानचक्षु” इतरांना उपलब्ध करून न देता इतरेजनांनी सुद्धा “ज्ञानचक्षुनी” (जे चर्मचक्षूनी दिसत नाही ते) पाहावे असा अवास्तव आग्रह धरतात. परंतु त्यामुळे ते श्री. देशपांडे यांचा दृष्टिकोन निरस्त करण्यात अपयशी ठरतात.\n(३) श्री. भाटे असे गृहीत धरतात की त्यांनी श्री. देशपांडे यांच्या शरीरीमन वा मनोयुक्त शरीर अशी आत्म्यावद्दलची कल्पना चूक असल्याचे सिद्ध केले आहे. परंतु त्यांचा गैरसमज दिसतो. कारण केवळ “अध���यात्मात” सांगितले आहे यावरून आत्म्याचे शरीरभिन्न अस्तित्व सिद्ध होत नाही. आणि श्री. देशपांडे यांचे विधान “चूक ठरत नाही. वस्तुतः “दैनंदिन अनुभव जर सामान्य असेल तर दैनंदिन अनुभवापेक्षा वेगळा असा एखादा असामान्य’ अनुभवही असू शकतो हे देशपांड्यांना मान्य करणे भाग आहे” (११९) यावावत कोणतीही तार्किक वा आनुभविक अपरिहार्यता न दाखविता श्री. भाटे वुद्धिविरोधी आग्रह धरतात हे खेदजनक आहे.\n(४) श्री. भाटे यांना श्री देशपांडे यांचे आत्माविषयक मत (अर्थात् “आपली स्वतःविषयी अतीव प्रीती”) “भयंकर” च वाटते. (११९) कारण पुन्हा तेच म्हणजे अध्यात्मात” आत्म्याला स्वतःविपयीच्या प्रीतीचा “antithesis” (११९) सांगितलेले आहे. परंतु त्यामुळे श्री. देशपांडे यांचे वरील विधान “तर्कदुष्टतेचा कळस” (११९) कसे ठरते ते मात्र अस्पष्टच आहे. जे स्वयंप्रेरणेने सत्योन्मुख होतात ते “तर्कदुष्ट” की जे आप्तवाक्यालाच अंतिम सत्य समजतात ते “तर्कदुष्ट” पुन्हा तेच म्हणजे अध्यात्मात” आत्म्याला स्वतःविपयीच्या प्रीतीचा “antithesis” (११९) सांगितलेले आहे. परंतु त्यामुळे श्री. देशपांडे यांचे वरील विधान “तर्कदुष्टतेचा कळस” (११९) कसे ठरते ते मात्र अस्पष्टच आहे. जे स्वयंप्रेरणेने सत्योन्मुख होतात ते “तर्कदुष्ट” की जे आप्तवाक्यालाच अंतिम सत्य समजतात ते “तर्कदुष्ट” शिवाय जर श्री. भाटे त्यांच्या “अध्यात्मात” भारतीय उपनिषदांचा समावेश करीत असतील तर त्यानुसार आत्मा प्रीतीचा antithesis तर नाहीच उलट तो प्रीतिमय किंवा आनंदमय आहे. या दृष्टीने श्री. भाटे यांचे विधान “अध्यात्मविरोधी” ठरते. श्री. देशपांडे यांच्या “आपण कोणत्या तरी स्वरूपात मरणानंतर उरतो या कल्पनेला आपण घट्ट विलगतो” या विधानाचा प्रतिवाद करण्याऐवजी त्याला “भयंकर” (११९) म्हटल्याने त्याची अवास्तविकता सिद्ध होत नाही हे ते लक्षात घेत नाहीत.\n(५) श्री. भाटे यांच्या विचारानुसार श्री. देशपांडे यांना “कर्मसिद्धान्त कळलेलाच दिसत नाहीं.” (११९) परंतु त्यांना तो का कळला नाही व त्याचे खरे स्वरूप काय आहे याचा त्यांनी थोडा जरी उलगडा केला असता तर आमच्यासारख्या सामान्य वाचकांना यथार्थ परिचय झाला असता. जर कार्यकारणसिद्धान्त आणि कर्मसिद्धान्त श्री. देशपांडे यांच्या मते भिन्न आहेत तर ते “भिन्न मुळीच नाहीत” (११९) असे केवळ विरुद्ध विधान करून श्री. देशपा���डे यांच्या विधानाची व्यर्थता स्पष्ट होत नाही. श्री. देशपांडे यांचे विधान साधार खोडून काढण्याचा प्रयत्नसुद्धा न करता केवळ आपले विधान त्याविरुद्ध आहे म्हणून ते इतरांनी मान्य करावे हा श्री. भाटे यांचा हट्ट बालिश आहे. श्री. भाटे यांचे “अध्यात्म” काय सांगते ते माहीत नाही. पण भगवद्गीता मात्र श्री. देशपांडे यांच्या भूमिकेच्या विरोधी नाही. कारण ती कर्माचे शुभाशुभ परिणाम मानते.\n(६) श्री. देशपांडे यांच्या “कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतन शक्तीद्वारे जगताचे शासन चालते असे मानावे लागेल. परंतु असे मानण्यास कोणताही आधार नाही” या विधानाचा प्रतिवाद श्री. भाटे यांनी “माझ्या मते कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे तसेच जगताचे शासन एखाद्या चेतन शक्तीकडून चालते असे मानण्यात काहीही गैर नाही” (१२०) या विधानाद्वारे केलेला आहे. परंतु त्याद्वारे श्री. देशपांड्यांचे विधान असिद्ध कसे ठरणार कर्मसिद्धान्त खरा की खोटा हा भिन्न प्रश्न असून, मुख्य प्रश्न त्याच्या आधारावर चेतन शासक निष्कर्षित होतो काय हा आहे. काय गैर आहे किंवा त्यांचे निराधार मत काय आहे हे मुद्दे तात्त्विक विवेचनांच्या दृष्टीने असंबद्ध आहेत. परंतु त्यांवर श्री. भाटे यांचा भर दिसतो. हिंदू व बौद्ध दोन्ही धर्म कर्मसिद्धान्त मानतात. परंतु त्यांची संबंधित कार्मिक फलांची दृष्टी सारखीच आहे. कर्मसिद्धान्त स्वीकारूनही वौद्ध चेतन ईश्वर स्वीकारीत नाहीत कारण त्याच्याशिवाय जगताचे संचालन ते स्पष्ट करतात. चेतन प्रवाहच ते कार्य करीत असतो. पण श्री. देशपांडे यांचा मुद्दा भिन्न आहे. तो म्हणजे कर्मसिद्धान्तानुसार जर कर्मफलदाता कोणी चेतन घटक वा तत्त्व आहे असा दृष्टिकोन स्वीकारला तर तसा दृष्टिकोन निष्कर्षित होण्याला कोणताच ज्ञात आधार नाही. आणि हा त्यांचा विचार असिद्ध करण्यात श्री. भाटे अयशस्वी ठरले आहेत.\n(७) जर श्री. भाटे यांच्या मते, “…. व्रह्म हा शुद्ध ज्ञानमय, आनंदमय असा पदार्थ आहे” (१२१) हे श्री. देशपांडे यांचे विधान चुकीचे असेल व ब्रह्म ‘पदार्थ’ नसेल तर ते काय आहे ते श्री. भाटे ह्यांनी सांगितले असते तर ते उपयोगी ठरले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही. जर श्री. भाटे यांचे “ब्रह्म ही पदार्थ नसल्यामुळे त्याचे formal representation करता येत नाही” (१२१), जर त्यात formal logic चे कोणतेही नियम लागू करता येत नाहीत” (१२१) तर व्रह्म ह्या संकल्पनेचा निर्देश करण्यासाठी ते कोणती संज्ञा सुचवितात ते स्पष्ट केले असते तर त्यांच्या वेदान्तातील व्रह्माचे ज्ञान इतरांनाही थोडे तरी झाले असते. या संदर्भात त्यांनी श्री. देशपांड्यांवर, “ते आपले खुशाल formal logic वर आधारित असलेले युक्तिवाद करून चुकीचे निष्कर्ष काढताहेत” असा केलेला आरोप अवास्तव आहे. कारण असा कोणताच युक्तिवाद व्रह्मावावत श्री. देशपांडे यांनी केलेला नाही. शिवाय formal logic वर आधारित युक्तिवाद चुकीचे असतात असा श्री. भाटे यांचा समज दिसतो. तो वरोवर नाही. कारण formal logic चे निष्कर्ष ज्या आधारभूत विधानातून निष्पन्न होतात, ती विधाने सत्य असल्यास आणि संबंधित तर्कप्रक्रिया वैध असल्यास निष्कर्ष सत्य व वैधही असतात. शिवाय वैधता व सत्यता ह्या भिन्न संकल्पना आहेत. जर श्री. भाटे यांच्या मते व्रह्म पदार्थ नसल्याने त्याचे formal representation करता येत नसेल (१२१) तर त्याचा निर्देश करावयाचा असल्यास तो कोणत्या ‘अपदार्थाने करता येईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांनी जर तसा प्रयत्न केला असता तर त्यांच्या लक्षात आले असते की केवळ ‘पदार्थ’ च नव्हे तर कोणतीही संज्ञा अवाङ्मनसागोचर समजण्यात येणा-या व्रह्माला मर्यादित करीत असल्याने असा कोणताही प्रयत्न वेदान्ताच्या मते व्यर्थ ठरतो. म्हणूनच ब्रह्मनिर्देश ‘नेति नेति’ असा करतात. परंतु ते निर्देशित करण्यास संज्ञेचा उपयोग आवश्यक वाटल्यास ती संज्ञा ‘पदार्थ नसावी इतर कोणती तरी असावी असे त्यांना वाटल्यास त्यांनी ती सुचवावी. त्यामुळे व्रह्मस्वरूपाला वाधा पोचणार नाही.\nनंतर ते लिहितात की श्री. देशपांडे यांचे “लॉजिकचे ज्ञान फारच कच्चे आहे” (१२१), त्यांचे वाचन “लॉजिकच्या टेक्स्टबुकापलिकडे गेलेले नाही” (१२१), त्यांचे तत्त्वज्ञानांचे “ज्ञानही १९५०-५५ सालापर्यंतच्या तत्त्वज्ञानापलिकडे गेलेले नाही” (१२१). त्यांची ही विधाने वास्तवतेचे भान नसल्यामुळे व अहंकारातून निर्माण झालेली दिसतात. श्री. देशपांडे ह्यांच्या “ज्ञाना” विषयी पुरेसा परिचय करून न घेता श्री भाटे यांनी केलेली निंदाव्यंजक विधाने दुर्दैवी आहेत.\nश्री. भाटे “formalization” चा प्रश्न निर्माण करतात. पण त्यांना त्याच्या अभिप्रेत असलेल्या अर्थावावत मौन धारण करतात. “लॉजिक बदलले की युक्तिवादाचे स्वरूप बदलते व युक्तिवादातून काढलेले निष्कर्षही वदलू शकतात” (१२१) हे त्यांचे विधान तार्किक प्रणालीच्या अस्पष्ट किंवा अपु-या समजुतीवर आधारित दिसते. कारण भिन्न तार्किक प्रणालींचे आकार भिन्न असू शकले तरी त्यावर आधारित असतील निष्कर्ष – जर ते स्वीकृत आधारभूत सत्यावर आधारित असतील तर – – सत्य व वैध असतात हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. म्हणूनच formalization ची प्रक्रिया जितकी आकारिक तितकीच सत्यान्वेषणाच्या दृष्टीने फसवी राहू शकते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.\nश्री. भाटे यांनी हे लक्षात घेतलेले दिसत नाही की propositional logic जितके प्राथमिक आहे तितकेच आकारिक दृष्ट्या प्रणालीरूप आहे, निप्कर्षसुद्धा विधान रूपातच व्यक्त होतो. logical models चे स्वरूप मूलतः propositional logic च्या विरोधी नाही. त्यामुळे व्रह्म, जीवात्मा इत्यादि श्री. भाटे यांना “अत्यंत गहन” वाटणाच्या संकल्पनांचे विवेचन श्री अरविंदांनी सूचित केल्याप्रमाणे ज्या अनन्ताच्या तर्काद्वारे (logic of the Infinite) होते त्याचे पायाभूत आधार सामान्य तार्किक नियमांपेक्षा प्रथमदर्शनी भिन्न वाटले तरी त्यावरून निष्कर्षित होणारी विधाने आगमन (inductive) वा निगमन (deductive) तर्कप्रक्रियांच्या विरोधी नसतात. त्याचप्रमाणे propositional logic च्या माध्यमातून व्यक्त करता येतात. अशी व्यक्तता कदाचित काही प्रसंगी संपूर्ण सत्याची व्यक्तता नसेल. परंतु जे शाब्दिक रीत्या सार्थ व्यक्त होऊ शकते ते विधानरूप असते हे लक्षात घेतल्यास श्री. भाटे म्हणतात त्याप्रमाणे “formalization” च्या त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर श्री. देशपांडे यांना “अज्ञानी” ठरवून त्यांनी असमंजसपणाची वृत्ती स्वीकारली आहे. Logical Positivism ला त्यांनी व ते समजतात त्याप्रमाणे आजमितीस निदान पाश्चात्त्य जगताने” (१२२) “सोडून देण्यात आलेले आहे हे गृहीत धरले तरी त्याने श्री. देशपांडे यांचा मुद्दा असिद्ध कसा ठरतो अमेरिकेतला “कुठलाही तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक” (१२२) स्वतःला logical positivist म्हणून घ्यायला तयार नसतो (१२२) हा श्री. देशपांडे यांचा दृष्टिकोन अमान्य करण्याचे तात्त्विक कारण म्हणून श्री. भाटे यांना आधारभूत वाटतो ही त्यांच्यासारख्या स्वतःला अत्याधुनिक म्हणजे अमेरिकाविचारनिष्ठ तत्त्वचिंतक समजणारयांची शोकान्तिका आहे. श्री. भाटे यांनी श्री. देशपांडे ह्यांचा दृष्टिकोन तर्कतः खोडून काढण्याऐवजी असंवद्ध बाबींमध्ये व्यर्थ वेळ व शक्ति खर्च केली आहे असे वाटते.\n(८) श्री. भाटे, श्री. देशपांडे यांच्या वेदान्तातील “मिथ्या” या संकल्पनेवर आक्षेप घेतात (१२३). श्री. देशपांडे यांची “मिथ्या” विषयक धारणा का व कशी चूक आहे हे दाखविण्याऐवजी, त्यांची तद्विषयक धारणा जो “फारसा मानला जात नाही” (१२३) अशा logical positivism वर आधारित आहे म्हणून ती “चूक” (१२३) आहे असे ते प्रतिपादन करतात. हा वादविवाद नव्हे तर शुद्ध पलायनवाद आहे. श्री. देशपांडे यांच्या धारणेवावत आक्षेप घेऊन ती निरस्त करता येणे शक्य आहे, परंतु ते करण्याच्या तयारीच्या अभावी केवळ स्ववृत्तिप्रदर्शनच त्यांनी पुरेसे मानलेले दिसते.\n(९) जर श्री. देशपांडे यांच्या मते “अध्यात्म हा एक प्रचंड गोंधळ आहे, ती एक परीकथा आहे” (१२३) तर श्री. भाटे यांनी श्री. देशपांडे यांचे हे विधान ते त्यांच्या (श्री. भाटे यांच्या) “formalization” किंवा इतर त्यांना उचित वाटणाच्या logical model च्या किंवा इतर कोणत्याही मान्य तार्किक प्रणालीच्या किंवा अनुभवनिष्ठ विश्वासाच्या वा ज्ञानाच्या आधारावर निरस्त केले पाहिजे. त्याऐवजी त्यांनी “Alice in Wonderland” ला तर्कशास्त्राचे सर्वोत्कृष्ट पुस्तक आणि “इसापनीतीला” नीतिशास्त्राचे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून स्वमान्यता प्रदान केली आहे. परंतु त्याद्वारे श्री. देशपांडे यांच्या विधानाची वास्तवता ते असिद्ध करू शकले नाहीत, त्याचे खंडन करू शकले नाहीत. कदाचित श्री. भाटे ज्या Alice in Wonderland ला तर्कशास्त्राचे सर्वोत्कृष्ट पुस्तक समजतात त्यातील wonderful तर्कशास्त्राचा आतापर्यंत तरी इतर अभ्यासकांना अगम्य असणा-या – त्यांनी प्रयोग केला असावा. जर हीच “पाश्चात्त्य जगात” तार्किक प्रक्रियेची किंवा प्रतिपक्षाचा दृष्टिकोन निरस्त करण्याची पद्धत असेत तर तिची “आयात भारतात न झालेली वरी. कारण “गोंध” आणखी वाढेल. शिवाय . गोंधळात गोंधळ सुरू झाला की मूळ प्रश्न वाजूलाच राहतो हे आपण श्री. भाटे यांच्या पद्धतीवरून पाहतच आहोत.\n(१०) श्री. भाटे यांच्या मते श्री. देशपांडे यांचे “विवेकवादावरचे लेख अगदीच निकृष्ट दर्जाचे वाटतात” (१२४), “त्यांची मजल ह्यूम, कांट, मिल इत्यादिकांच्या (१२४) तत्त्वज्ञानापलिकडे गेलेली नाही, किंवा त्यांना पॉल रिकटर, डेरिडा वगैरेच्या तत्त्वज्ञानाचा पत्तासुद्धा नाही.” (१२४) किंवा त्यांना “तत्त्वज्ञानातले काय कळते”, त्यांना gestalt psychology ठा��क आहे काय”, त्यांना gestalt psychology ठाऊक आहे काय” (१२४). अशी श्री. भाटे यांची विधाने वाचून श्री. देशपांडे यांच्या श्री. भाटेप्रणीत “अज्ञाना” पेक्षा श्री. भाटे यांच्या असभ्य अहंगडाचीच तीव्र जाणीव झाली. श्री. भाटे यांच्या माहितीसाठी हे सूचित करणे आवश्यक आहे की येथे त्यांनी निर्देश केलेल्या तत्त्वज्ञांव्यतिरिक्त इतरांचाही सतत अभ्यास होत असतो. तो अनेकदा तौलनिक असतो. इतक्यातच आधुनिक पाश्चात्त्य सांकेतिक तर्कशास्त्र आणि भारतीय न्यायदर्शनातील तर्कप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आयोजित करण्यात आला होता. परंतु श्री. भाटे यांना आधुनिक भारतातील तत्त्वप्रवाहाची किती माहिती आहे हे कळले नाही. परंतु सशक्त तत्त्वचिंतन परावलंबी नसते. ते सत्यान्वेपक बुद्धीचे साधार प्रकटीकरण असते. त्यासाठी आप्तवाक्याचा आधार अनावश्यकच नव्हे तर वाधारूप ठरू शकतो. हे श्री. भाटे यांच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर ते त्यांच्या परःप्रत्ययरूप वुद्धीच्या पाशातून मुक्त होऊ शकतील असे वाटते. तसे झाले तरच ते श्री. देशपांडे यांच्या विचारांचे मूल्यमापन स्वतंत्र व वास्तववादी भूमिकेतून – American mania च्या भूमिकेवरून नव्हे – करू शकतील.\n(११) श्री. भाटे यांच्या मते “भारतातील समाजापुढे उभे असलेले खरे प्रश्न अध्यात्माचे नसून आर्थिक आहेत” (१२५). परंतु त्यामुळे श्री. देशपांड्यांची भूमिका अग्राह्य वा असमर्थनीय कशी ठरते सर्व समाजात, सर्व काळी आर्थिक प्रश्न असतात. परंतु त्यामुळे तत्त्वचिंतन व्यर्थ ठरत नाही. इतिहासानुसार अनेक तत्त्वचिंतक दरिद्री होते आणि अनेकांनी स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारले. परंतु त्यांचे तत्त्वचिंतन वा सत्यान्वेपण थांवल्याचे इतिहास सांगत नाही. समजा श्री. भाटे म्हणतात त्याप्रमाणे भारतातील समाजापुढे खरे प्रश्न “आर्थिक” आहेत. परंतु त्यामुळे श्री. देशपांडे यांच्या विचारांचे खण्डन होते काय सर्व समाजात, सर्व काळी आर्थिक प्रश्न असतात. परंतु त्यामुळे तत्त्वचिंतन व्यर्थ ठरत नाही. इतिहासानुसार अनेक तत्त्वचिंतक दरिद्री होते आणि अनेकांनी स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारले. परंतु त्यांचे तत्त्वचिंतन वा सत्यान्वेपण थांवल्याचे इतिहास सांगत नाही. समजा श्री. भाटे म्हणतात त्याप्रमाणे भारतातील समाजापुढे खरे प्रश्न “आर्थिक” आहेत. परंतु त्यामुळे श्री. देशपा���डे यांच्या विचारांचे खण्डन होते काय दुर्दैवाने असंबद्धता हा श्री. भाटे यांच्या आक्षेपांचा सामान्य व प्रभावी गुणधर्म दिसतो. सत्यजिज्ञासा ही मानवी मनाची मूलप्रेरणा आहे. ती कायम आहे तोपर्यंत, व जोपर्यंत संपूर्ण सत्य सार्विक रीतीने अनुभाव्य होत नाही तोपर्यंत मानवाचे तत्संबंधी विवेकनिष्ठ प्रयत्न सुरू राहतील व ते तसे राहावे. त्याबावत निष्पन्न होणा-या प्रणालींमध्ये भिन्नता स्वाभाविक असली तरी कोणत्याही प्रणालीच्या निरस्तीकरणाचा आधार अनुभवनिष्ठ विवेक राहणे यात मानवहित समाविष्ट आहे.\nदुर्दैवाने श्री. भाटे यांची श्री. देशपांडे ह्यांच्या दृष्टिकोनाविरुद्धची विधाने तर्कविसंगत व निंदाव्यंजक आहेत. अशी अपेक्षा कमीतकमी त्यांच्यासारख्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाकडून नव्हती. श्री. देशपांडे यांचा समावेश विद्यमान प्रमुख भारतीय तत्त्वचिंतकांमध्ये होतो. श्री. भाटे यांच्या लिखाणामुळे श्री. देशपांडे यांची “उंची कमी झाली नाही. परंतु श्री. भाटे यांचे व्यक्तिमत्त्व जास्त सवृहणीय राहिले असते तर वरे झाले असते असे मनात येते.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/07/3589/", "date_download": "2020-09-27T19:26:59Z", "digest": "sha1:Z5QW72YZHU3CVAAZK245E4WW2QA4HUOG", "length": 23524, "nlines": 276, "source_domain": "www.sudharak.in", "title": "करण्याची कला – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nवंदिता मिश्राः मूलभूत लोकशाही (रिवळलरश्र वशोलीरलू) याचा तुम्ही काय अर्थ लावता\nसी. डग्लस लुमिसः लोकशाही या शब्दातच त्याची व्याख्या आहे. राजकीय समूहातले, ते लोक आणि शाही म्हणजे बळ किंवा सत्ता. तर लोकांपाशी राजकीय बळ किंवा सत्ता असणे म्हणजे लोकशाही. आपण जे निवडणुका, द्विपक्षीय व्यवस्था, संविधान वगैरेंना लोकशाही मानतो, ती खरे तर लोकशाही नाही ती लोकशाहीची साधने आहेत. त्यात एक गृहीतक दडलेले आहे की निवडणुकी व्यवस्था घडवल्याने लोकांची सत्ता घडेल.\nॲरिस्टॉटल लिहितो की अधिकाऱ्यांची निवड चिठ्या टाकून करणे म्हणजे लोकशाही, आणि निवडणुकीद्वारे करणे ही अभिजनसत्ता, aristocracy. निवडणुकांद्वारे आपण दृश्य, प्रसिद्ध, श्रीमंत, बोलू शकणारी (articulate) माणसे निवडतो. चिठ्या टाकल्याने आपण सर्व स्तरातली माणसे निवडत असतो. तसे केले तर सर्वांना जबाबदारीची जाणीव होईल, आणि सर्व जण एकुणाचा (public) विचार करायला लागतील. मूलभूत लोकशाही म्हणजे चिठ्या टाकून अधिकारी निवडणे नव्हे. मी फक्त एक प्रतीक म्हणून त्याचा उल्लेख करतो आहे, सूचना म्हणून नाही.\nकधीकधी राज्यशास्त्री ज्याला लोकशाहीचा ढाचा (infrastructure) म्हणतात ते सर्व असते, पण सत्ता मात्र अभिजनांकडे झुकलेलीच राहते. मग तो ढाचाच दमनशक्तीचा ढाचा बनतो आणि मूलभूत लोकशाहीची परिस्थिती लोक उत्पन्न करतात. फिलिपाईन्समध्ये मार्कोसचा पाडाव आणि पूर्व युरोपातले सत्तापालट हे अशा स्थितीची उदाहरणे आहेत. मिश्राः तुम्ही ‘लोकशाही साम्राज्या’बद्दल लिहिले आहे, की लोक एकाच वेळी लोकशाहीही मानतात आणि साम्राज्यशाहीही.\nलुमिसः हो, आणि ते माझे लिहिणे आज अधिकच तिखट, मर्मभेदक होते आहे लोकशाही आणि साम्राज्यशाही एकत्र नीट राहू शकत नाहीत. लोकशाहीचा नागरिक व्हायला एका प्रकारची संवेदनशीलता लागते, तर साम्राज्याचा पाईक व्हायला वेगळीच मनोवृत्ती लागते.\nदोन्ही एकत्र, एकाच मनात नांदणे कठीण असते. होते काय, की साम्राज्य ‘घरी’ येते. (साम्राज्यवादी) तुच्छतावाद घरी येतो आणि लोकशाहीत विखार पसरवतो. मग अमेरिकन सरकार इस्लामचा आदर करायची भाषा करते आणि इराकला जाऊन आलेले सैनिक इराकींना ‘रग्हेड्स’ म्हणतात, ‘वाळवंटी निगर्स’ म्हणतात. सैनिकांना वंशवाद न शिकवता लढायला शिकवणे फारच कठीण असते. एखादा देश एखादे मोठे युद्ध खेळतो तेव्हा देशांतर्गत खुनांचे प्रमाण वाढते. अगदी दहाएक टक्के वाढते. व्हिएतनामनंतर अमेरिकेतली गुन्हेगारी वाढली. हे सगळ्यांपाशी बंदुका असल्याने झाले, की कुटुंबसंस्था कोलमडल्याने झाले, की चर्चमध्ये जाणे कमी झाल्यामुळे झाले की टीव्हीवरच्या हिंसेमुळे झाले एकच कारण सुचवले जात नाही, की लढाई घरी आली एकच कारण सुचवले जात नाही, की लढाई घरी आली अशा गोष्टी खांदे उडवून ‘सोडून देणारा’ समाज लोकशाहीवादी नसतो, मग त्याच्या राजकीय ‘संस्था’ कितीही सुंदर असोत. लोकशाही ‘असत’ नाही, ती करत राहावी लागते ती करण्याची कला आहे. मिश्राः तुमचा नावे सुधारण्यावर बराच भर असतो. अशा भाषिक बदलाने काय साध्य होईल\nलुमिसः गोष्टींना योग्य नावाने ओळखण्यानेच वैफल्य आणि तुच्छतावाद संपणार नाहीत पण संवादाला सुरुवात तर नीट होईल.\nराज्यशास्त्रात लोकशाही या शब्दाच्या वापरात बरेच रूपांतर झाले आहे. अमेरिकेचे संविधान लिहिणारे ते संविधानही लोकशाही स्वरूपाचे मानत नव्हते, आणि स्वतःलाही लोकशाहीवादी मानत नव्हते. ते घडवत असलेल्या देशात गणराज्य किंवा प्रजासत्ताक (शालिश्रळल) म्हणत होते. त्या संविधानाचा जनक जेम्स मॅडिसन याने निवडणुकी पद्धतीचा पुरस्कार अशासाठी केला की ‘मेकॅनिक’ आणि कामगार राष्ट्रीय संसदेत येऊ शकणार नाहीत\nमग एकोणिसाव्या शतकात आपण सरकारला लोकशाही रूपात ढाळण्याऐवजी लोकशाही या शब्दाचा अर्थ बदलून घेतला. असे समजू की आज आहे ती लोकशाही मग व्याख्या लोकांची सत्ता अशी राहत नाही. लोकांची सत्ता असू शकत नाही. लोक फक्त कोणत्या अभिजनांच्या गटाने सत्ता गाजवावी, ते निवडतात.\nबरे, आता लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता तर नसतेच, पण आता भविष्यात घडेल असा, ज्यासाठी झगडावे असा तो आदर्शही उरत नाही. त्या शब्दांचे क्रांतिक वजनच नाहीसे होते, आणि जे आहे त्याला लोकशाही म्हणावे लागते. मिश्राः मूलभूत लोकशाहीला संस्थात्मक रूप देता येईल \nलुमिसः नेमकेपणाने बोलायचे तर तसे रूप देता येणार नाही. पण आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षणाच्या पद्धतींमध्ये तो क्षण, तो आदर्श म्हणून व्यक्त करता यायला हवा. एक पिढी दुसऱ्या पिढीला आपले अनुभव देऊ शकते. आज सगळे आलबेल आहे असे म्हणता येते. धोका टळलेला नाही. असे सांगता येते.\nमी भारतीय संविधान घडवणाऱ्या सभेचे वृत्तान्त वाचत होतो. त्यात प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या (preventive detention) हक्कावर चर्चा करताना हुसेन इमाम म्हणाले, “की हा अधिकार सरकारला देणारे कलम आपल्या संविधानात काय करते आहे आपण काँग्रेसमधले लोक तर याच्याविरुद्ध लढलेलो आहोत.” याला उत्तर दिले पंडित ललितकांत मैत्रांनी. ते म्हणाले, “मीही त्या सरकारच्या अधिकाराविरुद्ध लढलो आहे, पण आता आपले सरकार आहे हे समजत नाही का, तुम्हाला आपण काँग्रेसमधले लोक तर याच्याविरुद्ध लढलेलो आहोत.” याला उत्तर दिले पंडित ललितकांत मैत्रांनी. ते म्हणाले, “मीही त्या सरकारच्या अधिकाराविरुद्ध लढलो आहे, पण आता आपले सरकार आहे हे समजत नाही का, तुम्हाला आता आपल्याला राज्याच्या हेतूंसाठी (reasons of state) प्रतिबंधक स्थानबद्धतेचा अधिकार हवा आहे.” अगदी चित्रवत् स्पष्ट क्षण होता तो, लोकशाही भावना त्यागून नोकरशाही भावनांनी त्यांची जागा घेण्याचा.\nउदाहरणार्थ, जपानमधली पहिली युद्धोत्तर पिढी ठामपणे युद्धविरोधी होती. आपल्या मुलांना कधीही युद्धावर न पाठवण्याचा तिचा निर्धार होता. जपानच्या शांतिसंविधानाचे नववे कलम राज्यव्यवस्थेच्या युद्धखोरीचा हक्कच नाकारते. पण हे पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित झाले नाही. ते स्मरणातून गळले. ते रटाळ, अमूर्त आणि कंटाळवाणे ठरले.\nजपानचे सरकार नेहेमीच संविधानात बदल करून युद्धाचा अधिकार कमावू इच्छित आहे. आजवर लोकांचा याला विरोध होता, आणि तो अधिकार नाकारलेलाच आहे पण आता मतप्रवाह दुसरीकडे वळतो आहे.\n[सी डग्लस लुमिस (Lummis) हे राज्यशास्त्रज्ञ वैश्विक दाव्यांना विरोध करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, मग ते लोकशाहीचे असोत की विकासाचे. त्यांचा रॅडिकल डेमॉक्रसी (कॉर्नेल विद्यापीठ प्रेस, १९९६) हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरित केला गेला आहे. ते गेले काही महिने विकासाधीन समाज अभ्यास केंद्रात गेले काही महिने रजनी कोठारी लोकशाही अध्यासनाधीन प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. जास्त सहभागी राजकारणाबाबतची त्यांची वंदिता मिश्राने घेतलेली ही मुलाखत इंडियन एक्सप्रेसने (३० एप्रिल २००५) छापली.]\nAuthor सी. डग्लस लुमिस / वंदिता मिश्राPosted on जुलै, 2005 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: वर्तमानकाळ आणि भूतकाळ\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघट���त – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cabredo.org/mr/how-to-avoid-electrical-problems-during-the-holiday-season/", "date_download": "2020-09-27T19:38:48Z", "digest": "sha1:ZPG2ZLO6LKANYQSH2PLIZTCOHCGIAFBA", "length": 9373, "nlines": 18, "source_domain": "cabredo.org", "title": "सुट्टीच्या हंगामात विद्युत समस्या कशी टाळायची | cabredo.org", "raw_content": "\nसुट्टीच्या हंगामात विद्युत समस्या कशी टाळायची\nसुट्टीच्या हंगामात ज्या वीज आवश्यक असतात अशा सजावटी सामान्य असतात. ख्रिसमस, चाणुका, थँक्सगिव्हिंग आणि इतर गडी बाद होण्याचा क्रम आणि हिवाळ्यातील सुटीच्या उत्सवात अनेकदा घराच्या बाहेर किंवा बाहेरच्या दिवे लावल्या जातात. दुर्दैवाने, या उर्जा-तहानलेल्या सजावटीमुळे ओव्हरलोड, उडालेली फ्यूज आणि आगदेखील समाविष्ट केली जाऊ शकते. खाली मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेतल्यास सुट्टीच्या हंगामात आपणास विद्युत समस्या टाळता येतील आणि आपले घर सुरक्षित आणि उत्सवात ठेवायला मदत होईल.\nजेव्हा शक्य असेल तेव्हा इलेक्ट्रिक नसलेल्या सुट्टीची सजावट निवडा. विद्युतीय समस्या टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक नॉन डेकरची निवड करुन उर्जेचा वापर कमी करणे. उदाहरणार्थ, याचा अर्थ असा होऊ शकतो की प्लग-इन सांताच्या पुतळ्याची अदलाबदल करा जो मेणबत्त्या बनवण्याच्या उत्सवाच्या व्यवस्थेसाठी प्रकाशेल आणि गाईल.\nकमी सुट्टीचे दिवे लागा. आपणास इलेक्ट्रिक सजावट (जसे की दिवे ��ारांचे) वापरायचे असतील अशा परिस्थितीत आपण विद्युत समस्यांचे प्रमाण कमी करून कमी करू शकता. उदाहरणार्थ, खिडक्या आणि दारे तसेच बाह्यरेखाचे आराखडे शोधण्याऐवजी आपण आपल्या घराच्या इव्हच्या बाजूने दिवेची सोपी आणि मोहक तार टांगू शकता.\nकमी वॅटगेज हॉलिडे दिवे वापरा. उर्जेचा वापर कमी करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे जास्त कार्यक्षम एलईडी दिवे असलेल्या दिवे असलेल्या जुन्या तप्त दिवे बदलणे. एलईडी दिवे जास्त उर्जा तयार करतात आणि कमी उष्णता देखील निर्माण करतात, यामुळे विद्युत ओव्हरलोड आणि आग कमी होण्याची शक्यता कमी होते. एलईडी दिवे गर्दीच्या प्रकाशांपेक्षा बरेच काळ टिकतात.\nएकाधिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक सजावट पसरवा. एकाच आउटलेटपासून एंड-टू-एंड एकत्रितपणे सुट्टीच्या दिवे लावण्याकरिता हे आकर्षण असू शकते. तथापि, यामुळे आपल्या घराच्या एका सर्किटवर प्रचंड ताण येतो. त्याऐवजी, आपल्या घरामध्ये विद्युत सजावट प्लग करण्याचा प्रयत्न करा, कित्येक सर्किटमध्ये ओझे पसरवा.\nविखुरलेले किंवा खराब झालेले सुट्टीचे दिवे वापरण्याचे टाळा. दरवर्षी वारंवार वापरल्या जाणार्‍या हॉलिडे लाइट्स, विशेषत: ज्याला घराबाहेर टांगलेले असते, त्यांना मोठ्या प्रमाणात परिधान केले जाते. फ्रायड किंवा फाटलेल्या इन्सुलेशनसह दिवे असलेल्या तारा त्वरित बदलल्या पाहिजेत कारण एक्सपोज्ट कंडक्टर शॉर्ट सर्किट्स आणि आगीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात.\nउर्जा स्त्रोतांपासून विद्युत सुट्टीच्या सजावट दूर ठेवा. उष्णता स्त्रोत, विशेषत: मोकळ्या ज्वालांमुळे वितळत वायर इन्सुलेशन होण्याचा धोका असतो आणि यामुळे विद्युत आगी किंवा इतर समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ आपल्या फायरप्लेसच्या आवरणात सुट्टीचे दिवे लावायला टाळा. तसेच, मेणबत्त्या, स्टोव्ह आणि हीटरपासून इलेक्ट्रिक डेकोरेशनचे सुरक्षित अंतर ठेवा.\nआपल्या ख्रिसमसच्या झाडाला संपूर्ण पाणी दिले आहे याची खात्री करा. ख्रिसमसच्या झाडाला टांगलेल्या दिवेपासून निर्माण होणारी उष्णता आगीचा धोका असू शकते. जर झाडाची निर्जलीकरण होत असेल तर हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे, म्हणूनच आपले झाड पाण्याने भरलेल्या स्थिर तळावर स्थित असल्याचे सुनिश्चित करा. पायथ्यामध्ये पाण्याची पातळी नियमितपणे तपासा.\nख्रिसमस लाइट्सचे अनेक स्ट्रेन्ड एकत्र एकत्रित करताना, सुरक्षितपणे कनेक्ट केलेल्या तारांच्या जास्तीत जास्त संख्येवर निर्मात्याच्या निर्बंधाचे नेहमीच पालन करा.\nआपले सुट्टीचे दिवे तपासा की ते अल-प्रमाणित आहेत. ज्या युल सील नसतात अशा दिवे स्वस्त आणि असुरक्षितपणे तयार केले जाऊ शकतात.\nएकाच दुकानात एकाधिक सजावट प्लग करण्यासाठी पॉवर पट्ट्या वापरण्याचे टाळा. आपणास ओव्हरलोडिंगपासून वंचित ठेवण्यासाठी इलेक्ट्रिकल आउटलेटमध्ये फक्त 2 सॉकेट्स बसविल्या जातात.\nसुट्टीतील अपघात कसा रोखायचासुट्टीच्या दिवसात इलेक्ट्रिकल फायरचा बचाव कसा करावाहॉलिडेच्या धोक्यांपासून आपल्या मांजरीचे संरक्षण कसे करावेख्रिसमस लाइट्स सुरक्षितपणे कसे वापरावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mangolpuri/", "date_download": "2020-09-27T19:33:58Z", "digest": "sha1:UJF7YV434VVSSBU5MCKRXZLWVHFOUP4Y", "length": 8701, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Mangolpuri Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nदिल्‍लीच्या रस्त्यावर फिरायची ही ‘लावण्यवती’, ‘सावज’ घावलं की लुटमार नाहीतर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत रोहिणी जिल्हा पोलिसांनी सौंदर्य आणि लैंगिक आकर्षण दाखवून दरोडे व हत्या करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. प्रशांत विहार पोलीस स्टेशनने हातात फारसे धागेदोरे नसताना अवघ्या २४ तासात रहस्यमयी खुनाचा…\nदीपिका-सारा-श्रध्दा तिघींसाठी देखील आहेत वेगवेगळे प्रश्न,…\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\nमाझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं…\nTV अभिनेत्री श्वेता तिवारी ‘कोरोना’ Positive \nसुप्रसिध्द पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं 74 व्या…\nराष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी…\nड्रग्स केस : NCB ची कडक अ‍ॅक्शन, धर्मा प्रोडक्शनचा माजी…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nसरकारला प्रश्न विचारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ‘सीरम’चे CEO…\nSBI कडून सुवर्णसंधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा ‘घर’,…\n‘कोरोना’मुळे मुंबई पालिकेच्या 200 कर्मचार्‍यांचा मृत्यू \n जाणून घ्या ‘इतिहास’ आणि…\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची शरद पवारांनी घेतली ‘भेट’, काल संजय राऊत आणि फडणवीसांची झाली होती…\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला करण्याची बनवत होते योजना\nVideo : एका ‘डॉगी’नं घडवलं मानवतेचं दर्शन, व्हिडीओ पाहून तुम्ही देखील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/manjusha-nagpure/", "date_download": "2020-09-27T18:38:16Z", "digest": "sha1:VRK7XKQ4UYCQ3NVD5MKWAQSFYW2DXCPZ", "length": 11500, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "Manjusha Nagpure Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nसिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची त्वरीत फेरनिविदा काढावी : नगरसेविका मंजुषा नागपुरे\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येणार्‍या उड्डाण पुलासाठीच्या कामाची निविदा १८ टक्के अधिक दराने आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पुलाची नितांत आवश्यकता असून…\nसमान पाणी पुरवठा : ‘एल अ‍ॅन्ड टी’ कंपनीचे कर्मचारी मिटरसाठी पैसे उकळतायेत, नगरसेविका…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - समान पाणी पुरवठा योजनेसाठी पाईप लाईन आणि घरोघरी मिटर बसवणाऱ्या ��ल अँड टी कंपनीचे कामगार मिटर बसवण्यासाठी नागरिकांकडून 500 रुपये उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांच्या तक्रारीमुळे खातरजमा…\nपुणे : सार्वजनिक स्वच्छतागृहांना बाहेरून ‘रंगरंगोटी’ अन् आतमध्ये दुरावस्था, भाजप…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांचा सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी पर्दाफाश केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी स्वच्छतागृहांची…\nपुणे : मनपामध्येही पक्षांतर केलेले नगरसेवक म्हणतात – ‘हीच ती वेळ’ \nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपीएमएल संचालक बदलण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमधील इच्छुक सरसावले आहेत. पहिल्या तीन वर्षात महत्वाच्या पदांपासून वंचित राहीलेल्या आणि अन्य…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\nअसं तयार करा तुळशीचं दुध, ‘या’ 12 समस्यांवर…\nभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजु देवगडे यांचे निधन\n‘या’ महिन्यात पूर्णपणे Unlock होऊ शकते मुंबई \nव्हिटॅमिन-D चं प्रमाण ‘मुबलक’ असेल तर…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात��र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटणे अपराध आहे का \nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\nजोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत ‘भारत-पाकिस्तान’मध्ये…\nमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या…\nDaughter’s Day 2020 : मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत ‘या’ पध्दतीनं करा नियोजन, पैशांची चिंता…\nमाजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2020-09-27T19:09:08Z", "digest": "sha1:BBCKULUMSNH64VXFFWBP5YOCVR4AGHIN", "length": 9105, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; नवीन 601 कोरोनाबाधित रुग्णांची भर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; नवीन 601 कोरोनाबाधित रुग्णा��ची भर\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या, धुळे, नंदुरबार, भुसावळ\nजळगाव – जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत सर्व रेकार्ड मोडले असून जिल्ह्यात रविवारी 601 या विक्रमी संख्येत कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 18 हजार 297 एवढी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 129 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 12 कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 343 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.\nजिल्हयात दिवसेंदिवस कोरोना कहर सुरुच असून प्रादुर्भाव वाढतच आहे. पाचशेच्या आकडेवारीत येणारी रुग्णसंख्येने रविवारी सहाशेचाआकडा पार केला. रविवारी नव्याने 601 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रू\nग्णांमध्ये जळगाव शहर 129, जळगाव ग्रामीण 68, भुसावळ 13, अमळनेर 82 , चोपडा 41, पाचोरा 23 , भडगाव 27 , धरणगाव 29, यावल 8, एरंडोल 42, जामनेर 4 , रावेर 9, पारोळा 32, चाळीसगाव 57, मुक्ताईनगर 21, बोदवड 12 व इतर जिल्ह्यातील 4 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यात 3, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी 2 व मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा धरणगाव आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा समावेश आहे . अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.\nउत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचे निधन\nशरद पवारांची कोरोना चाचणी; रिपोर्ट…\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nशरद पवारांची कोरोना चाचणी; रिपोर्ट...\nसमाधानकारक: रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात अव्वल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Babanrao-Khuspe-felicitated-on-the-occasion-of-retirement.html", "date_download": "2020-09-27T20:01:22Z", "digest": "sha1:3XH6ORJ7R7O66I7L6S6OMORNAY5JLCFK", "length": 7218, "nlines": 66, "source_domain": "www.sthairya.com", "title": "बबनराव खुस्पे सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार", "raw_content": "\nबबनराव खुस्पे सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार\nस्थैर्य, वावरहिरे, दि. ३१ (अनिल अवघडे) : बबनराव जगन्नाथ खुस्पे हे भारतीय पोस्ट खाते वावरहिरे शाखेतुन चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वरिष्ठ पोस्टमास्टर या पदावरून आज वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यानि���ित्त वावरहिरे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चंद्रकात दादासो वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानाचा फेटा देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबासो हुलगे, उपसरपंच तुकाराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदिप अवघडे, मल्हारी जाधव, विकाससेवा सोसायटीचे चेअरमन दादासो खुस्पे, अजितभाई मोदी, भगवान गुळीक, दिपकराव भोसले, गोरखनाथ अवघडेसर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्��� नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Time-to-reach-the-hospital-by-bicycle-on-Corona-patient.html", "date_download": "2020-09-27T20:06:00Z", "digest": "sha1:GIDN2BCCETXW3TA6WLUOA72I5BPQS357", "length": 9701, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कोरोना रुग्णावर सायकलने हॉस्पिटल गाठण्याची वेळ!", "raw_content": "\nकोरोना रुग्णावर सायकलने हॉस्पिटल गाठण्याची वेळ\nस्थैर्य, सातारा, दि.५: कोरोना संक्रमणाविरुद्ध अवघा देश लढतोय. मध्य प्रदेशातही शिवराज सरकारकडून कोरोनाशी जीव तोडून लढण्याचा दावा केला जातोय. परंतु, राज्यातील आरोग्य व्यवस्थेचं खिळखिळेपण एका अजब आणि तितक्याच गंभीर प्रकरणातून समोर आलंय. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका तरुणाला अनेक प्रयत्नानंतरही रुग्णालयात पोहचण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स किंवा अन्य साधन मिळालं नाही. त्यामुळे शेवटी निराश न होता या रुग्णाला चक्क सायकलची मदत घ्यावी लागली. १० किलोमीटर सायकल चालवत हा रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहचला.\nकोविड रुग्णाची ही परिस्थिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर नागरिकांमध्येही कोरोनाची धास्ती वाढलीय. मध्य प्रदेशच्या शहडोल मुख्यालयाच्या पांडवनगर वॉर्ड क्रमांत ७ मध्ये राहणा-या धर्मेंद्र सेन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्टची माहिती मिळाली तेव्हा धर्मेंद्र घरीच होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर त्यांच्यासहीत त्यांचे कुटुंबीयही धास्तावले. सोबतच शेजारीही त्यांच्यावर रुग्णालयात दाखल होण्यासाठी दबाव टाकू लागले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्यांना स्वत:लाही रुग्णालयात दाखल व्हायचं होतं परंतु, त्यांना रुग्णालयात पोहचण्यासाठी साधनच मिळेना. कोरोना पीडित धर्मेंद्र यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी फोन करण्यात आला मात्र त्यांना घेण्यासाठी ना अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली ना आरोग्य विभागाकडून त्यांची विचारपूस करण्यासाठी कुणी आलं… कोरोना पॉझिटिव्ह तरुण आणि त्याचे कुटुंबीय फोनवरून आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ��णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF-3/", "date_download": "2020-09-27T20:01:36Z", "digest": "sha1:NH46MLNVRI75RICS4JWQ2JBNUPW3AYUZ", "length": 11296, "nlines": 133, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज\nमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज\nगोवा खबर:शनिवा��ी रात्री तब्बेत खालवल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मंगळवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला.\nमुख्यमंत्री पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने गेले वर्षभर आजारी आहेत.त्यांच्यावर गोवा,मुंबई ,दिल्ली आणि अमेरिकेत उपचार करण्यात आले आहेत.सध्या देखील दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार सुरु असतात.शनिवारी रात्री त्यांची तब्बेत खालवल्याने त्यांना तातडीने बांबोळी येथील गोमेकॉ मध्ये दाखल करण्यात आले होते.\nगोमेकॉच्या वरिष्ठ डॉक्टरांचे पथक मुख्यमंत्र्यांवर उपचार करत होते.दरम्यान रविवारी अचानक दिल्ली येथील एम्सच्या डॉक्टरांचे पथक गोव्यात बोलावण्याचे ठरले.सायंकाळी पावणे सहा वाजता एम्समध्ये असताना मुख्यमंत्र्यांवर उपचार केलेले डॉ. प्रमोद गर्ग आणि त्यांचा एक सहकारी गोमेकॉत दाखल झाले.डॉ. गर्ग यांनी पूर्वीच्या पद्धतीने नव्याने उपचार सुरु करताच मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारु लागली.रविवार आणि सोमवारी एम्सच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पर्रिकर यांच्यावर उपचार करण्यात आले.\nसोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बरे वाटले असल्याने घरी जाऊ देण्याची विनंती केली होती.मात्र ती फेटाळून त्यांना आणखी एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली गोमेकॉ मध्ये ठेवण्यात आले.\nमुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारु लागल्या नंतर एम्सचे डॉक्टर माघारी गेले.मंगळवारी पुन्हा एकदा तपासणी करून पर्रिकर यांच्या तब्बेतीचे सगळे पॅरामीटर स्थिर असल्याची खात्री पटताच सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.\nमुख्यमंत्री पर्रिकर डिस्चार्ज मिळाल्या नंतर दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गेले असून तेथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित उपचार केले जाणार आहेत.\nमुख्यमंत्री पर्रिकर यांची तब्बेत बिघडताच राजकीय वर्तुळात हालचाली तेज झाल्या होत्या.शनिवारी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांची तब्बेत बरी असल्याचा निर्वाळा दिला होता.मात्र काही तासा नंतर त्यांना गोमेकॉ मध्ये दाखल करावे लागले होते.गोमेकॉत दाखल असताना पर्रिकर यांच्या तब्बेती बद्दल उलट सुलट चर्चा सुरु होती.त्यातच सोमवारी पक्षाचे संघटन सचिव गोव्यात ��ल्याने राजकीय पातळीवर उलथा पालथ तर होणार नाही ना अशी चर्चा रंगू लागली होती.मात्र पर्रिकर यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाल्या नंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाळा.\nPrevious articleपंतप्रधानांचे माजी सैनिकांना संबोधन, राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित\nNext article2700 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे खरेदीसाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजूरी\nकृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन\nभारतीय जनता पक्षाचे नाव बदलून भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’असे का नाही करत:आप\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर\nदक्षिण गोव्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज\nइंट्रानेट ऑप्टिक फायबर नेटवर्क हेच ॲानलाईन शिक्षणाचे प्रभावी माध्यम : दिगंबर कामत\nमडगावच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिका उभारणार किरकोळ मासळी बाजार\nगोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त\nकोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी गोवा शिपयार्डकडून 1 करोड 75 लाखांचा मदतनिधी\nउद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसव्वा लाखाच्या चरस आणि गांजासह नायजेरीयनास अटक\nइंटेल कॅपिटलची जिओ प्लॅटफॉर्मवर 1894 कोटींची गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_855.html", "date_download": "2020-09-27T19:22:40Z", "digest": "sha1:CZF4WHNRPBEBPGWWIATJCCXLMRN6J3QC", "length": 16267, "nlines": 131, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळीत कोरोना संकटात शेतकऱ्यांनी शेवगाशेंगा वाटून दिला माणुसकीचा आधार - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळीत कोरोना संकटात शेतकऱ्यांनी शेवगाशेंगा वाटून दिला माणुसकीचा आधार", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळीत कोरोना संकटात शेतकऱ्यांनी शेवगाशेंगा वाटून दिला माणुसकीचा आधार\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.15 एप्रिल 2020 रोजी पिंपळगाव येथील शेतकरी दशरथ सोनवणे यांनी एक एकर मधील शेवगा शेंगा गरजू कामगारांना वाटपासाठी दिल्या.\nसदरील शेतातील शेंगा तोडून सिरसाळा येथील वीटभट्टी कामगारांना तुळजाभवानी संस्थाच्या वतीने मोफत वाटप करण्यात आले.\nमदत हे दातृत्वशक्ती किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते तर,अर्थिक मोहावर व आसक्तीवर अवलंबून असते.दान हे सत्पात्री व गरज असणाऱ्यांना व्यक्तिंना दिले पाहिजे. आज जवळपास कित्येक दिवस सगळ्यांचे उद्योग, व्यवसाय व नोकरी साऱ्यांचीच बंद आहे. त्यातच वीटभट्टी व्यवसाय ही बंद आहे.आहेत.अशावेळी अनेक मदतीचे हात येत आहेत.सरकारची ही मदत पोहोचण्यासाठी धडपड आहे. पण या भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी कामगार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मदत अपुरी पडत आहे.\nकिमान आपण सारे समाधानी आहोत की आपण सुखाने व्यवस्थित घरी बसून दोन वेळ जेवू शकतो.\nफार क्वचित अशी काही माणसं असतात मी तर त्यांना देवच मानतो. ज्यांना इतरांच दुःख पाहिलं की ते आपलं दुःख वाटत. आशा दुःख वाटून घेणाऱ्या लोकांची कोरनाच्या संकटामुळे गरज आहे.बाहेर जिल्ह्यातून आलेले वीटभट्टी कामगार यांचे खूप हाल होत आहेत.कोरोनाच्या भीतीमुळे शहरात जाणे शक्य नाही. आणि गावात पण काम लागणे अवघड आहे.अशा परिस्थितीमध्ये गरजूंना हात मदतीचा आधार माणुसकीचा देऊन आप आपल्या परीने सहकार्य करावे. अशी तुळजाभवानी संस्थेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्र���ल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sanjay-nirupam-horoscope-2018.asp", "date_download": "2020-09-27T21:21:55Z", "digest": "sha1:6ZPXUECKG6PUJLK3OVBC5FKKDXLAFAB3", "length": 17466, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Sanjay Nirupam 2020 जन्मपत्रिका | Sanjay Nirupam 2020 जन्मपत्रिका Sanjay Nirupam, Politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Sanjay Nirupam जन्मपत्रिका\nरेखांश: 77 E 41\nज्योतिष अक्षांश: 23 N 10\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSanjay Nirupam प्रेम जन्मपत्रिका\nSanjay Nirupam व्यवसाय जन्मपत्रिका\nSanjay Nirupam जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nSanjay Nirupam ज्योतिष अहवाल\nSanjay Nirupam फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2020 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवा�� होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nनोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.\nतुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.\nहा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.\nउद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. पत्नीच्या माध्यमातून लाभ होईल. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत सगेसोयरे आणि नातेवाईक यांच्याशी वाद होतील आणि कदाचित शत्रुत्वही निर्माण होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-27T18:49:22Z", "digest": "sha1:M6JJNIC5LKX5GLASRP6ZMALNCQEXWJ4H", "length": 6822, "nlines": 127, "source_domain": "livetrends.news", "title": "संगीता बियाणी यांना पीएचडी. - Live Trends News", "raw_content": "\nसंगीता बियाणी यांना पीएचडी.\nसंगीता बियाणी यांना पीएचडी.\n येथील बियाणी एज्युकेशन गृपच्या संचालिका संगिता मनोज बियाणी यांना नुकतीच जगदीशप्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविदयालय,झुंझनू ,राजस्थान मार्फत वाणिज्य विषयावर शोध प्रबंध सादर केल्‍याने पीएचडीची पदवी प्राप्‍त झाली आहे.\nसंगीता बियाणी यांच्या यशाबद्दल त्यांचे बियाणी गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी, कांताबाई बियाणी,विनोद बियाणी, स्मिता बियाणी,प्राचार्य डी.एम.पाटील, कांचन जोशी, सोफीया फ्रॉन्सीस, राजू पारीख, गोपाल ठाकूर, प्रविण भराडिया, मनोज माहेश्वरी, संजय लाहोटी, रोनक बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, पियुष बियाणी, खुशी बियाणी आदींनी अभिनंदन केले आहे.\nविनय तिवारींना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती, आमच्या समोर न्यायालयात जाण्याचाही पर्याय : गुप्तेश्वर पांडे\nजिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाऱ्यांच्या बदल्या; उपजिल्हाधिकारी यांचे आदेश\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nभुसावळच्या ट्रॉमा सेंटरमधील व्हेंटिलेटरबाबत चौकशी करा- संतोष चौधरी\nगावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना २८ पर्यंत पोलीस कोठडी\nसेट परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसं���्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/584509", "date_download": "2020-09-27T21:34:19Z", "digest": "sha1:6LRACWBEBRBDZVFJSXTRDQH265ZEWJZJ", "length": 3077, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:०७, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\nNo change in size , १० वर्षांपूर्वी\n\"उल्यानोव्स्क ओब्लास्ट\" हे पान \"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\n१६:४१, २७ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: रशियाचे एक राज्य (ओब्लास्ट) वर्ग:रशियाचे प्रांत)\n२१:०७, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (\"उल्यानोव्स्क ओब्लास्ट\" हे पान \"उल्यानोव्स्क ओब्लास्त\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nandurbar/only-21-applications-were-filed-43-gram-panchayats/", "date_download": "2020-09-27T20:06:14Z", "digest": "sha1:SFJNVFVE26EGUGHQI5UHVIQLXZYKTJQT", "length": 27646, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल - Marathi News | Only 21 applications were filed for 43 Gram Panchayats | Latest nandurbar News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन ���मर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\n43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल\nलोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत 54 रिक्त जागांसाठी 21 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ या ...\n43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल\nनंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत 54 रिक्त जागांसाठी 21 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ या निवडणूक प्रक्रियेकडे अनेकांनी पाठ फिरवल्याने निवडणूक निर्णय अधिका:यांचे तहसील कार्यालयांमध्ये निर्माण करण्यात आलेले कक्ष पूर्णपणे ‘सुनसान’ होत़े\nशहादा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीतील 27, नंदुरबार 10 ग्रामपंचायतीचे 13,नवापुर तालुक्यात 1 ग्रामपंचायतीत 1, अक्कलकुवा तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा, तळोदा तालुक्यात 3 ग्रामपंचायतींमध्ये 6 तर धडगाव तालुक्यात 3 ग्रामपंचायतींमध्ये 3 सदस्यांची पदे रिक्त आहेत़ या साठी शासनाकडून पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आह़े यांतर्गत गुरुवारी दुपारी 3 वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती़ या मुदतीअंती शहादा येथे 27 जागांसाठी केवळ 1, नंदुरबार येथे 13 जागांसाठी 5, नवापुर येथे 1, तळोदा व धडगाव येथे प्रत्येकी 1 नामनिर्देशन दाखल झाले आह़े\nया अर्जाची छाननी शुक्रवारी करण्यात येणार आह़े परंतू 54 जागांसाठी केवळ 21 अर्ज आल्याने उर्वरित 33 जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत़\nशहादा तालुक्यात सर्वाधिक 20 ग्रामपंचायतींच्या 27 जागांसाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला आह़े तालुक्यात यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणूक आणि पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला गेला आह़े परंतू तेव्हाही अजर्च दाखल झालेला नाही़ यातील सर्वच ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या वर्ष-दोन वर्षात पूर्ण होणार आह़े\nपाच हजाराची चिल्लर घेऊन चोरटे पसार\nजिल्ह्यात राष्टÑवादी एकदिलाने काम करेल ‘मिशन २०२४’ चे आतापासूनच काम सुरू\nवीज चोरी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल\nजिल्ह्याला जास्तीत जास्त रेमडीसीवर मिळावे\nनिसर्ग आणि पर्यटनाची खाण असलेला सातपुडा उपेक्षितच\nमजुरीत वाढ नाही तर ऊसतोड नाही\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nवीज चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा\nऑनलाइन जनसुनावणीला फादर दिब्रिटो यांचाही विरोध\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_27.html", "date_download": "2020-09-27T20:34:01Z", "digest": "sha1:DKKGNGNQ5BHBYNQ5JPMISWJZ2CJ66UZN", "length": 18640, "nlines": 200, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": \"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हु���ूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\nPosted by साळसूद पाचोळा on बुधवार, 27 जनवरी 2010 / Labels: राजकारण, लोकप्रतिनिधी, सुप्रियाताई\nआता खऱ्या अर्थाने ताई शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीकर वाटू लागल्या. बारामतीकर दुसऱ्यांना संपविण्यासाठीच आहेत. फक्त पवारांनी न धमकावता, न बोलता अगदी नियोजनबद्ध कारस्थाने रचत विरोधक आणि स्वकीयांना देखिल न चुकता \"किंमत\" चुकवायला लावली. ताईंकडे तो छुपागूण काही दिसत नाही.\n\"आ. शिवतारे हे ताई सारखे जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत, हे खरे असले तरी शिवतारे बापूंनाही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेले आहे हेही ताई कदाचित विसरलेल्या नसतील पण आपण पवार साहेबांच्या कन्या आहोत, आणि आपण काहीही बोलू/करू शकतो हा अहंभाव त्याच्यात आहे हे मात्र नक्की झाले. \"\nलवासा आणि तत्सम कैक प्रकरणे जर त्या दाबू शकतात तर शिवतारे सारखा सामान्य आमदार दाबायला कितीसा काल असा काहीसा भ्रम ताईंचा झाला तर नसेल ना मुळातच शिवतारे राजकारणात पैसा कमावण्यासाठी आलेले नाहीत हे ताईंनी लक्षात घेतले नाही. त्यांच्या कडे पवारांपेक्षा कमी पैसा आहे, तसे असूनही पेश्यासाठी राजकारण करणार नाही हे ते निक्षून सांगताहेत, तसे वागताहेत देखिल. मुळातच त्यांना \"पुरंदरचा बुलंद\" आवाज बनायचे आहे हे पैसा आणि सत्ता मिळविण्यात मशगुल झालेल्यांना कळलेलं दिसत नाहीये. आणि म्हणूनच ते त्याच तडफिणे पुरंदरचे प्रश्न मांडताहेत. पुरंदर म्हंजे पुणे महानगर पालिकेचा कचरा डेपो नाही, त्यांनी उचलेल्या या भूमिकेला तेथील खासदार म्ह्ननून आपणही आधार देऊन \"लोकप्रतिनिधी\" पदाची आब राखायला हवी होती. ते का केले नाही याचे स्पष्टीकरण देणे आपण का टाळता आहात. पुरंदर मधून आपणास कमी मताधिक्य मिळाले म्हणून असे वागत असाल तर पुढच्या वेळी अजून बिकट अवस्था होईल कारण पुरंदरची जनता \"पवारांना\" बांधील नाही हे न विसरणे. आणि आपल्या सारखेच फाडफाड इंग्लिस शिवतारे आणि इतरांनाही बोलता येते हे ही न विसरणे आणि राग आला तरी मातृभाषाच वापरायलाही न विसरणे.\n\"ताईसारखे खासदार असलेले लोकप्रतिनिधी जर सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन, अधिकाऱ्यांना सुरक्षित करू पाहत असतील तर हा \"लोकप्रतिनिधी\" ह्या पदाचा सरळ सरळ घनघोर अपमान आहे...\"\nआयुतांना कडून उत्तर अपेक्षित असता���ा एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा त्यांच्याच मतदार संघातील प्रश्नांसाठी अवमान करणे म्हनेजे जनतेचा अपमान करण्यासारखे नाही काय\nआपण मुळी त्यांना निवडून देतो ते आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडावेत म्हणूनच ना प्रश्न विचारले तर म्हणे मोठी किंमत चुकवावी लागेल, हा काय प्रकार प्रश्न विचारले तर म्हणे मोठी किंमत चुकवावी लागेल, हा काय प्रकार आवाज चढवलेला तुम्हाला आवडत नाही, तर मग दुसरं कुणी बोलत असताना मध्येच तोंड घालणे कसे काय बरे आवडते\nसुप्रिया ताईंना पुरंदर मध्ये मते मागण्यासाठी यावे लागते, शिवतारेंना बारामतीत जावे लागत नाही त्यामुळे ताईंनी संयमाने घेतलेले त्यांच्याच फायद्याचे आहे. अजित दादा आणि ताईंचा \"वर्चस्वाचा\" लढा चालू झाला आहेच तेव्हा भविष्यात दादा शिवतारेंचा उपयोग ताईंच्या मुसक्या आवळण्यासाठी करू शकतात हेही लक्षात घ्यावे.\nमेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे \nसाळसूद पाचोळा ने कहा…\n@THANTHANPAL,...अगदी रास्त बोललात, जनता जनार्धनाने बड्या बड्यांना घरी पाठवलेली उदाहरणे कैक आहेत.\nअमित पाटील ने कहा…\nएकदम मुद्देसुद बांधणी आहे तुमच्या ब्लॉग ची. तुम्ही पत्रकार आहात काय\nरोशन आतकरी ने कहा…\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\n\"किंमत मोजावी लागेल\"- सुप्रियाताई पवार.\nमी काही ज्योतिषी नाही\n२००९- आले आणिक तसेच गेले.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/once-again-note-by-high-court-on-pil-against-raj-thackeray-104124/", "date_download": "2020-09-27T20:39:39Z", "digest": "sha1:MPFJFQ4LZ6KJHTG6TPNNPI2NS5DYGHLN", "length": 11131, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज ठाकरेंविरुद्धच्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाकडून पुन्हा नोंद | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराज ठाकरेंविरुद्धच्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाकडून पुन्हा नोंद\nराज ठाकरेंविरुद्धच्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाकडून पुन्हा नोंद\nपालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर सभा घेऊ देण्य��स नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या\nपालिका निवडणुकीसाठी शिवाजी पार्कवर सभा घेऊ देण्यास नकार दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा नोंद करून घेतली.\nअ‍ॅड्. इजाज नक्वी यांनी ठाकरे यांच्याविरुद्ध अवमान याचिका केली असून न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने त्याची पुन्हा नोंद करून घेतली. याचिकेवरील सुनावणीसाठी नक्वी वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.\nबुधवारच्या सुनावणीत नक्वी यांनी याचिका पुन्हा नोंदवून घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करीत केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय तसेच प्रसारण मंत्रालयाला जूनमध्ये याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. राज्याच्या महाधिवक्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध अवमान याचिका करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्यावर नक्वी यांनी याचिका केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटोल नाक्यावर व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका हवी – हायकोर्ट\nहायकोर्टात नियुक्तीसाठी प्रस्तावितांपैकी ५० टक्के न्यायाधीश अपात्र\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोना���े मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सभागृहाबाहेरील घटनांचा हक्कभंगाशी संबंध नाही\n2 लतादिदींनी जागविल्या बाबांच्या आठवणी..\n3 विद्या ‘कान’ची ज्युरी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/ed-interrogates-actress-riya-chakraborty-in-actor-sushant-singh-rajput-suicide-case-253307.html", "date_download": "2020-09-27T19:48:55Z", "digest": "sha1:PGREUQZYUCKLYM52U563YV5VRQLBYJL4", "length": 22253, "nlines": 205, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ED interrogates actress Riya Chakraborty | ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल", "raw_content": "\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल\nईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे (ED interrogates actress Riya Chakraborty).\nसुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे (ED interrogates actress Riya Chakraborty). ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत.\nईडीकडून रियाची आज (7 ऑगस्ट) जवळपास पाच ते सहा तास चौकशी होऊ शकते. सुशांतच्या बँक खात्यातून रियाने 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते (ED interrogates actress Riya Chakraborty).\nरिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविकसोबत ईडी कार्यालयात जाताना दिसली होती. मात्र, काही तासांच्या ��ौकशीनंतर शौविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला. यावेळी त्याने प्रसारमाध्यांना कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nरिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत. त्याच कंपन्यांसंबंधित कागदपत्रे घेण्यासाठी शौविक तिच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.\nयाआधी ईडीकडून रिया चक्रवर्तीचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची जवळपास 9 तास कसून चौकशी झाली. मिरांडा काल (गुरुवार) दुपारी दीड वाजता ईडी कार्यालयात हजर झाला. मिरांडा रियाचे आर्थिक व्यवहार पहायचा. बँक खाती, पैसे काढणे, पैसे भरणे, आर्थिक व्यवहार अशी कामे तो करायचा.\nरिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडार आहे. रियाला आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.\nरियाने सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याने त्याचा तपास आता ईडीचे अधिकारी करत आहेत.\nईडीने आतापर्यंत या प्रकरणात चौघांचे जबाब घेतले आहेत. आधी सुशांतचे सीए संदीप श्रीधर आणि सुशांतच्या एका मित्राचा जबाब घेतला आहे. यानंतर आता रियाशी सबंधित व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत. 15 कोटी रुपयांची मनीं लाँड्रिंग कशी झाली, सुशांतच्या बँक खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे गेले आहेत, ती व्यक्ती कोण आहे, याचा शोध ईडीचे अधिकारी घेत आहेत.\nदुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकसीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबा��त आदेश दिले. सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nबिहार पोलिसांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग केला आहे. सीबीआयनेही त्यावर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ही कृती बेकायदेशीर असल्याचं रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे. (ED summons Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Death Case)\n“प्रत्यक्षात गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यास बिहार पोलिसांकडे कोणताही कायदेशीर आधार नाही. बिहार पोलिसांनी कायदेशीर बाजू असलेल्या महाराष्ट्र पोलिसांकडे गुन्हा वर्ग करायला हवा होता. रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्याची दखल घेतली आहे. याचमुळे सुप्रीम कोर्टाने सर्व प्रतिवादीना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे” असे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले.\nरियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर\nSushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून दोन्ही सरकारांना म्हणणं मांडण्याचे आदेश\nSushant Death Case | “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल\n…तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांसह पवारांच्या धमकी प्रकरणाच्या…\nपोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली, आरटीआय कार्यकर्त्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र\n'घाबरुन जाऊ नका', मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण\nBollywood Drugs : जया बच्चन यांच्या राज्यसभेतील वक्तव्यानंतर घराबाहेरील सुरक्षेत…\nकंगनाच्या जीवावर राज्य चालवता का प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल\nकंगना भाजपची कठपुतली, महाराष्ट्राच्या बदनामीच्या कटाचा भाग : सचिन सावंत\nचीन सीमेवर 20 जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन पंतप्रधान-संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी…\nमहाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार : उद्धव…\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रां���ी वार, नागपुरात…\nअशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान\nमास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन…\nकोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप\nआसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_168.html", "date_download": "2020-09-27T20:15:43Z", "digest": "sha1:M6UO3HVDRDCHJUWWVSRTS6KNLEBSHMTI", "length": 14199, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शेख मोहम्मद फरहाल मोहम्मद जमील चे दहावीत ९��% टक्के घेऊन घवघवीत यश - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शेख मोहम्मद फरहाल मोहम्मद जमील चे दहावीत ९९% टक्के घेऊन घवघवीत यश", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nशेख मोहम्मद फरहाल मोहम्मद जमील चे दहावीत ९९% टक्के घेऊन घवघवीत यश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-\nइयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत शेख मोहम्मद फरहाल याने ९९% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असून याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nपरळी शहरातील मलीकपुरा येथील मोहम्मद जमील यांचा मुलगा मोहम्मद फरहाल यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९९% टक्के घेऊन घव घवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार व परळी शहरातील नागरीकानी कौतुक करून अभीनंदन व्यक्त केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्���ा साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/author/rushikesh/", "date_download": "2020-09-27T18:55:34Z", "digest": "sha1:M6URZ34R2JAPZIZINNSLC3FC242JFKAQ", "length": 9782, "nlines": 190, "source_domain": "agrowonegram.com", "title": "Rushikesh Kalange, Author at Agrowon E-gram", "raw_content": "\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nनिर्यातबंदीनंतरही कांद्याच्या दरात सुधारणा; मिळतोय ‘इतका’ भाव\nकृषी संशोधन संस्थांमुळे विकासाला चालना मिळणार – नरेंद्रसिंह तोमर\n‘आधारभूत किंमत मिळणार नाही, हा विरोधकांचा चुकीचा आरोप’\nशेवगा शेतीतून ४० लाख रूपये कमावणाऱ्या अवलियाची कहाणी\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्याची ‘जंगल मॉडेल शेती’ संकल्पना आहे कमालीची; जाणून घ्या…\nशिवसेना आमदाराच्या मुलीचे मोदींना खडेबोल सूनवणारे पत्र व्हायरल…\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्र���वन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T21:12:57Z", "digest": "sha1:MCJTYSAEFTLBDMUPW6IAVTDOPFNANYJN", "length": 8348, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात : विजय वडेट्टीवार - Live Trends News", "raw_content": "\nराज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात : विजय वडेट्टीवार\nराज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात : विजय वडेट्टीवार\nमुंबई (वृत्तसंस्था) राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.\nराज्यात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबईत ५, कोल्हापूर ४, सांगली २, सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १, रायगड १ अशा एकूण १६ एनडीआरएफच्या टीम राज्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.\n‘त्या’ लाचखोर जिल्हा लेखा परीक्षक अधिकाऱ्यास पोलीस कोठडी\nनागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE/6", "date_download": "2020-09-27T21:03:01Z", "digest": "sha1:3GBDWT36B56IXAHQT7NOQVSKB7Z22BLY", "length": 4694, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रियांकाच्या 'या' महागड्य�� घड्याळावर लागला टॅक्स\nदिल्लीत भरणार ऑटो एक्स्पो\nपोलिसांच्या अनास्थेमुळे दोघांनी गमावला जीव\nमला पैसे बुडवायचे नाहीत\nकधी होणार भारतात लाँच\n​ रेहान खानला अखेर अटक\nचार्ज आणि धूम… की चार्जरसाठी वणवण\nकसे असणार टोयोटा यारिसचे नवे बदल\n'सिंघम' अजय देवगनच्या अलिशान गाड्या\nसंजय दत्तच्या अलिशान गाड्या\nकोल्हापूर ऑटो एक्स्पो हाउसफुल\nआता बिनधास्त कार घ्या, GSTने आणली स्वस्ताई\n​ पर्यावरणप्रेमी कंपन्यांचा गौरव\nनगरचे ४४ उद्योजक जपान अभ्यास दौऱ्यावर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=world%20bank", "date_download": "2020-09-27T20:08:10Z", "digest": "sha1:GUUSL47YBHUDJ6WR763IB4TLBMW4BCSB", "length": 5653, "nlines": 81, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "world bank", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढविले पाहिजे\nकृषी व कृषीपूरक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात स्मार्ट प्रकल्प\nदुग्ध उत्पादनासाठी पायाभूत सुविधा बळकट करणार\nबदलत्‍या हवामानानुसार कृषी संशोधनाची गरज\nशेतकऱ्यांना महाडीबीटीद्वारे 13 योजनांचा लाभ एका क्लिकवर\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ\nपरभणी कृषी विद्यापीठात डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळा संपन्‍न\nअटल भूजल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nकृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट प्रकल्प\nजागतिक शेतीची वाटचाल काटेकोर शेती कडुन डिजिटल शेतीकडे\nराज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/unlock-3yoga-institutes-and-gyms-to-open-from-august-5-ministry-of-health-and-family-welfare-issues-guidelines-on-preventive-measures-to-contain-the-spread-of-covid-19-in-yoga-institutes-gymnasium-159416.html", "date_download": "2020-09-27T18:53:27Z", "digest": "sha1:E2A6ON5HMX326RFSVKEQ5VPDRPXVLG6N", "length": 32405, "nlines": 245, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Unlock 3: आरोग्य मंत्रालयाकडून 5 ऑगस्ट पासून जीम, योगा सेंटर सुरू करण्यासाठी नियमावली जारी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nम��ाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एस���ुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nUnlock 3: आरोग्य मंत्रालयाकडून 5 ऑगस्ट पासून जीम, योगा सेंटर सुरू करण्यासाठी नियमावली जारी\nभारतामध्ये मागील 4 महिन्यांपासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान आता हळूहळू कोरोनासोबत जगायला शिकणार्‍या भारतीयांना अनलॉक करून या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली आहे. 5 ऑगस्टपासून भारतामध्ये अनलॉक 3 सुरू होणार आहे. यावेळेस देशात जीम आणि योगा सेंटर यांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आज खास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार कोरोना संकट काळात जीम आणि योगा सेंटरमध्ये कशी काळजी घ्यावी, पुन्हा व्यवहार सुरू करताना कशाचं भान ठेवावं याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.\nजीम आणि योगा सेंटरमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.\nजीम आणि योगा सेंटरसाठी आवश्यक नियमावली\nकंटेन्मेंट झोन मधील योगा आणि फीटनेस उघडण्यास परवानगी नसेल. 5 ऑगस्ट पासून केवळ कंटेन्मेंट झोन वगळता भागातील सेंटर्स उघडली जाऊ शकतात.\nकेंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करणं योगा, जीम सेंटर्सना बंधनकारक असेल.\n65 वर्षा वरील को-मॉर्बिडीटी असणार्‍या व्यक्ती, 10 वर्षाखालील मुलं, गरोदर स्त्रिया यांना प्रवेश निषिद्ध असेल. स्टाफ आणि कस्टमर्स दोघांसाठीदेखील हे नियम असतील.\nदोन व्यक्तींमध्ये 6 फीट अंतर ठेवणं आवश्यक आहे. तसेच फेस मास्क बंधनकारक असेल.\nक्लिनिकली अप्रुव्ह असलेल्या डिसइंफेटंटने जीममधील,योगा सेंटर मधील भाग नियमित स्वच्छ करणं आवश्यक असेल.\nप्रवेश द्वारावर हॅन्ड सॅनिटायझर आणि थर्मल गनने तापमान पाहणं बंधनकारक असेल.\nइथे पहा संपूर्ण गाईडलाईन\nमहाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये 5 ऑगस्टपासून केवळ आऊट डोअर अ‍ॅक्टिव्हिटीज, खेळ यांना परवानगी दिली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता रा���्यात बॅटमिंटन, गोल्फ, रायफल शुटींग असे खेळ पुन्हा सुरू होतील.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tilak-bhos-criticized-on-shivswarajya-yatra/", "date_download": "2020-09-27T20:06:27Z", "digest": "sha1:7GGLFHGUZP2AL2XZUS7OHYTXVWHZQL3L", "length": 8659, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आधी अजितदादांच्या मांडीला मांडी, नंतर शिवस्वराज्य यात्रेचे काढले वाभाडे", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nआधी अजितदादांच्या मा���डीला मांडी, नंतर शिवस्वराज्य यात्रेचे काढले वाभाडे\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जनतेच्यावतीने सरकारला काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. मात्र याच शिवस्वराज्य यात्रेत एका संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना उलट सवाल केले आहेत. साखर कारखान्यांच्या थकीत बीलावरून संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी हे सवाल विचारले आहेत.\nसंभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी हे सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे खा. अमोल कोल्हे यांना विचारले आहेत.डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत भाषण करत असतात. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश शिवछत्रपती सैन्याला देतात. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे असलेले साखर कारखाने गोरगरीब शेतकऱ्यांची बीलं देत नाहीत. हीच का मग तुमची ‘शिवस्वराज्य यात्रा’ असा प्रश्न टिळक भोस यांनी विचारला आहे.\nश्रीगोंदा तालुक्यात मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे बील राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप पाटील चेरमन कुकडी सहकारी साखर कारखाना हे देत नाहीत. यावरून टिळक भोस यांनी अजित पवार आणि अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे टिळक भोस हे शिवस्वराज्य यात्रेत मांडीला मांडी लावून मंचावर बसले होते. त्यानंतर टिळक भोस यांनी अजित पवार आणि खा. अमोल कोल्हे यांना न्यायाचे प्रश्न विचारले.\n#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’\n‘महाडेश्वर जनाची नाही किमान मनाची लाज बाळगून महापौरपदाचा राजीनामा द्या’\nहि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2020-09-27T20:50:42Z", "digest": "sha1:Q726GGSXGLXQ4BMXND7RMEOTKDSAXWR6", "length": 3397, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फेलिक्स ब्लॉक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफेलिक्स ब्लॉक (ऑक्टोबर २३, इ.स. १९०५:झुरिक, स्वित्झर्लंड - सप्टेंबर १०, इ.स. १९८३:झुरिक, स्वित्झर्लंड) हा स्विस भौतिकशास्त्रज्ञ होता. याने आपल्या कारकीर्दीचा मोठा भाग अमेरिकेत व्यतीत केला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील फेलिक्स ब्लॉक यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nLast edited on २१ डिसेंबर २०१७, at १४:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/01/anand-mahindras-scathing-reply-to-the-editor-of-a-chinese-newspaper-who-is-harassing-indians/", "date_download": "2020-09-27T18:51:10Z", "digest": "sha1:U53M6NUNK6CFACU2JEZLV3WGHNM3RSTK", "length": 6807, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतीयांना हिणवणाऱ्या चिनी वर्तमानपत्राच्या संपादकाला आनंद महिंद्रांचे सणसणीत उत्तर - Majha Paper", "raw_content": "\nभारतीयांना हिणवणाऱ्या चिनी वर्तमानपत्राच्या संपादकाला आनंद महिंद्रांचे सणसणीत उत्तर\nमुख्य, देश / By माझा पेपर / आनंद महिंद्रा, ग्लोबल टाईम्स, महिंद्रा अँड महिंद्रा / July 1, 2020 July 1, 2020\nनवी दिल्ली – भारत सरकारने सोमवारी संध्याकाळी देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याच्या आधारे टीक-टॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. त्यातच सोशल मीडियावर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये हा विषय चर्चेत असताना चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राचे संपादक हू शिजिन यांनी काल भारतीयांना टोमणा मारला. त्यावर त्यांना सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.\nहू शिजिन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन भारतीय वस्तूंना चीनच्या लोकांनी बॅन करायचे ठरवले तरी ते करु शकत नाहीत, कारण आमच्याकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत, अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्याचबरोबर भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचे काहीतरी असायला हवे, असेही आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.\nभारतीयांना हिणवणाऱ्या या ट्विटवर आनंद महिंद्रांचे लक्ष गेले आणि शिजिन यांच्या त्या ट्विटला त्यांनी रिट्विट करत प्रत्युत्तर दिले. भारतीय कंपन्यांसाठी ही टिप्पणी कदाचित सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल, चिथावल्याबद्दल तुमचे आभार, असे म्हणत महिंद्रा यांनी, तुमचे आव्हान आम्ही स्वीकारले, अशा आशयाचे ट्विट केले आहे. दरम्यान आनंद महिद्रांनी दिलेले उत्तर भारतीय नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरले असून ते ६६ हजारांहून अधिक जणांनी आतापर्यंत लाइक केले आहे. त्यावर नेटकरी आपल्या भरभरुन विविध प्रतिक्रियाही देत आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/non-chemicals-farming-286058/", "date_download": "2020-09-27T20:24:08Z", "digest": "sha1:NKW2KJE3T43POGBVZ7CA25KNMWFZY4O4", "length": 25468, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल – रसायनांविना शेती | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nकुतूहल – रसायनांविना शेती\nकुतूहल – रसायनांविना शेती\nशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वत:ची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वाच्या पुढे येत असतात.\nशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वत:ची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वाच्या पुढे येत असतात. जिल्हा अमरावती, तालुका दर्यापूर येथील आमला गावचे असेच एक कल्पक शेतकरी बाबुराव वानखेडे. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वत: शेती करण्यास सुरुवात केली. काही वष्रे बाबुराव दर्यापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्या वेळी सरकारी धोरणाप्रमाणे त्यांना रासायनिक खते व कीटकनाशके यांचा प्रसार करावा लागत असे आणि स्वत:च्या शेतीत त्याचा वापर ते करीत असत. पण अनुभव घेतल्यानंतर त्यांनी या निविष्ठांचा त्याग करून १९७७-७८ साली सुरुवात करून सेंद्रीय शेती पद्धत विकसित केली आहे.\nएका वर्षी ते शेतात तूर आणि मूग अशी एकत्रित पिके घेतात. दुसऱ्या वर्षी त्याच शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या डीएचवाय-२८६ या कापसाच्या जातीची लागवड करतात. या जातीच्या पानांवर जास्त दाट लव असते. त्यामुळे नसíगकपणे मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींपासून पिकांचे संरक्षण होते. कीटकनाशके वापरायची गरज पडत नाही. झाडांची उंची ७०-७५ सेमी असल्याने कापसाची वेचणी सहज करता येते. बाबुराव कोणत्याही पिकाला रासायनिक खत देत नाहीत किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करीत नाहीत. तरीही त्यांच्या पिकांवर किडी आढळत नाहीत. या कापसाच्या शेतात आदल्या वर्षी तूर आणि मूग घेतल्याने या पिकांची पाने शेतात गळालेली असतात. त्या पानांचे खत कापसाच्या पिकाला मिळते. त्यामुळे वेगळे खत देण्याची गरज पडत नाही.\nबाबुरावांनी काही वष्रे सोयाबीनचे पीक घेतले. या पिकांवर किडी व रोग���ंचा प्रादुर्भाव जास्त असतो. शिवाय सोयाबीनच्या पिकाला बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे हे पीक घेण्याचे बंद केले. बाबुराव वानखेडे विदर्भ सेंद्रीय कापूस उत्पादक शेतकरी संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या कापसाची निर्यात होते आणि भाव जास्त मिळतो.\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nजे देखे रवी.. – उपद्व्याप\nहल्ली माझी रोजनिशी माझ्या प्लास्टिक सर्जरीवरच्या पुस्तकाने आणि या स्तंभातल्या लिखाणाने भरली आहे. स्तंभाचे आणखी काही लेखच राहिले आहेत, पण ते प्लास्टिक सर्जरीवरचे पुस्तक तसेच चालू राहील. मला लोक विचारतात की हे कधी संपेल हे पुस्तक माझा मेंदू थांबेल तेव्हा थांबेल.\nविज्ञान एक तर सारखी प्रगती करते तेव्हा नव्या नोंदी होत राहतील आणि प्लास्टिक सर्जरीचा आवाका डोक्यावरच्या केसापासून पायांच्या अंगठय़ापर्यंत आहे. तसे बघता प्राध्यापक म्हणून मी सोळा वर्षांपूर्वी निवृत्त झालो, परंतु हे पुस्तक लिहायला घेतल्यापासून तिशीचा उत्साह संचारला आहे. पुस्तक सुरू करताना जग केवढे पुढे गेले आपण काय लिहिणार हा न्यूनगंड आधी हद्दपार करावा लागला. पुस्तके वाचावी लागली. आपले विद्यार्थी शस्त्रक्रिया करताना बघताना मास्तरकीचा मुखवटा काढून विद्यार्थीदशेत जावे लागले. त्यांच्याबरोबर चर्चा करताना त्यांचे म्हणणे स्वत:चा आग्रह सोडून ऐकावे लागले. कधी कधी त्यांनी चुका केल्या तर त्या दुरुस्त करताना समजुतीची भाषा वापरावी लागली. ते सगळे उमेदीच्या काळातले आहेत तरी त्यांनी वेळ काढून माझ्याकडे यावे कारण मी ज्येष्ठ या कल्पनेचा त्याग करावा लागला.\nE mail ची मदत प्रचंड होती पण बरेच वेळा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी फेऱ्या मारल्या. मी जेवढा वाकत गेलो तेवढे ते माझे तरुण साहायक जास्तच स्फुरण पावले. प्रकरणाचा माल तयार केल्यानंतर ते अचूक आणि लहान सुटसुटीत भाषेत लिहिणे जिकिरीचे काम होते. तेव्हा मानेवर खडा नव्हे दगड ठेवला. मजकूर संपल्यावर तोच दगड एखाद्या मऊ पिसासारखा गोंजारू लागला. स्वखर्चाने परिषदेला जाणे चालू केले. तिथे कोण कशात वाकबगार आहे हे शोधून काढले.\nमाझ्या उत्साहामुळे माझ्या एका दिवंगत मित्राचा मुलगा संगणकावर मला दररोज अर्धा तास स्वत:हून देऊ लागला त्याला स्वखर्चाने मानधन द्यायला सुरुवात केली. कामाचा आवाका वाढला तसे हळूच आमच्या प��िषदेला ‘मला नव्हे त्याला पैसे द्यावेत,’ असे सुचवले.\nसगळ्यात महत्त्वाचे माझ्या बुद्धीला चालना मिळाली. दमून रात्री गाढ झोप लागू लागली आणि माझे सहकारी जे सगळे माझ्याहून तरुण आहेत त्यांनी तुमच्या अनुभवामुळे प्लास्टिक सर्जरी नावाच्या फळातला खरा गर इथे उतरला आहे, अशी दाद दिली.\nएक दिडकीही यातून मिळू नये अशी प्रार्थना आहे. हे संगणक अवकाशातले पुस्तक परदेशात वाचले जाऊ लागले. पुन्हा एकदा अटकेपार गेलो. या पुस्तकाला माझ्याहून दुप्पट कर्मयोगी संपादक मिळाला त्याचे नाव टोनी वॉटसन. त्याच्याबद्दल उद्या.\nवॉर अँड पीस – हट्टी एमडीआर क्षयरोग : आयुर्वेदीय दिलासा\nऔषधांचा खर्च न परवडल्यामुळे उपचार अर्धवट सोडून देणाऱ्या रुग्णांमध्ये साध्या क्षयरोगाचे रूपांतर ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ म्हणजे औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगात होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांना ‘डॉट्स’ या औषधांचा डोस पूर्ण करायचा असतो. ही औषधे प्रभावी असून त्यांचा डोस रुग्णांना मोफत दिला जातो. हा डोस पूर्ण न केल्यामुळे एमडीआर क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या रुग्णांना पुन्हा उपचार घेताना २४ ते २७ महिन्यांचे उपचार घ्यावे लागतात. क्षयरोग बरा न झाल्यामुळे तो रुग्ण आधीच त्रस्त झालेला असतो. त्यामुळे त्याने उपचार घ्यावेत, यासाठी समुपदेशनाची गरज भासते. एमडीआर क्षयरोगातही उपचारांचा डोस पूर्ण न केल्यास त्याचे रूपांतर आणखी गुंतागुंतीचा ‘एक्स्ट्रीम मल्टी ड्रग रेझिस्टंट एक्सडीआर’ क्षयरोगात होते.\nआयुर्वेदाप्रमाणे क्षयविकाराचे वर्गीकरण त्रिरूप, षड्रूप, एकादशरूप असे केले जाते. राजयक्ष्मा विकाराबद्दल प्राचीन काळापासून अनेकानेक ग्रंथांत खूपच ऊहापोह केलेला आहे. चंद्रालाही महिन्यातून पंधरा दिवस (वद्यपक्षात) क्षयाची बाधा होते. ही आठवण अशाकरिता करून दिली की क्षयग्रस्त रुग्णांनी मनाची उभारी धरावी. अमावास्येनंतर, चंद्र कलेकलेने वाढतो, यातून क्षयग्रस्त रुग्णांनी जरूर धडा घ्यावा.\nक्षयरोगाच्या आयुर्वेदीय उपचारात रिअ‍ॅक्शन, वजन घटण्याचा धोका अजिबात नाही. क्षयरोगाकरिता आयुर्वेदीय उपचारात विविधता आहे. उपचार घेणाऱ्यांनी चार गोष्टींचे भान ठेवावे लागते. अरुची, ज्वर, वजन, रक्त घटणे याचा सामना यशस्वीपणे करण्याकरिता पुढी�� उपचार करावेत. चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, शृंग, अभ्रकमिश्रण, लघुमालिनीवसंत सकाळ- संध्याकाळ, जेवणानंतर पिप्पलादिकाढा, आमलक्यादि चूर्ण, कफ खोकला असल्यास वासापाक, नागरादिकषाय, एलादिवटी, पुदिना, आले-लसूण, ओली हळद, तुळशी पाने, मनुका यांची मदत घ्यावी.\n– वैद्य प. य. वैद्य खडीवाले\nआजचे महाराष्ट्रसारस्वत – ३ डिसेंबर\n१८७६ > नाटककार आणि महाराष्ट्र नाटक मंडळीचे एक संस्थापक सदस्य यशवंत नारायण टिपणीस यांचा जन्म. यल्मा या इंग्रजी कादंबरीच्या आधारे कमला हे नाटक त्यांनी लिहिले. काही पौराणिक, सामाजिक तसेच शहाशिवाजी, दख्खनचा दिवा आदी ऐतिहासिक नाटके त्यांनी लिहिली होती.\n१९३१ > नाटय़समीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार मुकुंद श्रीनिवास कानडे यांचा जन्म. ‘दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास’ ह्य़ा विषयावर पीएच.डी. त्यांचे नाटय़विषयक ग्रंथ याप्रमाणे- ‘प्रयोगक्षम मराठी नाटके’ यातून १०० वर्षांच्या काळातील नाटकांची वर्णनात्मक सूची. ‘कालचे नाटककार’ हे समीक्षात्मक आणि ‘मराठी रंगभूमीचा उष:काल’ हे त्यांचे प्रमुख लेखन.\n१९५१> प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई नथूजी चौधरी यांचे निधन. निरक्षर बहिणाबाईंचे काव्य संसारी स्त्रीची सुखदु:खे जगत असताना फुलले; ती शहाणिवेची कविता होती, याची प्रचीती ‘मानसा मानसा कधी व्हशील मानूस’ यासारख्या ओळींतून येते. बहिणाबाईची गाणी हा त्यांचा संग्रह.\n१९५८> कवयित्री, कथाकार मेघना मोरेश्वर पेठे यांचा जन्म. ‘हंस अकेला’ आणि ‘आंधळ्यांच्या गायी’ हे कथासंग्रह प्रसिद्ध\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकुतूहल – विलायती चिंच\nनागर आख्यान : बर्लिनची भिंत\nकुतूहल : परीक्षण-नमुना काढण्याच्या पद्धती\n‘नवनीत’च्या प्रवर्तकांची ‘स्कूलवेअर’मध्ये गुंतवणूक\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 कुतूहल – कृषी कर्मयोगी\n2 कुतूहल- शेती व श्वसनसंस्थेचे रोग- २\n3 कुतूहल- शेती व श्वसनसंस्थेचे रोग – १\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/children", "date_download": "2020-09-27T18:47:20Z", "digest": "sha1:SYOBKFHDVBDWJNRBTYRQ5J2H3YIZIYYY", "length": 5870, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल\nआयुष्यात आलेला आनंद क्षणात विरला\nलहान मुलांना गॅस्ट्रोच्या साथीचा धोका\nदेखरेख समिती स्थापन करा\n १० वर्षांखालील मुलांमध्येही वाढतोय करोनाचा संसर्ग\n५६० मुलांसाठी सचिन तेंडुलकर झाला देवदूत; अशी करत आहे मदत\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती\nसंवेदनशील बालसाहित्यकार - निर्मला मोने\nकरोनासह बालकांना ‘पिम्स’चा धोका\nविरुष्कानंतर 'या' सेलिब्रिटी कपलनेही शेअर केली गुड न्यूज\nसोनू सूदनं खरा केला शब्द; ‘वॉरियर आजीं’ना सुरू करुन दिला मार्शल आर्ट्स क्लास\n६५ किलो चॉकलेटपासून गणेशमूर्ती; ३० किलो दूधात करणार विसर्जन\nआधी जेवणातून बेशुद्धीच्या गोळ्या दिल्या, नंतर इंजेक्शन देऊन मारले\nसुधारगृहातील विशेष मुले करोनामुक्त\nbeed news : धक्कादायक अंधश्रद्धेतून देवाला सोडली १२ मुलं-मुली, 'अशी' झाली सुटका\nLockdown Effects: लॉकडाउनमुळे बिघडले मुलांचे मानसिक आरोग्य; सर्व्हेचा निष्कर्ष\nबालकांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे\n आजी-आजोबांनी केला सेक्स, नातीला जबरदस्ती बघायला लावले\n आजी-आजोबांनी केला सेक्स, नातीला जबरदस्ती बघायला लावले\nआरोग्यमंत्र : आहार, अॅनिमिया आणि मुले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2019/03/16/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T19:55:42Z", "digest": "sha1:KHISBAZC6GJ337EO4RWJOS6TCJUMXQCF", "length": 9826, "nlines": 87, "source_domain": "thedailykatta.com", "title": "मयंक आगरवाल व रोहन कदमच्या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकची पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली चषकाच्या विजेतेपदाला गवसणी – Never Broken", "raw_content": "\nमयंक आगरवाल व रोहन कदमच्या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकची पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली चषकाच्या विजेतेपदाला गवसणी\nसंपुर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला कर्नाटकचा संघ आणि स्पर्धेत फक्त एका सामन्यांत पराभव स्विकाराव्या लागलेल्या महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत धडक मारली होती. कर्नाटकने सुपर लिगमध्ये मुंबई, विदर्भ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा तर महाराष्ट्रने बंगाल, झारखंड, गुजरात आणि रेल्वेचा पराभव केला. कर्नाटकचा कर्णधार मनिष पांडेनी नाणेफेक जिंकत महाराष्ट्राच्या संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. कर्नाटकच्या संघात कर्णधार मनिष पांडे, मयंक आगरवाल, करुन नायरचा समावेश असल्याने कर्नाटकचा संघ कागदावर भक्कम दिसत होता.\nफलंदाजीस आलेल्या ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठीने संघाला सावध सुरावत करुन दिली पण अभिमन्यु मिथुनने ऋतुराज गायकवाडला बाद करत महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. त्यानंतर महाराष्टाने आणखी दोन गडी गमावले तेव्हा महाराष्ट्राची अवस्था ९.३ षटकांत ३ बाद ५५ झाली होती. अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला संकटातुन सावरण्याची जिम्मेदारी नौशाद शेख आणि अंकित बावनेवर आली होती. नौशाद शेख आणि अंकित बावने हळु-हळु धावसंख्या पुढे नेत होते. बावणे पेक्षा नौशाद शेख जास्त आक्रमक दिसत होता. बघता-बघता या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावा जोडल्या. मिथुनने बावणेला बाद करत संघाला चौथा धक्का दिला. शेवटी महाराष्ट्राने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावत १५५ धावा केल्या. नौशाद शेख ६९ धावा काढुन नाबाद राहिला. कर्नाटककडुन अभिमन्यु मिथुनने सर्वाधिक २ गडी बाद केले.\n१५६ धावांच यशस्वीरीत्या संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राला सुरुवातीला गडी बाद करण्य���ची आवश्यकता होती तशी समद फल्लाहने शरथला बाद करत करुन दिली होती पण त्यानंतर रोहन कदम व मयंक आगरवालने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. या दोघांनी सर्वच गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहन कदम व मयंकची जोडी कर्नाटकला विजय मिळवुन देईल असे दिसत असतानाच १३ व्या षटकांत रोहन कदम ६० धावांवर बाद झाला तेव्हा कर्नाटकला विजयासाठी ७.५ षटकांत ५० धावांची आवश्यकता होती. पण कर्नाटकसाठी जमेची बाजू होती ती म्हणजे मयंक आगरवाल खेळपट्टीवर ठाण मांडुन होता. त्याने करुन नायरसोबत ५३ धावांची भागिदारी करत संघाला ८ गड्यांनी विजय मिळवुन देत कर्नाटकला पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली चषक जिंकुन दिला. मयंक आगरवाल ८५ तर करुन नायर ८ धावांवर नाबाद राहिला. महाराष्ट्राकडुन समद फल्लाह आणि दिव्यांग हिमगणेकरने प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यांत ५७ चेंडूत नाबाद ८५ धावांची खेळी केलेल्या मयंक आगरवालला सामनावीर पुरस्काराने गोरविण्यात आले.\nसय्यद मुश्ताक अली चषक २०१९\nसर्वाधिक धावा – रोहन कदम (महाराष्ट्र) ५३६ धावा\nसर्वाधिक बळी – सत्यजित बच्चाव (महाराष्ट्र) २० बळी\nसर्वोच्च धावा – श्रेयस अय्यर (मुंबई) १४७ वि. सिक्कीम\nसर्वोच्च धावसंख्या – मुंबई २५८/४ वि. सिक्कीम\nसर्वाधिक शतके – श्रेयस अय्यर (मुंबई) आणि इशान किशन (झारखंड) – २\nसर्वाधिक अर्धशतके – रोहन कदम (महाराष्ट्र) ५\nसर्वोच्च गोलंदाजी पृथ्थकरण – विकास यादव (सर्विसेस) ५/९ वि. उत्तराखंड\nदुसऱ्या कसोटीत १० गड्यांनी विजय मिळवत भारताने २-० ने मालिका खिशात घातली, पृश्वी शॉ ठरला मालिकावीर\nआर्यलॅंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यांत अफगाणिस्ताननी ७ गड्यांनी विजय मिळवत नोंदवला पहिला कसोटी विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2019/12/14/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-27T20:59:21Z", "digest": "sha1:4AXI4XM55XG3HIRH4PO7APPCJR3O3D4T", "length": 5869, "nlines": 81, "source_domain": "thedailykatta.com", "title": "माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक – Never Broken", "raw_content": "\nमाजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक\n१९९७-२०१२ या १५ वर्षांत १४७ कसोटी, २९५ एकदिवसीय व २५ टी-२० सामने यांत अनुक्रमे ५५१५, ४६८६ व २६८ धावा यासोबतच आंतरराष्ट्रीय कारकिर्दित यष्टिमागे ९९९ बळी असा भरभक्कम अनुभव असलेल्या माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची २०२३ च्या विश्वचषकापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी केली आहे.\nभारत दौऱ्यावर आलेल्या संघाचे हंगामी प्रशिक्षक असलेल्या एनोच नॅक्वे यांची आता सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर लिंडा झोंडी यांची पुन्हा एकदा निवड समिती अध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली आहे. “मार्क बाऊचरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाचा फायदा संघाला होईल”, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने सांगितलं.\n४३ वर्षीय मार्क बाऊचरकडे टायटन्स संघाच्या प्रशिक्षकपदाचा तसेच मॅझनी सुपर लीग टी-२० मध्ये बाऊचर त्श्वाने स्पार्टन्स संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. मार्क बाऊचरसाठी पहिली परीक्षा असेल ती म्हणजे बॉक्सिंग डे पासुन इंग्लंडविरुद्ध मायदेशात सुरु होणारी मालिका. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे त्याची सुरुवात सेंच्युरीयन येथे बॉक्सिंग डे टेस्ट ने होणार आहे. १६ डिसेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची निवड होणार आहे.\nअजिंक्य रहाणे व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत सुस्थितीत, तीसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १८५\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला आजपासुन चैन्नईत सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/covid-center-50-beds-chhatrapati-college-346014", "date_download": "2020-09-27T19:04:39Z", "digest": "sha1:Y5LOPBDYAZDH5NI6UR2HRA7YBSMEHJW7", "length": 14935, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "छत्रपती महाविद्यालयात ५० खाटांचे कोविड सेंटर, अॉक्सिजन बेडही उपलब्ध | eSakal", "raw_content": "\nछत्रपती महाविद्यालयात ५० खाटांचे कोविड सेंटर, अॉक्सिजन बेडही उपलब्ध\nआता ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचे सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम विभागाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दहा, नगरपालिकेतील भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दहा, अशा 20 ऑक्‍सिजन बेडसाठी निधी दिला.\nश्रीगोंदे ः तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत असता एकाही ठिकाणी सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम नव्हती. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. यामुळे राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात 20 ऑक्‍सिजन बेड तयार केले आहेत. तालुक्‍यासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.\nशहरासह तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, \"सकाळ'ने तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नसून कुठल्याही रुग्णालयात सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम नसल्याचे वृत्त दिले होते. त्याची दखल घेत तालुक्‍यातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला आहे.\nहेही वाचा - ऊसतोडणीसाठी वृध्द सोबत न आल्यास मुलांना कोण सांभाळणार\nआता ग्रामीण रुग्णालयात 20 बेडचे सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम विभागाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दहा, नगरपालिकेतील भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दहा, अशा 20 ऑक्‍सिजन बेडसाठी निधी दिला.\nनागवडेंच्या स्मृतीनिमित्त कोविड सेंटर\nशिवाजीराव नागवडे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्याचीही सगळी तयारी झाली असून, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे नियोजन करीत आहेत.\nशहरासह तालुक्‍यात कोरोनाविरुद्ध लढ्यात प्रमुखांचा पुढाकार वाढत असून हा सकारात्मक बदल रुग्णसेवेसाठी उपयोगी येईल. सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टिम तयार असून त्यासाठी लागणाऱ्या ऑक्‍सिजनची व्यवस्था झाली आहे.\n- डॉ. नितीन खामकर, तालुका आरोग्याधिकारी, श्रीगोंदे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/akhil-bharatiya-vidyarthi-parishad-demanded-special-scholarships-be-announced-students", "date_download": "2020-09-27T20:24:10Z", "digest": "sha1:MT5ZK2BXSI7JFCN3XRESAOUEEDAMDQJY", "length": 14731, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "अभाविप ने मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र : शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीबाबत या आहेत मागण्या... | eSakal", "raw_content": "\nअभाविप ने मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र : शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीबाबत या आहेत मागण्या...\nपुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.\nरत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये 4 टप्प्यांमध्ये शुल्क भरण्याची सुविधा त्वरित देण्यात यावी. आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफी जाहीर कर��वी. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nपुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक महाविद्यालय संपूर्ण शुल्क भरायला विद्यार्थ्यांना भाग पाडत आहेत. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शैक्षणिक शुल्काबद्दल ठोस धोरण तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी करत अभाविपने केली आहे.\nप्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क व शिष्यवृत्ती लॉकडाऊनमुळे बर्‍याच पालकांच्या रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ही समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. काही महाविद्यालयांमध्ये शुल्क देण्याची सक्ती केली जात आहे. त्यांचे निकाल रोखून ठेवण्यात येत आहेत. तरी अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन असे प्रकार त्वरित थांबवावे, असे अभाविपने म्हटले आहे.\nमागील दोन शैक्षणिक वर्षातील बाकी असलेली शिष्यवृत्ती त्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे टाळेबंदी काळात घेतलेले वसतिगृह शुल्क परत करण्यात यावे. विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी हेल्पलाईन त्वरित सुरू करावी, अशा विविध मागण्या केल्याची माहिती अभाविप कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी दिली.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपपई, मेथी उत्पादनातून लाखोंची मिळकत\nतामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) : चिकाळा (ता. हदगाव) येथील संयुक्त कुटुंब असलेल्या चौंडे परिवारातील शेतकरी भावंडांनी सामूहिक मेहनतीतून शेतात पपई व...\nशेतकऱ्यांनो तुम्हाला आता गावातच मिळणार शेतीविषयक योजनांची माहिती\nमुणगे : शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व...\nपावसाने लावली हळदीची वाट जळकोट तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त \nजळकोट : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठी मेहनत घेऊन हळद लागवडीचा नवा प्��योग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिवृष्टी आणि सततच्या...\nWorld Tourism Day : इगतपुरीतील पर्यटन स्थळांची उपेक्षाच; वेलनेस हबचा प्रस्ताव अद्यापही लाल फितीत\nनाशिक : (इगतपुरी-खेडभैरव) निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेला इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटन स्थळ, धबधबे, विपश्‍यना केंद्र, गड-किल्ले, अशी विपुल...\nशेतकऱ्यांच्या समस्यांचा आता बांधावरच फैसला; कृषिमंत्री दादा भुसेंचे फर्मान\nकऱ्हाड ः शेतकरी काबाडकष्ट करून, कर्ज काढून मोठ्या हिमतीने दर हंगामात पिके घेतो. मात्र, त्याला निसर्गाची साथ मिळेल असे नाही. दर हंगामात नैसर्गिक...\nकोयना पर्यटनाला \"अच्छे दिन' आणा\nकोयनानगर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सहा महिन्यांपासून अल्पावधीत जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेले कोयना पर्यटन बंद आहे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2219465/russia-trying-to-steal-coronavirus-vaccine-data-claims-us-uk-canada-sgy-87/", "date_download": "2020-09-27T20:37:51Z", "digest": "sha1:OH6BFOWN4HR2JA6MTHQWGRO6CD624UVV", "length": 13867, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Russia trying to steal coronavirus vaccine data claims US UK Canada sgy 87 | रशियानं चोरलं करोना लशीचं संशोधन; अमेरिका आणि इंग्लंडचा गंभीर आरोप | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nरशियानं चोरलं करोना लसीचं संशोधन; अमेरिका आणि इंग्लंडचा गंभीर आरोप\nरशियानं चोरलं करोना लसीचं संशोधन; अमेरिका आणि इंग्लंडचा गंभीर आरोप\nरशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली असल्याचा दावा केल्यानंतर त्यांच्यावर लसीचं संशोधन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संग्रहित (Photo: Reuters)\nअमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाकडून हा आरोप करण्यात आला आहे. संग्रहित (Photo: Reuters)\nअमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं असून रशियावर आरोप केला आहे. संग्रहित (Photo: Reuters)\nजगभरात करोनाचा फैलाव वाढत असून अद्यापही करोनावरील लस उपलब्ध न झाल्याने रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण आता अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाच्या दाव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.\nब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राने केलेल्या आरोपानुसार, APT29 या हँकिंग ग्रुपने लसीसंबंधी संशोधन कऱणाऱ्या ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर सायबर हल्ले केले आणि महत्त्वाची माहिती चोरली. APT29 ला Cozy Bear या नावानेही ओळखलं जातं. संग्रहित (Photo: Reuters)\nरिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, APT29 ही रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा भाग असून करोनावरील लसींची माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करत आहे.\nब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर यांनी म्हटलं आहे की, \"करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी करणाऱ्यांविरूद्ध अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो”.\nब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी निवदेनात म्हटलं आहे की, “करोनाशी लढा देण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना रशियन गुप्तचर यंत्रणांनी अशा पद्धतीने टार्गेट करणं अमान्य आहे”.\n“एकीकडे काहीजण आपल्य स्वार्थी आणि चुकीच्या वर्तनातून आपला स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना इंग्लंड आणि त्यांचे सहकारी देश लस मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत,” असंही ब्रिटनने म्हटलं आहे. संग्रहित (Photo: Reuters)\nCozy Bear यांना Dukes म्हणूनही ओळखलं जातं. अमेरिकेने हा रशियन सरकारशी संबंधित दोन हॅकिंग ग्रुपहद्दल असल्याचं याआधी सांगितलं होतं. या हँकिंग ग्रुपने २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये घुसखोरी करत ईमेलची चोरी केली होती. दुसऱ्या ग्रुपचं नाव Fancy Bear आहे.\nरशियाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. रशियाचं याच्याशी काही देणं घेणं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संग्रहित (Photo: Reuters)\nदरम्यान निवदेनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना संशोधन चोरीची माहिती आहे की नाही याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. पण हे संशोधन चोरी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली असल्याचा ब्रिटीश अधिकाऱ्यांना विश्वास आहे. संग्रहित (Photo: Reuters)\nगुप्तचर संस्थांचे अधिकारी सातत्याने या चोरीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली का, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या दाव्यानुसार, आतापर्यंत कोणतीही गुप्त माहिती चोरीला गेलेली नाही. संग्रहित (Photo: AP)\nअमेरिकेनेही एका महिन्यापूर्वी चीनवर असाच आरोप केला होता. एपबीआयचे संचालक क्रिस यांनी चीन करोनासंबंधी संशोधन करणाऱ्या अमिरेकेच्या आरोग्य संघटना, औषध पुरवठा कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. संग्रहित (Photo: Reuters)\nरशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली असून स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटलं होतं. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. संग्रहित (Photo: AP)\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/dr-b-r-ambedkar-photos-dr-b-r-ambedkar-pictures.asp", "date_download": "2020-09-27T18:46:17Z", "digest": "sha1:MFDNZ5X5ZZQCKW25OYDA275JLUJXEKIM", "length": 8265, "nlines": 118, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "डॉ बी. अंबेडकर फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » डॉ बी. अंबेडकर फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nडॉ बी. अंबेडकर फ्रेनोलॉजीसाठी फोटो, चित्रे आणि प्रतिमा\nएक फोटो खूप खुलासा करतो खरेतर, भविष्यातील भविष्यवाण्यांच्या प्राचीन भारतीय शाखेच्या सामुदायिक शिक्षणानुसार एक चित्र एक चांगली सुरुवात होऊ शकते. साम्यशास्त्र शास्त्राचा मूळत: फ्रेनोलॉजीमध्ये अनुवाद केला जाऊ शकतो, जो सामान्यतः मेंदूच्या किंव्हा खोपडीच्या संरचनेचा वापर करून भाषणासाठी वापरला जातो. भारतीय ज्योतिषशास्त्र साम्यिक हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शरीराचा अंदाज घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हस्तरेखाशास्त्र हे फ्रेनोलॉजीचा एक भाग आहे, जो एका व्यक्तीच्या हस्तरेखाचा अभ्यास करण्यावर आणि भविष्याबद्दल भावी भविष्यवाणी करण्यावर केंद्रित आहे. आपल्या मोठ्या चुलतभाऊ साम्रिक शास्त्रापेक्षा हस्तरेखा लोकप्रिय आहे. अॅस्ट्रोसेज.कॉम आपल्याला फोटो गॅलरी देते, ज्यामध्ये प्रतिमा आणि चित्र समाविष्ट असतात ज्यामुळे आपल्याला मदत होईल.\nडॉ बी. अंबेडकर फोटो गॅलरी, डॉ बी. अंबेडकर पिक्सेस, आणि डॉ बी. अंबेडकर प्रतिमा मिळवा जी सामुद्रिक, फ्रेनोलॉजी, हस्तरेखा / हाताने वाचन, ज्योतिषशास्त्र आणि भविष्यवाणीच्या इतर पद्धतींसाठी उपयुक्त आहेत. अॅस्ट्रोसेज.कॉम वर आपण शोधू शकता अशा डॉ बी. अंबेडकर ज्योतिष आणि डॉ बी. अंबेडकर कुंडलीचा हा विस्तार आहे. हे डॉ बी. अंबेडकर प्रतिमा विभाग नियमितपणे अद्ययावत होते.\nडॉ बी. अंबेडकर 2020 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nनाव: डॉ बी. अंबेडकर\nरेखांश: 75 E 54\nज्योतिष अक्षांश: 22 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nडॉ बी. अंबेडकर जन्मपत्रिका\nडॉ बी. अंबेडकर बद्दल\nडॉ बी. अंबेडकर व्यवसाय जन्मपत्रिका\nडॉ बी. अंबेडकर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nडॉ बी. अंबेडकर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-09-27T21:34:42Z", "digest": "sha1:KDO56JNCE3FGIUDC77SG6KD6REVMMNY7", "length": 5122, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण कोरियाचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nनाव दक्षिण कोरियाचा ध्वज\nवापर नागरी वापर व चिन्ह\nस्वीकार १२ जुलै १९४८\nदक्षिण कोरिया देशाचा नागरी पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या मधोमध लाल व निळ्या रंगाचे तैगुएक ह्या नावाने ओळखले जाणारे एक वर्तूळ आहे. वर्तूळाच्या भोवताली व ध्वजाच्या चार कोपऱ्यांत काळ्या रंगांचे व प्रत्येकी तीन पट्टे असणारे चार चौकोनी आकार आहेत.\nआल्याची न��ंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/television/vaibhav-mangle-become-emotional-yuva-singer-number-one-set/", "date_download": "2020-09-27T19:14:53Z", "digest": "sha1:KL3NLU3CDLQDVRUR4ZZCOMPUD6AOWPCT", "length": 30855, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ऑन कॅमेरा ढसाढसा रडला हा मराठी अभिनेता, वाचा काय होते कारण - Marathi News | Vaibhav mangle become emotional on yuva singer number one set | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPL��धील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nऑन कॅमेरा ढसाढसा रडला हा मराठी अभिनेता, वाचा काय होते कारण\nत्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत\nऑन कॅमेरा ढसाढसा रडला हा मराठी अभिनेता, वाचा काय होते कारण\n'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नव्या आणि खास गोष्टींचा खजिना घेऊन येते. अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेला 'युवा सिंगर एक नंबर' हा कार्यक्रम याच दर्जेदार मेजवानीचा एक भाग आहे. स्पर्धेतील चुरस अधिक वाढलेली असल्याने प्रत्येक स्पर्धकाकडून उत्तमोत्तम सादरीकरण पाहायला मिळत आहे. आपली सर्वोत्तम कला सादर करण्याचा प्रयत्न प्रत्येकच स्पर्धक करत आहे. एम. एच. फोक हा गट सुरुवातीपासूनच यात आघाडीवर आहे. दर्जेदार कला सादर करून अनेकदा त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. हा आठवडा सुद्धा त्याला अपवाद ठरला नाही.\n'चांगभलं रं' हे गाणं 'एम एच फोक'ने सादर केलं. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना एका सुंदर गाण्याची अनुभूती या गाण्यामुळे मिळाली. गाणं ऐकत असताना परीक्षक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. हा या आठवड्यातील सर्वोत्तम परफॉर्मन्स ठरला आहे. त्यांचं गाणं ऐकताना वैभव मांगले फारच भावुक झाला. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. सावनी शेंडे हिने सुद्धा 'आमचे डोळे सर्व काही बोलून गेले आहेत; वे��ळं काही बोलण्याची गरज नाही' असं म्हणत स्पर्धकांचे कौतुक केले. देवाला साद घालत असतानाची त्यांची तळमळ सादरीकरणाच्या वेळी दिसत होती.\n'एम एच फोक'चे परीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या कौतुकाचा स्वीकार त्यांनी केला; पण, हे कौतुक स्वीकारत असताना, 'आम्ही फक्त मनापासून देवाला साद घातली, बाकी सारं आपोआप घडत गेलं' असं म्हणत कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली. या अप्रतिम सादरीकरणाचे कौतुक करण्यात परीक्षक सुद्धा इतके तल्लीन झाले होते, की सर्वोत्तम गाण्यासाठी द्यायचा असलेला ब्लास्ट द्यायचा राहून गेलाय, हेदेखील काही काळ त्यांच्या ध्यानात आले नाही.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nवैभव मांगले अभिनयाव्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर\nवैभव मांगले आणि सावनी शेंडे छोट्या पडद्यावर करतायेत 'एक नंबर' धमाल\nमृण्मयी देशपांडे 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' घालणार धुमाकूळ\nही गायिका पहिल्यांदाच दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत, ओळखा पाहु कोण आहे ती \nअपूर्ण राहिलेले स्वप्न 'या' माध्यमातून पूर्ण करणार वैभव मांगले, वाचा सविस्तर\nचिंची चेटकीणीच्या गाण्यावर फेर धरला या अभिनेत्रीने\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअक्षया देवधर आणि सुयश टिळक यांचे ब्रेकअप दोघांनीही एकमेकांना केले अनफॉलो, एकमेकांसोबतचे फोटोही केले डिलीट\nकोरोना काळात शूटिंग करण्यासाठी घाबरतोय सलमान खान, म्हणाला- माझ्या घरी...\nअर्धांगवायूच्या झटक्यामुळे या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण, नवऱ्याने मागितली आर्थिक मदत\nबालिका वधू फेम सुरेखा सीकरींना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, शूटिंग पूर्वी करावी लागेल फिजिओ थेरेपी\n'भाभी जी घर पर है' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी 'ही' मराठीमोळी अभिनेत्री\nगुरे राखण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा निघृण खून \nCube Film Review: एका अनोख्या दोस्तीची कहाणी03 July 2020\nGulabo Sitabo review : अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मास्टर स्ट्रोक12 June 2020\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nतानसा, वैतरणा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन\nलॉकडाऊननंतर टोल दरवाढ अयोग्य\nवीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण\n‘महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील ग्राहकांशी सौजन्याने वागावे’\nधोकादायक इमारती स्ट्रक्चरल ऑडिटविना\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/joddhandha/", "date_download": "2020-09-27T18:46:44Z", "digest": "sha1:NVJGCGO6RQ4XCXZ73SRVX7WWJCDAPHMF", "length": 10680, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "जोडधंदा Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nलॉकडाऊनमध्ये शेतीला आधार दुग्ध व्यवसायाचा\nम्हणून… राजू शेट्टींनी बारामतीत काढला मोर्चा; सांगितले ‘हे’ कारण\nराजू शेट्टींचा शरद पवारांना शह; दूध दरासाठी बारामतीत आंदोलन\n कृत्रिम रेतन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञान वापरणारी देशातील पहिली सहकारी संस्था\nदूध दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; किसान सभेची मागणी\nशेतकऱ्यांनो ‘या’ ५ जोडधंद्यातून कमवा लाखोंचे उत्पन्न\n९ पंखे, ८ बल्ब, पाण्याची मोटर, कुट्टी चालूनही विजबील मात्र ‘शुन्य’\nजनावरांना खाऊ घाला चॉकलेट अन् वाढवा दुधाची उत्पादकता\n १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज,...\nकमी भांडवलात सुरू करा हे ४ फायद्याचे व्यवसाय\nतरुणांनो पोल्ट्री व्यवसाय करायचाय; ‘या’ बँका देतायत कर्ज\nदूध उत्पादकांचा १ ऑगस्टला राज्यव्यापी एल्गार\nराज्याच्या दूध उद्योगातील अडचणी; गोकूळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांची मुलाखत\nफक्त ४० लाख लिटर दुधालाच अनुदानाची गरज\nकडबा कुट्टी यंत्र मिळणार ५० टक्के अनुदानावर\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महार��ष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/laddak/", "date_download": "2020-09-27T20:08:55Z", "digest": "sha1:WH7KLPWRQ4GHGGQFZHUG2QKBE6JBN6ST", "length": 8596, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Laddak Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे लद्दाख येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर देऊळगाव राजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.…\nBollywood Drug Chat : तपासामध्ये दीपिका पादुकोणचं नाव आलं…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nकोण आहे धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितीज \nVideo : झूमवर Live सुरू होती संसदेची बैठक, ऑन कॅमेरा…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nछोट्या शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देण्यासाठी Axis Bank नं उचललं…\n‘या’ आहेत रोजच्या आयुष्यातील 10 विचित्र सवयी,…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nरोगप्रतिकारशक्ती होईल कमी, पावसाळ्यात चुकूनही करू नका ’या’ 4…\n’या’ 2 समस्यांमध्ये रात्री चुकूनही करू नये हळदीच्या दुधाचं सेवन, जाणून…\nCoronavirus : ‘कोरोना’शी लढणार्‍या अँटीबॉडीची ओळख पटली,…\n‘कोरोना’सह अनेक आजार दूर ठेवतो ओव्याचा काढा,…\n‘लॉकेट’ सारखं परिधान केलं जायचं सोन्याचं नाणं, बँक कॅशिअरच्या खजान्यात दुर्मिळ ‘करन्सी’\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला करण्याची बनवत होते योजना\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=11601", "date_download": "2020-09-27T19:30:50Z", "digest": "sha1:533NDMR6ZNZESK2QMEQYAA5257TXOBVE", "length": 11581, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nओबीसी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन\nएक बिबट आणि दोन अस्वल आढळले मृतावस्थेत : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना\nधर्मराव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा तथा अहेरी इस्टेटच्या राजमाता रुक्मिणीदेवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nनुकसानीचा पंचनामा झाला नसेल तर काळजी करू नका, नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जातील\nसिमेंट - काॅंक्रीटच्या बांधकामादरम्यान केबल कटल्याने गडचिरोली शहरातील विद्युत पुरवठा दोन तास खंडित\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nशरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं : सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल\nस्थलांतरित कामगारांना १५ दिवसात त्यांच्या गावापर्यंत पोहोचवा : सर्वोच्च न्यायालयालयाने दिले आदेश\nखोब्रामेंढा जंगलात उडाली पोलिस-नक्षल चकमक, नक्षल्यांचे शिबिर केले उद्ध्वस्त\n१ सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार\nमनमोहनसिंग र���जस्थान मधून जाणार राज्यसभेवर, काँग्रेसची घोषणा\nन्युमोनियाने मृत पावलेल्या चंद्रपूर शहरातील त्या व्यक्तीचा अहवाल खाजगी लॅबमध्ये निघाला कोरोना पाॅझिटीव्ह\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक\nपीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती\nदारूसह ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल\nचामोर्शी येथे दुचाकी चोरांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nमासेमारी करताना मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५ लाखांची मदत\nतापमानात प्रचंड वाढ , उकाड्याने नागरिक हैराण\nखोबरागडे व भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी सतीमेश्राम यांनी संगनमताने तयार केली बनावट आखीव पत्रिका\nअस्वलांच्या प्राणघातक हल्ल्यात महिलेचा मृत्यू\nदोन वर्षात ऐतिहासिक कामगीरींची नोंद करत गडचिरोली पोलिस दलाने मोडले नक्षलवाद्यांचे कंबरडे\nमहाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी महागणार : राज्य सरकारचा निर्णय\nखोब्रागडी नदीत चुरमुरा येथील इसम वाहून गेला , पोलीस प्रशासनाची शोधमोहीम सुरू\nमेयोतील टेक्निशियन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nगडचिरोली व चामोर्शी येथे आढळले दोन नवीन रुग्ण तर जिल्ह्यात एक महिला कोरोनामुक्त\nऑनलाइन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शालेय शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता\nमुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, ४ जणांना अटक\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना व विशेष सहाय्य योजनांच्‍या अनुदानात वाढ होणार\nनिवडणुकीच्या तोंडावर भाजप - शिवसेनावासी झालेल्या १९ आयारामांचा दारुण पराभव\nमहिलांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वकच करावा : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nपोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करणार : गृहमंत्री अनिल देशमुख\nआरमोरी बर्डी येथे ९ लाख ५० हजारांची दारू व मुद्देमाल जप्त, ४ आरोपींवर गुन्हा दाखल\nदारूबंदीसाठी गावांचे महासंघटन उभारणार : क्लस्टर कार्यशाळेत चर्चा\nचंद्रपूर बाधितांची संख्या ११८ वर , नव्या ५ बाधितांमध्ये चंद्रपूरमधील ४ गडचांदूर १\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर आणि भामरागडचे तालुका आर��ग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांना निलंबित करा : शिवसेनेचे पालकमंत्र्यांना निव�\nजम्मू-काश्मीर हे भारताचंच राज्य असल्याची पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची कबुली\nयुपीएससीचा निकाल जाहीर : प्रदीप सिंह देशात पहिला तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला\nउद्या शरद पवार आणि सोनिया गांधीं यांची पर्यायी सरकार देण्यासाठी दिल्लीमध्ये बैठक\nनागरिकत्व कायद्याला विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत व्हायला हवं , विरोध करणारे देशद्रोही : संभाजी भिडे\nआयुष्याचा प्रत्येक क्षण चंद्रपूरच्या सेवेसाठीच खर्च करिल : आमदार किशोर जोरगेवार\nनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना ३ मार्च ला फाशी\nभामरागड तालुक्यात ५५.५१ टक्के मतदान, दोन मतदान केंद्रांवर दोन टक्क्यांपेक्षाही कमी मतदान\nकोरोना संचारबंदीत दोन ठिकाणावरून १३ लक्ष ६० हजार रुपयांची दारू जप्त, ३ आरोपींना केली अटक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे १८ मे ला घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ\nश्रीनगरची जबाबदारी सांभाळतात या दोन महिला अधिकारी\nछत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक\n३ आरोपींकडून चोरी व घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस, तीन आरोपींना केली अटक\nराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर\nगडचिरोली जिल्ह्याकरिता रासायनिक खत उपलब्ध करून द्या - जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://misalpav.com/shreeganeshlekhmala2020", "date_download": "2020-09-27T20:43:10Z", "digest": "sha1:BGF6KOL3H5BHOOHIMKQDQL6CELACDOND", "length": 9890, "nlines": 134, "source_domain": "misalpav.com", "title": "श्रीगणेश लेखमाला २०२० | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवरील श्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२०- प्रस्तावना साहित्य संप���दक Aug 22 15\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - || श्री गणराया || Giriratn Raje Aug 22 8\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - पाककृती - खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या) पियुशा Aug 22 17\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - विली वोंका कॅडबरी काँटेस्ट (Willy Wonka Cadbury Contest) अनुराधा काळे Aug 22 28\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या शिंपल्यातले खेड मनस्विता Aug 23 35\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - राजमाचीचे दिवस.. अन्या बुद्धे Aug 23 63\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या आठवणी सर्वसाक्षी Aug 24 17\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - अजाणता आजी Aug 24 19\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - साध्यासुध्या आठवणी नूतन Aug 25 23\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - चंद्रमौळी दिवस Naval Aug 25 21\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२०- स्नानांतर अनिंद्य Aug 26 82\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - परतवाडा सुपर.. \nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - रंगीत चित्रं बिपीन सुरेश सांगळे Aug 27 21\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - काही धमाल किस्से शाळा आणि कॉलेजचे दुर्गविहारी Aug 27 18\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे चित्रगुप्त Aug 28 36\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो) चौथा कोनाडा Aug 28 35\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - थप्पड मी-दिपाली Aug 28 22\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी… Mandar Ayachit Aug 29 6\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - उदंड झाले पक्षी स्मिताके Aug 29 13\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - जीवनातील पहिले महायुद्ध प्रणव बनसोडे Aug 30 3\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - बालपणाच्या स्मृती Giriratn Raje Aug 30 8\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणीतला सापमार गरुड MipaPremiYogesh Aug 31 24\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - पडद्यावरचे चित्रपट किसन शिंदे Aug 31 12\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - अण्णासाहेब अनिकेत अजित पुजारी Aug 31 10\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - Maroon Color गणेशा Aug 31 30\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - पेशंट एच एम आनंदिनी Sep 1 13\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या प्रशांत Sep 1 47\nलेखमाला श्रीगणेश लेखमाला २०२० - समारोप साहित्य संपादक Sep 2 18\nश्रीगणेश लेखमाला २०२० चे सर्व साहित्य येथून बघता येईल.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य हो��्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T20:41:33Z", "digest": "sha1:GGN6UKX57HMXRES7KDSLTQPORTJDGSOA", "length": 18802, "nlines": 97, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पर्यटन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपर्यटनशास्त्र (Tourism) :-पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.\nएका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.\nमनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.[१]\nपर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.[२]\n१.१ महापर्यटन (Grand Tour)\n१.२ फुरसतीच्या पर्यटनाचा उदय\n२.३ आम आदमी पर्यटन\n२.७ इतर पर्यटन प्रकार\n३ जागतिक पर्यटन आकडेवारी व क्रमांकन\n३.१ आंतरदेशीय पर्यटनाची संख्या\n३.२ येणार्‍या आंतरदेशीय पर्यटकांच्या संख्येवरून देशांचे क्रमांकन\n३.३ जागतिक पर्यटन उत्पन्न\n३.४ जागतिक पर्यटन खर्च\n५ हे सुद्धा पहा\n६ टिपणे व संदर्भयादी\nअतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.\nमहापर्यटन (Grand Tour)संपादन करा\nफुरसतीच्या पर्यटनाचा उदयसंपादन करा\nपर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.\nकामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.\nउद्देश : १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे\nभारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेंव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हेसूर अशा ठिकाणी राहाण पसंत करत. इंग्रज हे राज्यकर्ते होते आणि त्यांचाकडे कामासाठी किवां निगराणी साठी भारतातील काही राजे महाराजे किवा अधिकारी होते, ज्यांना कामानिम्मित इंग्रजांचा माघे त्या त्या ठिकाणी जावे लागे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रज हा देश सोडून गेले पण त्यांचा मागे येथील श्रीमंत घराणे आणि राजे महाराजे यांना मात्र अशा फिरण्याची चटक लागली आणि स्वतंत्र भारतात फिरण्याची वेगवेगळे प्रदेश बघण्याची इच्छा तर प्रत्येक सामान्य माणसाला होती ती या लोकांना बघून उदयास आली आणि अशा प्रकारे आधुनिक भारता मध्ये हिवाळी पर्यटन उदयास आले.\nआम आदमी पर्यटनसंपादन करा\nआरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.\nप्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.\nशैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे क��रण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.\nइतर पर्यटन प्रकारसंपादन करा\nजागतिक पर्यटन आकडेवारी व क्रमांकनसंपादन करा\nआंतरदेशीय पर्यटनाची संख्यासंपादन करा\nयेणार्‍या आंतरदेशीय पर्यटकांच्या संख्येवरून देशांचे क्रमांकनसंपादन करा\nजागतिक पर्यटन उत्पन्नसंपादन करा\nजागतिक पर्यटन खर्चसंपादन करा\nहे सुद्धा पहासंपादन करा\nटिपणे व संदर्भयादीसंपादन करा\n^ पर्यटन खर्चाच्या आकडेवारीचे संग्रहण\n^ चीन - जगातली पर्यटनासाठी प्रथम क्रमांकाची बाजारपेठ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० जुलै २०२० रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=756", "date_download": "2020-09-27T21:27:26Z", "digest": "sha1:KMESTNPYQXZNE3P7JNPMELIRHAUBH6A5", "length": 10631, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nमतमोजणीला सुरुवात , १२ वाजतापर्यंत नव्या विधानसभेचं चित्र होणार स्पष्ट\nनिर्भयाच्या दोषींनी फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे घेतली धाव\nदेशाची सर्वात मोठी डाटा एजन्सी 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'वर सायबर हल्ला\nनोटांद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका\nभामरागड येथे एसडीपीओ तानाजी बरडे यांना निरोप तर कुणाल सोनवाने यांचे स्वागत\nलिंगमपल्ली येथील पोलिस पाटील नाल्याच्या प्रवाहात गेले वाहून\nएटापल्ली पं.स. अंतर्गत झालेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार\nरमाई आवास योजना (ग्रामीण) मधील घरकुलाची यादी जाहिर, ११६१ लाभार्थी पात्र\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा\nबकरी ईदच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा : आमदार मा. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nचंद्रपुरातील बड्या कोळसा व्यापाऱ्यांचे घर , कार्यालय आणि कोळसा डेपोंवर आयकर विभागाचा छापा\nदहावीची भूगोलाची तर नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड\nनागपुर येथे मध्य भारतातील पहिले कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी सज्ज\nआता शिक्षकांचे वेतन होणार १ तारखेलाच\nभामरागड तालुक्यातील मेडपल्ली येथील इसम पुरात वाहून गेला\nमेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरेल : जयंत पाटील\nकंटनेर - एसटी बसची धडक, भीषण अपघातात १३ जण ठार\nलोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकारला न्यायालयाची नोटीस\nइटलीमध्ये कोरोनाचा हाहाकार : एका दिवसात ६२७ जणांचा मृत्यू\nगडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय पुढीलवर्षी सुरू करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nपर्यटकांनी सहकार्य करावे : मुग्दाई देवस्थान समितीचे आवाहन\nदेशभरात आजपासून ही दुकाने सुरु राहणार : केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय\nधानोरा येथील ११३ सीआरपीएफ बटालियनमधील आणखी ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nदिल्ली बदलायची असेल तर दिल्लीचं सरकार बदला : नरेंद्र मोदी\nनक्षल्यांनी दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करत वनपरिक्षेत्र कार्यालयाची केली जाळपोळ\nनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची मुदत किमान एक महिना वाढवावी\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर\n‘सी-प्लेन’ सुरू करण्यासाठी खिंडसी तलाव आणि चंद्रपूर नजीकच्या इरई धरणाचे सर्व्हेक्षण\nजिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत विशेष कार्यालय सुरू करण्याचा सरकारचा विचार\nतिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-२ ची कक्षा बदलली, यान चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर\nअखेर महायुतीची घोषणा, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात\nहिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला अटक\nमुलीची सायकल चोरणाऱ्या आरोपीस ४ महिन्याचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा\nग्यारापत्ती जंगल परिसरात दोन नक्षल्यांना कंठस्नान\nदारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या\nवनरक्षक अंजली धात्रक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन\nव्हायरल झालेला वाघाचा ‘तो’ फोटो मुडझा - वाकडी परिसरातील नाही\nपोयरकोटी कोरपरशी जंगलात पोलीस - नक्षल चकमक, पोलीस जवान जखमी असल्याची शक्यता\nप��्लकोटाच्या पुलावर चढले पाणी, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला\nतब्बल ५५ तासानंतरही भामरागडवासीयांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा\n३ ऑक्टोबरपासून सुरु होणार बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया\nलॉकडाऊन लवकर काढला गेला तर गंभीर परिणाम होऊ शकतात ; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा\nकाँग्रेस उमेदवार डॉ चंदा कोडवते यांच्याकडे आढळलेली रक्कम निवडणुकीच्या भरारी पथकाने केली जप्त\nअवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या महिलेस ५ वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची सुनावली शिक्षा\nकोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली परवानगी\nदिलासादायक : गडचिरोली जिल्ह्यातील आज ५ रुग्ण झाले एकाचवेळी कोरोनामुक्त\nराजकीय पक्षांनाही माहितीच्या अधिकार कायद्याच्या कक्षेत घ्या ; जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे\nराज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा : अजित पवार\nदिव्यांग विद्यार्थ्याना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहीजे : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nभामरागडमध्ये पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पोहचली मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2020-09-27T20:11:33Z", "digest": "sha1:6ZRYLLTOOMUR6ESINLZPVHLXZAB2VSWL", "length": 15070, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "खडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्���्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव, राजकीय\nअमित महाबळ: गेल्या काही वर्षापासून भाजपाचे ज्येष्ठ () नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कमालीचे अस्वस्थ आहेत. पक्षातील काहींविषयी त्यांच्या मनात राग आहे आणि तो लपूनही राहिलेला नाही. आज त्यांची जी स्थिती झाली आहे ती होण्यामागे हे लोकच कारणीभूत असल्याचा खडसेंचा दावा राहिला आहे. त्यांचा हा रोख मुख्यत्वे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे दिसून येते. गेल्याच आठवड्यात ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्यानंतर खडसे पुन्हा एकदा बोलते झाले. त्यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा कसा घेतला गेला) नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे कमालीचे अस्वस्थ आहेत. पक्षातील काहींविषयी त्यांच्या मनात राग आहे आणि तो लपूनही राहिलेला नाही. आज त्यांची जी स्थिती झाली आहे ती होण्यामागे हे लोकच कारणीभूत असल्याचा खडसेंचा दावा राहिला आहे. त्यांचा हा रोख मुख्यत्वे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे दिसून येते. गेल्याच आठवड्यात ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्यानंतर खडसे पुन्हा एकदा बोलते झाले. त्यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा कसा घेतला गेला राज्यपालपदासाठी फडणवीसांनी त्यांच्याच मुलीची कशी शपथ घेतली राज्यपालपदासाठी फडणवीसांनी त्यांच्याच मुलीची कशी शपथ घेतली माझ्यावर सातत्याने कसा अन्याय केला जात आहे माझ्यावर सातत्याने कसा अन्याय केला जात आहे याचा पाढाच खडसे यांनी पुन्हा एकदा वाचला. पुस्तक प्रकाशनावेळी जनतेचा अंदाज होता की, या पुस्तकामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडेल. प्रत्यक्षा�� तसे काही घडले नाही. खडसे साहेबांवरील अन्याय दूर व्हावा, त्यांना न्याय मिळावा अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा असेल, तर महाराष्ट्रातील आताची दोन ठळक उदाहरणे त्यांनी\nअभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील सत्य खोदून बाहेर काढण्यासाठी हिंदी मीडियाने हा विषय आक्रमकपणे लावून धरला. त्यामुळेच ड्रग्ज व्यवसायाचा नवीन पैलू उघड झाला. सुरुवातीला या प्रकरणात काहीच दम नसल्याचे अनेकांना वाटत होते. त्यामुळे हे प्रकरण गुंडाळलेही गेले असते. दुसरे प्रकरण बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचे आहे. बृहन्मुंबई महापालिकेने या अभिनेत्रीच्या कार्यालयाचे कथित अतिक्रमण हटविण्याची कारवाई चुकीच्या पद्धतीने केली आणि हा मुद्दा हिंदी मीडियाने डोक्यावर घेतला. कंगनावर अन्याय झाल्याची बोंबाबोंब झाली. शिवसेना पुरती खिंडीत गाठली गेली आणि त्यांच्या नेत्यांना मग यातून बाहेर निघण्यासाठी ठाकरे बँ्रडची आठवण झाली.\nखडसेेंकडे मंत्रिपद असताना त्यांचा मुंबई-जळगाव-मुंबई प्रवास व्हायचा. जोपर्यंत ते मंत्रिपदावर होते तोपर्यंत त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी व्हायची. पण मंत्रिपद गेल्यानंतर खडसे यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाणार्‍यांमध्ये दोन-चार निवडक कार्यकर्तेच दिसू लागले. खडसेंकडील मंत्रिपद गेले. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे तिकीट त्यांची मुलगी अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांना देण्यात आले पण तोही पक्षाचा खेळ होता का कारण, मंत्रिपदानंतर आमदारकीही घरातून गेली. या सर्वांबद्दल खडसे साहेब अधून-मधून बोलत असतात, आपला संताप व्यक्त करतात. पक्षाला 40 वर्षात कसे मोठे केले कारण, मंत्रिपदानंतर आमदारकीही घरातून गेली. या सर्वांबद्दल खडसे साहेब अधून-मधून बोलत असतात, आपला संताप व्यक्त करतात. पक्षाला 40 वर्षात कसे मोठे केले त्यासाठी किती कष्ट घेतले त्यासाठी किती कष्ट घेतले याच्या आठवणी लोकांना ऐकवतात. पण आता ते पक्षाला नको आहेत हे कटू सत्य स्वतः खडसेंनी स्वीकारायला हवे. अन्यथा एव्हाना पक्षाकडूनच त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे होते.\nखडसेंचा संताप फडणवीस यांच्याविरोधात आहे. मात्र, त्यांना दिल्लीतून ग्रीन सिग्नल असल्याशिवाय खडसेंवर, अशी आफत आणली जाणे शक्यच नाही याचाही विचार झाला पाहिजे. खडसेंनी पक्ष मोठा केला. तो क��ळ संपला. तेव्हाचे काही नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यामुळे अन्याय होत असतानाही केवळ भावनिक मुद्यावर खडसेंनी पक्षात गुंतून राहणे योग्य नाही. घरचेच वैरी झाले म्हटल्यावर त्या घरातच राहण्यात काय अर्थ आहे विधानसभेलाच खडसेंनी वेगळा विचार केला असता, तर कदाचित संधीचे सोने झाले असते. अगदी सुरुवातीला खडसे साहेबांचा उल्लेख करण्यापूर्वी ज्येष्ठ या शब्दानंतर कंसात प्रश्नचिन्ह दिले आहे. खडसे साहेब माझा पक्ष म्हणतात परंतु, याच पक्षातील आताच्या पिढीने त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवला आहे का विधानसभेलाच खडसेंनी वेगळा विचार केला असता, तर कदाचित संधीचे सोने झाले असते. अगदी सुरुवातीला खडसे साहेबांचा उल्लेख करण्यापूर्वी ज्येष्ठ या शब्दानंतर कंसात प्रश्नचिन्ह दिले आहे. खडसे साहेब माझा पक्ष म्हणतात परंतु, याच पक्षातील आताच्या पिढीने त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवला आहे का अन्यथा आतापर्यंत मुख्यमंत्रिपद वा राज्यपालपद देऊन किंवा केंद्रात संधी देऊन त्यांचा उचित सन्मान राखला गेला असता.\nजया बच्चन-रवी किशन-कंगनामध्ये वाकयुद्ध\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nकांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेस धक्का: शरद पवारांचे आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/ipl-governing-council-meeting-government-give-permission-to-ipl-in-uae-251293.html", "date_download": "2020-09-27T19:27:11Z", "digest": "sha1:VO5YDXO4UCCXZVC4ITUMRLOTKVC7UXBO", "length": 18883, "nlines": 217, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "IPL Governing Council Meeting Government Give Permission To IPL", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nIPL 2020 | ‘आयपीएल 2020’ला सरकारची परवानगी, 19 सप्टेंबरला पहिला सामना, अंतिम कधी\nIPL 2020 | 'आयपीएल 2020'ला सरकारची परवानगी, 19 सप्टेंबरला पहिला सामना, अंतिम कधी\nआयपीएल सामन्यांचं शेड्��ुल तयार झालं आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत यूएईमध्ये खेळवला जाणार आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे (IPL Governing Council Meeting). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांवरही बंदी आहे. मात्र, भारत सरकारने आता आयपीएलला परवानगी दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. इतकंच नाही तर आयपीएल सामन्यांचं शेड्युलही तयार झालं आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत यूएईमध्ये खेळवला जाणार आहे (IPL Governing Council Meeting).\nत्याशिवाय, महिलांचा आयपीएलही खेळवला जाणार आहे, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. आयपीएलचे सर्व स्पॉन्सर्स अबाधित आहेत, म्हणजे चिनी प्रायोजक विव्हो आयपीएलचे मुख्य स्पॉन्सर म्हणून कायम राहतील.\nIPL ची फायनल 10 नोव्हेंबरला\nआयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. आयपीएल 53 दिवस चालणार आहे. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबरला खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यावेळी आपीएलमध्ये 10 डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत.\n“आयपीएलचे सामने सायंकाळी साडे सात वाजेपासून खेळवले जाणार आहेत. आम्ही आयपीएलच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटं आधी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जे सामने आधी सायंकाळी 8 वाजता घेतले जात होते, ते सायंकाळी साडे सात वाजता खेळवले जाणार आहेत”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.\n10 डबल हेडर होणार\n“कठोर प्रोटोकॉल्समुळे सामन्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी 10 डबल हेडर घेण्यात येणार आहे. आम्ही 10 नोव्हेंबरला पहिल्यांदा विक डेला फायनल ठेवण्यात आली आहे”, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं (IPL Governing Council Meeting).\nआईपीएल 2020 च्या महत्त्वाच्या बाबी\n1) आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाणार\n2) सायंकाळी साडे सात वाजता सामने सुरु होणार\n3) सामन्याच्या सुरुवातीला प्रेक्षकांला कुठल्याही प्रकारची परवानही नाही.\n4) सर्व संघ आयपीएलसाठी 26 ऑगस्टला यूएईसाठी रवाना होणार\n5) आयपीएलचे सर्व प्रायोजक अबाधित\n6) कोव्हिड सबस्टिट्यूटला परवानगी असेल\n7) सर्व परदेशी आणि भारतीय खेळाडू चार्टेड प्लेनने प्रवास करणार\n8) महिलांच्या आयपीएललाही परवानगी\n9) आठ फ्रेंचायझीसाठी संघांची संख्या 28 खेळाडू इतकी असेल\n‘आयपीएल 2020’ साठी यूएईच का\nभारताला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बहुतांश शहरांना त्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.\nयूएईमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, तेथील बाजारपेठा आणि मॉल्स आधीच खुले झाले आहेत. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती आहे आणि पर्यटकांचेही स्वागत केले जात आहे. त्यातच यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकाही स्थानिक कोर्टात दाखल होण्याची चिन्हं कमी आहेत.\nयंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.\nक्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीग ‘आयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा हा ‘सण’ एक महिन्यात भेटीला येत आहे.\nवर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूची आणखी एक किमया, गावातून कोरोनाला केलं हिट विकेट\nआयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम \nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल…\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार…\nIPL 2020 : CSK चे सलग दोन पराभव, सुरेश रैना…\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सला मोठा फटका, बेन स्टोक्स आयपीएलला…\nअनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं पुन्हा स्पष्टीकरण, लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान म्हणाले...\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24…\nWorld Tourism Day | दिवेआगर समुद्रकिनारी MTDC ची स्वच्छता मोहीम\nRakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते,…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी,…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-urdu-and-persian-poet-mirza-ghalib-andaz-ea-bayea-nandini-atmasiddhi-marathi-26", "date_download": "2020-09-27T20:04:45Z", "digest": "sha1:UGSR7LEPWUEPSND4NIISJ3RGCAMLIIA7", "length": 27860, "nlines": 125, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Urdu and Persian Poet Mirza Ghalib Andaz Ea Bayea Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\n ज़माना मुझको मिटाता है किसलिए\nलौह-ए-जहाँ पे हर्फ़-ए-मुक़र्रर नहीं हूँ मैं\nजेव्हा मुग़ल साम्राज्याचा अंत होत होता, त्या काळातच दिल्लीत उर्दू शायरी बहरास आली होती. ग़ालिबच्या अगोदरच्या काळातील उर्दू शायरी फ़ारसी भाषेतील रिवायती शायरी, म्हणजेच पारंपरिक शृंगारिक शायरीचं अनुकरण करत होती. ग़ालिबनं उर्दू शायरीचा मुखडाच बदलला. ग़ालिबचा जन्म १७९७ चा, तर जॉन कीट्सचा १७९५ चा. इंग्रजीतील रोमँटिक संप्रदायातील तो एक प्रतिभावंत कवी. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजीत रोमँटिक पर्व सुरू झाल्याचं मानलं जातं. वर्डस्वर्थ, बायरन, शेले, विल्यम ब्लेक यांच्याप्रमाणंच जॉन कीट्सनंही एक स्वतंत्र ��ोमँटिक विश्व निर्माण केलं. ग़ालिबचा विचार करताना म्हणूनच त्याच्या मनात वारंवार डोकवावंसं वाटतं. त्याच्या अंतरात काय दडलं होतं, याचा शोध घ्यावासा वाटतो. समाजाप्रती आणि एकूणच मानवजातीविषयी त्याचा काय दृष्टिकोन होता, तो आजही का कालबाह्य झाला नाही, हे समजून घ्यावंसं वाटतं.\nईश्वरावर विश्वास असूनही नमाज़ न पढणारा, कर्मकांड न पाळणारा ग़ालिब. ग़ालिबचं स्वतःचं असं स्वतंत्र तत्त्वज्ञान नाही. पण त्याला विविध धर्मीयांच्या वैचारिक बैठकीची जाण होती. यामुळंच त्यानं जीवनाबाबत गंभीर दृष्टिकोन मांडला आहे. प्राचीन सूफ़ी काव्याच्या अभ्यासामुळं धार्मिक रूढीपरंपरांपेक्षा अलग विचार करण्याची वृत्ती त्याच्यात निर्माण झाली असावी. ‘वहादत-ए-वजूद’ मध्ये त्यानं चराचर सृष्टी व्यापून असलेल्या ईश्वराची कल्पना मांडली आहे. तो अद्वैतवादी होता. एका पाठोपाठ एक प्रलय होतच राहणार. पुन्हा पुन्हा सृष्टीची निर्मिती होतच राहील आणि नवनवे पैगंबर येतच राहतील. विश्व आणि परमेश्वर एकच आहेत. तेव्हा नवं-जुनं, नश्वरता-चिरंजीविता हे सारे भ्रम आहेत, असं तर त्यानं वारंवार म्हटलं आहे.\nकवी आणि कलाकार हे आपलं जीवन एका सुरेख लयीत बांधून ठेवतात. ते आपलं जीवन आनंदमय आणि उन्नत करत असतात. त्यांच्या कलेमुळं आपली मनं उजळून निघतात. ग़ालिबचं वैशिष्ट्य म्हणजे, इतर अनेक लेखक व शायरांना काळ जसा पुढं सरकतो, तसं आपण विसरून जातो; परंतु ग़ालिबची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच आहे. जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याला एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती, हे त्याचं आणि खरं तर इतरांचंही दुर्दैव. अर्थात आग्रा, दिल्ली, व उत्तर भारतातील सर्व शहरांमधील उर्दू वर्तुळात तो ज्ञात होता. अनेक गोरे अधिकारीही त्याचे चाहते होते. तत्कालीन शायरीची शैली व रचना यापेक्षा ग़ालिबच्या शायरीचा आकृतिबंध आणि अर्थ पूर्णतः वेगळा होता. त्याच्या रचनांचा अर्थ आणि सौंदर्य अगदी नवीन स्वरूपाचं होतं. ते समजावून घेऊन त्याचा आनंद घेण्यासाठी थोडा वेळ देण्याची आवश्यकता असते आणि मनाला एका नव्या पातळीवर घेऊन जावं लागतं.\nग़ालिबच्या काळात उत्तर भारतात अस्वस्थता, यातना आणि दुःख होतं. जवळपास अराजकच होतं, म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीत बहुतेकांच्या कविता या त्या त्या हंगामानुसार उथळ आनंद व्यक्त करणाऱ्या तरी असत किंवा नैर��श्य व पराभूततेतून निर्माण झालेल्या तरी असत. ग़ालिबचं जीवन तर दुर्दैवीच होतं. गरिबी व दैन्यावस्था होतीच. पण आपल्या कवितांचं व कार्याचं मोल समाजाला माहीत नसल्याची जाणीव त्याला कुरतडणारी होती. परंतु तो या प्रतिकूलतेचा बळी झाला नाही. उलट त्यानं या परिस्थितीवर मात केली. स्वतःच्या आत्म्याची अवनती त्यानं करून घेतली नाही. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या विविधतेतील एकतेवर भर दिला. ग़ालिबनं ‘वहादत-उल-वजूद’ (विविधतेतील एकता) हेच क्रांतिकारक तत्त्वज्ञान अंगीकारलं. नेकी और बदी, म्हणजेच चांगलं व वाईट, आनंद व दुःख, चल व अचल, यामधून ग़ालिबनं आयुष्य आणि त्यामधून ध्वनित होणारं एकत्व हेच बघितलं. या सर्व गोंधळात माणूस व त्याचं अस्तित्व हे ग़ालिबला फार महत्त्वाचं वाटलं.\nउत्साह, इच्छा, आकांक्षा, पॅशन आणि आशा हे सर्व असलेल्या माणसावर ग़ालिबचं प्रेम होतं. जेव्हा जेव्हा ग़ालिब दुःख आणि वेदना, अपयश आणि दुर्दैव यांच्या गर्तेत ओढला जाई, तेव्हा त्यांना शरण न जाता तो म्हणायचा -\nघर में क्या था कि तेरा ग़म उसे ग़ारत करता\nवो जो रखते थे हम इक हसरत-ए-तामीर सो है\nही काहीतरी उभारण्याची आस, सततची अस्वस्थता आणि जगण्याची प्रेरणा हेच ग़ालिबच्या मते माणसाचं खरं भांडवल. ज्या हृदयात अस्वस्थता, उतावीळपणा आणि जीवनात परिवर्तन करण्याची इच्छा नाही, असं क्षुद्र हृदय काय कामाचं, असं त्याला वाटे. ग़ालिबला तिरस्कार होता, तो उथळपणाचा, दिखाऊपणाचा, साधनशुचितेचा. त्याला स्वतंत्र प्रतिभा, नावीन्य याचं आकर्षण होतं. आयुष्यातील खडतर प्रसंगांना सामोरं जाणं, हेच मानवजातीचं मुख्य वैशिष्ट्य असल्याचं ग़ालिबचं मत होतं. त्याला निर्जीवता, भावनाशून्यता आणि एकसाचीपणा नामंजूर होता. आज भारतातच नव्हे, तर जात अनेक ठिकाणी एक देश, एक संस्कृती, एक धर्म यांचा पुरस्कार करणारे लोक आहेत. ग़ालिब आज असता, तर त्याची काय भावना झाली असती\nग़ालिबनं अनेक बड्या हस्तींचं जीवन जवळून बघितलं होतं. त्यांच्या सवयी बघितल्या होत्या. माणुसकी, संवेदनशीलता, बुद्धी, ज्ञान यांचा त्यांच्यातील अभाव आणि फक्त\nस्वार्थपरायणता पाहिली होती. त्याबद्दल त्याच्या मनात तिरस्काराचीच भावना होती. एका ठिकाणी एका पत्रात ग़ालिबनं आनंदाची स्पष्ट शब्दांत व्याख्या सांगितली आहे - ‘माणसाला कोणत्याह�� छंदाची आवड असेल, आणि त्यासाठी त्यानं आयुष्य खर्च केलं, तर तो खरा आनंद असं मला वाटतं’ प्रत्येकाला आवडीचं काम करायला मिळणं, हेच खरं व्यक्तिगत स्वातंत्र्य होय. वर्गयुक्त समाजात खूप कमी लोकांना ही संधी मिळते.’ त्यावेळी कोणी समाजवादी समाजरचनेची मांडणी ग़ालिबपुढं केली असती (जिथं प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळाली असती), तर त्यानं अगदी आनंदानं या कल्पनेला पाठिंबा दिला असता. साधुत्व आणि स्वातंत्र्य, त्याग आणि कृपा हे सारं सर्व माणसाला दिलेलं आहे, तर त्याचा यथायोग्य वापर करण्याची संधीही त्याला मिळावी, अशी ग़ालिबची अपेक्षा होती.\nग़ालिबला कार्ल मार्क्सची माहिती होती की नाही, याची कल्पना नाही. पण मार्क्सचा काळ हा १८१८ ते १८८३ हा होता. ग़ालिबमध्येही एक मार्क्स दडला होता असं वाटतं. आपल्या एका पत्रात ग़ालिब जे लिहितो, त्यातून त्याचा एकूण उदार व विशाल दृष्टिकोन प्रतीत होतो. तो म्हणतो, ‘मी काही अवघ्या जगामध्ये म्हणत नाही, पण निदान मी ज्या शहरात राहतो आहे, तिथं कुणीही अन्नवस्त्राशिवाय तडफडत असेल, असं असू नये. ईश्वराने दंडित केलेला, मानवजातीनं नाकारलेला, दुबळा, आजारी, भिकारी, प्रतिकूलतेनं नाडलेला, असा हा मी कसाही असो आणि माझं बोलणं वा माझी कौशल्यं कोणतीही असोत, कुणालाही भीक मागताना पाहू न शकणारा असा, पण त्याचवेळी स्वतः दारोदार भीक मागत फिरणारा असा तो मी आहे.’ विशेष म्हणजे, ग़ालिबच्या मृत्यूनंतर रशियात समाजवादी क्रांती व्हायला ५० वर्षंदेखील लागली नाहीत.\nहज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले\nबहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले\nअसे जिवट जीवनेच्छेचे शेर लिहिणारा ग़ालिबचा प्रमुख काळ १९ व्या शतकातला. वृत्तीनं तो सुधारक होता. तो सगळ्या धर्मांचा आदर करायचा. आयुष्यात लहानपणापासून दुःखं बघितल्यानं त्याला जीवनाचा खरा अर्थ उमगला होता. तोच त्यानं आपल्या काव्यात उलगडून दाखवला. आजकाल एखाद्यानं लिहायला सुरुवात केली, तरी त्याला प्रसिद्धीची हौस असते. ग़ालिबला मात्र प्रसिद्धीचा अजिबात सोस नव्हता. अमीर-उमरावांच्या किंवा राजांच्या दरबारात जाणंही त्याला मनापासून आवडत नसे. ग़ालिबच्या ग़ज़लांचं पहिलं इंग्रजी भाषांतर सरफ़राज़ नियाज़ी यांनी केलं होतं. कमालीचा गुणी असूनही त्यानं नोकरी-व्यवसाय केला नाही. त्याची उपजीविका मित्रांच्या मदतीवर वा बादशाहनं खूश होऊन दिलेल्या बक्षिसावर चालायची. त्याला दरबारी कवीचं स्थान मिळालं, ते खूपच उशिरा.\nमुसलमान असूनही मक्केची यात्रा करावी, असं त्याला कधी वाटलं नाही. इस्लामला निषिद्ध असलेलं मद्य तर त्याला प्रिय होतं. एकेश्वरवाद, म्हणजे ईश्वर एकच आहे आणि पैगंबराबद्दलचा आदर या दोनच गोष्टी त्यानं इस्लामच्या शिकवणीतून घेतल्या. मुक्तीसाठी या दोन गोष्टी खूप आहेत, असं त्याचा चरित्रकार अल्ताफ़ हुसैन हाली यानं म्हटलं आहे. प्रतिकूल काळात मुस्तफ़ा ख़ान शेफ़्ता या मित्रानं ग़ालिबची साथ केली. याच काळात त्याच्या नातलगांनी मात्र त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक मित्रांनीही पाठ फिरवली. एका कवितेत त्यानं आपल्या मित्राचे आभारही मानले आहेत. तुरुंगवासाच्या संकटकाळात त्याला कळलं, की समाजातील लब्धप्रतिष्ठित माणसं कसोटीच्या वेळी तत्त्वाचाच बळी सहजपणे देतात...\nग़ालिब १८५७ च्या उठावाच्या वेळी दिल्लीतच होता. ‘दस्तंबू’ या रोजनिशीवजा फ़ारसी गद्यग्रंथात त्यानं ही सारी हकिकत लिहून ठेवली आहे. या लिखाणाचा सविस्तर वेध आपण नंतर घेणारच आहोत. ११ मे १८५७ ते ३ जुलै १८५८ पर्यंतच्या घटना यात आल्या असून, त्यात ग़ालिबनं केवळ आपद्‍धर्म म्हणून इंग्रजांची स्तुती आणि उठाव करणाऱ्यांची निंदा केली आहे. पण आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांमधली त्याची मतं याहून सर्वस्वी वेगळी व विरोधी आहेत. ग़ालिबनं इंग्रजांकडून पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच हा ग्रंथ लिहिला होता, त्यामुळं त्यात त्यांची निंदा असणं अपेक्षित नाही. त्यानं नाइलाजानंच या पद्धतीनं लिहिलं होतं. कारण त्याला वाटत होतं की आपण जर फ़ारसीतून लिहिलं, तर आपलं नाव होईल आणि इंग्रज आपल्या बाजूनं पेन्शनचा निर्णय घेतील. त्याची मजबूरीच यातून दिसते. एरवी तो आपल्याला न पटणारं कधीच न लिहिता...\nआपला मूळ वंश असलेल्या तुर्की परंपरेला अनुसरून, ग़ालिबच्या चिंतनात आणि आचरणात पावित्र्याबाबतचा आदर व अभिमान दिसतो. तसंच गूढवाद, ऐहिक सुखदुःखांबाबतची अंतःस्थ जाणीव आणि उदारमतवाद यांचाही आढळ त्याच्या विचारांत आढळतो. आशा आणि निराशा यांचं एक विचित्र मिश्रणही त्याच्या एकूण वृत्तीत दिसतं. कारण त्याच्या अनुभवांनी त्याला या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय दिला होता.\nवैचारिकत��च्या कसोट्यांवर तर ग़ालिब अतिशय आधुनिक होता. स्वतंत्र वृत्तीचा होता. परंपरेनं आणि रूढ नियमांनी लादलेले निकष तो नाकारत होता. परंपरांचं ओझं तर त्यानं मनापासून केव्हाच फेकून दिलं होतं. नीट बघितलं, तर लक्षात येतं की ग़ालिबच्या शायरीत आणि त्याने लिहिलेल्या पत्रांमधून त्याचे विचार, वैचारिक धारणा दिसून येतात, तशाच पद्धतीचा आविष्कार पश्चिमी साहित्यिकांच्या लिखाणातही दिसून येतो. तिथं फक्त जरा पुढं जाऊन, अस्तित्ववाद, वास्तववाद अशा सिद्धांताच्या रूपात ही मांडणी होऊ लागली होती. अस्तित्ववादाला जे अभिप्रेत आहे, तोच विचार ग़ालिब मांडत होता. त्याच्या रचनांमधून हे सारं अतिशय तीव्र आण उत्कट अशा पद्धतीनं व्यक्त होत होतं. त्याच्या कवितेतलं जीवनविषयक तत्त्वज्ञान तर सखोल आहे. मानवी स्वभावाची त्याला असलेली अचूक जाण त्यातून व्यक्त होते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_72.html", "date_download": "2020-09-27T19:18:45Z", "digest": "sha1:UFY62XZ7E6M7DZJUENSETN4QF4WQ7D7S", "length": 18515, "nlines": 128, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "डॉ.आनंदी सिंह यांना यंदाचा चाणक्य शिक्षाविद् अवार्ड - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : डॉ.आनंदी सिंह यांना यंदाचा चाणक्य शिक्षाविद् अवार्ड", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nडॉ.आनंदी सिंह यांना यंदाचा चाणक्य शिक्षाविद् अवार्ड\n\"गुरु \"चा अर्थ म्हणजे अंधकार नष्ट करणारा, प्रत्येक शिक्षकाची एकच अपेक्षा असते की त्या शिक्षकाचा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा ज्या प्रमाणे सर्व प्रथम शिक्षक लहान मुलांचे अक्षर लेखन सुबक सुंदर करण्यासाठी प्रयत्न करतात त्याच प्रमाणे रचना मॅडम यांची रचना आहे.फन टु लर्न ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी एक प्रसिद्ध संस्था आहे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आचार्य चाणक्य शिक्षावेद् अवार्ड 2020 डॉ.आनंदी सिंह यांना आणि* 650 कर्मठ आणि यशस्वी शिक्षकांना वर्चुअल पध्दतीने प्रदान करण्यात आला या वर्चुअल लाइव पुरस्कार सोहळ्याचे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते तसेच हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांच्या नावाची वर्ल्ड आॅफ रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करून त्यांना सन्मानित करण्यात आले डॉ.आनंदी सिंह या खाजगी शाळेत गेल्या 28 वर्षापासून कार्यरत आहेत तसेच त्यांना मनापासून वाटते की त्यांच्या प्रमाणे सर्व शिक्षकांना सन्मानित करून फन टु लर्न या संस्थने एक मोठा इतिहास घडवला आहे आमच्या मुंबईतील संस्थेला मानाचा मुजरा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या पध्दतीने, माराहाण न करता , न घाबरता न अतिशय आदर पुर्वक शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. डॉ.आनंदी सिंह यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्तराखंड शिक्ष असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.तसेच अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे . तसेच त्यांना 2020 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा साठी नामांकन मिळाले आहे.या बरोबरच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने मास्कचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला होता.तेव्हां त्यांनी स्वत:च्या घरीच मास्क तयार करून गोरं गरिबांना मास्कचे मोफत वाटप केले. त्यानंतर काही दिवसांनी 70 पेक्षा जास्त महिलांनी त्यांना सहकार्य करून हजारो मास्क तयार केले आणि अनाथालय, वृध्दाश्रम , रुग्णालय , झोपडपट्टीतील गरीब गरजू ,बसस्थानकातील असंख्य कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले. तसेच त्यांनी सोशल स्पार्क मदत ,मास्क मोफत वाटप योजने अंतर्गत गरजुंना हजारों मास्कचे वाटप केले आहे. आचार्य चाणक्य शिक्षावेद् 2020 अवाॅर्ड प्राप्त केल्याबद्दल डॉ.आनंदी सिंह यांना समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आणि अनेक मान्यवरांनी हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या जात आहेत. डॉ.आनंदी सिंह यांना यंदाचा चाणक्य शिक्षाविद् अवार्ड\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; अस���ख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/dr-mohini-varde/who-is-god/articleshow/34650090.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-27T20:30:44Z", "digest": "sha1:24B2ALMTAPG2ELOZCWL66BW4GGU3IZB7", "length": 19709, "nlines": 222, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Dr, Mohini Varde News : सत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर - who is god\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nसत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर\nसगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे.\n>> डॉ. मोहिनी वर्दे\nसगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे. ‘रजोगुण’ महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये रजोगुणाला ‘रागात्मकम्’, ‘तृष्णासंग’, ‘कर्मसंग’ ही विशेषणं लावली आहेत.\nआजच्या संदर्भात अर्थ समजून घेऊया. रागात्मक- passionate, इच्छापूर्तीची प्रचंड तळमळ, अस्वस्थता, बेचैनी. तृष्णासंग- एखाद्या गोष्टींची तहान. भागली तरी वाढत जाणारी तहान. कर्मसंग- अविरत काम करणं, (action). हे न जमलं तर ते, नाही तर दुसरं काहीतरी पण स्वस्थ न बसणं, हवं ते मिळवण्यासाठी अविरत जीवनाशी झटापट चालू असणं.\nप्रत्येक मनुष्य हे तीनही गुण घेऊनच जन्माला येतो. प्रमाण कमी अधिक असू शकतं. हवेतल्या तपमानाप्रमाणे गुण कधी कधी जास्त प्रमाणात. एखाद्या क्षणी सत्व गुण प्रभावी तर दुसऱ्या क्षणी तमोगुण प्रभावी. आपण कधी गरीब भिकाऱ्याला पैसे देतो, तर कधी त्याच भिकाऱ्याला पाहून किळस वाटते. एखादा दिवस कंटाळवाणा, तर एखाद्या दिवशी उत्साह. कधी सगळ्या जगाचा राग येतो. कडाडून भांडावंसं वाटतं, कधी शांssत. मुलाबाळांविषयी प्रेम, जोडीदाराबरोबर सिनेमाला जावंसं वाटतं. हे खेळ आपल्यातल्या सत्व-रज-तम गुणांचे आहेत.\nआपण आपल्या जीवनाचा एकूण आलेख पहावा. आपल्या मनावर कोणत्या गुणाचा वरचष्मा आहे, ते समजून घ्यावं. स्वतःशी विचार करावा. आपल्यातल्या गुणांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर आपण कोणत्या गुणाच्या कब्जामध्ये चटकन जाऊ शकतो ते लक्षात येतं. राजोगुणाविषयी थोडं अधिक. सतत कामात गर्क असणं याला वर्कोहोलिक म्हणतात. सात्विकेच्या बैठकीवर राजोगुणाचा विकास साधणे म्हणजे इतरांसाठी, समाजासाठी धडपडणारी सेवाभावी माणसं; तर पैशाक���िता, अधिकाराकरिता सतत व्यग्र असणारा सत्तापिपासू 'कर्मसंगी' म्हणजे तामसी बैठक असणारा रजोगुणी असा व्यापारी, पुढारी आपण पाहातो. दोघेही उपभोग घेतात. सेवाभावी सेवेपोटी आनंद मिळवतो. तर व्यापारी बँकबॅलन्स वाढल्याने सुखी होतो. दोघेही भरपूर काम करतात. म्हणून रजोगुण सत्व आणि तमच्यामध्ये आहे.\nयापुढची पायरी अशी की, सात्विकतेपासून प्रेरणा घेऊन सतत कार्यमग्न राहाणाऱ्याला आपोआप चांगले काय, कल्याणकारी काय हे समजायला लागते. अशी व्यक्ती हळू हळू सात्विकतेकडे झुकते. राजस भाव कमी होत जातो. उपभोगाचे महत्त्व कमी होते. दुसऱ्याचा आनंद आणि याचा आनंद वेगळा असत नाही. तेथे केवळ आनंद असतो. त्या वेळेपुरती असली, तरी ही एक भावना आतबाहेर अनुभवता येते. याउलट तामसी गुणापासून स्फूर्ती घेणारा हावरटपणा, लोभ, लालसा यापोटी गोंधळात पडतो. एकटा पडतो. त्याला सोबती उरत नाहीत. अखेरीला अशा व्यक्तीमध्ये ना सुरुवातीची तप्त धग ना विझलेली राख राहात, नुसते धुमसत राहाणे नशिबी येते. या गुणांच्या पलीकडे आहे तो निर्गुण निराकार परमेश्वर.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजीवन हे एक नाटकच......\nबातों में बीत गयो\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nधार्मिकदेवकी मातेसह बाळकृष्ण विराजमान असलेले एकमेव मंदिर कुठेय\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटा���ली\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/", "date_download": "2020-09-27T20:45:02Z", "digest": "sha1:2WBOASZ536XUMNXPDW5DNYEYJFAT6YWK", "length": 33517, "nlines": 224, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": मई 2009", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nकाही शेतकरी नुकतेच(२ वर्षापूर्वी) मनमोहनसिंगांना भेटले.हात जोडून ते पंतप्रधानांना म्हणाले \" मालक, आम्हाला नोकरी द्या, शेती नकोच,........ जगलो वाचलो तर शेती करता येईल\". शेतकऱ्यांनी शेतीविषयी एक चक्कार शब्दही काढला नाही. हि उदाहरणे शेती कोमात चालल्याची नाहियेत तर काय आहे त्याचा संबंध खचितच वीजखात्याशी आणि क्रुषिखात्याशी आहे हे तर सहज समजायला हवेच. शेतकऱ्यांच्या आत्महतेचा दोष मग ह्यांना नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा त्याचा संबंध खचितच वीजखात्याशी आणि क्रुषिखात्याशी आहे हे तर सहज समजायला हवेच. शेतकऱ्यांच्या आत्महतेचा दोष मग ह्यांना नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा त्या शेतकऱ्यांच्या झोपडीत शिरून त्यांची चौकशी करावी असेही, ह्या मंत्र्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान विदर्भात आले तेव्हा त्यांच्या मागून हे विदर्भात आले....\nसरदार वल्लभभाई पटेल मान्सून आला की प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री फोन करून विचारायचे, \"पावूस व्यवस्थित आहे का पेरणी झाली का \"... आणि विशेष म्हणजे ते गृहमंत्री होते, कृषीमंत्री नव्हेते... वल्लभभाईंची ती तळमळ कृषीमंत्र्यांमध्ये कधी दिसलीच नाही.\n२५ वर्षापूर्वी देशातील ७०% शेतकरी असलेल्या जनतेचा देशाच्या जी.डी. पी. मध्ये वाटा होता ६०%...आणि आज देशातील ६५% जनता शेतीवर अवलंबून असताना देशाच्या जी.डी.पी. मध्ये शेतीच वाटा २५% पेक्षाही कमी आहे, हे मंत्र्यांची खात्यावर किती आणि कशी पकड आहे हेच तर दाखवतेय... काय परफॉरमंस आहे राव ६% नि शेतकऱ्यानं कर्ज देतो म्हणाला होतात ६% नि शेतकऱ्यानं कर्ज देतो म्हणाला होतात कुठे आहे ते साहेब अजूनही महाराष्टातिल ५५% शेतकऱ्यांवर पर हेड सरासरी १६००० रु कर्ज आहे,.. महागडी औषधे, बी-बियांनी, खते, कीटकनाशके, मशागत खर्च मिळून सरासरी ११००० रु उत्पन्न खर्च, आणि उत्पन्न केवळ १५०००, कसं सुधारायचं आम्ही\nलवकरच तुम्ही पायउतार व्हाल, पण शेतकऱ्यांच्या मानगुटी वरील ह्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय\nह्या इनिंगची पुरी मैच संपेपर्यंत आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी एकटक..... मात्र स्कोअर बोर्ड काही हललाच नाहि....\nआता क्रिझ सोडण्यापुर्वी, जाता जाता एखांदा चोका-छक्का तरी मारा\n...सचिन, नारायनगाव, पुणे. 11 may 2009.\nजुलै १९९५ ला मी पुण्याच्या अभिनव कला मंदिरात प्रवेश घेतला... पहिल्यांदाच खेड्या-पाड्यातून उच्चभ्रू जगात आल्यावर आपला गावंढळ साधेपणा सतत आपल्या दरिद्री मनाला टोचत असतो, हिणवत असतो माझ्याही अवस्था या नियमाच्या बाहेर नव्हती. पण त्याबद्दल मी कधीतरी लिहीलच...\nहा,॥ तर कॉलेजचा प्रवेश घेतला, पण हॉस्टेलाची मात्र सोय होत नव्हती रिक्षावाल्यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे विद्यार्थी गुह, मराठा हॉस्टेल, अशी दोन चार स्वस्तातील हॉस्टेल पाहिली पण कुठेही सोय झाली नाही. थकलो होतो त्यापेक्षा निराश च जास्त झालो होतो...\nशेवटी मी, आई, आणि दादा तिघांनीही खडकवासला गाठला मामानं \"आत्माराम शंकर नलावडे (गुरुजी)\" यांच्या नावे एक चिट्टी लिहून दिली होती. \"मुलाची वसतिगृहात सोय होईपर्यंत २-३ दिवस तुमच्याकडे ठेवावे. \" दादांनी वर्गावर्गात जाऊन नलावडे गुरुजी कोण असी विचारपूस केली, आई तसी त्यांना पुसटसी ओळखायची. दादांनी त्रयस्थासारखी निमुटपने फक्त चिट्ठी पुढे केली. (ओळख नसतानाही \"मुलाला ठेवा\" अशी विनंती करायलाही त्यांना मुलासाठी कमीपणा वाटला नसता, तरीही चिट्टी मुळे आपलं काम सोपं होईल म्हणून ते बोलले नसावेत. )\nगुरुजी पडवीत उभे राहून चिट्टी वाचत होते आणि आई, दादा मूकपणाने त्यांच्याकडे थकलेल्या आशेने पाहत होते आई-दादांकडे पाहताना मी मात्र केविलवाणा झालो होतो. दादा काही बोलणार नव्हते, आईनेच गुरुजींना ति व इंदुबाई (गुरुजींची बायको) यांच्यातील नात्याची ओळख सांगावी आणि विनंती करावी असे सांगून ठेवलेले होतेच. पण तेही सांगण्याची गरज नव्हती, कारण काकांनी आनंदाने चालेल म्हणत मान हालविली होती. वर्ग सोडून ते आम्हाला घरी घेऊनही गेले. तिथेच चिऊ भेटली.\nनाण्देडफाट्याच्या शाळेत जाऊन लगेच तिघेही इंदुबाईंनां भेटलो आईला पाहून तिला अनपेक्षित आनण्द झाला. आईला त्या \"बाई\", तर आई तिला \"इंदू मावशी\" म्हणून हाक मारायची॥ कुठल्यातरी नात्यानं आइची ती मावशी लागायची... मीही मावशीच म्हणू लागलो. मी तिथे राहणार आहे म्हटल्यावरही तो आनंद तसाच टिकून होता, किंबहुना तिला माझं प्रचंड कौतुकच वाटत होतं. त्याच दिवशी तिनं साऱ्या शाळेत मला कितीतरी कौतुकानं मिरवलं होतं, अगदी हेडमास्तरापर्यंत. ..\nमाझ्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरणारा तिचा तळवा मज आई जैसाच वाटायचा॥ आयुष्यात आक्समातपणे भेटूनही नीस्वार्थपने मदत करणारी नितळ माणसे मिळणे म्हणजे सुदैवच मावशी-आणि काका मला तसेच होते.\nसंध्याकाळी मावशीचा मुलगा मनू भेटला, मनु आणि चिवुताई बद्दल कधितरी वेगळं लिहिलच...\n२-३ दिवसानंतर, पुणे विद्यार्थी गृहात सोय झाली पण काका-मावशीने निक्षून सांगितले की आम्ही याला इथेच ठेवणार, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळू याला. दादांना वाटायचे हॉस्टेलच बरे उगाच अतिपरिचयात अवज्ञा व्हायची आणि मुलाचा नंतर राग-राग व्हायचा दादा ऐकत नाहीत म्हटल्यावर काकांनी शेवटी \"भेदाचं\" शश्त्र काढतं म्हणाले \" ठीक आहे, शेवटी तुमचा मुलगा आहे, काय करायचे आहे ते करा पण आम्हांस वाटते इथेच ठेवा दादा ऐकत नाहीत म्हटल्यावर काकांनी शेवटी \"भेदाचं\" शश्त्र काढतं म्हणाले \" ठीक आहे, शेवटी तुमचा मुलगा आहे, काय करायचे आहे ते करा पण आम्हांस वाटते इथेच ठेवा \"............. दादांना यापुढे काय बोलावे हे कळेनासे झाले \"............. दादांना यापुढे काय बोलावे हे कळेनासे झाले दोन वर्षे मी तिथे राहिलो पण शब्दच काय पण रागीट नजरेनंही मावशीनं कधी माझ्या कडे पाहिलेलं मला आठवत नाही\n मला तेच सहाला उठवायचे, पण त���याअगोदर माझ्यासाठी अंघोळीच गरम पानी बाथरुम मध्ये काढलेलं असायचे. अंघोळ होईपर्यंत किचन ओट्यावर चहा, बिस्किटे ठेवून काका बाहेर अंगण झाडायला गेलेले असायचे. ज्या ज्या दिवशी घरात बिस्किटे नसायची त्या त्या दिवसी चहा च्या कपाशेजारी दहाची नोट न चुकता ठेवायचे. माझ्या नकळतच सारं काही निमुटपने व्हायचं, जाताना \"जाऊ का काका \" एवढाच प्रातःसंवाद व्हायचा...\nमावशीला माझ्या चित्रकलेचं खास अप्रूप होतं, शेजारी, सारे नातेवाईक आणि घरी येणाऱ्या प्रत्येकास ति आवर्जून माझा उल्लेख करायची चित्रे दाखवायची. माझ्या नावानंतर \"बाळ\" हे विशेषण ति बऱ्याचदा वापरायची, अगदी मायेच्या मायेनं. कपड्यानं पासून ते कुठली भाजी करू इतपर्यंत ती मला सामावून घ्यायची. माझ्याकडून कधी- कुठली अपेक्षा मावशीनं ठेवली नव्हती. माझ्या वागण्या-बोलण्यालाही कधी नावं ठेवली नाहीत. कसं वागावं, काय बोलावं ह्याचेही डोस कधी दिले नाहीत. जीवनाचं कुठलंही मामुलीसं तत्त्वज्ञानही तिने मला ऐकविले नाही. पण एखाद्याला जीव कसा लावावा हे मी तिच्या प्रत्येक वागण्यातून, तिच्यानकळत पाहत होतो, अनुभवत होतो. माझ्यावर तिचे अगणित उपकार आजही आहेत, पण तिनं त्याचं प्रदर्शन कधीच केलं नाही. उपकाराच्या भावनेचा हलकासा स्पर्श देखिल तिला कधी शिवलाच नाही. तिच्या साधेपणानं ह्या साऱ्या \"मी\" पणाच्या दुर्गुणांवर तिच्याही नकळतपणे मात केली होती.\nमनू आणि चिवुताई ह्या स्वतःच मुलांवर जे तिचे उपजत प्रेम होते तिच सहजता तिने माझ्याबाबतीतही ठेवली होती, सहजतेतून आम्हाला आम्ही सुरक्षित असल्याचा भास व्हायचा ती सूर्यासारखी नव्हतीच, पण जमेल तेवढा भाग प्रकाशमान करण्यासाठी मिणमिणतं राहणारी पणती मात्र नक्की होती.\nअशी लोभस मानसं सध्या भेटतच नाहीत, आयुष्यातील कैक मित्रांना मी मावशी बद्दल आवर्जून आत्मीयतेने सांगायचो, अजूनही सांगतो यापुढेही नक्की सांगत राहिला...\nमावशीच्या देहावर पुष्पहार अर्पण करून तिचे शेवटचे अंतदर्शन घेताना, तिच्या हळव्या तळव्यांच्या प्रेमळ स्पर्शाभास होवून डोळ्यांच्या कडा पुन्हा आपसूक ओलावल्या......\nसचिन, नारायणगाव, पुणे, ९/५/२००९\n\"ब्राह्मन नसते तर स्वराज्य मिळाले असते काय, आणि एकतरी हिंदु राजा झाल असता काय\" असे विचार एका मित्राने (अर्थात ब्राह्मण) मांडले\" असे विचार एका मित्राने (अर्थात ब्राह्मण) मांड���े\nशिवरायांच्या यशाचे श्रेय तर्कशास्त्र द्र्य्ष्ट्या कुणाला द्यावयाचे झाले तर ते शिवरायांच्या स्वतःच्या कल्पकतेला, धैर्याला, संयमाला आणि त्याबरोबरिने असलेल्या उत्कट इच्छेलाच द्यावे लागेल॥ आई-वडील, गुरू, मार्गदशक, संत, देव, दैव, मराठे, मावळे, ब्राह्मण, मुसलमान सरदार, सैन्य गड, किल्ले, सह्यांद्री ह्यांचाही त्यात सहभाग होता पण म्हणून ब्राहमण किंवा अमुक अमुक नसते तर स्वराज्य मिळाले नसते असे मानणे म्हणजे मानणाराचा फुसका अहंभाव आहे..\nएकलव्य आणि कर्णाकडे तरी कुठे होते गुरू, राजपद आणि पैसा पण तरीही ते शून्यांतून उभे राहिले होतेच ना पण तरीही ते शून्यांतून उभे राहिले होतेच ना विजिगिषू मन असेल तर गड, किल्ले सोडा मानसे देखिल तयार करता येतात..\nब्राहमण नाहीत म्हणून स्वराज्याचे काम थांबले असते असे आपणास वाटतेच कसे॥ स्वराज्य म्हणजे काय सत्यनारायण होता की काय स्वराज्य म्हणजे काय सत्यनारायण होता की काय\nशून्य असलेले हेरखाते आणि सागरी आरमार जर महाराज उभारू शकत होते तर \"ब्राह्मणी डोकी\" तैयार करणे कितीसे अवघड होते उगाच \"सामूहिक मीपणाचा\" चा भाव धरणे चुकीचे आहे॥ मी म्हणेन जर ब्राहमानानी राज्य आणि राजकारणात सहभाग घेतला नसता तर त्यांच्या उपजिवेकिचे दुसरे साधन ते काय राहिले असते उगाच \"सामूहिक मीपणाचा\" चा भाव धरणे चुकीचे आहे॥ मी म्हणेन जर ब्राहमानानी राज्य आणि राजकारणात सहभाग घेतला नसता तर त्यांच्या उपजिवेकिचे दुसरे साधन ते काय राहिले असते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती..\n ब्राहमणच काय पण क्षुद्राति-क्षुद्र समाजाचाही सहभाग होता हे अगदी मान्य आहे॥ अगदी प्रामाणिक, निष्टापुर्ण सहभाग होता,.. पण म्हणून \"फक्त\" ब्राहमण होते म्हनून राजे होते हे फारच एकलांगी आणि विषारी विधान आहे..\n.... कुठे अनंतात विलीन झाला असाल तेथून थोडा वेळ काढून या... आणि माफी मागून हे विष पसरविणे थांबवा..\nगेले दोन आठवडे निरस झालेलं रूटीन आजपासून परत पूर्वीसारखं आणि पुन्हा (अर्थात माझ्यामनासारखं) सेट होणार होतं ... मी जाम खूश होतो.\nबातम्यांचा मी जाम शोकिन.. येन निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात माझा टीव्ही कर्णाच्या शापित रथासारखा चालेनासा (निकामी) झाला होता॥ हो हो शापितच झाला होता टीव्ही...\nऑफिस आणि रात्रीची झोप सोडून शिल्लक राहिलेला सारा वेळ लक्षभेद टीव्हीचाच करायचो अगदी जेवताना देखिल लक्षभेद चुकायचा नाही॥ आपल्या पेक्षा दुसऱ्याच कुठल्यातरी भौतिक वस्तूकडे ध्यान लागलंय आणि आपल्याकडे \"दुर्लक्ष\" होतोय म्हटल्यावर बायकोने त्र्याग्याच्या अभंगाबरोबरिने टाळ कुटणे चालविलेले होतेच.. अधून मधून टीव्हीमुळे आम्हा-दोघात घंटानादही व्हायचा आणि दोन-दोन दिवस निनादत राहायचा.. तरीही मी काही तीवाही कडे पाठ फिरवत नव्हतो... परिणामतः तिने आपला मोर्चा तिच्याकडेच(टिव्हि) वळविला. तो बंद पडावा, फुटावा, त्याला मुंग्या याव्यात असले शिव्या-शाप ती टिव्हिस देऊ लागली... आणि काय आश्चर्य टिव्हिचा एसएमपीएस जळाला आणि टिव्हि बंद पडला... एसएमपीएस नाही तर पुरं कीट जळल्याच मेकॅनिक ने सांगितल्यावर शाप किती मनःपूर्वक आणि अंतःकरणाच्या तळापासून दिले असावेत याचा अंदाज आलाच... मज वेड्याला शेवटी नव्या टिव्हिची सोय करावी लागलि.\nकुठल्याश्या देशात म्हणे झाड तोडायचे असेल तर त्यास तोडत नाहीत तर सारे गाववाले त्या झाडाभोवती गोळा होतात आणि त्यास शिव्यांची लाखोळि वाहतात, आणि ते शापित झाड झिरून झिरून जळून जाते...\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/payment", "date_download": "2020-09-27T19:20:43Z", "digest": "sha1:AOEZVMNHD6GB6XCN7C7AB7LCL4ATZSDS", "length": 4164, "nlines": 126, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "payment", "raw_content": "\nशिक्षक, शिक्षकेत्तरांचे पगार सप्टेंबरपर्यंत ऑफलाईन\nलोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी\nबीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचे एक वर्षापासून पगार नाही\nबाजार समितीच्या सचिवांनी परस्पर वाढवून घेतला पगार\nसाईबाबा संस्थानमधील कोणत्याही कामगारांच्या पगारात कपात करु नये\nएप्रिलचे वेतन न मिळाल्याने ग्रामसेवक आर्थिक अडचणीत\nशिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन मंजूर\nपोलिसांना दरमहा दिला जाणारा पगार पूर्ण देण्यात यावा- कोते\nराज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर\nमहामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकार्‍यांचे वेतनही दोन टप्प्यात\nराहाता पालिका कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांचे पगार थकले\nरस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराला देणार 65 लाख \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/e-addiction-226718/", "date_download": "2020-09-27T20:06:21Z", "digest": "sha1:QHCB3VKOHEHJE2JTL32FZSWNJ2VVNWGE", "length": 26994, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-व्यसन | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nसोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते.\nसोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते. पहिली गोष्ट ‘अहं’ला जन्माला घालते आणि दुसरी अप्रामाणिकपणाला. नातेसंबंध टिकवताना- फुलवताना अहं आणि अप्रामाणिकपणा हे दोन सर्वात मोठे अडथळे असतात. त्याच गोष्टींना आपली सोशल मीडिया आणि मोबाइलची व्यसनाकडे झुकणारी सवय खतपाणी घालणार असेल तर यांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. अन्यथा आभासी संबंध प्रत्यक्षात उद्धस्थताच आणतील.\nतू अजून माझा फोटो ‘लाइक’ केलेला नाहीस. उच्चस्वरात आसावरीने बोलायला सुरुवात केली.\n‘अगं मला वेळच झालेला नाही,’ सिद्धार्थने समजूत काढायचा प्रयत्न केला.\n याच वेळी बरा वेळ नाही तुला. गेल्या आठवडय़ात त्या स्नेहाचा फोटो अपलोड झाल्यानंतर तीस सेकंदांत तू तिचं कौतुक करणारी कमेंटपण केली होतीस. इथे एकशेदहा लाइक्स आणि पन्नास कमेंट्स आल्या आहेत माझ्या फोटोवर. तुला मात्र काहीच नाही. लोक म्हणत असतील काय बॉयफ्रेंड आहे.. एवढंही करत नाही आपल्या गर्लफ्रेंडसाठी.’ आसावरीच्या तोंडाचा पट्टा हा असा चालूच\nमाझ्या पिढीतल्या अनेकांना वाटेल, मी हे उदाहरण अतिरंजित करून लिहिलं आहे की काय. पण आपल्या मुलामुलींशी जर गप्पा मारल्यात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे पाहिलंत तर तुमच्या हे सहज लक्षात येईल.\nनुकतीच एक बातमी वाचनात आली. अमेरिकेमध्ये ३८ टक्के जनता वेब आणि सोशल मीडियाच्या या जबरदस्त व्यसनात अडकली आहे. आपला देशसुद्धा याबाबतीत मागे आहे असे म्हणण्याचे कारण नाही.\nगेल्या आठ-दहा वर्षांत इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाचा झपाटा एवढा वाढला आहे की अगदी दमछाक होऊन जावी. ‘ऑर्कुट’पासून खऱ्या अर्थाने सोशल मीडिया लोकप्रिय व्हायला सुरुवात झाला आणि हळूहळू ऑर्कु�� बाद ठरून त्यांची जागा फेसबुक आणि ट्विटरने कधी घेतली हे कळलंही नाही. मोबाइल फोन रंगीत स्क्रीनचा असणं आणि त्यावर एखादं गाणं िरगटोन म्हणून ठेवणं ही मोबाइलमधली क्रांती आहे असं वाटेपर्यंत टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग हाताहातात स्मार्ट फोन दिसायला लागले.\nहे स्मार्ट फोन जणू शरीराचाच एक अवयव होऊन बसले.\nइंटरनेट मोबाइलवरच आले. हातातल्या मोबाइलवरून ई-मेल्स बघता येऊ लागले, फेसबुकवर वेळ घालवता येऊ लागला, लिखाण करता येऊ लागले, खेळता येऊ लागले, आणि अशा असंख्य गोष्टी.. ज्यासाठी पूर्वी कम्प्युटर, वर्तमानपत्र, टीव्ही, वही-पेन या गोष्टींची गरज पडत होती त्या सगळ्याला मिळून एकच यंत्र हातात आलं- मोबाइल एखाद्या आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर भरपूर वेळ घालवलात की मग त्या व्यक्तीची सवय होते. तसंच मोबाइलचं एखाद्या आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर भरपूर वेळ घालवलात की मग त्या व्यक्तीची सवय होते. तसंच मोबाइलचं मोबाइलची सवय ही व्यसनात कधी बदलते कळतही नाही. कित्येकजण उगीचच हातातला मोबाइल उघडून परत बंद करताना दिसतात. फोन किंवा मेसेज आला तर तो वाजणार असतोच. पण तरीही अस्वस्थपणे ‘काही आलंय का मोबाइलची सवय ही व्यसनात कधी बदलते कळतही नाही. कित्येकजण उगीचच हातातला मोबाइल उघडून परत बंद करताना दिसतात. फोन किंवा मेसेज आला तर तो वाजणार असतोच. पण तरीही अस्वस्थपणे ‘काही आलंय का’ असं बघणारे असंख्य आहेत. हा अस्वस्थपणा म्हणजे व्यसनच आहे एक प्रकारचं. शिवाय मोबाइल ऑन करून बघतात याचा अर्थ अनेकदा फेसबुक-ट्विटर उघडून बघतात. कारण सोशल मीडियाचीही सवय लागते, जी पटकन व्यसनात बदलू शकते. दिवसभरात फेसबुक उघडलं नाही तर अस्वस्थपणा येणारे तर कित्येक आहेत.\nदेशी दारू पिणाऱ्या माणसाने उंची परदेशी दारू घ्यायला सुरुवात केली तर त्याचे दारूचे व्यसन सुटले असे म्हणले जात नाही, तसेच कालचे ऑर्कुटचे व्यसन आज फेसबुकमध्ये बदलले, आजचे फेसबुकचे व्यसन परवा ट्विटरमध्ये बदलेल, तेरवा अजून काहीतरी आले म्हणून व्यसन सुटले असे होत नाही. गेल्या वर्षभरात स्मार्टफोन आहे पण त्यावर ‘वॉट्स अप’ नाही असा मनुष्य सापडणे मुश्कील. काय आहे हे एक भन्नाट अ‍ॅप्लिकेशन अगदी लाइव्ह गप्पा मारण्यासाठी. पण जेव्हा गप्पिष्ट लोक इथेच तासन्तास गप्पांचे फड रंगवू लागतात तेव्हा याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे.\nनातेसंबंधात सहजपणे अस��ाऱ्या ‘पझेसिव्ह’ वागणुकीला खतपाणी मिळेल अशा या तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायला हवा.\nमी श्रेष्ठ आहे, असा आभास दारू प्यायल्यावर अनेकांना होत असला तरी नशा उतरल्यावर तेसुद्धा जमिनीवर येतात. इथे मात्र जमिनीवर यायला जागाच नाही. कारण सगळेच हवेत उडणारे. याचा जबरदस्त फटका बसू पाहतोय नातेसंबंधांवर. आजकाल थेटपणे व्यक्त होण्यापेक्षा आडूनआडून स्क्रीनच्या मागून बोलणं अनेकांना सोयीस्कर वाटू लागलं आहे.\nआदित्य गेले दोन महिने सुजाताशी मेलवर गप्पा मारत होता. पण लग्नाच्या संदर्भात निर्णय काही देत नव्हता. अवांतर गप्पा चालू होत्या, मधेच कधीतरी मनातल्या गप्पादेखील व्हायच्या. हळूहळू सुजाता त्याच्यात गुंतत चालली होती. प्रत्यक्ष न भेटताही तिला त्याच्याबद्दल काही खास वाटू लागलं होतं. त्यामुळे खूप काही ती त्याच्याशी शेअर करायला लागली आणि एक दिवस आदित्य तिला म्हणाला की ‘‘आपण नको पुढे जायला, कारण आपले जमेल असं नाही वाटत मला.’’\nसुजाताचा विश्वासच बसेना. आधी राग, मग दु:ख आणि नंतर नराश्य अशा सगळ्या नकारात्मक भावनांच्या भोवऱ्यात ती अडकली. यातून बाहेर पडणं तिला खूप जड गेलं.\nलग्नाच्या बाबतीत अशा अनेक घटना घडताना दिसतात. फोटो काढण्याचा उद्देश हा आपल्या आठवणी जतन करणं हा न राहता फेसबुकवर मांडणं हा होतो तेव्हा काहीतरी गडबड आहे असे समजावे. यामुळे होतं काय की, आपण अधिकाधिक ‘दिखावा’ करू लागतो. आठवणीपुरतेच फोटो असतील तर ते अधिक नसíगक असतात, असा माझा अनुभव आहे. फेसबुकसाठीचा फोटो असे म्हणले की त्यात एक अनसíगकपणा येण्याची शक्यता वाढते. येतोच असे नव्हे, पण डोक्यात कुठेतरी मागे हा विचार सुरू असतो की या सहलीचे फोटो घरी गेल्या गेल्या फेसबुकवर टाकणार. मी सतत लोकांना दिसत आहे- फोटोमधून असेन, माझ्या स्टेटस अपडेटमधून असेन, नाहीतर इतर काही गोष्टींमधून असेन, पण मी सतत लोकांना दिसत आहे ही गोष्ट आपल्याला आपल्याही नकळत अनेकदा दिखावा करायला भाग पाडतात.\nअनघा आणि प्रतीक हनीमूनसाठी केरळला गेले होते. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात खरेतर दोघेही चांगलेच रमले होते, पण हातातल्या स्मार्ट फोनवरून तिच्या प्रत्येक मूडचा फोटो तो फेसबुकवर टाकत होता. सुरुवातीला अनघाच्या हे लक्षात आले नाही. पण त्याच्या हातात सारखा फोन पाहून ती वैतागली. तर तो म्हणाला की, अगं फेसबुकवर टाकतोय फोट���. ते ऐकून तर ती जास्तच अपसेट झाली. म्हणजे तू मनाने माझ्याबरोबर नाहीयेस. नुसतं शरीरच आहे तुझं माझ्याबरोबर, अशा विचाराने तिचा मूड गेला तो गेलाच.\nया आणि अशाच अनेक गोष्टी आजूबाजूला घडताना दिसून येत आहेत. मोबाइल नावाचं खेळणं हे आता सर्रास सगळ्यांच्याच हातात दिसू लागलं आहे.\nमोबाइलच्या वापरामुळे अजून एक अतिशय महत्त्वाचा धोका सध्या समाजात दिसू लागला आहे. तो म्हणजे विवाहबाह्य़ संबंधांचा. फक्त याच विषयावर दोन-तीन लेख होऊ शकतात.\nसहजपणे हातात आलेल्या या खेळण्यामुळे घरातल्या आपल्या जिवलगांबरोबर असलेल्या नात्यात अंतर पडताना दिसून येत आहे.\nसूरज कुठल्याशा निमित्ताने एका ऑफिसमध्ये गेला होता. तिथे त्याची अपर्णाशी ओळख झाली. तीन-चार भेटींमध्ये त्यांची मत्री जुळली. दोघांनी आपापले फोन नंबर आणि ईमेल आय.डी दिले. आणि झाली दोघांचीही व्हर्चुअल मत्री सुरू. दोघेही वयाने ४५/४७ वर्षांचे असावेत. दोघांचीही लग्ने झाली होती. खरंतर दोघेही आपापल्या संसारात सुखी होते. तसे नवरा-बायको नात्यात असतात तशी भांडणे त्यांच्यातही होतीच. लांबून फोनवरून आणि मेलवरून अपर्णाला त्याच्या तथाकथित दु:खावर फुंकर घालणं सहज शक्य होतं. त्यालाही ती फुंकर हवीहवीशी वाटणारी. आणि तोही मेलवर, फोनवर तिच्याशी जवळीक साधू शकत होता. व्हर्चुअल रोमान्स करायला मेल आणि फोन प्रकरण खूपच सोयीचे असते. हळूहळू दोघेही एकमेकांमध्ये भावनिक दृष्टीने गुंतत चालले.\nअशा स्वरूपाची अनेक उदाहरणे आपल्या आसपास घडताना दिसतात. इथे जर मानसिक प्रगल्भता नसेल किंवा दूरदृष्टी नसेल, माझ्या हिताचं काय आहे, हे कळण्याची पात्रता नसेल तर संसार मोडू शकतात. वाहवत जाण्याची वृत्ती असेल तर आयुष्याचं नुकसान होऊ शकतं.\nथोडक्यात, सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते. पहिली गोष्ट ‘अहं’ला जन्माला घालते आणि दुसरी अप्रामाणिकपणाला. नातेसंबंध टिकवताना-फुलवताना अहं आणि अप्रामाणिकपणा हे दोन सर्वात मोठे अडथळे असतात. त्याच गोष्टींना आपली सोशल मीडिया आणि मोबाइलची व्यसनाकडे झुकणारी सवय खतपाणी घालणार असेल तर यांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. कारण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे.. त्याच्या/ तिच्यासोबतच तुम्हाला सुखी संसार करायचा आहे. फेसबुकवर ‘लाइक’ करणाऱ्यांसोबत नव्हे आणि लांबून भावनिक सपोर्ट देणं खूपच सोपं.\nशेवटी सर्व ई-व्यसनी लोकांना एकच नम्र विनंती- ‘लाइक’ आणि ‘शेयर’ कराच, पण शांतपणे विचारही करा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n५ कोटी अकाउंट हॅक, फेसबुकने बंद केले ‘हे’ फिचर\n लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nधर्माची भिंत तोडणारं नात मुस्लीम मामानं केलं हिंदू मुलीचं कन्यादान\nआमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, फेसबुकचं स्पष्टीकरण\nAirtel चा ग्राहकांना दणका; ‘या’ प्लॅनमध्ये केली दरवाढ\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n3 एकमेकां साहय़ करती सव्यंग-अव्यंग\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/13/in-tarak-mehta-the-producers-remain-silent-on-dayabens-return/", "date_download": "2020-09-27T19:29:23Z", "digest": "sha1:GUTWUKAUCZAYXNKPOCTAQVNHC77PJVRL", "length": 6669, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या वापसीवर निर्मात्यांनी सोडले मौन - Majha Paper", "raw_content": "\n‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या वापसीवर निर्मात्यांनी सोडले मौन\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / असितकुमार मोदी, तारक मेहता का उल्टा चष्मा, दिशा वाकाणी / June 13, 2020 June 13, 2020\nछोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने मागील अनेक वर्षांपासून सर्वांचे मनपासून मनोरंजन केले आहे. त्याचमुळे ही मालिका टीआरपीमध्ये स्थान बनवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अनलॉक 1 मध्ये देण्यात आलेल्या शिथीलतेमुळे आता या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यातच मागील बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा वकानी या शोमध्ये वापसी करणार असल्याची चर्चा होती. पण यावर आता या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मौन सोडले आहे.\nदिशा वकानी या मालिकेमध्ये परत येणार असून या मालिकेच्या सेटवर एक सेलिब्रेशनही केले जाणार असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी बोलले जात होते. यानंतर पिंकव्हिला या मनोरंजन विषयक संकेतस्थळाला दिलेल्या एका मुलाखतीत या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिशाच्या मालिका वापसीवर मौन सोडले. ते सुरुवातीला हसले आणि म्हणाले, आधी मालिकेचे चित्रीकरण तर सुरू होऊ द्या. याबाबत मी सध्या काहीही सांगू शकत नाही. सध्या आम्ही चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. जेव्हा चित्रीकरण सुरू होईल तेव्हा मी याबाबत काही सांगू शकतो.\nअसित कुमार मोदी पुढे म्हणाले, आम्हाला चित्रीकरणाला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे आणि मी त्यांच्या निर्णयावर खूप खूश आहे. सध्या आम्ही हे चित्रीकरण सुरू करण्याची तयारी करत आहोत. आशा करतो की, लवकरच सर्वकाही ठिक होईल. आम्ही सरकारच्या गाइडलाइन्सचे पालन करून शूटिंग लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येतील.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/script-writer-vasant-sathe/", "date_download": "2020-09-27T20:57:49Z", "digest": "sha1:HS2YC2BWXFISIPWKTO4KEOVV34TXWAKT", "length": 10387, "nlines": 164, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पटकथाकार वसंत साठे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nJuly 12, 2017 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nपटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे पार्टनर ही वसंत साठे यांची ओळख.\nवसंत साठे यांनी राज कपूर यांच्या देखील चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. ‘थरथराट’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहीली.\nवसंत साठे यांना हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानला जायचे. वसंत साठे यांनी लिहिल्या काही चित्रपटाची नावे आवारा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, डॉ. कोटणीसकी अमर कहानी, राम तेरी गंगा मैली.\nवसंत साठे यांचे १२ जुलै १९९४ रोजी निधन झाले.\nश्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.\n1 Comment on पटकथाकार वसंत साठे\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nआजचा विषय केळी भाग एक\nकेळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे ...\nअळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच ...\nआजचा विषय केळी भाग तीन\nफळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र ...\nआजचा विषय केळी भाग दोन\nकेळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या ...\nकवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात म��ळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nबासरी वादक, संगीतकार, नृत्य निर्देशक, कवि व लेखक पंडित विजय राघव राव\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज\nडॉ.माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन\nप्रयोगशील गायिका नीला भागवत\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/01/blog-post_15.html", "date_download": "2020-09-27T20:09:29Z", "digest": "sha1:6JZ74DPZ3C67DGYNNUAYKDAUWEDY77EX", "length": 7370, "nlines": 105, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: सर्वस्व तुजला वाहुनी", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nसर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी\nसांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी\nघरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया \nअंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी\nमाझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी\nठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी\nसंसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका\nदररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी\nवहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे\nअन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी\nकवी - विंदा करंदीकर\nवर्गीकरणे : विंदा करंदीकर\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nतव नयनांचे दल हलले गं...\nचल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली\nलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\nऐसि शायरी माझी नव्हे\nसूर मागू तुला मी कसा\nआता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले \nआज अचानक गाठ पडे\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/5544", "date_download": "2020-09-27T19:57:18Z", "digest": "sha1:UGC7PGXVC2UPTCAKKMJXXHJY4DBUI2MP", "length": 23575, "nlines": 233, "source_domain": "aisiakshare.com", "title": " फोटोग्राफी कशी करावी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nमिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.\nनवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.\nहा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं.\nआता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन येते.\nफोटो काढताना काँपोसिशनकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यामुळे कुठल्याही कॅमेरावर चांगले फोटो येऊ शकतात.\nथियरीतला महत्वाचा भाग असतो म्हणजे \"डेप्थ ऑफ फिल्ड\". कॅमेराचा डोळा जास्त उघडला की \"डेप्थ ऑफ फिल्ड\" कमी होते, म���हणजे मुख्य ऑब्जेक्ट शार्प राहाते आणि बाकीचा भाग धूसर राहातो. अ‍ॅपरचर कंट्रोल करून \"डेप्थ ऑफ फिल्ड\" बदलता येते. याच्यासाठी \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरा. याच्यात आपण स्वतः अ‍ॅपरचर निवडायचे असते आणि कॅमेरा आपोआप योग्य तो शटर इंटरव्हल निवडतो.\n\"डेप्थ ऑफ फिल्ड\" चे उदाहरण बघुया.\nयात f/1.8 म्हणजे कॅमेराचा डोळा भरपूर उघडा ठेवला आहे. त्यामुळे \"डेप्थ ऑफ फिल्ड\" कमी आहे. त्यामुळे मागचा भाग धुसर दिसत आहे.\nपहिल्या ३ फोटोत त्या मानाने कॅमेराचा डोळा कमी उघडा (f/7.1) आहे म्हणून पूर्ण फोटो इन-फोकस आणि शार्प वाटतो.\nf स्टॉप नंबर जितका कमी असेल, तितका कॅमेराचा डोळा जास्त उघडा असतो. f स्टॉप नंबर मोठा म्हणजे डोळा मिटलेला, असे हे व्यस्त प्रमाण आहे.\nकधी-कधी काय होतं की कॅमेराचा डोळा जास्त उघडला जातो, त्यामुळे फोटो \"ओव्हर-एक्स्पोज\" होतो आणि पांढरट दिसतो. म्हणजे खाली डावीकडे दिसतोय तसा. मग अशा वेळी काय करायचं शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा थोडा मिटायचा (म्हणजे f स्टॉप नंबर वाढवायचा).\n1/200 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (f/5.6 म्हणजे f/2.2 पेक्षा कमी उघडलेला डोळा)\nजर फोटो \"अंडर-एक्स्पोज\" झाला आणि अंधारा दिसला, तर उलट करायचं. शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा जास्त उघडायचा (म्हणजे f स्टॉप नंबर कमी करायचा).\n1/200 at f/10 लेन्स 35 mm प्राइम (f/10 म्हणजे f/14 पेक्षा जास्त उघडलेला डोळा)\nफोटो \"ओव्हर-एक्स्पोज\" झालाय की \"अंडर-एक्स्पोज\" झालाय ते कसं ओळखायचं ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा.\nआता तुम्ही विचार कराल मी जर \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त \"अ‍ॅपरचर\" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ ही शंका बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही \"शटर प्रायोरिटी\" किंवा \"मॅन्युअल\" मोड वापरला पाहिजे. \"शटर प्रायोरिटी\" मध्ये आपण शटर स्पीड निवडतो आणि कॅमेरा अ‍ॅपरचर निवडतो. \"मॅन्युअल\" मोडमध्ये आपण दोन्ही, म्हणजे अ‍ॅपरचर (f स्टॉप) आणि शटर स्पीड निवडतो.\nसाधारणतः \"डेप्थ ऑफ फिल्ड\" कंट्रोल करायचे असेल तर \"अ‍ॅपरचर प्रायोरिटी\" हा मोड वापरायचा आणि स्पीड कंट्रोल करायचा असेल तर \"शटर प्रायोरिटी\" हा मोड वापरायचा. खालील उदाहरण \"शटर प्रायोरिटी\"चं आहे.\nमाझ्या अनुभवानुसार कॅमेरा हातात धरलेला असताना शटर इंटरव्हल फार तर 1/15 से��ंद करता येतो, नाही तर फोटो हललेला दिसतो. जर 1/15 सेकंदापेक्षा जास्त वेळ शटर उघडे ठेवायचे असेल, तर ट्रायपॉड वापरावा.\nसूर्यप्रकाश कुठून येत आहे, ते पण लक्षात घ्यावे. म्हणजे कधी कधी इंटरेस्टिंग इफेक्ट मिळवता येतात.\nउदा: खाली डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये घेतला, जो मला खूपच फ्लॅट (मिळमिळीत) वाटला, म्हणून मी उजवीकडील फोटो, थोडासा उजवीकडे सरकून (प्रकाशाची तिरीप पडेल असा) प्रोग्राम मोड मध्ये घेतला आहे. यात सूर्यप्रकाश डावीकडून येत आहे, त्यामुळे प्रकाश-सावली असा इफेक्ट आल्याने फोटो जरा त्रिमितिय (3D) वाटतो. असे प्रयोग करायला मजा येते.\nतुम्हाला हा लेख आवडेल अशी आशा आहे.\n>>मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.>>\nलेखाचा उद्देश स्पष्ट होत नाहीये.\nएवढेच लिहिणार का आणखी मालिका\n(तुम्हाला डिवचण्यासाठी नाही पण काही उत्तमोत्तम मराठीत यावे ही इच्छा आहे)\nअचरटजी तुम्हाला लेखाचा उद्देश\nअचरटजी तुम्हाला लेखाचा उद्देश \"साधत\" नाहीये म्हणायचय का\nलेखाचा उद्देश स्पष्ट होत नाहीये. >>> DSLR कॅमेरा जे अजूनही ऑटो मोडमध्ये वापरतात, अश्या लोकांच्या माहितीसाठी लेख लिहिला आहे.\nतुम्ही जो मोड सिलेक्ट करुन\nतुम्ही जो मोड सिलेक्ट करुन फोटो काढलाय आणि ऑटो मोड नी तोच फोटो ह्याची शेजारी शेजारी ठेऊन तुलना केली पाहिजे. असे काही फोटो आहेत का तुमच्या कडे उदयदादा.\nकारण हल्ली ह्या कॅमेरांमधली सॉफ्टवेअर फारच प्रगत झाली आहेत. तुम्हाला एलसीडी स्क्रीन वर फोटो दाखवायच्या आधी पण म्हणे इमेज प्रोसेसिंग होते.\nसर्वात शेवटी, डावीकडचा फोटो\nसर्वात शेवटी, डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये आहे आणि उजवीकडचा प्रोग्राम मोडमध्ये आहे\nफोटोग्राफीबद्दल इंग्रजीत भरपूर लेख आहेत, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून हा लेख लिहिला आहे.\nफोटोग्राफीसाठी पुस्तक pdf free download\nकारण हल्ली ह्या कॅमेरांमधली सॉफ्टवेअर फारच प्रगत झाली आहेत. तुम्हाला एलसीडी स्क्रीन वर फोटो दाखवायच्या आधी पण म्हणे इमेज प्रोसेसिंग होते.\nहे नविन नाही. डिफॉल्ट डीएसएलआर फोटो हे 'जेपेग' मोड मध्ये असतात. सेन्सरने टिपलेला ते जेपेग मध्ये कॉम्प्रेस केलेला फोटो ही ���्रोसेस म्हणजे इमेज प्रोसेसिंगच होय. (म्हणूनच लोक रॉ मोड वापरतात. सेन्सर वरतीसुद्धा फिल्टर्स बसवलेले असतात. अन त्या फिल्टर्सचे अ‍ॅव्हरेजिंग करून फोटो बनवला जातो. तेव्हा तिथेही इमेज प्रोसेसिंग आहेच.)\nमिपालेखांची लिंक दिलीच आहे.वेगळे सांगणार असाल तर \"target audience\" कोणता ते ठरवा असं म्हणायचं आहे.\nबहुतेक dslr मधल्या सर्व सोयी असणारा कॅम्रा घेतलेला आहे आणि फक्त शटर वापरतात त्यांच्यासाठी आहे का\nलेख उपयुक्त आहे. सपाट आणि त्रिमिती फोटोंचं उदाहरण आवडलं. (बाकी माहिती होती किंवा सहज लक्षात येतं म्हणून फार भावलं नाही एवढंच.)\nउदाहरणादाखल भोपळे दाखवणं हा निर्णय मुद्दाम घेतला का सध्या दुकानांत भोपळे दिसत आहेत म्हणून आपसूक निवड झाली\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nसपाट आणि त्रिमिती फोटोंचं\nसपाट आणि त्रिमिती फोटोंचं उदाहरण आवडलं.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T21:34:01Z", "digest": "sha1:MMJ5EZUOA24QDGOLW5THLLIWGDJZE4VU", "length": 3610, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप अर्बन चौथाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप अर्बन चौथाला जोडलेली पाने\n← पोप अर्बन चौथा\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पोप अर्बन चौथा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १२६४ ‎ (← दुवे | संपादन)\nऑक्टोबर २ ‎ (← दुवे | संपादन)\nपोप क्लेमेंट चौथा ‎ (← दुवे | संपादन)\nपोप अलेक्झांडर चौथा ‎ (← दुवे | संपादन)\nपोपांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nजॉक पँटालेऑन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/upcoming-nfo-in-indian-share-market-1078016/", "date_download": "2020-09-27T20:16:56Z", "digest": "sha1:I7BAQNYHZRDYGPZJEAGDIHBV2NMPMLCX", "length": 12847, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कंपन्यांच्या भागविक्रीतून निधी उभारणी, म्युच्युअल फंडांच्या नवीन योजनांचा सुकाळ | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nकंपन्यांच्या भागविक्रीतून निधी उभारणी, म्युच्युअल फंडांच्या नवीन योजनांचा सुकाळ\nकंपन्यांच्या भागविक्रीतून निधी उभारणी, म्युच्युअल फंडांच्या नवीन योजनांचा सुकाळ\nवरच्या टप्प्यावर प्रवास करणाऱ्या भांडवली बाजारामुळे गुंतवणूकदारांबरोबर कंपन्यांचाही उत्साह दुणावला असून त्यांनी या मार्फत निधी उभारणीसाठी घाई केल्याचे चित्र आह��.\nवरच्या टप्प्यावर प्रवास करणाऱ्या भांडवली बाजारामुळे गुंतवणूकदारांबरोबर कंपन्यांचाही उत्साह दुणावला असून त्यांनी या मार्फत निधी उभारणीसाठी घाई केल्याचे चित्र आहे. म्युच्युअल फंडांच्याही अनेक नवीन योजना वाटेवर आहेत.\nमुंबई शेअर बाजार बुधवारी ३० हजारांपल्याड पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ९,१०० हजारानजीक जात नवीन विक्रम स्थापित केला. निफ्टी सलग दुसऱ्या व्यवहारात ऐतहासिक विक्रमावर विराजमान झाला.\nबाजारात असे चित्र असताना जवळपास तीन डझन म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांच्या नव्या निधी योजना (एनएफओ) घेऊन येण्याचा मनोदय सेबी या भांडवली बाजार नियामकाकडे व्यक्त केला आहे. याबाबतची कागदपत्रेही सादर करण्यात आली आहे. त्यानुसार नजीकच्या कालावधीत भांडवली बाजाराच्या माध्यमातून या योजना सादर करून गाठीशी अतिरिक्त रक्कम बांधण्यांचा त्यांचा इरादा आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यातच या कंपन्या भांडवली बाजार दफ्तरी धडकताना दिसतील.\nसेबीच्या आवश्यक मंजुरीनंतर लगेचच वर्षभराच्या आत अशा योजना घेऊन येण्याचे या ३४ म्युच्युअल फंड कंपन्यांना वाटते. यासाठी सेबीकडे आपला विचार मांडणाऱ्यांपैकी १९ कंपन्यांनी आपल्या योजना गेल्याच महिन्यात, तर १३ कंपन्यांनी जानेवारीमध्ये आपला प्रस्ताव दिला आहे. पैकी अनेकांनी योजना सादरही केल्या आहेत.\nतर नव्या रुपात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, रिलायन्स, एसबीआय, यूटीआय, एचडीएफसी या म्युच्युअल फंड कंपन्यांनी रस दाखविला आहे. समभाग तसेच समभागाशी निगडित रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या योजना सादर करण्याचा त्यांचा मानस आहे. तर अनेक फंड घराण्यांनी इ-कॉमर्ससारख्या नव्या दमाच्या क्षेत्रात उत्सुकता दाखविली आहे. यामाध्यमातून वधारत्या भांडवली बाजाराचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nखनिज तेल ३० डॉलर खाली\nसेन्सेक्स २० महिन्यांच्या खोलात; मुंबई निर्देशांकाची २६७ अंश आपटी\nहिंसाचारामुळे काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी; कर्जदारांच्या प्रमाणात आतापर्यंतची सर्वात मोठी घट\n‘मुरगाव बंदरा’ला कें��्राकडून दोन पुरस्कार\nआस्कमी ग्रोसरीचे ८० शहरांत विस्तारण्याचे लक्ष्य\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 २०१४ मध्ये प्रस्तुत झालेली स्मार्टफोन मांदियाळी\n2 सेन्सेक्स ३००००च्या ऐतिहासिक टप्प्यावर, रेपो दरांतील कपातीचा सकारात्मक परिणाम\n3 सामान्यांसाठी खुशखबर, रेपो दरात पाव टक्क्यांची कपात\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/06/3195/", "date_download": "2020-09-27T19:01:45Z", "digest": "sha1:CLEZIBYNA46X3UI6GDAQVQKMF2LSVIZQ", "length": 22159, "nlines": 267, "source_domain": "www.sudharak.in", "title": "‘हरीभरी’च्या निमित्ताने – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nमाझ्या मित्रमैत्रिणींनी शिफारस केली म्हणून ‘हरीभरी’ पाहायला गेले. शाम बेनेगल दिग्दर्शक, शबाना आझमी, रजित कपूर, नंदिता दास आदी कसलेले कलाकार वाचल्यावर ‘हरीभरी’ नक्कीच आपल्याला आवडेल असा असणार असे वाटले. शाम बेनेगल कोणती तरी सामाजिक समस्या घेऊन येणार व त्याला आशादायी असे उत्तर सुचविणार ह्याची अपेक्षा होती. (‘अंकुर’ मधील लहान मुलाने काचेवर दगड फेकून व्यवस्थेला आपला नोंदवलेला निषेध आठवा.) अन् झालेही तसेच\nप्र न जरी केवळ मुस्लिम स्त्रियांपुरताच मर्यादित ठेवला असला तरी ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने त्या समस्येचे सामान्यीकरण करायला हरकत नाही, तेही तेवढेच सत्य ठरेल. सिनेमात पाच स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्या दाखविल्या आहेत. त्यातील तिघीजणी साधारण समवयस्क त्यामुळे एका पिढीच्या समजायला हरकत नाही, एक मागच्या पिढीची व एक उमलत्या पिढीची. स्त्री-पुरुष समानता ह्या विषयी आपण कितीही बोलले, लिहिले, वाचले तरी वास्तवात काही बदल झाला आहे असे म्हणवत नाही (काही तुरळक अपवाद वगळता) स्त्रीपेक्षा आपण केवळ पुरुष’ आहोत हाच मुद्दा स्वतःचे श्रेष्ठत्व मिरविण्यासाठी पुरेसा वाटणाऱ्या पुरुषांची संख्या आजही कमी नाही. स्त्रीने केवळ संसार नीट करावा, अपत्यांना जन्म द्यावा, त्यांचे संगोपन करावे, पुरुषाला खूश ठेवावे हेच तिचे कार्यक्षेत्र, ह्याच तिच्या मर्यादा हेच तिचे कार्यक्षेत्र, ह्याच तिच्या मर्यादा आणि हो, वंशाला दिवा देण्याची जबाबदारी तिचीच आणि हो, वंशाला दिवा देण्याची जबाबदारी तिचीच आजच्या काळातही स्त्रीला मुलगी होणे वा मुलगा होणे याला पुरुष पूर्णपणे जबाबदार आहे हे न समजलेला रानटी, असभ्य पुरुष हा गजालाचा नवरा आजच्या काळातही स्त्रीला मुलगी होणे वा मुलगा होणे याला पुरुष पूर्णपणे जबाबदार आहे हे न समजलेला रानटी, असभ्य पुरुष हा गजालाचा नवरा तिला मोठी मुलगी आहे व तिच्या नवऱ्याला मुलगा हवा तिला मोठी मुलगी आहे व तिच्या नवऱ्याला मुलगा हवा तो ती देऊ शकत नाही (ह्यात दोष तिचाच तो ती देऊ शकत नाही (ह्यात दोष तिचाच) म्हणून तिच्याशी पशुवत् वर्तन, घरातून वारंवार हाकलून देणे वगैरे) म्हणून तिच्याशी पशुवत् वर्तन, घरातून वारंवार हाकलून देणे वगैरे तिने आपले बोचके उचलावे व माहेरी यावे. माहेरी आई आहे म्हणून माहेर म्हणायचे तिने आपले बोचके उचलावे व माहेरी यावे. माहेरी आई आहे म्हणून माहेर म्हणायचे नाहीतर एक भावजय खाष्ट, त्या मानाने मोठी पुष्कळच समजूतदार नाहीतर एक भावजय खाष्ट, त्या मानाने मोठी पुष्कळच समजूतदार ती सलमा सततच्या गर्भारपणामुळे पार चिपाड झालेली गजालाच्या सोबतीने क्लिनिकमध्ये जाऊन कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करून आलेली गजालाच्या सोबतीने क्लिनिकमध्ये जाऊन कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करून आलेली हे ऐकल्यावर तिचा नवरा मात्र समंजस दाखवला आहे. ‘तू योग्य केलेस’ ही त्याची ह्या कृतीवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया हे ऐकल्यावर तिचा नवरा मात्र समंजस दाखवला आहे. ‘तू योग्य केलेस’ ही त्याची ह्या कृतीवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया परंतु धाकटी काय गहजब करते परंतु धाकटी काय गहजब करते ती टिपिकल कर्मठ, कुराणनिष्ठ मुस्लिम स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. ‘बच्चे अल्ला की देन होते हैं’, ‘तूने बहोत बडा पाप किया’, ‘अल्ला तुझे कभी माफ नहीं करेगा’ वगैरे आक्रस्ताळेपणा तीच करते. तिला एवढेही कळत नाही की दीर, त्याची बायको, त्यांची मुले ह्या युनिटमध्ये आपण उगाच ढवळाढवळ करू नये ती टिपिकल कर्मठ, कुराणनिष्ठ मुस्लिम स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. ‘बच्चे अल्ला की देन होते हैं’, ‘तूने बहोत बडा पाप किया’, ‘अल्ला तुझे कभी माफ नहीं करेगा’ वगैरे आक्रस्ताळेपणा तीच करते. तिला एवढेही कळत नाही की दीर, त्याची बायको, त्यांची मुले ह्या युनिटमध्ये आपण उगाच ढवळाढवळ करू नये अन तीच कृती जेव्हा तिचा नवरा सांगतो की त्यानेही केली, तेव्हा ती चवताळून उठते अन तीच कृती जेव्हा तिचा नवरा सांगतो की त्यानेही केली, तेव्हा ती चवताळून उठते अफसाना तिचे नाव त्यातल्या त्यात तीच कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून दूर आहे पण अज्ञानाने उगाचच स्वतःला दुःखी करून घेते व घर सोडते पण अज्ञानाने उगाचच स्वतःला दुःखी करून घेते व घर सोडते ठसक्यात घर सोडल्यावर पुन्हा त्याच घरी परतही येते\nआशादायी शेवट म्हटले आहे तो म्हणजे नजमाच्या बाबतीतला गजालाची ही मुलगी, बाप घरी फरफटत नेतो काय, पुन्हा आणून टाकतो काय (वंशाच्या दिव्याच्या अपेक्षेने पुन्हा बोहल्यावर चढणार असतो हा, म्हणून). नजमाला शाळेत जायला, शिकायला आवडते. तिला ‘टीचर’ व्हायचे आहे. पण उपवर( गजालाची ही मुलगी, बाप घरी फरफटत नेतो काय, पुन्हा आणून टाकतो काय (वंशाच्या दिव्याच्या अपेक्षेने पुन्हा बोहल्यावर चढणार असतो हा, म्हणून). नजमाला शाळेत जायला, शिकायला आवडते. तिला ‘टीचर’ व्हायचे आहे. पण उपवर() झाली म्हणून थोराड स्थळ तिची काकू सुचविते, परावलंबी म्हणून गजालाही नाइलाजाने संमती देते, ह्यात नजमाशी काहीच सल्लामसलत नाही. तिच्या आयुष्याची ती सूत्रधार नाहीच मुळी. तिने आयुष्य कसे जगायचे हे अन्य कोणीतरी ठरविणार) झाली म्हणून थोराड स्थळ तिची काकू सुचविते, परावलंबी म्हणून गजालाही नाइलाजाने संमती देते, ह्यात नजमाशी काहीच सल्लामसलत नाही. तिच्या आयुष्याची ती सूत्रधार नाहीच मुळी. तिने आयुष्य कसे जगायचे हे अन्य कोणीतरी ठरविणार सुदैवाने, त्याच वेळी तिची आजी (हिची समस्या म्हणजे तरुणपणी तिचे प्रेम एकावर असते परंतु अकल्पितपणे निर्माण झालेल्या पेचामुळे तिला लग्न मात्र दुसऱ्याशीच करावे लागते) कॅन्सरने आजारी आहे असे डॉक्टर सांगतात व ���्याचे कारण कोवळ्या वयात वारंवार लादले गेलेले मातृत्व हे होय सुदैवाने, त्याच वेळी तिची आजी (हिची समस्या म्हणजे तरुणपणी तिचे प्रेम एकावर असते परंतु अकल्पितपणे निर्माण झालेल्या पेचामुळे तिला लग्न मात्र दुसऱ्याशीच करावे लागते) कॅन्सरने आजारी आहे असे डॉक्टर सांगतात व त्याचे कारण कोवळ्या वयात वारंवार लादले गेलेले मातृत्व हे होय तेव्हा गजाला खाड्कन जागी होते (म्हणून वर ‘सुदैवाने’ म्हटले) व आपल्या मुलीला (जी हिरमुसून खाटेवर झोपलेली असते) शाळेत जाण्याची परवानगी देते. अन् हे फुलपाखरू आनंदाने, नाचत, बागडत, गाणे गात, आशादायी जीवनाच्या अपेक्षेने वाटचाल करते. येथे चित्रपट संपतो.\nस्त्रियांच्या समस्यांना प्राधान्य देणारे काही हिंदी, मराठी चित्रपट जरूर निघाले आहेत. परंतु ते पाहताना मनात सतत वास्तवात दिसणारा विरोधाभास खटकत असतो. एका टोकाला अवकाशात भ्रमण करणारी, ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञानात भरारी मारणारी स्त्री आणि दुसऱ्या टोकाला भर रस्त्यात चारचौघांच्या समक्ष जिचा खून होतो, सात वर्षांची मुलगी जिच्यावर बलात्कार होतो, वर्गात बसलेल्या प्रेयसीची निघृणपणे हत्या होते, एखादीवर सामूहिक बलात्कार होते, एखादीला केवळ संशयापोटी उभे जाळले जाते, एखादीला जादूटोणा करते म्हणून तिची नग्न धिंड काढून दगडाने ठेचून मारले जाते, स्वतःच्या मुलीवर बापच बलात्कार करतो, हे सर्व वाचले की मन विषण्ण होते. स्त्रीची, पर्यायाने समाजाची प्रगती होते की अधोगती हेच समजत नाही.\nअलीकडे तर मला स्त्रियांच्या समस्यांसंबंधी लिहिलेली पुस्तके, लेख, चित्रपट देखील पहावेसे वाटत नाहीत. स्वतः स्वतःच्या विचारांप्रमाणे आयुष्य जगावे. बस खरोखरच स्त्री-पुरुष समानता आम्हाला समाजात रुजवायची असेल तर दोन गोष्टी व्हायला हव्यात. एक म्हणजे स्त्रीने स्वतःकडे बघण्याचा देहनिष्ठ दृष्टिकोन सोडायला हवा व दोन, पुरुषांनी स्वतःचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा खरोखरच स्त्री-पुरुष समानता आम्हाला समाजात रुजवायची असेल तर दोन गोष्टी व्हायला हव्यात. एक म्हणजे स्त्रीने स्वतःकडे बघण्याचा देहनिष्ठ दृष्टिकोन सोडायला हवा व दोन, पुरुषांनी स्वतःचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा स्त्री म्हणजे केवळ भोगवस्तू हा विचार वरवर पुरोगामी असणाऱ्या पुरुषांच्याही अंतर्यामी दडलेला ���सतो. ह्या दोन्ही गोष्टी केव्हा घडतील माहीत नाही पण असे कधी तरी घडेल या अपेक्षेने नजमासारखे स्वप्नात रमायला माझे मन तयार नाही.\n३/४, कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: आम्हाला विचारत का नाहीत\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/indapur-senior-leader-prithviraj-jachak-reunites-with-sharad-pawar-251536.html", "date_download": "2020-09-27T20:15:05Z", "digest": "sha1:56OBTO7FFRXM5BJKEMUDPW2APXPSVBJ6", "length": 16632, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Indapur Senior Leader Prithviraj Jachak reunites with Sharad Pawar", "raw_content": "\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\n17 वर्षांच्या विरोधानंतर पुन्हा ‘गोडी’, साखर संघाच्या माजी अध्यक्षांचे शरद पवारांशी मनोमीलन\n17 वर्षांच्या विरोधानंतर पुन्हा 'गोडी', साखर संघाच्या माजी अध्यक्षांचे शरद पवारांशी मनोमीलन\nमुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी पृथ्वीराज जाचक यांनी दुपारचे जेवण घेतले.\nनविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती\nइंदापूर : इंदापुरातील राजकीय समीकरणे बदल���्याची नांदी पाहायला मिळत आहे. तब्बल 17 वर्षांच्या विरोधानंतर साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Indapur Senior Leader Prithviraj Jachak reunites with Sharad Pawar)\nइंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार-जाचक भेट झाल्याची चर्चा आहे. मुंबईत शरद पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ झाल्याचे पाहायला मिळाले.\nपृथ्वीराज जाचक हे सहकार क्षेत्रातील दिग्गज, मात्र काही वर्षांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. परंतु ते आता पुन्हा राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेने सरकताना दिसत आहेत. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी जाचक यांनी दुपारचे जेवण घेतले.\nहेही वाचा : सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन\nज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी गेल्या काही महिन्यांपासून मनोमिलनासाठी पुढाकार घेतला होता. साखर उद्योगातील अडचणींबाबत आजच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती पृथ्वीराज जाचक यांनी दिली. तर महत्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा किरण गुजर यांनी केला.\nछत्रपती सहकारी साखर कारखान्यात डावलले जात असल्याच्या भावनेतून पृथ्वीराज जाचक यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली होती. ही कटुता इतकी वाढली की, जाचक यांनी त्यावेळी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना थेट आव्हान दिले होते.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nकालांतराने विरोध मावळला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यासाठी हात पुढे केला. पृथ्वीराज जाचक यांनी मान्यता दिली आणि शरद पवार यांच्यासोबत भेटीनंतर पुनर्मिलनावर शिक्कामोर्तब झाले.\nयापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत संकेत दिले होते. मात्र आता पवार-जाचक भेटीमुळे इंदापुरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Indapur Senior Leader Prithviraj Jachak reunites with Sharad Pawar)\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा…\n\"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\"\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nशिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी,…\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nएकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nसूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन\nशिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nBihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी…\nDeepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ…\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अ��ित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/03/blog-post_17.html", "date_download": "2020-09-27T19:06:40Z", "digest": "sha1:RPRCPKESJ4ELPJONNBK4KMLOPCOJM2YE", "length": 7282, "nlines": 109, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: एकटाच मी", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nनाही कुणीच आसपास...एकटाच मी \nवाटे किती किती उदास...एकटाच मी \nमागे-पुढे कुणी न सोबतीसही कुणी...\nमाझा सुना सुना प्रवास...एकटाच मी \nमाझी कुठेतरी असेल सावली इथे...\nशोधा, करा करा तपास...एकटाच मी \nमाझ्या मनात बाग एक रोज बहरते...\nहे माळरान...अन् भकास एकटाच मी \nमाझ्याच आठवांत दंग दंग मी असा...\nमाझेच सोबतीस भास...एकटाच मी \nहोतो भ्रमात... मी नसेन एकटा कधी -\nझाला अता पुरा निरास...एकटाच मी \nयेऊ नका कुणीच भेटण्यासही मला...\nदेऊ नका उगीच त्रास...एकटाच मी \nनाही मला कुणीच सोबती-सवंगडी\nआहे तुझा खरा कयास...एकटाच मी \nनाही कधीच त्या फुलास मी विचारले...\nदेशील का मला सुवास...एकटाच मी \nकवी - प्रदीप कुलकर्णी\nवर्गीकरणे : गझल, प्रदीप कुलकर्णी\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nकोण जाणे कोण हे जवळून गेले\nएकदा आहे तुला भेटायचे\nनाही आज सुचत काही\nमी खिन्न गीत गाता...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अर��णा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-181113.html", "date_download": "2020-09-27T20:32:17Z", "digest": "sha1:DCWL6YHYVDD44FBWWQIO25TS2BX6BEDR", "length": 20924, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठाल���लसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nबाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले व���्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nबाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे\n18 ऑगस्ट : बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला होत असलेल्या विरोधामागे शरद पवार यांचेच गलिच्छ राजकारण कारणीभूत असून, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपातील काही मंडळींही जाणिवपूर्वक या वादाला खतपाणी घालत असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्यामुळेच हे असले घाणेरडं राजकारण खेळलं जात असल्याची तोफही त्यांनी डागली. त्याचबरोबर बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा, महाराष्ट्रात तांडव उभं करेन असा इशाराही राज ठाकरेंनी पुरंदरे विरोधकांना दिला आहे.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेबांच्या पुरस्काराला विरोध करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासूनच राज्यात जाती पातीच्या घाणेरडय़ा राजकारणाला सुरूवात झाली. बाबासाहेब पुरंदरेंचा चार वेळा सत्कार करणार्‍या शरद पवारांना आताच बाबासाहेबांचे शिवचरित्र वादग्रस्त असल्याचे कळले काय. शिवाजी महाराज आणि जिजाऊ मॉसाहेबांचा अपमान केला म्हणून बाबासाहेबांचा सत्कार केला होता काय. शिवाजी महाराज आणि जिजाऊ मॉसाहेबांचा अपमान केला म्हणून बाबासाहेबांचा सत्कार केला होता काय, असा खडा सवालही ठाकरे यांनी पवारांना विचारला.\nभालचंद नेमाडे यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या विद्वानालाही आताच विरोध करावासा वाटला काय. ज्ञानपीठ विजेत्याने कसे वागायचे याचे धडे कुसुमाग्रज आणि विंदा यांच्याकडून घ्यावेत, असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी नेमाडे यांना दिला. बाबासाहेब हे निमित्त असून, ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्यानंतरच काहींना पोटशूळ\nउठला. त्यातूनच महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा चिखल करून टाकल��. या वादामागे भाजपाच्याही काही मंत्र्यांचा हात असल्याचा घणाघाती आरोपही ठाकरे यांनी केला.\nबाबासाहेबांसारख्या 92 वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तींवर आक्षेप नोंदवताना यांना शरम वाटायला पाहिजे होती, असे सांगतानाच बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा महाराष्ट्रात तांडव उभे करीन, असा गर्भित इशाराही ठाकरे यांनी दिला. पुस्कारावरून सुरू असलेल्या वादावर मुग गिळून गप्प असलेल्या राज्य सरकारवरही ठाकरे यांनी सडकून टीकास्त्र सोडले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/australia-vs-west-indies-t20-series-in-october-postponed-players-to-be-available-for-ipl-159661.html", "date_download": "2020-09-27T20:05:37Z", "digest": "sha1:72JROAYWSUN5ICZQL4WAONM63FF4JSMO", "length": 33520, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "AUS vs WI T20 2020: ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज टी-20 मालिका पुढे ढकलली, आता IPLच्या संपूर्ण मोसमात उपलब्ध असतील दोन्ही टीमचे खेळाडू | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्य���ची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nAUS vs WI T20 2020: ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज टी-20 मालिका पुढे ढकलली, आता IPLच्या संपूर्ण मोसमात उपलब्ध असतील दोन्ही टीमचे खेळाडू\nऑस्ट्रलिया-वेस्ट इंडिज (Photo Credit: Getty)\nकोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची हानी सुरूच आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने संमतीने हा निर्णय घेतला. मालिका रद्द झाल्या���ुळे आता ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजचे क्रिकेटर्स इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) संपूर्ण मोसमात उपलब्ध असतील. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार होती. या मालिकेचे सामने 4 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर रोजी होणार होते. 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या वर्ल्ड कपच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वपूर्ण होती, पण आयसीसीने यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक रद्द केला आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये खेळली जाणारी टी -20 मालिका रद्द केली गेली आहे. भारत-ऑस्ट्रेलियामधील टी-20 मालिका पुन्हा होणार की नाही याचा निर्णय झालेला नाही. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतच डिसेंबर-जानेवारीच्या दौर्‍यावर भारताला टी-20 मालिका खेळण्याचे आवाहन केले आहे. (IPL 2020 Update: क्रिस गेल आयपीएलच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होणार सामील\n“ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा खेळल्या जाणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्ध 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेचे आयोजनास प्राधान्य दिले गेलेल्या सामन्यांना पुढे ढकलण्यास (2021 मध्ये किंवा 2022 मध्ये) सहमती दर्शविली आहे,” सीएने एका निवेदनात म्हटले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी 13 मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मर्यादित ओव्हरची मालिका खेळेल असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेच्या तारखांचा निर्णय अद्याप बाकी आहे.\nऑस्ट्रेलियन संघ नोव्हेंबरच्या शेवटी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना दिसू शकतो. 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकताच या महिन्यात न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध होणारी मालिका रद्द केली.\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ��रली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/yuvraj-singh-sachin-tendulkar-among-sports-community-celebrates-the-festival-of-raksha-bandhan-share-emotional-posts-159331.html", "date_download": "2020-09-27T18:56:17Z", "digest": "sha1:6WTRGAQCH3CHUAYAFYEAVBMKJE6X3CQQ", "length": 37030, "nlines": 259, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Raksha Bandhan 2020: सचिन तेंडुलकर, गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंनी साजरा केला यंदाचा 'वेगळा' रक्षाबंधन; युवराज सिंह रमला जुन्या आठवणीत, पाहा Posts | 🏆 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळ��� व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ ए��िटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा ��्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nRaksha Bandhan 2020: सचिन तेंडुलकर, गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंनी साजरा केला यंदाचा 'वेगळा' रक्षाबंधन; युवराज सिंह रमला जुन्या आठवणीत, पाहा Posts\nसुरेश रैना आणि सचिन तेंडुलकरची रक्षाबंधन पोस्ट (Photo Credit: Twitter)\nरक्षाबंधन हा एक सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण म्हणून साजरा केला जातो. भारतात रक्षाबंधन (Raksha Bandhan) 2020साजरा केले जात असताना टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनीही त्यांच्या बहिणींसाठी खास पोस्ट शेअर करून बहिणींप्रती आपले प्रेम व्यक्त केले. हिंदु श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन दरवर्षी साजरा केला जातो. तथापि, यावर्षी कोविड-19 मुळे परिस्थिती भिन्न आहे. प्रशासकीय यंत्रणांनी हा सण साजरा करताना जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भारतीय खेळाडू रक्षाबंधनाचा सणही साजरा करत आहेत आणि त्यांच्या बहिणींसोबतचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट केली. सोमवारी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. युवी आजच्या खास दिवशी जुन्या आठवणीत रमला आणि आपल्या भावंडांसह काही थ्रोबॅक फोटो शेअर केले. (Raksha Bandhan 2020: एमएस धोनी-जयंती गुप्ता, विराट कोहली-भावना ते जसप्रीत बुमराह-जुहिका, टीम इंडिया खेळाडूंच्या बहिणी ज्यांनी नेहमी आपल्या भावांना दिली साथ See Photos)\n‘यंदाचे रक्षाबंधन’ काही वेगळे आहे. ‘तात्पुरते’ अंतर असूनही मी माझ्या बहिणींबरोबर शेअर केलेल्या प्रेमाचे बंधन पूर्वीपेक्षा अधिक दृढ आहे. आशा आहे की आपणा सर्वांना रक्षाबंधन लाभो,’ सचिनने ट्विटरवर आपल्या बहिणीसमवेत फोटो पोस्ट करत लिहिले.\n‘सर्व बांधवांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सभोवताली या स्त्रिया असल्याचा आनंद झाला माझ्या सभोवताली या स्त्रिया असल्याचा आनंद झाला चला आपण सर्वजण या अनमोल बंधनाला मिठी मारू चला आपण सर्वजण या अनमोल बंधनाला मिठी मारू ’इशांत शर्माने ट्विटरवर सांगितले.\n‘सर्वांना शुभेच्छा व रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा रेणू, तू कायमची माझी आवडती साथीदार होशील मी वचन देतो की मी तुझ्याबरोबर कायम आहे. सर्व बंधूंनो, आपण या प्रेमाचे बंधन साजरे करूया,’ रैनाने म्हटले.\nभारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल संदेश देताना बॉक्सर विजेंदर सिंहनेही सर्वांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.\nरक्षाबंधन के पावन धागे की शुभकामनाएं\nकाँधे पर हल धरने वाले हर किसान तक पहुँचे\nभारत की रक्षा करने वाले जवान तक पहुँचे \nइस मुश्किल वक़्त में हर देश वासी तक पहुंचे\nरक्षाबन्धन की हार्दिक शुभकामनाएं 🙏\n\"माझ्या आश्चर्यकारक भावंडांबरोबर घालवलेल्या काही विस्मयकारक काळांची आठवण करतोय. आमच्या जुन्या दिवसांप्रमाणे आम्ही नेहमीच एकमेकांना भेटू शकत नाही, परंतु आपण शेअर केलेले बंध काही काळाने अधिक दृढ झाले आहेत,\" युवराजने थ्रोबॅक फोटो शेअर करून लिहिले. भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने कोविड-19 विरूद्ध लढाईत गुंतलेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले.\nभारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आपल्या बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले,\"या सुंदर बंधनाचे केवळ भावंड असलेल्या बहिणींनाच माहिती असेल सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकोरोना व्हायरसमुळे भारतात क्रिकेट थांबले आहे आणि आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीसह ते पुन्हा सुरू होणार आहेत. आयपीएल 20202 चे सामने 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या दुबई, शारजाह आणि अबू धाबी या तीन ठिकाणी खेळवण्यात येईल.\nKXIP vs RCB, IPL 2020: केएल राहुल 2000 आयपीएल धावा करणारा वेगवान भारतीय फलंदाज; सचिन तेंडुलकर, सुरेश रैना सारख्या दिग्गजांना टाकले मागे, पाहा आकडेवारी\nDean Jones Dies in Mumbai: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांना क्रीडाविश्वातून श्रद्धांजली; सचिन तेंडुलकर, विर���ट कोहलीसह अनेकांनी व्यक्त केलं दु:ख\nIPL 2020: 'राजस्थानविरुद्ध जे केलं त्याला नेतृत्व करणं म्हणत नाही', CSKच्या पराभवानंतर गौतम गंभीरचा एमएस धोनीवर निशाणा\nMI-CSK Rivalry in IPL: 'मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील स्पर्धेचे आयपीएल यशस्वी होण्यामागे मोठी भूमिका', सचिन तेंडुलकरने व्यक्त केले परखड मत\nOn This Day in 2007: युवराज सिंहला आठवला 13 वर्षांपूर्वीचा 6 षटकारांचा सामना, स्टुअर्ट ब्रॉडची प्रतिक्रिया जिंकेल तुमचेही मन\nMost Expensive Player in IPL History: 'हा' आहे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा प्लेअर, पाहा आयपीएल 2020 चे टॉप-5 करोडपती\nSachin Tendulkar Instagram: सचिन तेंडुलकरची 'वडापाव'च्या शोधात असलेल्या 'नवीन मित्राशी' झाली भेट, मास्टर-ब्लास्टने शेअर केला क्युट Video\nIPL 2020: अर्जुन तेंडुलकर ला यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात स्थान जाणून घ्या एका फोटोमुळे सुरू झालेल्या तर्क-वितर्कांमागील सत्य\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7041", "date_download": "2020-09-27T21:20:55Z", "digest": "sha1:TOIYKINQHLSLIMPB3DRKE2SIJZDNTOCT", "length": 10755, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nकलम ३७० वरून खा. सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्यात रंगली जुगलबंदी\nगडचिरोली जिल्हयात आढळले ७ नवीन कोरोना पाॅझिटीव्ह\nलॉकडाउनमुळे अन्नधान्य विकण्यात अडचण येत असल्यामुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\n'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांनी कोरोना तपासणीला सहकार्य करावे : आ.डॉ.देवराव होळी\nनिवडणूक लोकाभिमुख होण्यासाठी आयोगाचे टेक्नोसॅव्ही उपाय\nअरुण जेटली पंचत्वात विलीन , मुलाने दिला मुखाग्नी : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nरुग्णवाहिकेच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार\nसंचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर गडचिरोली पोलीसांची कार्यवाही\nशरद पवार यांना होणार त्रास असह्य झाल्याने दिला राजीनामा : अजित पवार\nछत्तीसगडमध्ये पोलीस - नक्षल चकमक : १७ जवान शहीद\nसहायक प्रशासन अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन सिरोंचा पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल\nसांगलीत पुन्हा कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील १४७ वर\nभाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेसला विशेष मुलाखत\nगडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन\n२ डिसेंबरपासून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात १७ वा आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव\nतंबाखू न दिल्यामुळे आजोबाचा खून करणाऱ्या नातवास जन्मठेप, ५ हजारांचा दंड\nनागपूरमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा संशयित रूग्ण\nग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nभंडारा जिल्हयात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन\nजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी अपघातात थोडक्यात बचावले\nजिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती साजरी\nअतिवृष्टीमुळे गडचिरोली न.प. ची सर्वसाधारण सभा रद्द, नगर परिषद जलमय\nनक्षलवाद्यांकडून गोडरी गावाजवळ १ टिप्पर व २ ट्रॅक्टरची जाळपोळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण\nदेशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार , नियमभंगासाठी आता पाच ते दहापट दंड\nआता दर तीन वर्षांनी करावे लागेल आधारकार्ड 'अपडेट'\n‘करोना’ विषाणूबाबत नागरीकांनी घाबरु नका, सावधगिरी बाळगा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nदहावीची भूगोलाची तर नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड\nचकमकीत ठार झालेला जहाल नक्षली सोमा उर्फ शंकर याच्यावर होते ८ लाखांचे बक्षिस\n'थायलंड' ने एचआयव्ही च्या औषधांमधून 'कोरोना' व्हायरसचं 'निदान' शोधले : ४८ तासात रूग्ण 'ठणठणीत' होण्याचा केला 'दावा'\nवडधम ते चिटूर मार्गाच्या डांबरीकरणाची चौकशी करा\nउद्या भाजपाची पहिली यादी जाहिर होण्याची शक्यता\nरिझर्व्ह बँकेचा कर्जधारकांना दिलासा : हफ्ता भरण्यास ३ महिन्यांचा अवकाश\nआज राज्यात २९८ कोरोना बांधितांचा मृत्यू, ९ हजार ८९५ नवीन रूग्ण\nगडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एका कोरोनाबाधित रुग्णाची भर : रूग्णसंख्या पोहचली २६ वर\nउष्णतेचा तडाखा : अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी\nसंततधार पावसामुळे चोप येथे घरांची भिंत कोसळली\nअंशकालीन स्त्री परीचर संघटनेचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन\nओबीसी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन\nवैनगंगा नदीमधील इकोर्निया निमूर्लनासाठी २ कोटीची तरतूद : पालकमंत्री डॉ. परिणय फुके\nदिल्लीत जामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार : विद्यार्थी जखमी\nझारखंडमध्ये लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्र निवडणुक लढणार ; भाजपला झटका\nमैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांनी माहिती सादर करावी\nगोंडवाना विद्यापीठाच्या ३६ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती, ओबीसींना डावलल्याने दाखल केली होती याचिक�\nलॉकडाउन काळात शाळेत आसरा मिळालेल्या ४० वर्षीय महिलेवर बलात्कार\n१७ वर्षीय इसमाची नक्षल्यांनी केली हत्या ; कोरची तालुक्यातील घटना\nनगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ डिसेंबरला कार्यक्रम\nअत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख १० हजार पास वाटप\nपावसाचा कहर, गडचिरोली शहर जलमय\nमी राष्ट्रवादीतच, शरद पवार हेच नेते ; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी जाहीर केली भूमिका\nराज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ तर गृहमंत्री अमित शाह यांच्या १८ प्रचार सभा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/1036", "date_download": "2020-09-27T20:02:50Z", "digest": "sha1:7VNVTFD4B36ZVUOAUEFPHHFEOB2AYP5X", "length": 57710, "nlines": 481, "source_domain": "aisiakshare.com", "title": " (भिकार छायाचित्रण+रसग्रहण - एक आव्हान) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\n(भिकार छायाचित्रण+रसग्रहण - एक आव्हान)\nया स्पर्धेला विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते चित्र कसलेही असू शकेल. छायाचित्रच हवं असं नाही, हाताने कागदावर किंवा कंप्यूटरवर (डिजिटल आर्ट) काढलेलं चित्रही चालेल. माणसाचेच, वस्तूचेच, प्राण्याचेच हवे असे नाही. हे छायाचित्र फोकस्ड असावेच, योग्य प्रकारे एक्स्पोज्ड असावेच, स्थिर असावे (फोटो काढताना कॅमेरा हललेला चालेल) असेही नाही. हे छायाचित्र उदात्त विचार, मानवी भावनांचे कंगोरे, मानवी जीनवाचा अर्थ सांगणारं शक्यतोवर नसावं अशी अपेक्षा आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत पुरेसं स्पष्टीकरण दिल्यास अशा प्रकारच्या चित्रांचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ: ऐसी अक्षरेचे सदस्य 'न'वी बाजू यांनी काढलेले एक चित्र, मी पाहीलेला सूरयोदय, दिले होते आणि त्याचे स्पष्टीकरण स्वतः चित्रकार आणि राजेश घासकडवी या दोघांनीही दिलेले होते. (दुवा )\nस्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत:\n१. केवळ स्वतःने काढलेले चित्र आणि/किंवा छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधीत इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही\n२. एका सदस्याला स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ चित्रे/छायाचित्रे प्रकाशित करता येतील. तीनाहून अधिक चित्रे-छायाचित्रे दिल्यास शेवटची तीन स्पर्धेत मोजली जातील.\n३. ज्या चित्र आणि छायाचित्राबरोबर सदर कलाकृती सर्वात भिकार का आहे याचं कोणतंही स्पष्टीकरण स्पर्धकाकडून नसेल ती कलाकृती स्पर्धेतून बाद समजली जाईल.\n४. धाग्यात आलेल्या चित्र-छायाचित्रांच्या भिकार अथवा चांगलं असण्याचं स्पष्टीकरण ऐसी अक्षरेचे सर्व सदस्य देऊ शकतात. स्पर्धेच्या निर्णयावर याच परिणाम होईल.\n५. दोन प्रकारचे विजेते स्पर्धेत घोषित करण्यात येतीलः\nगट क - चित्र-छायाचित्र + त्याच्या भिकारपणाचे स्पष्टीकरण. (कलाकार)\nगट स - धाग्यात आलेल्या चित्र-छायाचित्रांचे फक्त स्पष्टीकरण देणारे (समीक्षक)\n६. इतर स्पर्धकांच्या कलाकृतींना मागे खेचणार्‍या प्रतिसादांचं स्वागत आहे.\n७. स्पर्धेसाठी हा धागा पुढचे दोन आठवडे खुला असेल. प्रत्येक गटात फक्त एकच एंट्री आल्यास धागा अप्रकाशित होणार नाही; स्पर्धेचा कालावधी वाढवून मिळेल.\n८. सदर स्पर्धा नियमितपणे भरवण्याची कोणतीही जबाबदारी धागाप्रवर्तक घेत नाही.\n९. आव्हानदातीला पुढे-पुढे करण्याची सवय असली तरीही स्वतःची चित्रे स्पर्धेत उतरवायची आहेत; त्यामुळे आव्हानदाती परीक्षक गट क ची परीक्षक निश्चित नसेल.\n१०. स्पर्धकांनी परीक्षकांना लालूच दाखवू नये म्हणून परीक्षकांची निवड इतक्यात केली जाणार नाही. यथावकाश धागा संपादित करून परीक्षक कोण हे कळवण्यात येईल.\n कोणत्याही प्रकारची भिकार, फसलेली चित्रे-छायाचित्रे आणि त्यांच्या भिकारपणाची, फसण्याबद्दलची समीक्षा येऊदेत\nनवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.\nफोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.\nरस्त्यातून चालताना आकाशात चंद्र दिसला. पुरेसं झूम लेन्स नसताना फोटो काढला, ज्याच्या फोटो काढायचा तो चंद्र सुरूवातीला फोटोच्या मध्यभागी होता. अगदी धनंजयला रटाळ वाटतो तसाच. फोटो काढताना एक्स्पोजरही फार जास्त दिलं गेलं. स्टँड नव्हता त्यामुळे कॅमेरा हलला आणि आकाशात मारलेले फरांटे दिसत आहेत. सबब हा फोटो डिलीट करण्यालायकीचाच आणि तद्दन भिकार आहे. अगदीच वाया जाऊ नये म्हणून इथे एक धागा सुरू केला.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nमी या चित्राला 'द राइज ऍंड द फॉल ऑफ द अमेरिकन स्टॉक मार्केट' असं नाव देईन. आसपासच्या समाजवादी अंधःकारात स्टॉक मार्केटची एक तळपती ठिणगी दिसते - मानवजातीला आशा देणारी. चित्राच्या केंद्रस्थानी असलेला झगझगीत प्रकाश आहे नव्वदीतल्या दैदिप्यमान चढाचा. मग २००१ मध्ये एक दणका मिळालेला दिसतो - मेलेल्याला शेवटचं मारल्याप्रमाणे टेररिस्टांनी विमानं ट्रेड सेंटरमध्ये घुसवून डॉट कॉम बबलचे शेवटचे बारीक बुडबुडे फोडले - त्याचा. तरीही काही काळ दुर्दम्य आशावादाच्या बळावर ते पुन्हा चढलं आणि २००८ मध्ये त्याहूनही अधिक आपटलं. या प्रवासाचं हे चित्रण आहे.\nगंमत म्हणजे ऐशी वर्षांपूर्वीचं स्टॉक मार्केटही याच चित्रात लपलेलं आहे- रोअरिंग ट्वेंटीजचा झगझगीत प्रकाश आणि त्यानंतर ग्रेट डिप्रेशनचा अंधःकार...\nइतक्या सुंदर फोटोचा 'भिकार छायाचित्र' स्पर्धेत भाग घेण्यासाठी वापर करणं यातही अदिती यांची कल्पकताच दिसते. स्टॉक मार्केटप्रमाणेच जनतेची अभिरुचीही रसातळाला गेली आहे, असंच त्यांना सुचवायचं आहे.\nमाजी बी येक येंट्री\nहा फोटो खरं तर एंट्री म्हणून नाही, पण या स्पर्धेत एंट्री देण्यासाठी म्हणून काढलेला होता. हा काढताना मी एका टेबलाच्या पृष्ठभागावर फोकस न करता फोटो काढला. दुर्दैवाने हा प्रयत्न फसला. टेबलावर पडलेल्या दिव्याचं प्रतिबिंब त्यात आलं, आणि एकंदरीत परिणाम सूर्यास्तासारखा आला.\nया फोटोची किती पातळ्यांवर गल्लत आहे ते सांगणं कठीण आहे. नुसती काळीपांढरी कॉंपोझिशन आहे. धड कशावरच फोकस नाही. धूसरता जी आली आहे ती काहीतरी लपवणारी गहन धूसरता असण्याऐवजी चष्मा काढला पण चष्म्यावरचे डाग डोळ्यासमो���च राहिले तर जसं दिसेल तशी आहे. विषय काय तर काही नाही, एक कसलातरी पट्टा. तृतियांशांचा नियम फाट्यावर मारलेला आहे. हा फोटो पाहिल्यावर पटकन पान उलटून पुढे जावंसं वाटतं यातच या फोटोच्या भिकारपणाचं रहस्य दडलेलं आहे. काहीच व्यक्तिमत्व नसलेली, धूसर, मठ्ठ फोटो.\nतेव्हा ताई, माई, अक्का, विचार करा पक्का आणि याच फोटोला द्या तुमच्या मताचा शिक्का.\nदुसरा फोटो हा पहिल्या फोटोपेक्षा अधिक भंकस आहे असा माझा दावा आहे. पहिल्या फोटोचं वर्णन तर लागू पडतंच, शिवाय ओव्हरएक्स्पोज झाल्यामुळे त्यातला अर्थहीन भंकसपणा अधिक बटबटीत झाला आहे.\nपहिल्या फोटोत भासणार्‍या माध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे चमकणारे राजेश घासकडवी यांनी या स्पर्धेसाठी म्हणून खास फोटो काढले याच कारणसाठी हे फोटो बाद मानावेत अशी विनंती आहे. न ठरवता भिकार फोटो काढता येणं एवढंही कठीण काम नाही. विशेषतः मोबाईलमधे कॅमेरे वगैरे असताना.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nराजेश घासकडवी यांनी या स्पर्धेसाठी म्हणून खास फोटो काढले याच कारणसाठी हे फोटो बाद मानावेत अशी विनंती आहे.\nराजेश घासकडवी हे व्यक्तिमत्वच 'बाद' असल्याने वरची विनंती अमान्य करण्यात यावी. मूळात ते फटु घासूंनी काढल्याचा कुठलाही पुरावा आढळलेला नाही म्हणून ते बाद करावेत असे मात्र म्हणता येईल.\nमन धुक्यात. धुकं मनात. अशा धुक्मनावस्थेत काढलेले फोटो वाटतात.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\n>>राजेश घासकडवी यांनी या स्पर्धेसाठी म्हणून खास फोटो काढले याच कारणसाठी हे फोटो बाद मानावेत अशी विनंती आहे म्हणजे या स्पर्धेसाठी मुद्द्दाम वेगळे फोटो न काढता जुनेच फसलेले फोटो द्यायचे आहेत का \nनाही, असं काही नाही. पण\nनाही, असं काही नाही. पण राजेशचे फोटो स्पर्धेत पुढे जाऊ नयेत म्हणून इतर स्पर्धकांना कारणं देण्याची मुभा आहे ती मी वापरली.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपण मला घासकडवीँचे फोटो दिसत\nपण मला घासकडवीँचे फोटो दिसत का नाहीत\nफाँफाचा प्राँब्लेम आहे का\nमला फायरफॉक्समध्येच हे दिसत\nमला फायरफॉक्समध्येच हे दिसत आहेत. आयइ ९ मध्ये दिसायला त्रास होऊ नये म्हणून मी त्याती विड्थ आणि हाइटची फिल्ड्स देखील काढली आहेत. तुम्हाला खालील लिंकांवर दिसतात का\nआता दिसले फटू बाकी साध्या\nबाकी साध्या गुत्यात केलेल्या हेलनच्या नाचात घासकड���ीना जर कलात्मकता दिसू शकते (आठवा मुंगळा वगैरे) तर छायाचित्रात ती कलात्मकता ओसंडून वाहतेय अस आमच मत आहे\nपहिला फोटो पाहून भा रा तांबेच्या मावळत्या दिनकरा ओळी आठवल्या\nबाकीचे फोटो हे नवदृश्यचित्रकलेचे प्रतिक आहेत त्यात एक गूढता आहे जे काय आहे ते फक्त जाणिवा नेणिवा समृध्द असल्यानानच कळेल म्हणजे काय ते विचारु नये\nफोटोत एक प्रकारच ऊदासपण सौदर्य ठासून भरलय\nतद्वत घासकडवीँचे फोटो स्पर्धेसाठि अपात्र ठरतात\n'शॉरट सरकीट मूळे लागलेली आग' (आमची एण्ट्री + स्पष्टीकरण)\nछायाचित्रच हवं असं नाही, हाताने कागदावर किंवा कंप्यूटरवर (डिजिटल आर्ट) काढलेलं चित्रही चालेल.\nहे म्हटल्यावर... भोगा आता आपल्या कर्माची फळे ही घ्या आमची एण्ट्री.\n(ज्या गोष्टीत चांगला हात बसलेला आहे, तीच चांगली करावी, नाही काय उगाच जमत नाही तर भिकार का होईना, पण फोटॉग्रफीच्या फंदात तरी कशाला पडा उगाच जमत नाही तर भिकार का होईना, पण फोटॉग्रफीच्या फंदात तरी कशाला पडा\n३. ज्या चित्र आणि छायाचित्राबरोबर सदर कलाकृती सर्वात भिकार का आहे याचं कोणतंही स्पष्टीकरण स्पर्धकाकडून नसेल ती कलाकृती स्पर्धेतून बाद समजली जाईल.\nनुसती कलाकृती देऊन पुरत नाही स्पष्टीकरण पण पाहिजे कलाकृती आमची आहे, म्हटल्यावर आणखी स्पष्टीकरण ते काय हवे\nठीक आहे. कलाकार भिकार, विषय भिकार, शिवाय सादरीकरणही भिकार म्हटल्यावर, यातून नेमके काय बाहेर पडेल अशी आपली अपेक्षा होती इतके सगळे भिकार घटक एकत्र आल्यावर त्यातून जगातल्या सर्वात भिकार चित्राखेरीज इतर काही बाहेर पडणे शक्य तरी आहे काय इतके सगळे भिकार घटक एकत्र आल्यावर त्यातून जगातल्या सर्वात भिकार चित्राखेरीज इतर काही बाहेर पडणे शक्य तरी आहे काय आणखी काय स्पष्टीकरण हवे आणखी काय स्पष्टीकरण हवे यातून काय मोनालिसा निपजेल असे आपल्याला वाटले होते काय\n उलट, हे जगातले सर्वात भिकार चित्र का नाही - जगात याहून भिकार असे काय असू शकते - याची कारणे तुम्हीच द्या. जगात याहून भिकार कलाकृती असू शकत नाही, हा कलाकाराने दिलेला शब्द आहे. मानायचा, तर माना, नाहीतर पुराव्यानिशी खोटा पाडून दाखवा (हे कलाकाराचे च्यालेंज आहे. अर्थात, नाही उचललेत - किंवा कलाकाराचा दावा नाही मानलात - तरी कलाकाराचे त्याने काहीच बिघडत नाही म्हणा (हे कलाकाराचे च्यालेंज आहे. अर्थात, नाही उचललेत - किंवा कलाकाराचा दावा नाही मानलात - तरी कलाकाराचे त्याने काहीच बिघडत नाही म्हणा कलाकाराला काय, तो उत्तरोत्तर अशीच एकाहून एक भिकार चित्रे काढत जाईल. स्पर्धेसाठी नाही, 'कलेसाठी कला' म्हणून. ते 'निरासक्त कलाप्रेम' की काय ते यालाच म्हणतात, नाही काय कलाकाराला काय, तो उत्तरोत्तर अशीच एकाहून एक भिकार चित्रे काढत जाईल. स्पर्धेसाठी नाही, 'कलेसाठी कला' म्हणून. ते 'निरासक्त कलाप्रेम' की काय ते यालाच म्हणतात, नाही काय\n(अवांतर: त्या 'मोनालिसा' काढणार्‍यानेही त्याचे कोणतेही स्पष्टीकरण आजतागायत दिलेले नाही. त्याचीही एण्ट्री बाद ठरवणार काय किंबहुना, जगातल्या सर्वात थोर कलाकृतींचे जनक आपल्या कृतींचे स्पष्टीकरण कधीही देत नाहीत, अशी जनरीत आहे. जगातल्या सर्वात भिकार कलाकृतींच्या कर्त्यांनीही ती पाळली, तर नेमके बिघडले कोठे किंबहुना, जगातल्या सर्वात थोर कलाकृतींचे जनक आपल्या कृतींचे स्पष्टीकरण कधीही देत नाहीत, अशी जनरीत आहे. जगातल्या सर्वात भिकार कलाकृतींच्या कर्त्यांनीही ती पाळली, तर नेमके बिघडले कोठे 'I don't owe the world an explanation' असे व्यक्तिगत धोरण ठेवण्याचा अधिकार आम्हालाच तेवढा का नसावा 'I don't owe the world an explanation' असे व्यक्तिगत धोरण ठेवण्याचा अधिकार आम्हालाच तेवढा का नसावा\nकलाकार भिकार, विषय भिकार, शिवाय सादरीकरणही भिकार\nहा तर आपला विनय झाला. या लेखातच उल्लेखलेल्या 'मी पाहिलेला सूरयोदय' या चित्राने रसिकांना किती प्रभावित केलं होतं हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे तुम्ही 'न'वनिर्मितीचे पाईक, आव्हां गार्द वगैरे समजले जाता हे तुम्हालाही ठाऊक असेल. तेव्हा पहिला मुद्दा सहजच निकालात निघतो.\nविषयाबद्दल बोलायचं झालं तर वरवर बघता हे चित्र शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगीचं आहे. त्यातही तुम्ही अभियांत्रिकी चिह्नसमूह वापरून सादरीकरणाला एक 'न'वीन पैलू दिलेला आहे. बॅटरी आहे, तिला जोडलेल्या वायर्स आहेत, त्यांमध्ये कुठचाही रेझिस्टन्स न लावल्यामुळे शॉर्टसर्किट होतं हे एखादा शेंबडा प्रथमवर्षअभियांत्रिकीविद्यार्थीही सहज सांगू शकेल. पण या चिह्नांना एक सखोल अर्थ आहे. तो म्हणजे विद्युतमंडलात रेझिस्टन्स हा ज्याप्रमाणे भारवाहनाचं काम करतो त्याप्रमाणे समाजजीवनात निरनिराळ्या परंपरांचे खांब हे सामाजिक रोषाचं अवरोधन करत असतात. समाजप्रवाह या दाबाखालीही चालू रहावा यासाठी आवश्यक असतात. पण जेव्हा कोणी व्यवस्था अन्याय्य, पोकळ, खोट्या, कृत्रिम रूढी-परंपरांचे खांब वापरून जनतेचं शोषण करते तेव्हा कधी ना कधी त्यांना तो दाब असह्य होतो. ते कोसळतात. आणि मग ते वापरून त्या उष्णतेवर स्वतःची पोळी भाजून घेणारांना जनतेच्या क्षोभाच्या भडक्याला सामोरं जावं लागतं.\nपण इतक्या सहज गवसणाऱ्या अर्थावर समाधान मानायला लागले तर ते 'न'वी बाजू चे चहाते कसले या आकृतीबंधात अजूनही खूप शोधता येतं. नीट बघितलं की या चित्रात वापरलेला सर्किटचा पंचकोन एखाद्या आडव्या पेनाच्या निबसारखा दिसतो. मग नवीनच अर्थाचा उलगडा होतो. बॅटरीचं 'पोटेन्शियल' हा अर्थ जुळून येतो. ज्या लेखनात असं 'पोटेन्शियल' असतं ते योग्य ठिकाणी प्रकाशित (लाल तारा) झालं की जनतेत क्रांतीचा वणवा फैलावतो. वरतीच सांगितलेले सर्व अर्थ - प्रस्थापित, अवरोध, जनतेचा रोष लागू होतातच. पण त्यामागचा कार्यकारणभाव म्हणजे तलवारीपेक्षा श्रेष्ठ असलेली लेखणी व ती धरणाऱ्या विचारवंतांचे विचार - हे कळतं.\nइतक्या मिनिमलिस्टिक फराट्यांतून इतके अर्थ सांगणाऱ्या 'न'वी बाजूंचा मी इतकी सुंदर कलाकृती दाखवल्याबद्दल आजन्म ऋणी आहे.\n'न'वी बाजू आणि राजेश घासकडवी\n'न'वी बाजू आणि राजेश घासकडवी यांनी या धाग्याला चार चांद लावले आहेत असं नमूद करते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nराम आणि लक्ष्मण हरणापाठी गेलेले आहेत आणि सीतेला घेऊन रावण पळून गेला आहे तेव्हाची ही झोपडी.\nआता हे चित्र भिकार का आहे एखाद्या चित्रकाराने रामायणातला एखादा प्रसंग हुबेहुब, किंवा त्याच्या/तिच्या दृष्टीला तो प्रसंग जसा दिसतो किंवा स्वतःचं त्याबद्दल असणारं इंटरप्रिटेशन मांडलं असतं. प्रसंग म्हटला की त्यात माणसं असणं अपेक्षित आहे. गोळे आणि वाकड्या रेषा काढायचा कंटाळा असल्यामुळे या चित्रात माणसं नाहीत. बरं ही जी झोपडी आहे, ती सुद्धा 'न'वी बाजू यांच्या मागच्या चित्रात बघून काढली आहे आणि धड रंगवलेलीही नाही. यातलं झाड अगदीच कृत्रिम झाडाचीही विकृत आवृत्ती वाटते. झाड आणि झोपडीच्या मधली रेष लक्ष्मणरेषा आहे हे सांगितल्याशिवाय समजणारही नाही. सबब इथे चित्रकाराकडे ना कलात्मक दृष्टी आहे, ना दृष्टीकोन आहे, ना काही सांगण्यासारखं नवं आहे, ना हातात/माऊसमधे कला आहे, ना उपलब्ध सॉफ्टवर्सचा वापर करण्याइतपत अक्कल. सबब हे चित्र साफ भिकार आहे.\n(थोडा भूतकाळः हे एक ��िक्रिएशन, पुनर्निर्मिती आहे. चित्र काढण्याची सक्ती केली की काय होऊ शकतं याचं एक भिकार उदाहरण.\nआमच्या शाळेत विज्ञान, चित्रकला, रामायण कसल्याही स्पर्धा असायच्या आणि त्या सक्तीच्या असायच्या. विज्ञानावर माझं प्रेम होतं त्यामुळे निदान तक्रार नसायची. रामायणावर त्या वयात (यत्ता सातवी) अगदीच राग नव्हता पण चित्रकलेवर चिक्कार राग होता. रामायणाच्या परीक्षेमुळे उगाच तेच-तेच पुन्हा वाचायला, रटायला आणि लिहायला लागतं याचा राग होताच. तर एकदा सक्तीच्या चित्रकला स्पर्धेत एक विषय दिला होता 'रामायणातील एक प्रसंग'. तिथे हे वर काढलं आहे असलंच चित्र काढलं, वर ती नोट लिहीली \"राम आणि लक्ष्मण हरणापाठी गेलेले आहेत आणि सीतेला घेऊन रावण पळून गेला आहे तेव्हाची ही झोपडी.\" आणि गावभर सायकल फिरवून घरी आले. आई शप्पत सांगते, समस्त जनतेसमोर ओरडा (बहुदा मारही) खाऊनही (सहाध्यायींकडून कूल पॉईंट्स मिळाल्यामुळे) वाईट न वाटण्याची ती पहिलीच वेळ. आमची सुरूवात तिथूनच झाली म्हणायला हरकत नाही. )\nअवांतरः या चित्राचा भूतकाळ मीच सांगितल्यामुळे इतर कोणी याच गोष्टीचा उपयोग करून माझं चित्र स्पर्धेतून खाली खेचायचा प्रयत्न केल्यास ते फाऊल समजावं. उगाच कोवळ्या मुलांवर अत्याचार वगैरे बडबड करून बायाबापड्यांच्या आणि बापभावांच्या डोळ्यातून पाणी काढूनही या चित्राचं महत्त्व सांगू नये. असल्या अत्याचारांमुळेच माझी कातडी जाडी व्हायला सुरूवात झाली. किंवा बंडखोरी, क्रांती वगैरे कारणंही सांगू नयेत. थोडी स्वतःची बुद्धी वापरावी.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n'भिकार' प्रकाशचित्रांनाही एक दिवस वाव मिळेल आणि त्यांच्यावर चर्चा होईल सविस्तर- हे आधीच माहिती असतं, तर इतकी चित्रे डिलीट करायचे कष्ट वाचले असते आजवर पण असो, Better Late than Never\nकोणे एके काळी आमच्या तीर्थरुपानी चित्रकला शिकवण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. अर्थात तेव्हाच्या आणि आजच्या स्थितीत फारसा फरक नाही पडलेला नाही हे यावरून पुरेस स्पष्ट होतेच.\nमाझ्या ऑफिसातल्या सहकार्यानी याला अनिल कपूर, प्रशांत दामले अशी नावे दिली. क्रित्येक जणांना ते स्वताचे चित्र वाटले. यातच हे किती भिकार आहे हे दिसतय कारण ज्या व्यक्तीच काढल चित्र काढल होत ते नाव सोडून वेगळीच नाव आली. म्हणून मलाच पहिला नंबर द्यावा ही मागणी मी करत आहे\nकाल आम्ह�� बॅटमॅनचा शिणीमा\nकाल आम्ही बॅटमॅनचा शिणीमा बघायला गेलो असताना अतिशय स्फुर्ती येऊन आम्ही हे चित्र काढले. चित्रपट सुरु होण्या आधीचा पडदा.\nब्याटम्यानचा शिनुमा पहाताना अमेरिकेतल्या कोलोर्‍याडो राज्यात, एकाला प्रेक्षकांवर गोळ्या झाडण्याची दुर्बुद्धी झाली. त्यात १२ लोकांचा बळी गेला. त्या सर्वांना श्रद्धांजली.\nपरा याने काढलेले प्रस्तुत चित्र हे फक्त त्यांच्याच मनाची स्थिती दाखवते असं नाही तर असे अनेक सिनेमे पहाताना डुलक्या काढणार्‍या माझ्यासारख्या लोकांचेही हे सार्थ वर्णन आहे. जोर नामक एक सिनेमा आम्ही बघायच्या आधी उजव्या हाताची मूठ वरच्या दिशेने झाडीत \"जोर, जोर\" असे बोलत होतो. सिनेमा बघितल्यानंतर हीच मूठ समोरच्या दिशेला झाडीत \"झोड झोड\" असे बोलत होतो. चित्रपटाचा परिणाम अपेक्षित असतो एक, आणि होतो भलताच. अशा वेळेस चित्रपटाच्या दिग्दर्शकाचीही अवस्था श्री. परा यांच्या चित्राप्रमाणेच होते.\nत्यातून परा यांची ही कलाकृती ओरिगिनल नाही. जवळजवळ हजार वर्षांपूर्वी, आजचा जो महाराष्ट्र ओळखला जातो तिथे काही भावंडे एकत्र रहात असत. त्यांना उद्देशून एक धागा श्री. चांगदेव यांनी टाकला. तो धागाही असाच होता, त्याला प्रतिसाद म्हणून मात्र या मुलांपैकी द्वितीय क्रमांकाच्या मुलाने मात्र मेगाबायटी प्रतिसाद लिहीला; जो आजही मराठी लोकांमधे आपुलकीने वाचला जातो. त्या धाग्याची ही अस्सल प्रत आहे.\nकिंबहुना म्हणूनच श्री. प.रा. यांचे चित्र भिकार नसून अस्सल मराठी परंपरेचा एक नमुना आहेच, शिवाय आधुनिकोत्तर कलाप्रेमी आणि कलाकारांच्या मनाची अवस्थाही आहे. हे चित्र भिकार नव्हे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nहा फोटो स्पर्धेसाठी नाही.\nचित्राचं नाव आहे खाज.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nआणि त्याला मारायचा भिकार्पणा...अशा भिकारि प्राण्याला( ते पण मेलेल्या) चित्रात पकडण्याचा भिकारिपणा... बघा माझे पॉएंट्स वाढतायत\nआणि त्यात झूमही अगदी गंडवला आहे तुम्ही. दुधात साखर का काय म्हणतात ते..\nखालील छायाचित्र भिकारच म्हणावे लागेल. कारण आम्हाला तिथे नेले तेंव्हा धुके प्रचंड होते. मग फोटो चांगला कसा येणार ठिकाण सांगण्याची गरजच नाही. सगळेच जाणकार आहेत.\nमाणुस पुर्णपणे फ्रेममधे आला असता तर क्लासिक फोटो आला असता. जबर्‍या फोटो (टाळ्या\nमुळात या फोटोत रेलिंगचा\nमुळात या फोटोत रेलिंगचा पॅटर्न आहे तो दुर्लक्षण्यासारखा नाही. त्यामुळे हा फोटो अजिबात भिकार नाही. कृपया हा फोटो स्पर्धेतून बाद समजणे ही विनंती.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस्थळ पुणे सातारा रोड,मला इथे त्या ब्रीजच्या(आम्ही त्याला दरीपूल म्हणतो) खांबांचा फोटो काढायचा होता (हे आठवायला पण बराच वेळ लागलाय)ते फोटो मध्ये शोधले तरच दिसतील .\nया फोटो मध्ये गाडीच्या डेष्बोर्ड आणि त्या रोडच्या कठड्याचे ३ असे भयानक रिफ़्लेक्षन आलेले आहेत ,\nसंपूर्ण विषय सोडून भलतेच दिसत आहे, सबब भिकार फोटो म्हणून मान्यता मिळावी\nभिकार नाही तर काय म्हणणार \n१. फोटो काढण्याआधीचा क्यामेरयाचा वार्मअप\n२. आम्ही गावाकडे फिरायला गेलो असताना बरेच फोटो काढून झाले आणि रिक्षात बसायच्या आधी कॅमेरा बंद करायचा तितक्यात हा फोटो क्लिक झाला. काढून टाकायचा होता बरे झाले आता कामाला आला.\n३. घरी परतत असताना आमच्या गावात देखील चांद्रयान उतरले होते कि काय अशी शंका येऊन काढलेला हा फोटो.\nझाले गेले गंगेला मिळाले,\nआता उदय नव्या रामाचा.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या को�� कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/meaning-of-maharashtra-elections-mandate", "date_download": "2020-09-27T20:23:42Z", "digest": "sha1:ARUL7BNEYIVIIZT25HDXGENJUR7DBYBN", "length": 15583, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "महाजनादेशाचा अन्वयार्थ - द वायर मराठी", "raw_content": "\nकाँग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळाल्याने एक मजबूत विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आला असे म्हणता येईल. अशा मजबूत विरोधी पक्षामुळे आता सत्ताधारी युतीला कायम दबावात राहावे लागेल असे दिसते.\n‘विजय मिळविण्यासाठी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिले पाहिजे’ महाराष्ट्रातील २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःला भाजप- शिवसेनेने स्वतःला कायम विजयी भूमिकेत पहिले. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सर्वकाळ पराभूत मानसिकतेत राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजयाचा आत्मविश्वास त्यांनी कधीही कमी झालेला दाखवून दिला नाही. कायम २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा त्यांचा हा दावा मात्र निकालात प्रतिबिंबित होताना दिसत नाही, तो ही लोकसभेतील प्रचंड यशानंतर व मोठ्या प्रमाणावर भाजप – शिवसेनेत झालेल्या पक्षांतरानंतरही.\nया संदर्भात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षांतर केलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या २५ पैकी केवळ १९ सदस्यांनाच या निवडणुकीत यश प्राप्त झाले आहे. पक्षांतर करून केवळ चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या व नंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निकालाने एकप्रकारे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना त्यांना निवडणुकीत मिळालेले यश हे त्यांचे व्यक्तिगत नसते तर संघटना व पक्षाचे असते हे दाखवून दिले आहे.\nया निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मानसिक पातळीवर झालेले पक्षांतर जनतेने यातूनच चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. भाजप व शिवसेना युतीला अपेक्षित यश न मिळण्यामागे त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवून आणल्याने तयार झालेली नाराजीसुद्धा कारणीभूत ठरल्याचे निकालावरून दिसून येते. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर ���सताना ज्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे नेते भाजपात व शिवसेनेत उमेदवारी मिळविताना दिसत होते तर ज्यांनी सातत्याने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला त्या प्रमुख नेत्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजप- शिवसेनेचा मतदार निश्चितच दुखावला गेला ज्यामुळे त्यांना अपेक्षित यश प्राप्त होताना दिसत नाही.\nभाजपला केवळ १०० च्या आसपास जागा मिळाल्यामुळे आता भाजपला कायम शिवसेनेवर विधानसभेत विसंबून राहावे लागेल आणि त्याची पुरेपूर किंमत शिवसेना उठवत राहील हे निश्चितच.\nनिकाल जाहीर होत असतानाच शिवसेनेचा ५० : ५०चा आग्रह बरेच संकेत देऊन जात आहे. या शिवाय २०१४च्या निकालानंतर सुरवातीला ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची ऑफर दिली त्यावेळी अल्पमतात असलेल्या भाजपने शिवसेनेस शिरजोर होऊ दिले नाही. उलट त्यांनी सत्तेच्या वाटणीत आपल्या मनाप्रमाणे शिवसेनेला वाकवले. तसे सहकार्य यावेळी शरद पवार यांच्याकडून भाजपला मिळण्याची कोणतीही अपेक्षा नाही. किंबहुना भाजपशी बार्गेनिंग करण्याकरिता शरद पवारांचा वापर यावेळी शिवसेना करण्याची पूर्ण शक्यता आहे. तशी शिवसेनेला मदत यावेळी शरद पवार यांच्यासह काँग्रेसकडूनही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकाँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला प्रतिकूल परिस्थितीत मिळालेले यश हे महाराष्ट्राच्या मतदारांच्या प्रगल्भतेचे लक्षण म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणावर या दोन्ही पक्षातून पक्षांतर होऊनही या पक्षांनी आपले संख्याबळ वाढविले आहे. असा जनादेश देताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपेक्षा पक्ष संघटना व वैचारिक बांधिलकी महत्त्वाची असते हे जनतेने दाखवून दिले आहे.\nसातारचे उदयनराजे भोसले व पक्षांतर करणाऱ्या जवळपास २५ पैकी १९ आमदारांचा पराभव करून जनतेने या नेत्यांची चूक दाखवून दिलेली दिसते.\nया निवडणुकीत ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आजारपणात वयाच्या ७९ व्या वर्षी स्वतःला झोकून दिले व आपल्या आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निरुत्तर केले ती निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गौरवाने नोंद घेणारी घटना ठरणार आहे. निवडणु��ा जाहीर होईपर्यंत निरस व एकतर्फी वाटणारी निवडणूक शरद पवारच्या प्रचारामुळे शेवटच्या टप्प्यात रंगतदार व उत्कंठावर्धक झाली. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच या निवडणुकीत सर्वाधिक फायद्यात त्यांचा पक्ष असल्याचे दिसून येते.\nया निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेतून जात होता. लोकसभेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने आजारीपणात सोनिया गांधींकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद आले होते. या निवडणूक काळात सोनिया गांधी या Non Playing Capton सारख्या वाटत होत्या. राहुल गांधी व काही मोजके नेते सोडले तर महाराष्ट्रात देशभरातील कोणीही नेता फारसा प्रचारात दिसला नाही. आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना जबाबदारी देऊन त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला मिळालेले हे यश केवळ प्रामाणिक काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे व मतदाराचे आहे.\nया निवडणुकीने सर्वच पक्षांना धडा दिला आहे. भाजपला १००च्या आसपास जागा देताना त्यांना कायम शिवसेनेच्या गरजेची जाणीव ठेवण्यास भाग पाडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळाल्याने एक मजबूत विरोधी पक्ष आला असे म्हणता येईल. अशा मजबूत विरोधी पक्षामुळे आता सत्ताधारी युतीला कायम दबावात राहावे लागेल असे दिसते.\nप्रा. डॉ. प्रमोदकुमार ओलेकर आर्टस् अंड कॉमर्स कॉलेज, आष्टा येथे सहाय्यक प्राध्यापक आणि इतिहास विभागप्रमुख आहेत.\nकाश्मीरात किती दिवस निर्बंध राहणार\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T21:03:23Z", "digest": "sha1:U4S4PECABZCKOJ5SW54EW5II4FW5ZSA3", "length": 3545, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नैसर्गिक विज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनैसर्गिक विज्ञान ही निरीक्षण आणि प्रयोगावरून प्रायोगिक पुराव्याच्या आधारावर नैसर्गिक समस्येचे वर���णन, अंदाज आणि समजण्याशी संबंधित विज्ञानशास्त्राची एक शाखा आहे. संशोधन आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती यासारख्या यंत्रांचा वापर वैज्ञानिक प्रगतीची वैधता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जातो.\nनैसर्गिक विज्ञानाच्या दोन मुख्य शाखा आहेत.\nजीवन विज्ञान (किंवा जैविक विज्ञान)\nभौतिक विज्ञान. भौतिक विज्ञान हे शाखांमध्ये विभाजित केले आहे, ज्यात भौतिकशास्त्र, अंतरिक्ष विज्ञान, रसायनशास्त्र, आणि पृथ्वी विज्ञान यांचा समावेश आहे.\nLast edited on ५ जानेवारी २०१८, at २१:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१८ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2019/08/25/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-27T20:07:57Z", "digest": "sha1:GXQG32AQNTPKS7CDTQBR375IX5ZIIF27", "length": 10089, "nlines": 81, "source_domain": "thedailykatta.com", "title": "अजिंक्य रहाणे व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत सुस्थितीत, तीसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १८५ – Never Broken", "raw_content": "\nअजिंक्य रहाणे व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत सुस्थितीत, तीसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १८५\nभारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव ढेपाळला होता. अष्टपैलु खेळाडु रोस्टन चेस (४८) व शिमरॉन हेटमायर (३५) वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नव्हता आणि दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची अवस्था ८ बाद १८९ झाली होती. वेस्ट इंडिजचा संघ अजुनही १०८ धावांनी पिछाडीवर होता आणि ही पिछाडी कमी करण्याची जिम्मेदारी पुर्णपणे कर्णधार जेसन होल्डरवर होती. होल्डरने कमिन्ससोबत ४१ धावांची भागिदारी करत तीसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना ९ वा गडी बाद करण्यासाठी १४ षटके वाट पाहावी लागली. शेवटी मोहम्मद शमीने जेसन होल्डरला ३९ धावांवर पंतकरवी झेलबाद करत वेस्�� इंडिजला ९ वा धक्का दिला त्यानंतर पुढच्याच षटकांत जडेजाने कमिन्सला त्रिफळाचीत करत वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांत संपुष्टात आणला. भारताकडुन इशांत शर्माने ५, मोहम्मद शमी व रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ तर जसप्रित बुमराहने १ गडी बाद केला.\nपहिल्या डावात ७५ धावांची आघाडी घेतल्याने भारतीय संघ सुस्थितीत होता त्यामुळे भारताच्या सलामीवीर मयंक अगरवाल व के एल राहुलवर कोणतेही दडपण नव्हते. या दोघांनी सावध सुरुवात करत भारताची आघाडी १०० धावांच्या पार नेली होती. ३० धावांची भागिदारी केल्यानंतर मयंक १६ धावांवर रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर पायचित झाला त्यानंतर पहिल्या डावातील अपयश धुवुन काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने सलामीवीर राहुलसोबत १६ षटकांत ४३ धावा जोडल्या. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते पण चेसच्या गोलंदाजीवर स्विप मारण्याच्या प्रयत्नात ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला तर पुढच्याच षटकांत रोचने एका शानदार चेंडूवर चेतेश्वर पुजाराला २५ धावांवर त्रिफळाचीत केले. १ बाद ७३ वरुन भारतीय संघाची अवस्था ३ बाद ८१ झाली होती.\nदोन षटकांत दोन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यामुळे भारताचा डाव सांभाळण्याची जिम्मेदारी कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर आली होती. पहिल्या डावात ९ धावांवर बाद झाल्याने विराट कोहली मोठी खेळी खेळण्यास उत्सुक होता तर पहिल्या डावात ८१ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केल्याने रहाणेचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे विराट-अजिंक्यची जोडी भारतासाठी महत्त्वाची होती. सामन्यांत भरपुर वेळ बाकी असल्याने विराट-अजिंक्यच्या जोडीने सावध पवित्रा घेतला होता.१७ धावांवर असताना जॉन कॅम्बेलने रहाणेचा झेल सोडला पण यानंतर विराट-अजिंक्यच्या जोडीने वेस्ट इंडिजला सामन्यांत परतण्याची संधी दिली नाही. दोघेही चांगल्या लयीत दिसत होते त्यातच अजिंक्य रहाणेनी १८ वे कसोटी अर्धशतक तर विराटने २१ वे कसोटी अर्धशतक साजरे केले आणि या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८ वी शतकी भागिदारी केली. महत्त्वाची बाब म्हणजे तीसऱ्या दिवसाच्या तीसऱ्या सत्रात भारताने एकही गडी न गमावता ८७ धावा केल्या. तीसऱ्या दिवसअखेर भारताने ३ गडी गमावत १८५ धावा केल्या तर रहाणे ५३ तर विराट ५१ धावांवर नाबाद राहिले. तीसऱ्या दिवसअखे�� भारताने २६० धावांची आघाडी मिळवली आहे त्यामुळे आता चौथ्या दिवशी भारताची नजर असेल ती आघाडी ३५०-४०० धावांपर्यंत पोहचवण्याची यात विराट व रहाणेची महत्त्वाची भुमिका असेल. आता हे पाहावे लागेल की भारत चौथ्या दिवसाची सुरुवात कशी करतो ते.\nश्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे विश्वचषकाचा प्रबळ दावेदार इंग्लंडच्या अडचणीत वाढ\nमाजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-satinder-sartaaj-who-is-satinder-sartaaj.asp", "date_download": "2020-09-27T21:22:27Z", "digest": "sha1:O5UXMNESQ7VRMFVNLLCOIFLWI7U4DZEF", "length": 13186, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Satinder Sartaaj जन्मतारीख | Satinder Sartaaj कोण आहे Satinder Sartaaj जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Satinder Sartaaj बद्दल\nरेखांश: 75 E 59\nज्योतिष अक्षांश: 31 N 30\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nSatinder Sartaaj प्रेम जन्मपत्रिका\nSatinder Sartaaj व्यवसाय जन्मपत्रिका\nSatinder Sartaaj जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nSatinder Sartaaj ज्योतिष अहवाल\nSatinder Sartaaj फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Satinder Sartaajचा जन्म झाला\nSatinder Sartaajची जन्म तारीख काय आहे\nSatinder Sartaajचा जन्म कुठे झाला\nSatinder Sartaaj चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nSatinder Sartaajच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही कृतीशील व्यक्ती आहात. तुम्ही कधीच स्वस्थ बसत नाही. तुम्ही काही ना काही योजना ठरवत असता. स्वस्थ बसून राहणे तुम्हाला मान्यच नसते. तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि तुम्ही स्वावलंबी आहात. तुमच्या बाबीत दुसऱ्याने नाक खुपसलेले तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व देता आणि ते केवळ कृतीत नाही विचारांचे स्वातंत्र्यही तुम्हाला तितकेच महत्त्वाचे वाटते.तुम्ही विचार केलेल्या कल्पना या नवीन असतात. या कल्पना विविध रूपांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकतात. तुम्ही एखाद्या नवीन उपकरणाचा शोध लावाल किंवा एखादी नवीन पद्धत शोधून काढाल. तुमच्या प्रयत्नांमुळे जग एक पाऊल पुढे जाईल, हे निश्चित.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मित्रांनी त्यांच्या हेतूबद्दल, वक्तव्यांबद्दल आणि पैशाच्या व्यवहारांबाबत प्रामाणिक असावे, असे तुम्हाला वाटते.तुम्ही दुसऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देता, तो तुमचा कमकुवतपणा आहे. अकार्यक���षमता तुम्हाला सहन होत नाही आणि जे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत त्या व्यक्तींविषयी तुम्हाला घृणा वाटते आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची कुवत ज्यांच्यात नसेल त्यांच्याप्रती काहीसा सहनशील दृष्टिकोन ठेवणे हे तुमच्यासाठी फार कठीण असणार नाही. अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.\nSatinder Sartaajची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही स्वाभाविक रूपात बरेच समजूतदार आहेत आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात विभिन्न परिस्थिती मिळेल. तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात काही आव्हाने आणि अवरोधाचा सामना करावा लागू शकतो, आणि शक्य आहे की काही वेळेपर्यंत तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. परंतु तुम्ही या सर्वांपासून घाबरणारे नाहीत तर ज्ञानाला प्राप्त करण्याची तुमची तीव्र इच्छा तुम्हाला सफलतेच्या शिडीपर्यंत पोहचवले. सुरवाती जीवनात काही समस्या नक्की होऊ शकतात परंतु Satinder Sartaaj ल्या एकाग्रतेच्या बळावर तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात भाग्यशाली सिद्ध व्हाल आणि जर तुम्ही तुमच्या मनाला भटकण्यापासून रोकु शकले तर उच्च शिक्षेच्या क्षेत्रात चांगली सफलता प्राप्त कराल. कधी-कधी तुम्हाला वाटेल की काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहत नाही, परंतु थोडा जोर टाकल्याने तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल आणि तुमची ही सुंदरता तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले काम देईल.तुम्ही कल्पनेच्या जगात जगता. तुम्ही अतिसंवेदनशील आहात. तुमच्यापैकी अनेकांना न्यूनगंड असतो. अत्यंत छोट्याशा बाबीमुळेही तुम्हाला तुमचा घोर अपमान झाल्यासारखे वाटते. अंमली पदार्थ किंवा मद्यपानापासून दूर राहिलेलेच बरे कारण त्यामुळे तुमच्या अस्पष्टतेत भरच पडते. तुम्ही स्वत:शी आणि दुसऱ्यांशीही प्रामाणिक राहा आणि शक्य तेवढे वस्तुस्थितीचे भान ठेवा कारण तुमची वृत्ती पलायनवादी आहे. संगीत, रंग आणि निसर्ग या तीन घटकांमुळे तुमच्या अतिसंवेदनशीलतेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.\nSatinder Sartaajची जीवनशैलिक कुंडली\nतुमच्या प्रत्येक कामावर तुमच्या पालकांचा प्रभाव असतो. तुम्हाला जे हवे ते करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वत:साठी काम करा. त्यांच्यासाठी नको.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार ��ाहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/george-bailey-dashaphal.asp", "date_download": "2020-09-27T20:19:59Z", "digest": "sha1:PUK5QHTRY5VS7RWFDKV7Z7DREHOFXUJB", "length": 16352, "nlines": 140, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जॉर्ज बेली दशा विश्लेषण | जॉर्ज बेली जीवनाचा अंदाज Sports, Cricket", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » जॉर्ज बेली दशा फल\nजॉर्ज बेली दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 147 E 8\nज्योतिष अक्षांश: 41 S 24\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nजॉर्ज बेली प्रेम जन्मपत्रिका\nजॉर्ज बेली व्यवसाय जन्मपत्रिका\nजॉर्ज बेली जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजॉर्ज बेली 2020 जन्मपत्रिका\nजॉर्ज बेली ज्योतिष अहवाल\nजॉर्ज बेली फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nजॉर्ज बेली दशा फल जन्मपत्रिका\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर October 5, 1986 पर्यंत\nहा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमच्याकडून अनावश्यक खर्च होईल पण तुम्हाला त्यावर आवर घालावा लागेल. कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळू नका. कामाचा दबाव खूप असल्याने प्रचंड कष्ट करावे लागतील. उद्योगात कोणताही धोका पत्करू नका कारण हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक वातावरणही फार एकोप्याचे नसेल. या मनस्तापाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मंत्र आणि अध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल राहील.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 1986 पासून तर October 5, 2006 पर्यंत\nनाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही नमूद करावे लागेल. या काळात जरा जास्तच धोका आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. प्रवासामुळे फार लाभ होणार नाही, त्यामुळे तो टाळावा.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2006 पासून तर October 5, 2012 पर्यंत\nकाही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घ��ालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुळ्या येण्याची शक्यता.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2012 पासून तर October 5, 2022 पर्यंत\nहा तुमच्यासाठी समृद्धीचा काळ आहे. तुम्हाला अनेक अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्याच असतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंदाचा प्रसाद मिळेल. न्यायालयीन खडले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2022 पासून तर October 5, 2029 पर्यंत\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2029 पासून तर October 5, 2047 पर्यंत\nफायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2047 पासून तर October 5, 2063 पर्यंत\nया वर्षात कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर केलेल्या भागिदाऱ्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. तुम्ही ज्या बदलाची इतकी वर्ष वाट पाहत होतात, तो बदल या वर्षात घडून येईल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईकांशी तुमचे अत्यंत जवळचे संबंध राहतील. संवाद आणि वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देतील. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने वारंवार प्रवास होईल. तुम्ही कदाचित हिरे, दागिने यांची खरेदी कराल.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2063 पासून तर October 5, 2082 पर्यंत\nही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.\nजॉर्ज बेली च्या भविष्याचा अंदाज October 5, 2082 पासून तर October 5, 2099 पर्यंत\nअनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आणि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.\nजॉर्ज बेली मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nजॉर्ज बेली शनि साडेसाती अहवाल\nजॉर्ज बेली पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/ajamer-new-updateajmer-bagger-woman-donated-6-lack-rupees-for-pulwama-martyred-sd-344002.html", "date_download": "2020-09-27T20:51:11Z", "digest": "sha1:M4XAUCFOWAXGH5F4YQK4PYJ7BWIHRYNG", "length": 19895, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिकारणीची शेवटची इच्छा झाली पूर्ण, शहिदांच्या कुटुंबाला दिली 'इतकी' रक्कम ajamer new-updateajmer-bagger-woman-donated-6-lack-rupees-for-pulwama-martyred-sd | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा च���नला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्य��� तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nभिकारिणीची शेवटची इच्छा पूर्ण, शहिदांच्या कुटुंबाला दिले 6.5 लाख रुपये\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nभिकारिणीची शेवटची इच्छा पूर्ण, शहिदांच्या कुटुंबाला दिले 6.5 लाख रुपये\nलोकांकडे एक रुपया, दोन रुपयाची भीक मागून जगणारी एक भिकारीण. आपल्या मृत्यूआधी तिनं असं काही काम केलं की तिचा आदर्श भलेभले गिरवू शकतात.\nजयपूर, 21 फेब्रुवारी : लोकांकडे एक रुपया, दोन रुपयाची भीक मागून जगणारी एक भिकारीण. आपल्या मृत्यूआधी तिनं असं काही काम केलं की तिचा आदर्श भलेभले गिरवू शकतात.\nपुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात अमिताभ बच्चन, सलमान खानपासून मोठमोठे उद्योगपतीही आहेत. पण आता त्यात राजस्थानच्या या भिकारिणीचं नावही पुढे आलंय. तिची शेवटची इच्छा म्हणून तिचे 6 लाख 61 हजार 600 रुपये शहिदांना दिले गेले.\nसहा महिन्यांपूर्वी झालेला मृत्यू\nया महिलेचं नाव होतं देविका शर्मा. सहा महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला. अजमेरच्या बजरंग गढजवळच्या माता मंदिराबाहेर ती भीक मागायची. अनेक वर्ष भीक मागून तिनं पै पै जोडले होते. रोज भिकेत मिळालेले पैसे ती मंदिर कमिटीच्या सदस्यांना द्यायची. त्यांनी या वृद्��� महिलेचं बँक अकाऊंट उघडलं होतं. तिचे पैसे त्यात जमा व्हायचे. या महिलेनं मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की या पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा.\nमंदिर कमिटीचे सचिव संजीव भार्गव यांनी सांगितलं, देविका शर्मा यांच्या इच्छेनुसार मंदिर कमिटी हे पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी देणार होती. पण पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहिदांच्या कुटुंबाला मदत करणं हे मोठं पुण्याचं काम आहे.\nमंदिर कमिटीच्या सदस्यांनी ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा केलेत. या रुपयांचा ड्राफ्ट करून जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवलाय.\nपुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.\nयवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेकडून मारहाण, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-world-cup-2019-dhoni-hit-one-six-in-its-entire-50-over-against-england-vs-india-mhpg-386979.html", "date_download": "2020-09-27T21:13:33Z", "digest": "sha1:BFSVMTISF6H3NWGVTD3QN2SQ72UID4YB", "length": 21916, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "World Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा icc cricket world cup 2019 dhoni hit one six in its entire 50 over against england vs india mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी द��ात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nWorld Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nWorld Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा\nसलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे.\nबर्मिंग��म, 1 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे. या पराभवाने भारताचा सेमीफायनल प्रवेश लांबला आहे. 7 पैकी 5 सामने जिंकून भारताने 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतपर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारताला इंग्लंडने पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेन एक पाऊल टाकलं आहे.\nइंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जेसॉन रॉय आणि बेअरस्टो यांनी शतकी भागिदारी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडनं भारतासमोर तब्बल 337 धावांचे बलाढ्या आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 5 विकेट गमवत 306 धावा केल्या. यात इंग्लंडनं तब्बल 13 षटकारांचा वर्षाव केला. मात्र, भारताला आपल्या 50 ओव्हरमध्ये केवळ एक षटकार मारता आला. शेवटच्य ओव्हरमध्ये महेंद्रसिंग धोनीनं हा षटकार मारला. तर, इंग्लंजकडून बेअरस्टोनं 6, स्टोक्सनं 3 तर, जेसन रॉय आणि बटरल यांनी 2-2 षटकार लगावले.\nपहिल्या 20 ओव्हरमध्ये इंग्लंडनं लगावले 8 षटकार\nइंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत असताना आक्रमकरित्या भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. बेअरस्टो 111 धावा करत बाद झाला. मुख्य म्हणजे बेअरस्टोनं आणि रॉय यांनी 20 ओव्हरमध्ये 8 षटकार लगावले. एकवेळ अशी होती जेव्हा इंग्लंड 380 पर्यंत मजल मारेल असे वाटत असताना शमीनं 5 विकेट घेत, सामना पलटवला.\nवेगवान गोलंदाजांनी राखलं, फिरकीपटूंनी उधळलं\nगोलंदाजीत भारताकडून एकट्या शमीने यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला. तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक बळी घेतला. शमी आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. युझवेंद्र चहल आतापर्यंत वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 88 धावांची खैरात केली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेसुद्धा 72 धावा दिल्या.\nजेसन रॉयचं जीवदान महागात\nजेसन रॉय 21 धावांवर असताना डीआरएस न घेण्याचा निर्णय भारताला महागात पडला. जेसन रॉय तेव्हा बाद झाला असता तर कदाचित इंग्लंडवर दबाव टाकण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले असते.\nशेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचे वादळ तर भारत शांत\nइंग्लंडनं आपल्या शेवटच्य��� 20 ओव्हरमध्ये 92 धावा केल्या. दरम्यान त्यांनी 4 विकेटही गमावल्या. तर, भारतानं आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जॉस बटलरनं आक्रमक फलंदाजी करत 5 षटकार लगावले. मात्र, भारताकडून महेंद्रसिंग धोनीनं केवळ 1 षटकार लगावला. धोनी आणि पांड्या आक्रमक फलंदाजी करत असतानाच पांड्यांच्या विकेटनंतर भाराताच्या हातातून सामना निसटला.\nपावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/navin-notanche-raajkaran/", "date_download": "2020-09-27T20:00:07Z", "digest": "sha1:7FYSICGN7NGR7AAIHD4WLHQQ5F4Z4FQS", "length": 35669, "nlines": 176, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नवीन नोटांचे राजकारण – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nNovember 30, 2016 चंद्रशेखर टिळक अर्थ-वाणिज्य\n२७ नोव्हेंबर २०१६ रोजी ठाणे येथे स्वा . वि . दा . सावरकर प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या भाषणाचा सारांश.\nसभाग्रुहात अक्षरश बोट ठेवायला जागा नाही , संपूर्ण दिड तासाचे भाषण बाहेर गलरीत आणि जिन्यावर उभे राहून श्रोते ऐकत आहेत असा हा कार्यक्रम . सुमारे ४०० श्रोत्यान्च्या अशा उत्स्फूर्त प्रतिसादात घोषित वेळेच्या आधीसुरू करावा लागला हा कार्यक्रम.\n८ नोव्हेंबर २०१६ च्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयाने निर्माण झालेल्या आणि केलेल्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना अहोरात्र अथक परिश्रम करत मदत करणाऱ्या सर्व बँक कर्मचार्याना मी माझे हे भाषण समर्पित करत आहे .\nतसेच मी भाषणाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की मी भारतीय जनता पक्षाचा मतदार होतो , मतदार आहे आणि माझ्या मरणापर्यंत मी या आणि याच पक्षाचा मतदार असेन .\n५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांची कायदेशीर मान्यता ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून काढून घेणे , २००० रुपयाचे नोटेच्या रूपात नवीन चलन सुरु होणे , नव्या रुपातली ५०० रुपयांची नोट सुरु होणे आणि १०००रुपयांची नोट हा प्रकार आजमितिला तरी चलन – बाह्य होणे हे सगळे निर्णय मूलतः आर्थिक आहेत . त्यांचे परिणाम आर्थिक असणे हे तर साहजिकच आहे . पण या निर्णयांचे सामाजिक – राजकीय स्वरूपाचेही परिणाम आहेत .हे निर्णय राजकीय व प्रशासकीय प्रक्रियेतून घेतले गेले आहेत . मात्र नवीन नोटांवर राजकीय गदारोळ जास्त होत आहे आणि आर्थिक व सामाजिक अंगाने चर्चा अपवादानेच होत आहे . हे अतिशय दुर्दैवी आहे .\nहे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या घोषणा करणाऱ्या भाषणाविषयी खरे आहे , तसे आणि तितकेच या विषयावर राज्यसभेत माजी पंतप्रधान डॉ . मनमोहनसिंग यांनी केलेले भाषण याबाबतही खरे आहे .\nमाजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या भाषणाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेले उत्तर हेही अशाच राजकारणाचेच उदाहरण ठरेल . कारण हे उत्तर अर्थमंत्र्यांनी कमी आणि सभागृह नेत्यांनी दिल्या सारखे जास्तवाटते .\nराष्ट्रीय ढोबळ उत्पन्नत २ ते ३ टक्क्यांवर घट होण्याची शक्यता डॉ . मनमोहनसिंग यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केली होती . क्रुशि , लघु – उद्योग , अनौपचारिक क्षेत्र यांच्या विकास दरात होऊ शकणारी संभाव्य घट हात्यांच्या भाषणातला अजून एक मुद्दा होता . पण या दोन्ही निरीक्षणाला असणारा पाया मात्र त्यांच्या त्रोटक भाषणात कुठे ही नव्हता .\nआपल्याच चलनाचा काही भाग आपल्याच सरकारने अचानक काढून घेतल्याने देशाच्या बँकावरचा आणि एकंदरीतच बँकिंग व्यवस्थेवरचा सर्वच सन्बन्धीतान्चा विश्वास उडेल असेही मत त्यांनी व्यक्त केले . दररोज नवीन नियमरिज़र्व बँक आणि केंद्र सरकार जारी करत असल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे हे त्यांनी व्यक्त केलेले मत जरूर सत्याला धरूनच होते . पण रिज़र्व बँकेचे माजी गवर्नर , माजी अर्थमंत्री , माजी पंतप्रधान असणाऱ्याव्यक्तीने या परिस्थितिचे सखोल विश्लेषण करत त्यांना अपेक्षित असणारी संभाव्य उपाय – योजना सुचवली असती तर ते जास्त उचित ठरले असते . पण हे घडले नाही .\nत्याऐवजी डॉ . मनमोहनसिंग यांचे हे भाषण लक्षात राहील ते मात्र त्यांच्या द्न्यात स्वभावात न बसनार्या अशा Organised loot , Legalised plunder अशा शब्द – रचनेसाठी . हे निव्वळ राजकारण हे निर्विवाद .\nएक नामवंत अर्थतज्ज्ञ , यशस्वी व गौरवान्कीत अर्थमंत्री , तब्बल दहा वर्षे कारकीर्द असणारे पंतप्रधान अशा संसद सदस्यांचे भाषण काही ते वाटले नाही . या तीन भूमिकांपेक्षा सभाग्रुहात सभापतीच्या वेगळ्या बाजूला बसलेल्यास्थानाचा प्रभाव जास्त पडला असावा . प्रत्यक्ष पंतप्रधान समोर असताना या निर्णयांची दुसरी बाजू मांडणयाची संधी घालवनार असं हे नकारात्मक राजकारण .\nगेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी माझी पुस्तके आणि भाषणे यांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी मला बोलावले होते . त्यांच्या दिल्लीतल निवासस्थानी झालेल्या भेटीत मी त्यांना ” Manamohansing The Finance Minister was the best thing to happen to Indian Economy ; but Dr . Manmohaansing , The Prime Minister , especially the second term , may not be so ” असं सांगितले होते त्याचीआठवण व्हावी असॆ हे आता त्यांनी राज्यसभेत या विषयावर केलेले भाषण . हे पूर्णपणे नकारात्मक राजकारण आहे .\nआणि अशा भाषणाला प्रत्यत्तुर देतांना ” यांच्या कारकिर्दीत\nघोटाळा घडले ” असॆ उत्तर कशाला एक जबाबदार सत्तारूढ पक्षाचा एक जबाबदार मंत्री म्हणून आर्थिक निकषांवर उत्तर अशा सक्षम निर्णयावर अर्थमंत्र्यांनी द्यायला हवे होते . आजमितिला म��दी सरकार सत्तेवर येऊनअडीच वर्षे झाली आहेत . आधीच्या सरकारला , त्यांच्या कारभारास , त्यांच्या कार्यपद्धतीस भारतीय जनता अतिशय कंटाळली होती म्हणून तर त्यांचा पराभव झाला ना \nअशावेळी वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेले उत्तर अशावेळी जास्त सकारात्मक राजकारण आहे .\nहा विषय किती अवास्तपने राजकीय झाला आहे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहूल गांधी ४००० रुपये बन्केतून काढायला लवाजम्यासह गेले या घटनेवर सोशल मीडिया सकट सगळीकडे उडालेला धुरला . राहूल गांधी नी बँकेच्यारांगेत उभे राहान्यात राजकारण होते हे निर्विवाद . पण ते त्या उद्देशाने का होईना पण रांगेत उभे राहिले बाकीचे किती लोकप्रतिनिधी असॆ रांगेत उभे राहिले आणि कधी व कुठे आणि कधी व कुठे आणि जर ते राहीले असतील तर प्रसार– माध्यमांनी त्याची दखल घेतली का आणि जर ते राहीले असतील तर प्रसार– माध्यमांनी त्याची दखल घेतली का मग हे राजकारण कोणाचे मग हे राजकारण कोणाचे प्रसार – माध्यमांचे की राजकीय पक्षांचे \nजर इतर लोकप्रतिनिधीना वैयक्तिक , कौतुम्बिक , सामाजिक , राजकीय गरज म्हणून जर असॆ रांगेत उभे राहावे लागले नसेल तर हा निर्णय काहीजणना तरी आधी माहीत होता असं त्याच काही राजकारण होतं का \nतसेच राहूल गांधी लवाजम्यासह गेले म्हणून त्यांची खिल्ली उडवत असताना आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूया की ८ नोव्हेंबर २०१६ नंतर आपल्यापैकी सगळ्या जणांना आप – आपल्या बँकेत जावे लागले आहे आणि तसेजाताना आपल्यापैकी किती जणांनी बँकेत जाण्याची आपली पद्धत बदलली होती आपण जर ८ नोव्हेंबरच्या आधी पायी चालत बँकेत जात असू , तर ८ नोव्हेंबर नंतरही तसेच गेलो आहोत . ८ नोव्हेंबरच्या आधी रिक्षा , बस ,स्कूटर , मोटार यांपैकी एखादा मार्ग अवलंबत असू तर ८ नोव्हेंबर नंतरही आपण त्याच पद्धतीत बँकेत जात आहोत .\nराहूल गांधी ८ नोव्हेंबरच्या आधीही सुरक्षा लवाजम्यासह फिरत होते आणि नंतरही तसेच फिरत आहेत . फार फार तर ते बँकेत गेले हा चर्चेचा विषय होऊ शकतो\nहे कसले आणि कोणत्या पातळीचे राजकारण \n( मी या जन्मात कॉंग्रेसचा मतदार असणार नाही आणि तरीही हे मत माझेच आहे . )\nभाजप आणि कॉंग्रेस हे तर बोलून – चालून राजकीय पक्ष आहेत . इतर राजकीय पक्ष आणि त्यांनी नोटा – बदली च्या या निर्णया बाबत घेतलेली भूमिका याचा नावनिशिवार उल्लेख करावा असॆ काही नाह�� .\nपण रतन टाटा सारख्या ज्येष्ठ उद्योजकांनी याबाबत मारलेल्या कोलान्त्या उड्या गमतीच्या आहेत . नोटा – बदलिने सर्वसामान्य माणूस हैराण आहे असे ते आधी म्हणाले . नंतर काही दिवसांनी एकदम ह्रुदय – परिवर्तनझाल्यासारखे त्यांच्या मताचा लंबक दुसऱ्या टोकास गेला . मग नवीन ( सुधारीत कसे म्हणणार ) मत मांडत ते म्हणाले की परमिट – राज रद्द होणे , वस्तू – सेवा कर ( GST ) लागू होणे आणि आता नोटा – बदली हे यासरकारचे महत्वपूर्ण मोठे निर्णय आहेत . या दोन मतांच्या दरम्यान टाटा समूहांच्या काही कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या सभा झाल्या हे सोडले तर बाकी काही घडले नाही . आणि या दोन गोष्टींचा संबंध जोडला जावा अशाव्रुत्तीचा आणि इतिहासाचा काही टाटा समूह निश्चितच नाहि . त्यामुळे हे काय राजकारण आहे किंवा असेल हे काही उलगडत नाही .\nया बाबत विचार करत असताना ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांची कायदेशीर मान्यता काढून घेण्याचे श्रेय अत्यंत रास्तपणे घेत असताना अर्थक्रान्तीच्या धुरीणना स्वतःच्याच तत्वाविरुद्ध जात २००० रुपयांच्या नोटांचे समर्थनकरण्याच्या सापळयात अडकावे लागावे ही तर यातली सगळ्यात मोठी राजकीय मेख आहे . देशातील अर्थव्यवस्थेतले सुमारे ५६ कर रद्द करावेत , अर्थव्यवस्थेतील मोठ्या रकमेच्या नोटा रद्द कराव्यात , मोठ्या रकमेचे व्यवहारफक्त आणि फक्त बँकेतनच व्हावे , रोख रकमेत अतिशय कमी व्यवहारांना परवानगी असावी आणि बन्केमर्फत होणारे व्यवहार हा कर – – रचनेचा पाया असावा अशा आशयाची पन्चसुत्री केंद्रस्थानी असणारी ” अर्थक्रान्ती ” हीचळवळ ही अतिशय प्रामाणिक , सज्जन मंडळी अतिशय सालस , निरलसपणे गेली दिड – दोन दशके सातत्याने चालवत आहेत . केंद्र सरकारच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा काढून घ्यायच्या निर्णयांची श्रेय रास्तपणेअर्थक्रान्तीला मिळत असताना २००० रुपयांच्या नोटांचे समर्थनही त्यांच्या गळ्यात पडले आहे . ही चलाखी नेमकी कोणाची \nआज एक हवा अशीही आहे की अर्थक्रान्ती चळवळ करत असलेली मोठ्या नोटा रद्द करण्याची त्यांची मागणी जशी मान्य झाली तशी बँकेचे व्यवहार हा कराचा पाया करण्याची मागणी ही मोदी सरकार मान्य करेल . याबाबत काहीगोष्टी लक्षात घ्याव्या लागतील . Banking Transaction Tax आपल्या अर्थव्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न याहीआधी आपल्या देशात झाले आहेत . पण तो कायदा काही ह��ऊ शकलेला नाही . याबाबत एकापेक्षा जास्त वेळाअशी घोषणा अर्थसंकल्प मांडताना केली गेली तरी ती याआधी तरी प्रत्येकवेळी मागेच घ्यावी लागली आहे . अर्थातच आधी झाले नाही म्हणून आता होऊ नये किंवा होणार नाही असे नाही . ( हे वैचारिक राजकारण का \n५६ कर रद्द करत हा असा कर सुरू करणे संकल्पनात्मक द्रुश्त्या कितीही यथार्थ वाटले तरी ते तितकेसे सोपे नाही . आयकर पासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्शा त्या खात्यावर होणारा खर्च जास्त आहे म्हणून आयकर हा प्रकारच रद्दकरावा असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मा . श्री . द . रा . पेन्दसे १९७० च्या दशकापासून मांडत आहेत . पण ते आजपर्यंत झालेले नाही . GST अंमलात यायला किती वर्षे लागली हे सर्वद्न्यात आहे . सरकारी नोकर हा इतकामोठा आणि संघटीत मतदार – संघ आहे की त्याला फार दुखावन्याचे धाडस कोणताही राजकीय पक्ष सहजासहजी दाखवणार नाही . निदान आजपर्यंत तरी फारसे झालेले नाही . आर्थिक सुधारणाची पंचविशी साजरी करत असलोतरी अगदी या काळात सुद्धा महत्वाच्या निवडणुकांचा तोंडावर वेतन आयोगाची घोषणा होणे किंवा त्याचे पैसे मिळणे टळत नसते हा निव्वळ योगायोग नसतो .\nअसेच एक उदाहरण म्हणजे ५००आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्याने बन्कान्ची तरलता वाढेल व त्यातून व्याजदर ही कमी होतील आणि त्यांचे तालेबन्द सुधारतील असे सांगितले जात आहे . पण रिज़र्व बँकहे संपूर्ण पैसे आपल्या ताब्यात घेत अर्थव्यवस्थेतली अतिरिक्त तरलता काढून घेईल असॆ मत मी माझ्या ९ – १० नोव्हेंबर च्या काही वाहिन्या वरील विवेचनात तसेच १४ नोव्हेंबर च्या सांगली च्या भाषणात सांगितले तेंव्हा तेअनेकांना पटले नव्हते . पण ते प्रत्यक्षात तसेच झाले . ( हे भावनिक राजकारण म्हणायचे का \nकारण आपल्या देशातील महागाईचे कारण too much money chasing too little goods हे आहे . त्याचा पुढचा टप्पा हा अघोषित रकमेला ” ना व्याज – ना शिक्षा ” तत्वावर चार – पाच वर्षांचा lock – in periodअसणाऱ्या कर्जरोख्यान्चा असू शकतो . सुरूवातीस अशी योजना अवैध पैशासाठी येईल असे मला वाटते .\n( मी हे मत माझ्या २७ नोव्हेंबर २०१६ च्या माझ्या भाषणात मांडले . नंतर दोनच दिवसांत असे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत मांडले . )\nहे सगळे आर्थिक राजकारण . . .\nकदाचित येत्या अर्थसंकल्पत ” ना व्याज – ना कर ” अशी कर्जरोखे योजना सर्वांसाठी येईल . एकंदरीत�� सर्वच गुंतवणूक – साधनांवरचे व्याजदर कमी होण्याची ही सुरूवात ठरू शकेल हे नक्कीच .\nतसेच ” जोर का धक्का जोरसे ” या माझ्या आधीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे GST ची अंमलबजावणी १ जानेवारी २०१८ ( खरं म्हणजे ३० सप्टेंबर २०१७ च्या आत ) होणे , देशाचे आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्च ऐवजीजानेवारी ते डिसेंबर होणे याही गोष्टी येत्या काही आठवड्यात जाहीर होऊ शकतात .\nहा निर्णय लोकानुनयाचे राजकारण नसून आर्थिक व संरक्षणात्मक राजकारण आहे हे याचे खरे वैशिट्य आहे .\nनोटा – बदली , नोटा – बंदी स्वरूपाचा हा निर्णय अत्यंत योग्य आहे आणि तो घेणे अतिशय आवश्यक होते . तो घेण्यासाठी निवडलेल्या वेळेसाठी तर पंतप्रधान अभिनन्दनास पात्र आहेत . नोव्हेंबर – डिसेंबर हा लग्नसराइ चाकाळ आहे . खरिप हन्गामातील पिकांच उत्पन्न शेतकऱ्यांना हातात मिळालेले असते . रब्बी हंगामा साठी बियाणे – खते – कीटकनाशके यांची खरेदी या दिवसांत होत असते . सरकारी कर्मचार्याना सातव्या वेतन आयोगाचे पैसेहीमिळण्यास सुरुवात झाली आहे . सणासुदीच्या या मोसमात सगळ्याच स्तरावर , सगळ्याच स्वरूपात खरेदी ऐन बहरात असते . अशावेळी हा निर्णय घेत अर्थव्यवस्थेत असणाऱ्या अतिरिक्त तरलतेला आळा घालत रोकड –विरहीत ( कॅश – लेस ) व्यवहारांची चलती सुरु करणे हे योग्य मुहूर्तावर उचललेले योग्य पाउल आहे .\nएका अर्थाने ” सकारात्मक निर्णय , नकारात्मक चर्चा ” अशा या निर्णयांची काळा पैसा , भ्रष्टाचार , दहशतवाद यांच्याशी घातलेली सांगड हा सकारात्मक राजकारणाचा मार्ग आहे .\n*****ही माझी वैयक्तिक मते आहेत ******\n३० नोव्हेंबर २०१६ .\nAbout चंद्रशेखर टिळक\t24 Articles\nश्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Naldurg-police-Crime-News.html", "date_download": "2020-09-27T20:20:30Z", "digest": "sha1:C4TUR6HSBTCBOGK6QHDKWFWF2BAUEKVE", "length": 7261, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "नळदुर्ग : ट्रकने धडक दिल्याने एक जखमी - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / नळदुर्ग : ट्रकने धडक दिल्याने एक जखमी\nनळदुर्ग : ट्रकने धडक दिल्याने एक जखमी\nनळदुर्ग: संतोष श्रीपती कदम, वय 37 वर्षे, रा. भुड, ता. खानापुर, जि. सांगली हे दि. 02.08.2020 रोजी 17.00 वा. सु. मौजे जळकोट बस स्थानक समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 10 बीएच 8987 चालवत जात होते. दरम्यान महेबुब कफुर मडडे, रा. मुरुम, ता. उमरगा याने ट्रक क्र. एन.एल. 01 एडी 0880 हा निष्काळजीपणे चालवून संतोष कदम यांच्या मो.सा. ला धडक दिली. या अपघातात संतोष कदम यांच्या उजवा पाय चिरडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या समाधान नंदकुमार जाधव, रा. तडवळे, ता. आटपाडी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 04.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nबेंबळी: राधा रावसाहेब खराबे, रा. सांगवी, ता. उस्मानाबाद यांना दि. 18.07.2020 रोजी 19.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर भाऊबंद- माणिक सोनबा खराबे, शालु खराबे, धोंडराम खराबे, सुवर्णा खराबे अशा चौघांनी शेतबांधाच्या कारणाची कुरापत काढून राधा खराबे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन, काठी- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राधा खराबे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 04.08.2020 रोजी नोंदवला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्��ानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2007/11/blog-post_12.html", "date_download": "2020-09-27T20:57:59Z", "digest": "sha1:LWHPI44EYUBT45BD37FGJOZZENQL73IA", "length": 8146, "nlines": 108, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: मैत्रिणीचं लग्न", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nवाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं\nआवडणा-या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं\nम्हणाली, चांगल्या नव-यासाठी नव��� करायला गेलो होतो\nचांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो \nटेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला\nनेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला\nआता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण\nदुस-या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण\nमग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं\nविचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं\nएक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते\nSecurity ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते\nशेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी\nप्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी\nलग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नव-याबरोबर ती भेटली\nहसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली\nप्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते\nकारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,\nही अनंतकाळची तिच्या नव-याची पत्नी असते.\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nमाझ्या मना बन दगड\nरेशमाच्या रेघांनी - अजुन एक विडंबन\nमी मोर्चा नेला नाही\nतो बहिर्‍यांची जमवुन मैफल - गझल\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mshfdc.co.in/index.php/2015-06-29-09-28-15", "date_download": "2020-09-27T18:43:03Z", "digest": "sha1:PS7GLRTK3OCCZNXTRMMBLOANYBSVW4WP", "length": 8621, "nlines": 89, "source_domain": "mshfdc.co.in", "title": "कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण", "raw_content": "मुख्य मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा | स्क्रिन रीडर अक्सेस | English | टेक्स्ट साईझ थिम\nशासन निर्णय / परिपत्रक\nकौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण\nमार्गदर्शन व सहाय्यता शिबीर\nसामाजिक न्याय विभागाचे फेसबुक पेज\nकौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण\nदिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारकरिता उद्भवणाऱ्या समस्यांमुळे त्यांना उत्तम प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय विभाग मंत्रालय नवी दिल्ली तसेच कौशल्य विकास व उधयोजकता मंत्रालय यांचे संयुक्त विद्यामाने देशामधील २५ लाख दिव्यांग व्यक्तींना पुढील ७ वर्षामध्ये प्रशिक्षित करून स्वयंरोजगार करिता करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे व त्याबाबत राष्ट्रीय कृती आराखडा (National Action Plan) (NAP) तयार करण्यात आलेला आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार प्रशिक्षण योजना खाजगी निगम सामाजिक निधी (CSR) खाजगी क्षेत्र व सार्वजनिक उपक्रम यांचे सोबत भागीदारी करून राबवयाची आहे.\nउपरोक्त विभागाकडून सदर प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता सर्वकष मार्गदर्शन तत्वे तयार करण्यात आलेली असून त्याची विभागणी दोन विभागामध्ये करण्यात आलेली आहे प्रथम ताप्पामध्ये तज्ञ प्रशिक्षक असलेल्या व अनुभवी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून त्यांचे भागीदारी मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे करिता अशा प्रशिक्षण संस्थांची इच्छा असल्यास अशा संघटना/संस्था/ अशासकीय संस्थांची निवड उच्च अधिकार समिती (High Power Committee) यांचेकडून त्यांची प्रशिक्षण देण्याची पात्रता त्यांची स्थावर मालमत्ता व मागील कार्यकाल कामकाज इ. तपासून त्या आधारे निवड करण्यात येईल.\nदुसऱ्या टप्प्यामध्ये नामांकित प्रशिक्षण संस्थेकडून त्यांचे प्रस्ताव सादर करून घेणे शासकीय निधीमधून अशा संस्थांना त्यांचे प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविणे करिता शासकीय निधी उपलब्ध करून दिला जाईल. सार्वजनिक उपक्रम/ खाजगी क्षेत्रे व अशासकीय संस्थांना प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये एक भागीदारी म्हणून त्यांची नावे प्रविष्ट करण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे.\nविहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून आवश्यक प्रस्ताव महामंडळाच्या मुख्यालयात दिनांक १० जुलै २०१५ पर्यंत सादर करावा. तद्नंतर प्राप्त प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.\n• प्रस्ताव सादर करण्या संदर्भाने मार्गदर्शन सूचना व विहित नमुना अर्ज\nया बाबतचे केंद्र शासनाच्या खाली निर्देशित www.disabilityaffairs.gov.in & http://socialjustice.nic.in या संकेत स्थळावर याविषयाची विस्तृत माहिती व मार्गदर्शक तत्वे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.\nमुख्य पृष्ठ | लाभार्थी | यशोगाथा | उद्धिष्ट पूर्ती | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी | संपर्क | आरएसएस | साईट मॅप\nकॉपीराईट © २०१९ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई. सर्व हक्क सुरक्षित. रचनाकार वेबवाईड आयटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/08/blog-post_20.html", "date_download": "2020-09-27T20:36:19Z", "digest": "sha1:S5MFUUHLVQR5ERW4P2RLUNB5JPS5S4C3", "length": 8413, "nlines": 158, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "१६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n१६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८\n३१ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर २०१८\nत्याग आणि बलिदानाचा संदेश देणारा सण : ईद-उल-अजहा\nशेजारधर्म : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१८\nचारित्र्यसंपन्नता आणि विवाह : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n१७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८\n१६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०१८\nसंपत्ती ऐवजी सत्कर्मांची गोळाबेरीज करणे गरजेचे – ड...\nधर्म आणि चारित्र्यसंपन्नता : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nब्रम्हपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ\nमॉब लिंचिंग : आता जाग आली नाही तर केव्हा येईल\nजमाअत-ए-इस्लामी हिंदची स्थापना, रचना व सिद्धांत\n१० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०१८\n०३ ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट २०१८\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटले���ा गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mshfdc.co.in/index.php/2013-03-13-11-31-02", "date_download": "2020-09-27T20:01:24Z", "digest": "sha1:LAHZXGC7DJHJMELLN522RKL5SQG4DFG6", "length": 8247, "nlines": 90, "source_domain": "mshfdc.co.in", "title": "मतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका", "raw_content": "मुख्य मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा | स्क्रिन रीडर अक्सेस | English | टेक्स्ट साईझ थिम\nशासन निर्णय / परिपत्रक\nकौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण\nमार्गदर्शन व सहाय्यता शिबीर\nसामाजिक न्याय विभागाचे फेसबुक पेज\nमतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका\n\"मतिमंद आणि बहुविकलांगांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांचा \"आवाज' समाजाने मनापासून ऐकण्याची आवश्‍यकता आहे. त्यांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क त्यांना मिळावेत, यासाठी प्रशासकीय पातळीवरही योग्य प्रयत्न व्हायला हवेत,\" अशी अपेक्षा दिल्लीतील दिव्यांग कल्याण विभागाचे मुख्य आयुक्त प्रसन्नकुमार पिंचा यांनी रविवारी येथे व्यक्त केली. स्वत: अंध असल्याने कोणत्या समस्या आपल्यासमोर येतात, याची मला जाणीव आहे, असेही ते म्हणाले.\nप्रौढ मतिमंदांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि \"सावली'च्या वतीने आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी पिंचा यांनी रसिकांशी संवाद साधला आणि ब्रेल लिपीत लिहिलेले अनेक मुद्देही वाचून दाखविले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते निरंजन पंड्या, \"दिव्यांग कल्याण'चे आयुक्त बाजीराव जाधव, \"एनएचएफडीसी'चे व्यवस्थापक ए. के. डे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त आर. के. गायकवाड, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, \"सावली'चे अध्यक्ष वसंत ठकार उपस्थित होते.\nबहुविकलांग व्यक्तींना मदत मिळत नाही, उपकरणे मिळत नाहीत, कर्ज वेळेवर काढता येत नाही, यांसह त्यांच्या इतर अनेक समस्या आहेत. त्या जाणून घ्यायला हव्यात. त्यासाठी आपणाला त्यांच्यातलेच एक व्हायला हवे. त्यांच्या समस्या एका व्यासपीठावर आणून त्या प्रश्‍नांवर गांभीर्याने चर्चा करायला हवी, असे सांगून पिंचा म्हणाले, \"\"बहुविकलांग व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे येतात. मनोभावे कामही करतात. पण, काही संस्था स्वत: मोठे कसे होऊ, याचाच विचार करतात. ही प्रवृत्ती कमी व्हायला हवी.\"\nपंड्या म्हणाले, \"\"खेडोपाड्यातील बहुविकलांग व्यक्तींपर्यंत सरकारच्या योजना, आरोग्य सुविधा पोचायला हव्यात. याची सध्या कमतरता जाणवत आहे.\" जाधव म्हणाले, \"\"दिव्यांगांसाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक जागा रिक्त राहत आहेत म्हणून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\" विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.\nमुख्य पृष्ठ | लाभार्थी | यशोगाथा | उद्धिष्ट पूर्ती | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी | संपर्क | आरएसएस | साईट मॅप\nकॉपीराईट © २०१९ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई. सर्व हक्क सुरक्षित. रचनाकार वेबवाईड आयटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/", "date_download": "2020-09-27T18:46:11Z", "digest": "sha1:ECRNUFA6LM3ERMBDNZSIQZGEPYHSUJ3R", "length": 28174, "nlines": 203, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": अक्तूबर 2009", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nजाहीरनामा-- - रद्दीत जमा.\nPosted by साळसूद पाचोळा on गुरुवार, 8 अक्तूबर 2009 / Labels: आघाडी, जाहीरनामा / Comments: (3)\nजाहीरनामा म्हंजे तो पाळलाच पाहिजे असे काही बिलकुल नाही. किंबहुना \"न पाळणाऱ्या आश्वासनांची जाहीर यादी\" म्हणजे जाहीरनामा. (जो निवडणूकीनंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असतो. )\nमागच्या जाहीरनाम्यात फुक्कट वीज देतो असा लिखित शब्द आघाडीने दिला होता, पाळला नाही, (फुक्कटच काय पण विकतही २४ तास वीज देण्याची यांची लायकी नाही हे नंतर कळले. ) वर \"अश्या थापा निवडणूकीच्या तोंडावर मारायच्या असतात, त्या पाळण्यासाठी थोड्याच असतात\" हेही विलासराव आणि सुशिलभाउ या हंसाच्या जोड्याने स्वच्छ अश्या निर्लज्जपणाने हसत सांगितले होते, त्याचबरोबरीने \"२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करू\" हेही आश्वासनही ती \"प्रिटींग मिस्टेक\" म्हणत झटकले होते, तेव्हाच जाहीरनामा पाळण्यासाठी नसतोच हे आम्हांस पटले. (पण मग, तो का छापतात ते कळत नाही)\nयावेळी जरा नवीन शक्कली लढवल्यात,म्हंजे मागच्या वेळी गूगली टाकली होती आता गुल्ले पिसलेत.\nजनतेला डायरेक्ट \"लखपती\" करण्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे. ३५-४० हजार दरडोई उत्पन्न १ लाखांपर्यंत वाढविले जाणार आहे. (ते कसे ते अजून ठरविलेले नाही.... शेअरबाजार, सट्टाबाजार, मटका नाहीतर जुगारात पैसा लावला तर १ लाखाचा आकडा नक्की गाठता येईल)\nयावेळीही पुन्हा फिरून त्याच भोपळे चौकात येत सालाबादप्रमान \"भारनियमन मुक्त महाराष्टाची\" घोषणाही त्यात आहेच. (पुढच्या किती निवडणुकांत हे तोंडीलावायला असेल कुणास ठाऊक\n५ वर्षात १० लाख घरे बांधणार हेही एक आश्वासन आहे. (आणि त्या घरांत ५० लाख जनता राहणार) चांगले आश्वासन आहे पण १० लाख जरा अतीच झाले नाही का ( कदाचित १ काचे प्रिटींग मिस्टेकंमुळे १० झाले असावेत, तरीही हि मिस्टेक मतदानानंतर मान्य करणार असतील)\nपर्यावरणाचा समतोल राखला जाईल असाही एक विचित्र मुद्दा त्यात घुसडलेला आहे, तो कशासाठी हे काही मला कळले नाही बुवा. (म्हंजे मतांचा आणि त्याचा संबंध असेल असे वाटत नाही म्हणून)\nशिवराय, आंबेडकर यांचे सागरी स्मारक उभारणार, हे मात्र छान गाजर दाखवले आहे. पुतळ्यांमध्ये ३००-३०० करोड घालायला पैसा आहे, विदेश दोऱ्यांसाठी पैसा आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी पैसा आहे, मग गरीबांना, शेतकऱ्यांना द्यायच्या वेळीच तिजोरीत खडखडाट का असतो बरे\nशेतकऱ्यांना ३% व्याजाने कर्जे देताहेत, अगोदर त्यांची कर्जेमाफीची मागणी तर पूर्णं करा.\nमुलींना जन्मताच सव्वालाख रु देणार. (इथेही युतीच्या वचननाम्याची ढापा ढापी) ह्या साठी दरवर्षी कमीत कमी ३०० करोड वेगले टेवावे लागतील याचा विचार कोण करणार\nअजूनही बराच २१ कलमी कार्यक्रम आहे, असल्या हास्यास्पद जाहीरनाम्यामुळे आघाडीचाही कार्यक्रम लागू शकतो.\nमहाराष्टात जी लाखो बेरोजगारांची फौज तयार होते तिच्यासाठी मात्र इथे जागा नाहीच. कदाचित ते सैन्य ते प्रचारासाठी राखून ठेवणार असतील...\n(इमेजस सोज्यन्य - ग्रफिटी.)\nPosted by साळसूद पाचोळा on सोमवार, 5 अक्तूबर 2009 / Labels: रिडालोस, शरद पवार / Comments: (9)\nराज ठाकरेंनी मनसे ची स्थापना करून एव्हाना २ वर्षे झाली होती. इथपर्यंत सारं काही आलबेल होतं.\n\"महाराष्ट माझा\" म्हणत \"मराठीपणासाठी\" मनसेने आंदोलने पेटवायला सुरुवात केली आणि हुशार कांग्रेस नेत्यांनी इथेच दुरचा विचार करून सुमडित राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. हि मराठीपणाची आग \"पाहिजे तेवढी\" आणि \"पाहिजे तशी\" फोफावी म्हणून मुद्दामहून कॉग्रेसनेच कारवाई करण्यास वेळ लावला हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आगीत तेल ओतणारे निरुपम, क्रुपाशंकर यांसारख्या आपल्याच तोंडपाटिल नेत्यांची \"वाजती घंटा\" अहोरात्र वाजवत ठेवली. ज्या मराठी टक्क्यांच्या भरवशावर शिवसेना आणि राष्टवादी सत्तेच्या जवळ जाऊ पाहत होते त्या मतांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून त्या दोन्ही \"महाराष्टिय\" पक्षांना शह देण्याची हि \"तिरकस\" चाल होती.\nसेना, राष्टवादिनेही या चालीकडे काहीसे दुर्लक्षच केले होते.\nकाल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत मनसेने अनपेक्षित प्रमाणात \"मराठी\" मते गोळा करून \"कांग्रेशची चाल\" किती अचूक होती याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कांग्रेस नं. १ तर राष्टवादी चोथ्या स्थानाला फेकला गेला आणि....... शरद पवार खाडकन जागे झाले. राष्टवादिच्या अस्तित्वावर शंका घेतली जाऊ लागली, विलिनीकरणाची मागणीही झाली.\nकांग्रेसच्या या \"तिरकस\" चालिला, कांग्रेसच्यच तंबूत राहून, काहीतरी \" वाकडी चाल\" करून शह देणे गरजेचे होते अन्यथा येणाऱ्या विधानसभेत राष्टवादिची घसरणं थांबविणे अवघड आहे हे पवारांच्या ध्यानी एव्हाना आलेले होतेच.\nआणि...... मग शोध चालू झाला वाकडया चालीसाठी वापरायच्या घोडयाचा.... घोडाही ठरला आणि चाल हि.\nपवारांनी वाकडी चाल खेळण्यासाठी पटावरचे आपलं नेहमीचं, अगतिक असलेलं प्यादं हातात घेतलं. शिर्डीतल्या दारुण पराभवामुळे का होईना पण, त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या स्वाभिमानाने ( ) लाचारीवर मात केली होती. कांग्रेसकडून पुरते फसवलो गेल्याची पीर-पीर, धुस-फुस दलित नेत्यांमध्ये चालू होतीच. कॉग्रेसची परंपरांगत असलेली \"दलित\" आणि मुस्लिम मते तो���ण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम प्यादे आणि ह्यापेक्षा उत्तम वेळ(संधी) ह्या राजकीय डावात नाही हे ओळखूनच ह्या प्यादाला वजिराची वस्त्रे चढवून \"रिडालोस\" ची स्थापना करवून घेण्यात आली.\nआता हा वजिर कांग्रेसच्या राजाला शह देण्यास कितपत यशस्वी होतो यावर राष्टवादिचे यशापश बरेच आधारीत आहे.\n\"तुम्ही आमची गाय मारली आम्ही तुमचे वासरू मारू\" ह्याच साठी हि नवी आघाडी आहे, हि पवारांचीच एक जातीय+राजकीय खेळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nपण निवडनुकीनंतर, मनसे शिवसेना-भाजपाच्या वळचनीला आणि आठवले मिळतिल तेवढ्या शिलेदारांसह परत कांग्रेस दरबारी मुजऱ्यास गेले तर पवारांच्या राष्टवादिचे भवितव्य परत दोलायमान होणार हेही नक्की.\n(रिडालोस - रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, नाव मुद्दाम नोंद करतो आहे कारण निवडणुका नंतर हिचे अस्तित्व टिकेल का या बाबत शंका आहे. )\nकर्माने बदल घडो अथवा न घडो, पण काळाचं आपलं स्वतःच संक्रमण नेहमीच चालू असतं. सत्तेच्या खुर्चीची दावेदारी बदलण्याचा किंवा ती टिकविण्याचा काळ असाच दर ५ वर्षांनी येतच असतो... निवडणुक हे सत्तापरीवर्तनाचं लोकशाहीतील एकमेव साधन.\nमंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला पायदळी तुडविणे अनिवार्य असते त्याप्रमाणेच सामान्य जनतेच्या भावना, आशा, देव, देश, संस्कृती पायदळी तुडवत भुईसपाट करतच ही राजकीय मंडळी विधानभवनात प्रवेशीत होतात. कोंबडीने अंडी आणि खुडुक राजकारण्यांनी खुर्च्या उबवाव्यात, त्यातून जन्माला आलेल्या त्यांच्या घरंदाज पिलावळींचे मन, मिशरुढ फुटायच्या आतच \"बापाप्रमाणेच समाजसेवेला\" वाहून घ्यायला हावरट झालेलं असते. काय तर म्हणे कलाकारांची मुले कलाकार, तसेच राजकारण्यांची मुले राजकारणी.. किती सोपं आहे नाही\nसत्ता पुढाऱ्यावर स्वार झाली की सत्तेमुळे त्याचा मुजोरपणा वाढतो, असह्य गरीबांच्या पाठीवर कोरडे ओढण्यात जो माजलेला उन्मत्त आनंद असतो त्याचा ते पुरेपूर उपभोग घेतात. पुऱ्या मतदासंघात गुंडाराज करून धुमाकूळ घालणारे कैक आहेत. विधानभवनात जनतेच्या प्रश्नांना गावकुशीचा रस्ता दाखवून \"थोबाडबंद\" राहणारे म्हणजे तर कडीच. एकाच कामाचे आळी-पाळीने श्रेय लाटणारेही अनेक, आणि एकाच रस्त्याचे पाच-पाच वेळा नारळ फोडून \"नुसतेच\" उद्घाटन समारंभ करणारेही अनेक. \"खादाड असे माझी भुख, चतकोराने मला न सुख\" हा सदगुण तर फारच \"सामान्य\" आहे, नव्हे तर तो मूळ स्थायीभावच आहे. त्यामुळे नगरसेवक झाला रे झाला की त्याला आमदार/खासदार होण्याचे भुकेलेले वेध लागलेच म्हणून समजावे.\nकुठेतरी वाचलं होतं, लाचारी, हुशारी, मगरुरी, निलाजरेपणा, क्रूरपणा या साऱ्याला दिखावुपणाची फोडणी, सत्यनिष्ठा आणि स्वाभिमान शून्य म्हणजे पुढारी. हे प्रताप साऱ्यांकडेच असतात म्हणूनच की काय \"या\" पिकाला प्रचंड \"गळित\" मिळते.\nदुर्मिळ असले तरी काही पुढारी अजूनही \"बरे\" आहेत. त्यातल्या त्यात \"बऱ्या\" असणाऱ्याला \"निवडणे\" ह्या उपर आपण काय करावे\nहां.. सत्तापरिवर्तन जनताजनार्दनच करतो, पण सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद त्यात नसते, तो मूकच असते, बऱ्याच वेळा त्याची मुस्कटदाबी केलेली असते, त्याच्या खडखडाट झालेल्या पेटितं पेश्यांचं दान टाकून त्याच्या कडून मतांचा आशीर्वाद बळजबरीने घेतला जातो. ... मतदार म्हंजे एका रात्रीचा राजा, अन नंतर बोकांडी बोजा हे ठरलेलं.\nशेवट काय तर... जनतेसाठी हे सारे खुडुकच.\n(खुडुक म्हंजे अंडे न देणारी कोंबडी.)\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nजाहीरनामा-- - रद्दीत जमा.\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वा���ी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_39.html", "date_download": "2020-09-27T18:49:40Z", "digest": "sha1:Q6QCERM6FUR3VD4NW3L3BMYVY6B6CIEC", "length": 30195, "nlines": 230, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय? | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nभारतीय मुस्लिम नेहमीच प्रादेशिक होता. इस्लामच्या आगमनापासूनच त्यानं स्थानिक सहजीवन व संस्कृती स्वीकारलं. कोकण व केरळमध्ये आलेल्या अरब व्यापाऱ्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्ने केली. स्त्रिया आपल्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरा घेऊन तिकडे गेल्या. इथल्या विवाहित स्त्रिया पतीसाठी मंगळसूत्र, सिंदूर आणि जोडवी परिधान करतात. हे तत्कालीन व्या��ारी अरबांसाठी चकीत करणारे होते. त्यांनी त्याची कधीही मनाई केली नाही किंवा त्याला गैरइस्लामिकही म्हटले नाही.\nआजही कोकणात स्थानिक तेहजीब आणि इस्लामचा सुरेख संगम आढळतो. अब्दुल कादर मुकादम यांनी यावर सविस्तर लिहिलेलं आहे. बंगालमध्ये मुस्लिम ख़वातीन सिंदूर भरतात तर काही टिकली लावतात. तिथल्या शहरी भागात अबाया घालणाऱ्या मुली आढळतात. मात्र त्यांची जुबान, तहेजीब, परंपरा, सण-उत्सव स्थानिक आहेत. इतकंच नाही तर हिंदू आणि मुस्लिम असा संस्कृती-संगम यांच्यात आढळतो. बांगलादेशात आजही मुस्लिम स्त्रिया सिंदूर भरतात. तसेच पाकिस्तानच्या फॅशन वर्ल्डमध्ये टिकली लावणे सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. जीओ टीवीच्या अनेक सोप ओपेरात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.\nओरिसामधील मुस्लिम उडिया बोलतात. तसेच मलयाळी स्थानिक बोली बोलतात. तामिळनाडु, आंध्र, कर्नाटकात प्रादेशिक भाषा, परिधान, संस्कृती, खान-पान स्वीकारतात. महाराष्ट्रातही मुस्लिम स्थानिक संस्कृतीला चिकटून आहेत. भाषा, परंपरा, सण उत्सवात प्रादेशिकता आढळते. औरंगाबादसह मराठवाडा निजामी संस्थानाचा भाग असल्यानं तिथं उर्दू भाषा आणि संस्कृती नांदते. अगदी त्याच पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रात मराठी संस्थानं असल्यानं तिथं मराठीपणा आढळतो. जसे इथले मुस्लिम मराठीपणा सोडू इच्छित नाहीत तसंच मराठवाड्याचे उर्दू मिजाज सोडू इच्छित नाहीत.\nअलीकडे मराठवाड्यात मराठी बोलणाऱ्या मुस्लिमांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तो मराठीचा वाचक पूर्वीपासूनच होता पण बोलीत मात्र अळखडत. दिव्य मराठी आल्यापासून मराठवाड्यात मुसलमानांत मराठीचा व्यवहार वाढल्याचं माझ्या एका पत्रकार मित्राने सांगितलं. विशेष म्हणजे इथले बहुसंख्य मुस्लिम मध्यमवर्गीय व कामगार गटात मोडणारे आहेत.\nजुन्या भागात ‘औरंगाबाद टाइम्स’, ‘रहेबर’ ही उर्दू दैनिकं हॉटेल, टपरी, दुकानात वाचली जातात. त्यामानानं त्याला खरेदी करणारे मात्र कमी आहेत. याउलट लोक मराठी दैनिक खरेदी करून वाचायला पसंती देतात. मराठवाड्यात हिंदूंच्या सण-उत्सवात मुस्लिमांचा सहभाग हमखास आढळतो. आजही ग्रामीण गणपती मंडळाचा अध्यक्ष मुस्लिम आळढतो. आमचे सोलापूरचे एक मित्र आहेत त्यांच्या गावात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मान त्यांच्या तांबोळी कुटुंबाकडे होता.\nउत्तर भारतात अस्मितेचा शिरकाव झाल्याने परिस्थिती मात्र जराशी वेगळी आढळते. त्याला बाहेरून आलेले आक्रमक जबाबदार आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे इथल्या प्रादेशिकतेला तडे गेले. परंतु तो ब्रिटिशांशी लढताना प्रथम देशीय व नंतर धार्मिक होता. बहुतेक उत्तरी भागात आजही प्रादेशिकता टिकून आहे. योगेंद्र सिंकद आणि सबा नकवी यांनी या विषयावर स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. रोमिला थापर आणि हरबंस मुखिया यांनीही या प्रादेशिकतेची दखल घेतली आहे.\nइशान्य भारत हा जसा हिंदू संस्कृतीच्या बाबतीत उर्वरीत भारताला अनभिज्ञ आहे. तसांच तो मुस्लिम संस्कृतीच्या बाबतीतही आहे. बहुतेकांना तो बांगलादेशी घुसखोर या संज्ञेपलीकडे माहीत नसतो. इशान्य भारतावर आधारित साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या काही विशेषांकात इथल्या बहुसांस्कृतिकची वैशिष्ट्य दिसून येतात. अलीकडे केरव्हान, फ्रंटलाईन सारख्या मीडियाने इशान्य भारताचे सुंदर दर्शन घडविणारे काही रिपोर्ट प्रकाशित केलेली आहेत.\nइस्लामच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारतीय मुस्लिमानं कधीही अरबी इस्लामचं अनुकरण केलेलं नाही. हां, काही बाबतीत तसे प्रयत्न झालेले आहेत. पण प्रादेशिकता त्यापुढे टिकू शकली नाही. मुळात भारतातला इस्लाम हा सुफी परंपरेतून आलेला आहे. त्यामुळं त्यानं स्थानिक सहजीवनाला अधिक प्राध्यान्य दिलेलं आहे. त्यामुळेच इथले सण-उत्सव, आनंद सोहळे, रितीरिवाज, लग्ने, जन्म सोहळे, मयतानंतरच्या प्रथा, छिल्ला-छठी, नियाज (कंदुरी) इत्यादीत स्थानकपणा आळढतो. त्याला अजूनही कुठल्याही पुनरुज्जीवनावादी संघटक थोपवू शकले नाहीत.\nजाफर शरीफ यांनी 1890मध्ये लिहिलेल्या व ब्रिटिश अधिकाऱ्याने संपादित केलेल्या ‘कानून ए इस्लाम’ पुस्तकात असा संमिश्र व सांस्कृतिक समागमाचे अनेक संदर्भ आढळतात. अलीकडे मुशिरूल हसन, इम्तियाज अहमद, रोमिला थापरपासून फकरुद्दीन बेन्नूर असगर अली इत्यादींनी त्यावर विपुल लेखन केले आहे. प्रा. बेन्नूर यांनी ही ‘समाजरचना’ मांडणारे स्वतंत्र असे पुस्तकच लिहिले आहे. उर्दूतही अशा प्रकारची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.\nनव्वदीत इराक-अमेरिका युद्धानंतर भारतात सद्दाम नाव ठेवण्याची प्रथा पडली व ती अनेक दिवस टिकून राहिली. त्याला जितका तत्कालीन धर्मवादी वर्चस्ववाद जबाबदार होता, इतकाच भांडवली सत्तेला आपल्या पद्धतीने आव्हान देण्या��ा मानस कारणीभूत होता. (आजही असा भाबडापणा आढळतो) जागतिकीकरणाने ‘भांडवल’ या संकल्पनेला जसं महत्व आलं तसं भारतीय मुस्लिमांच्या धर्मवादी कल्पना हळहळू गळून पडताना दिसून आल्या. प्रा. बेन्नूर व असगर अलींनी यावर बरचसं लिहून ठेवलं आहे.\nरामजन्मभूमी आंदोलन, बाबरीचं उद्ध्वस्तीकरण, गुजरात, कंधमाल, कोक्राझार दंगल, 2000च्या सुरुवातीला लागलेला कथित दहशतवादाचा डाग मुस्लिमांची आत्ममंथनाची प्रक्रिया घडवून गेला. परिणामी एकीकडे आत्मकेंद्री तर दूसरीकडे व्यावहारिक, व्यावसायिक आणि लोकशाही घटकांशी जोडू पाहणारा समाज उदयास आला.\nगेल्या सहा वर्षापासून या प्रक्रियेला अजून गती मिळाली आहे. त्यामुळे त्याला राजकीय व्यवहार आता कळू लागला आहे. अमेरिकेने अफगाणमध्ये तालिबानी सत्तेला मान्यता देणे व भारताने त्याला कबुली देणे आणि पर्यायाने युरोपीय व भारतीय गोदी मीडिया तालिबानी, तालिबानी करून ओऱड करणे, यातले भांडवली राजकीय मेख तो समजून आहे. सोशल मीडियाच्या टोळधारी मंडळीने त्याला समज आणि माहितीच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ बनवले आहे. असो.\nभारतीय मुसलमान हा पूर्वीपासून प्रादेशिक होता व आहे. यावर ‘अल जझिरा’ या अरबी मीडिया हाऊसने छान माहितीपट तयार केलेली आहेत. शिवाय TRT या तुर्की सरकारी चॅनेलनेही यावर बरचसे काम केले आहे. बीबीसी, टाइमलाईन, वाईस ऑफ अमेरिका यावर सातत्याने रिपोर्ट प्रकाशित करत असतात.\nअलीकडे सततच्या होणाऱ्या धर्मवादी हल्ल्यात त्याचे अधिकाधिक प्रादेशिक होत जाणे खूप काही सांगून जाते. एकीकडे त्याला वेगळे पाडून झोडपण्याची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे तो स्वत:ला अधिकाधिक स्थानिक, भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक करत आहे. अर्थात हेच भारताच्या कदीम तहेजीबचं प्राबल्य म्हणूया...\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने ���ि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\n���त्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A0/", "date_download": "2020-09-27T20:23:08Z", "digest": "sha1:HJCM6KSDDWNSZFP2M2UWNUDD47R2QIBG", "length": 8211, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "विनय तिवारींना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती, आमच्या समोर न्यायालयात जाण्याचाही पर्याय : गुप्तेश्वर पांडे - Live Trends News", "raw_content": "\nविनय तिवारींना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती, आमच्या समोर न्यायालयात जाण्याचाही पर्याय : गुप्तेश्वर पांडे\nविनय तिवारींना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती, आमच्या समोर न्यायालयात जाण्याचाही पर्याय : गुप्तेश्वर पांडे\nपटना (वृत्तसंस्था)आयपीएस विनय तिवारी यांना अद्यापही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे, असे बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.\nसुशांत सिंह मृत्यू प्रकऱणी त्याचे वडील के के सिंह यांनी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केल्याने विनय तिवारी तपासासाठी बिहारमधून मुंबईत दाखल झाले होते. पण मुंबईत पोहोतचात त्यांनी क्वारंटाइन करण्यात आले. तिवारी यांना अद्यापही होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याने बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. आम्ही अजून एक दिवस वाट पाहू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांविरोधात कारवाई करु. आम्ही यासंबंधी बिहार सरकारकडून सल्ला घेत असून न्यायालयात जाण्याचा मार्गही निवडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.\nकांताई बंधार्‍याला कठडे बसवून धोक्याची सूचना लावा- पियुष पाटील ( व्हिडीओ )\nसंगीता बियाणी यांना पीएचडी.\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक : निरूपमांचा टोला\nकुसुंबा येथील गँग वारमधील एकास अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/musalman-parke-kase", "date_download": "2020-09-27T20:13:19Z", "digest": "sha1:KD4Y5WD4D6YJVBE3IYTDQKEXQPM7NRTC", "length": 19488, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुसलमान परके कसे? - द वायर मराठी", "raw_content": "\nहिंदू-मुस्लिम संवाद - कुठलीतरी एक ऐतिहासिक लढाई झाली. ती लढाई भारतीय हरले. या लढाईनंतर लाखोंच्या संख्येने मुसलमान भारतात पसरले. त्यांनी बळजबरीने इथल्या लोकांना बाटवले आणि मुसलमान केले. म्हणून मुसलमान परके. अशी वस्तुस्थिती नाही. निदान इतिहासाची साधने असा हवाला देणार नाहीत.\nया देशात मुसलमान बाहेरून आले. त्यांनी इथे लुटालूट, जाळपोळ आणि नासधूस केली. मुसलमान स्वभावतःच क्रूर, कपटी आणि खुनशी. ते इथल्या लोकांना जबरदस्तीने, बळजबरीने मुसलमान करीत असत. आमच्या आयाबहिणींवर बलात्कार करीत असत. आमच्या बायका पळवून नेत असत. मंदिरे आणि धर्मस्थळे उध्वस्त करीत असत. अशी वर्णने लहानपणापासून ऐकली, वाचली होती. औरंगजेब तर या वर्णनातला दुष्टपणाचा मुकुटमणी या आणि अशा वर्णनातला रीती भूतकाळ जसजसे वय वाढू लागले तसा खटकू लागला. औरंगाबादमध्ये प्रत्यक्ष मुसलमानांमध्ये वावरल्यावर तर या वर्णनांमधला फोलपणा लक्षात आला.\nमुसलमान परके हे सातत्याने आपण ऐकत असतो. परका किंवा परके या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे, जे आपले नाही ते. किंवा जे आपल्या स्वतःहून वेगळे आहे ते. यासाठी इंग्रजी शब्द Foreign असा आहे. ज्याचा बोलभाषेतला अर्थ आहे, परदेशातला किंवा परदेशीय.\nभारत या देशाचा विचार करता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, जागतिक संपर्क क्रांती झाल्यावर मागील शंभर वर्षांत आज ज्या अर्थाने आपण देश म्हणतो तसा आपला देश कधीच एकजिनसी देश नव्हता. भौगोलिक अनेक भेद होते. अफगाणिस्तानातल्या डोंगर रांगा आणि पर्वतीय प्रदेशाने भारत पश्चिम आशियापासून कायम वेगळा राहिला. हिमालयाच्���ा पश्चिम रांगांमुळे भारताची मुख्य भूमी कायम वेगळी राहिली. युरोपचा भारताशी असलेला व्यापार हा या भौगोलिक कारणांमुळे समुद्रमार्गे मुख्यत्वे होत असे.\nभारतात उपलब्ध असणारा मोसमी पाऊस, बाराही महिने वाहणाऱ्या पश्चिम आणि पूर्ववाहिनी नद्या आणि भारतातली सुपीक आणि उपजाऊ जमीन यामुळे पश्चिम आणि मध्य आशियातून माणसांनी सातत्याने भारतात येऊन वसाहती करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. या भागातील अशा विशिष्ट भौगोलिक कारणांमुळे तर आपण आपल्या भारतीय भूभागाची ओळख भारतीय उपखंड अशी भूगोलात करून घेतो. भारतीय उपखंडातल्या जमिनींवर नदीच्या संगतीने वसाहती करण्याचा प्रयत्न पश्चिम आणि मध्य आशियातल्या लोकांनी ठाऊक असलेल्या इतिहासात सातत्याने केलेला आढळतो.\nआजचा इराक आणि तुर्कस्तानपासून अफगाणिस्तान आणि मध्य आशियातले आजचे तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान आणि आजचा पाकिस्तान या प्रदेशांमधून माणसांची ये-जा, स्थलांतर हे ऐतिहासिक काळापासून सुरू आहे. नवीन वसाहती भारतात करण्यासाठीचे प्रयत्न हे संपूर्ण इतिहासात आहेत. भारतातील पंजाबच्या पूर्वेकडे भारतीय इतिहासात ज्याला आर्यावर्त म्हटले जाते तो गंगा, यमुना आणि इतर पूर्ववाहिनी नद्यांचा सुपीक प्रदेश सुरू होतो. पश्चिमेकडून भारताच्या या प्रदेशापर्यंत दोन तऱ्हेचे लोक फक्त मोठ्या संख्येने पोहोचू शकले. आर्य आणि मुसलमान. फक्त आक्रमणांचा किंवा लढायांचा इतिहास जर तपासला तर पश्चिमेकडून निघून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत एक दोन पिढ्यांच्या कालावधीत कुणीही पोहचले नाही. इतिहासात तरी अशी उदाहरणे नाहीत इतका हा प्रदेश विस्तीर्ण आहे.\nप्राचीन इतिहासात एखादा प्रदेश जिंकून तिथे निर्विवाद आणि निर्धोक वसाहत निर्माण करण्यातच पन्नास ते शंभर वर्षे म्हणजे चार पाच पिढ्यांचा अवधी लागत असे.\nखैबर आणि बोलन या अफगाणिस्तानतल्या दुर्गम खिंडी ओलांडून भारतावर पहिले मुसलमानी आक्रमण हे मुहम्मद बिन कासीम याने इ. स. ६७३ मध्ये म्हणजे सातव्या शतकात केले होते. हा आजच्या सिंध प्रांतापर्यंत पोहोचला होता. नंतरची पाचशे वर्षे मुसलमान सिंधू नदी ओलांडून पूर्वेला आणि सिंधू नदीच्या दक्षिणेला येत राहिले. या आक्रमकांपैकी काही जणांचा भारतातल्या काही प्रदेशावर काही काळ संपूर्ण ताबा असे. तर इराक, इराण आणि अफगाणिस्तान य��� मूळ प्रदेशांमध्ये राजकीय उलाढाली झाल्या की यांनी ताबा मिळवलेल्या प्रदेशातील यांचे सरदार किंवा एतद्देशीय लोक परत आपले राजकीय वजन स्थापन करीत असत.\nभारतातली मंदिरे आणि धार्मिक संस्थाने लुटून आणि भारतावर सातत्याने स्वाऱ्या करून इथली लूट आपल्या देशात घेऊन जाण्यासाठी इतिहासात बदनाम झालेला मुहम्मद गझनवी हा इ. स. १००० नंतरचा. इ. स. ६७३ पासून गझनवीपर्यंत सुमारे साडेतीनशे वर्षे उलटून गेली होती. या साडेतीनशे वर्षांत इराकपासून भारतातील सिंधपर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे माणसे सातत्याने येत जात होती. याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत.\nअकरावे आणि बारावे शतक हे इराकमधील अरबांच्या परमोच्च उत्कर्षाचे आणि ऱ्हासाचे आहे. बगदाद येथील अरब साम्राज्य मंगोलांनी अगदी थोड्या वेळात अक्षरशः नाहीसे केले. बगदाद हे तत्कालीन जगातले सर्वात प्रगत शहर आणि कला आणि संस्कृतीचे माहेरघर मंगोलांनी बेचिराख केले. असे म्हणतात की, टैग्रिस नदीतून सुमारे तीन आठवडे काळे पाणी वाहात होते. माणसांचे रक्त, कुजलेली प्रेते आणि बगदादच्या ग्रंथालयांमधल्या पुस्तकांची राख यामुळे टैग्रिसचे पाणी तपकिरी काळे झाले होते. याच सुमारास चेंगिझ खानाच्या फौजा भारताच्या सरहद्दीपर्यंत येऊन पंजाबातला कडक उन्हाळा सहन न झाल्याने परत गेल्या. हे आपण भारतीयांचे नशीब. कारण जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर कत्तली चेंगिझखानाने केलेल्या आहेत. अगदी दुसऱ्या महायुद्धाहूनही जास्त मानवी बळी चेंगिझ खानाच्या लढायांमुळे गेलेले आहेत.\nभारताची पुराणकाळापासून असलेली राजधानी दिल्ली पहिल्या तीन चारशे वर्षांत कुणाही मुसलमानाला जिंकता आली नाही. भारतीय इतिहासात ज्यांचे साम्राज्य सुप्रसिद्ध आहे ते मुघलांचे. दिल्ली आणि बंगालच्या उपसागरापर्यंत सर्वत्र पोहोचलेले साम्राज्य मुघलांचे. हे मुघलही पूर्ण मंगोल नव्हेत. चेंगिझ आणि त्याचे वंशज तुर्कस्तान, इराक आणि मध्य आशियात प्रस्थापित झाल्यावर तुर्की आणि मंगोल यांचे जे मिश्रण झाले ते म्हणजे सुरूवातीचे मुघल.\nपहिला मुघल राजा म्हणजे बाबर. हा सुप्रसिद्ध तैमूरलंगाचा थेट वंशज होता. याचा बाप तैमूरलंगाचा खापरपणतू. बाबराचे मूळ आजच्या उझबेकिस्तानात होते. याने पानिपतच्या पहिल्या युद्धात इ. स. १५२६ मध्ये इब्राहिम लोदी या सुलतानाचा पराभव केला आणि भारतात पहिली मुघल राजवट स्थापन केली. दिल्लीतली पहिली सत्ता मामलुकांची होती. (इ. स.१२०६-१२९०) मुघलांच्या आधीची साडेतीनशे वर्षे दिल्लीमध्ये खिलजी, तुघलक आणि लोदी या सल्तनती राज्य करीत होत्या.\nभारतात मुघल सत्ता यायच्या आधी एकूण आठशे वर्षे मुसलमान पश्चिम आणि मध्य आशियातून येत राहिले. यातले फारच थोडे मुसलमान प्रत्यक्षात अरबस्तानातले होते. काळाच्या पटावर आठशे वर्षे हा लहान काळ नव्हे. महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर महाराजांच्या काळालाही अजून आठशे वर्षे पूर्ण व्हायची आहेत.\nकुठलीतरी एक ऐतिहासिक लढाई झाली. ती लढाई भारतीय हरले. या लढाईनंतर लाखोंच्या संख्येने मुसलमान भारतात पसरले. त्यांनी बळजबरीने इथल्या लोकांना बाटवले आणि मुसलमान केले. म्हणून मुसलमान परके. अशी वस्तुस्थिती नाही. निदान इतिहासाची साधने असा हवाला देणार नाहीत.\nआधुनिक वंशशास्त्र आणि इथल्या ऐतिहासिक लढायांचा आढावा मुसलमान या देशात परके नाहीत अशीच साक्ष देतात. मुसलमान परके या समजातील परकेपणाचे इतरही पैलू आपण बघणार आहोत.\nराजन साने, हिंदू-मुस्लिम संबंधांचे अभ्यासक आहेत.\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osprey-tools.com/mr/", "date_download": "2020-09-27T18:48:52Z", "digest": "sha1:RUNRQFT2MPYQITJ24Y2LAYFMHGR5BD6S", "length": 6454, "nlines": 165, "source_domain": "www.osprey-tools.com", "title": "Diamond Tools Manufacturer, Diamond Blades Factory, Reliable Factory - Osprey", "raw_content": "\nSintered डायमंड सॉ ब्लेड\nलेझर welded डायमंड सॉ ब्लेड\nडायमंड ग्राईंडिंग आणि पॉलिशिंग साधने\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed)\nडायमंड कप रणधुमाळी (sintered)\nPCD कप रणधुमाळी / PCD\nडायमंड ग्राईंडिंग प्लेट (Brazed)\nडायमंड ग्राईंडिंग बूट (Brazed)\nडायमंड कप रणधुमाळी (sintered) 1\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 13\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 12\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 11\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 10\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 9\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 8\nडायमंड कप रणधुमाळी (Brazed) 7\nआम्ही उद्योगात मजबूत तांत्रिक संघ आहे, व्यावसायिक अनुभव, उत्कृष्ट रचना पातळी दशके, एक उच्च दर्जाचे उच्च कार्यक्षमता intelligentequipment तयार.\nकंपनी प्रगत डिझाइन प्रणाली आणि प्रगत ISO9001 2000 आंतरराष्ट्रीय दर्जा व्यवस्थापन प्रणाली व्यवस्थापन वापर वापरते.\nकंपनी उच्च कार्यप्रदर्शन उपकरणे, मजबूत तांत्रिक शक्ती, मजबूत विकास क्षमता, चांगली तांत्रिक सेवा उत्पादन specializes.\nशिजीयाझुआंग Osprey साधने कंपनी, लिमिटेड शिजीयाझुआंग मध्ये उपकरणे उत्पादन बेस मध्ये स्थित आहे. 2003 मध्ये स्थापना केली असल्याने, Osprey साधने विकास आणि हिरा साधने उत्पादनात स्वतः खर्च केले गेले आहे. उत्पादन श्रेणी हिरा परिपत्रक पाहिले बनवतील, ग्राइंडर विदर्भ, ग्राइंडर शूज, पॉलिशिंग पॅड, कोर धान्य पेरण्याचे यंत्र बिट इ Osprey साधने चीन मध्ये 30 प्रांतांमध्ये पांघरूण विक्री नेटवर्क आहे, आणि उत्तर अमेरिका, युरोप, ओशनिया आणि इतर क्षेत्रांमध्ये निर्यात समाविष्टीत आहे. त्याच्या स्वत: च्या ब्रँड याशिवाय, Osprey साधने OEM किंवा OEM व्यवसाय अनेक ग्राहकांना cooperates. जलद विकासाच्या वर्षानंतर, Osprey साधने आता हिरा साधने अग्रगण्य चीनी उत्पादक आहे, आणि तो उच्च दर्जाचे उत्पादने आणि कठोर गुणवत्ता नियंत्रण एक चांगला नावलौकिक प्राप्त केला आहे.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nDouyu औद्योगिक पार्क, Luancheng जिल्हा, शिजीयाझुआंग 051430, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2020/07/blog-post_26.html", "date_download": "2020-09-27T18:56:11Z", "digest": "sha1:RQSYA6IXX3E7TMA4JZC2HYJTMEJK44ZX", "length": 23156, "nlines": 104, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "१३०४९ रक्तदात्यांचे रक्तदान !! २९ वर्षांपासून रक्तदान यज्ञ होत आहे साजरा !! निमित्त- वडील व दोन मोठ्या भावांच्या स्मृतीप्रित्यर्थ !!! आजच्या ५०५ दात्यांमध्ये सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यक्तिंचा समावेश !!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!", "raw_content": "\n २९ वर्षांपासून रक्तदान यज्ञ होत आहे साजरा निमित्त- वडील व दोन मोठ्या भावांच्या स्मृतीप्रित्यर्थ निमित्त- वडील व दोन मोठ्या भावांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच्या ५०५ दात्यांमध्ये सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यक्तिंचा समावेश आजच्या ५०५ दात्यांमध्ये सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यक्तिंचा समावेश सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै २६, २०२०\nआमदार बनकर यांच्या रक्तदान यज्ञास पिंपळगावी ५०५ रक्तदात्यांचे रक्तदान\nनासिक::- निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे आज तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या वडील व दोन मोठे भाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गत अनेक वर्षापासून सुरू असलेला रक्तदान महायज्ञ सोहळ्याच्या आवाहनाला तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिरात ५०५ नागरिकांनी रक्तदान केल्याने ५०५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले, आजपर्यंत १३०४९ इतक्या रक्त बाटल्यांचे संकलन नाशिक येथील अर्पण रक्तपेढी ला बनकर यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेले आहे. तर आमदार दिलीप बनकर यांच्या रक्तदानाचा फायदा हा सर्वसामान्य जनते समोर तालुक्यातील रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना नाशिक येथील अर्पण रक्तपेढी मध्ये जाऊन होतो, जेव्हा ही निफाड तालुक्यातील रुग्णांना गरज लागते तेव्हा हक्काने अर्पण रक्त पेढी मध्ये बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित रुग्णाला रक्त पुरवठा विनामूल्य होत असल्याने आमदार बनकर यांनी घेतलेला हा सामाजिक वसा गत अनेक वर्षा सुरू असल्याने या कार्यातून सर्वसामान्याना रुग्णालयात तात्काळ रक्ताचा पुरवठा होत असतो, या रक्तदानाचे तालुक्यातच नाही तर राज्यभरातून अभिनंदन होत असते, या रक्तदान प्रसंगी तालुक्यातील घराघरांतून, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदान केले. तर उपस्थितांमध्ये लासलगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक डि.के. नाना जगताप, निसाका चे माजी अध्यक्ष तानाजी बनकर, मविप्र चे सभापती माणिकराव बोरस्ते, युवा नेते प्रणव पवार, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड, मविप्र चे माजी संचालक विश्वास मोरे, समता परिषदेचे ज्येष्ठ नेते सुरेश खोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, मविप्र ते नाशिक संचालक नानासाहेब महाले, नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, पिंपळगाव चे माजी उपसरपंच संजय मोरे, अशोकराव बनकर पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब बनकर, अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, सायखेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, चांदोली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, निफाड पंचायत समिती सदस्य गुरुदेव कांदे, कृ��ी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, सारोळे खुर्द सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक निवृत्ती धनवटे, नंदकुमार सांगळे, राजेंद्र कुटे, संपतराव विधाते, लक्ष्मण खोडे, बाळा बनकर, गफ्फार शेख, साहेबराव देशमाने, , शिवाजी संधान, नंदू गांगुर्डे, विलास बोरस्ते, अनिल बोरस्ते, नारायण पोटे, अजय गायकवाड, शंकरलाल ठक्कर, साहेबराव मोरे,, चंद्रकांत बनकर, उत्तम कुंदे, किरण निरभवने, रमेश घुगे, संजय वाळुंज, भाऊलाल कुटे, नवाज काझी, बापू कडाळे, अश्विन गागरे पाटील, साहेबराव मोरे, जगन्नाथ खोडे, विलास मंडलिक, संदेश सानप, अरुण घोटेकर, जयराम मोरे, दिलीप देशमाने, शंकरराव बनकर, राजेंद्र खोडे, डॉ.महेश बुब, माधवराव ढोमसे, गणपत हाडपे, भास्कर सोनवणे, संजय सांगळे, विजय कारे, डॉ. हेमंत दळवी, दीपक मोरे , रामकृष्ण खोडे, दीपक विधाते, अल्पेश पारख, शाम निरभवने, गणेश गोराडे, साहेबराव खालकर, हेमंत सानप, बाबुराव सानप, ज्ञानेश्वर पाणगव्हाणे, अनिल क्षीरसागर, मोहन खापरे,सचिन पिंगळे, सावरगाव सहकारी सेवा सोसायटीचे माजी सभापती गोविंद कुशारे सावरगाव चे माजी सरपंच संजय कुशारे, भाऊसाहेब कुशारे, बाळासाहेब कुशारे , प्रदीप कुशारे आधी राजकीय तर प्रशासकीय अधिकारी निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पर्डिले, निफाड आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतन काळे सह तालुक्यातील विविध कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\n२९ वर्षापासून सुरु असलेला हा रक्तदान महायज्ञ दादा ,अण्णा, आप्पा ,यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करून कुटुंबाचे व आपले दुःख कमी करण्याचा तर समाजाच्या दृष्टीने या दुःखातून समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद मिळण्यासाठी हा उपक्रम राबवत असताना बनकर कुटुंबियाच्या मागे संपूर्ण तालुका ज्या पद्धतीने उभा राहतो ते बघून मन भरून येते तरी अशीच आपुलकी व जनतेचा आशीर्वाद यापुढेही मिळत राहो हीच निफाड करा कडून अपेक्षा\nदिलीप बनकर आमदार निफाड\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभू��ीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद स���ंभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/maharashtra-cm-uddhav-thackeray-welcome-pm-narendra-modi-in-state-mhak-422762.html", "date_download": "2020-09-27T19:55:46Z", "digest": "sha1:ART4NV4P53P6T7NM77IF43MSZYDK3BXI", "length": 22384, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, पण दिल्लीत नाही तर... ,pm narendra modi and maharashtra cm uddhav thackeray will come together on one program mhak | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत ��ाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, पण दिल्लीत नाही तर...\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, पण दिल्लीत नाही तर...\nया परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.\nप्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 06 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या प्रयोगाची सुरुवात झाली. भाजपविरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यानंतरही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. या महाराष्ट्र पॅटर्नची देशभर चर्चा सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यात येत आहेत. हे दोनही दिग्गज नेते पोलिस महासंचालकांच्या एका परिषदेसाठी पुण्यात येत असून त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे हे पुणे विमानतळावर जाणार आहेत. राजशिष्टाचारानुसार ते स्वागत करणार असून मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.\nपुणे विमानतळावर स्वागत झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे परत मुंबईत येणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान आणि ठाकरे यांची पुणे विमानतळावर बैठक होते की ते फक्त हस्तांदोलनच करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nफडणवीसांचे 'संकटमोचक' अडचणीत, चार सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता\nशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीका केली होती. मात्र नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी सौम्य भूमिका घेतली होती. मोदींवर ठाकरेंनी टीका टाळल्याने या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे.\nदेशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. 2014 पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत.\nदेशभरातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा, राज्य स्तरावर पोलीस दलांमध्ये करायचे आवश्यक बदल, पोलीस आणि गुप्तचर संस्थांमध समन्वय वाढवणं असे अनेक विषय या बैठकीत चर्चेला येणार आहेत. यंदा ही बैठक पुण्यात 6 ते 8 डिसेंबर अशी होणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.\n'राष्ट्रवादीशी युती कधीच होऊ शकत नाही'; नेत्याचे थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान\nया परिषदेला सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक, गुप्तचर संस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उप सुरक्षा सल्लागार दत्ता पडसलगीकर हेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/winter-session/all/", "date_download": "2020-09-27T21:14:55Z", "digest": "sha1:RVP4PS6PG6SEMD75HKACPZAT2VC5P5BT", "length": 16392, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Winter Session- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्च��ंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nPHOTO : निवडणूक निकालांनंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. कशी होती पंतप्रधानांची बदललेली देहबोली\nपंतप्रधानांची चुप्पी : मोदींनी नाही दिलं 'या' प्रश्नाचं उत्तर\n20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या हे कशाचे लक्षण - धनंजय मुंडे\nमुंबईच्या गुलाबी थंडीत विरोधक फोडणार सरकारला घाम\nराज्य सरकार म्हणजे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' - विरोधकांचा हल्लाबोल\nमहाराष्ट्र Nov 1, 2018\nVIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार\nदोन आठवड्यातच नागपूर हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं \n...मग बघूच हिवाळी अधिनेशन कसं चालतं ते \n'सभागृह नियमानं चाललं पाहिजे'\n'पोलीस जानकरांना पाठिशी घालतायेत'\nजानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण\n... ���्हणून मी जनतेसमोर येऊन बोलत आहे - मोदी\n'विरोधी पक्षच चर्चा होऊ देत नाही'\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nashik-j-s-rungtha-highschool-saturday-without-school-bags", "date_download": "2020-09-27T19:03:42Z", "digest": "sha1:WLFNZVMNCHQB3A73M7OTR3X6SPYTYJSW", "length": 5934, "nlines": 71, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जु.स.रुंगटा मध्ये भरणार ‘दप्तरविना शाळा’", "raw_content": "\nजु.स.रुंगटा मध्ये भरणार ‘दप्तरविना शाळा’\nनाशिक : जु. स.रुंगटा हायस्कूल मध्ये दर शनिवारी दफ्तरविना शाळा भरणार आहे. या उपक्रमाची सुरवात शनिवारपासून (दि. ७) करण्यात आली.\nउपक्रमाची सुरवात कवी प्रशांत केंदळे यांच्या काव्य कार्यशाळेपासून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, संस्थेचे माजी सचिव अरुण पैठणकर, शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. अहिरे तथा कवी दयाराम गिलाणकर मंचावर उपस्थित होते.\nकवी प्रशांत केंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काव्य रचना कशी करावी याबद्दल सांगितले. आपल्या रचलेल्या कविता त्यांनी विद्यार्थ्यांनकडून गाऊन घेतल्या. मुलांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने कृतीसह कविता गायल्या.\nया दप्तरविना उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, कथाकथन, वक्तृत्व, वजन मापे, भाषा कौशल्य कार्यशाळा, बँक भेट व व्यवहार परिचय, पोस्ट कार्यप्रणाली परिचय, परिसर भेट, करियर गाईडन्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया अनुभूती इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.\nउपक्रमाबद्दल माहिती देतांना मुख्याध्यापक डी.डी आहिरे यांनी असे सांगितले कि रोज साचेबद्ध शिक्षण घेतांना मुलांच्या मनावरील ताण तणाव वाढत आहे त्याचबरोबर यांची शाळेबद्दल ची गोडी कमी होत चालली आहे. मुलांमध्ये कृतियुक्त व आनंददायी शिक्षण दिल्यास मुलांची शिक्षणाबद्दलची गोडी वाढीस लागून त्यांच्यातील अध्ययन कौशल्य वाढीस लागेल.\nत्याच बरोबर त्यांना दैनंदिन जीवनात वावरतांना ज्या कौशल्यांची गरज लागते त्याही त्यांना अवगत होतील. पदव्यत्तर शिक्षणानंतरही विद्यार्थ्यांना बँक, पोस्ट खाते, व्यवहार याबद्दलची माहिती नसते. ही माहिती त्यांना याच वयात विविध उपक्रमातून व प्रत्यक्ष भेटीतून दिल्यास त्यांचे व्यवहार ज्ञान वाढेल. भाषा विषयक कौशल्य कार्यशाळेतून त्यांची भाषा विकास होईल असे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/207842-2/", "date_download": "2020-09-27T19:43:24Z", "digest": "sha1:7DSN6GHGXFW6X374GYLVSLB2K3NRA7DB", "length": 16419, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आंदोलनाने गाजला रविवार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nलोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने किसान मुक्तीचा नारा देवून वेधले केंद्र सरकारचे लक्ष ; शिवसेना, एनएसयूआयच्यावतीने कर्नाटक भाजप सरकारचा निषेध\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव– अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीअंतर्गत लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन तसेच किसान मुक्तीचा नारा देवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कर्नाटक राज्यातील मनगुत्ती गावांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तापित पुतळ्याला परवानगी असतानादेखील रात्रीच्या काळोखात गावकर्‍यांना बंदिस्त करू न बळाचा वापर करून ग्रामपंचायतीमधील भाजप सत्ताधार्‍यांच्या मदतीने काल कर्नाटकच्या भाजप सरकारने पुतळा हटविण्याचे निंदनीय कृत्य के ल्याने जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने निदर्शने करुन निषेध करण्यात आला. तसेच शिवसेनेच्यावतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. त्यामुळे रविवार आंदोलनाने गाजला.\nलोक संघर्ष मोर्चाचे उलगुलान आंदोलन\nशेतकर्‍यांची त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकर्‍याचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल 2020 मागे घ्या, डीझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्णरेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यांच्या शेतीचा अधिकार द्या.आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीअंतर्गत लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने कर���्यात आली. तसेच उद्या दि. 10 रोजी जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास शेतकर्‍यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. यावेळी प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, मुकुंद सपकाळे,अमोल कोल्हे, सचिन धांडे, अशोक पवार, भरत बारेला, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, धर्मा बारेला, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, भारती गाला, संदीप घोरपडे, पन्नालाल मावळे, अतुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, सोमनाथ माळी, इरफान तडवी, अहमद तडवी आदी उपस्थित होते.\nएनएसयुआयतर्फे कर्नाटक भाजप सरकारचा निषेध\nकर्नाटक राज्यातील मनगुत्ती गावांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तापित पुतळ्याला परवानगी असतानादेखील रात्रीच्या काळोखात गावकर्‍यांना बंदिस्त करून बळाचा वापर करून ग्रामपंचायतीमधील भाजप सत्ताधार्‍यांच्या मदतीने काल कर्नाटकच्या भाजप सरकारने पुतळा हट विण्याचे निंदनीय कृत्य केले. त्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पुतळ्यासमोर कर्नाटकच्या भाजप सरकारचा व या संपूर्ण कृत्याचा जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे शहर उपाध्यक्ष श्याम तायडे ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीप पटेल, शहर सचिव योगेश देशमुख जमील शेख, जगदीश गाडे, सेवादल महानगराध्यक्ष कैलास महाजन, दादाराव मराठे,सोनू पाटील, उद्धव वाणी आदी उपस्थित होते.\nशिवसेनेच्यावतीने कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nकर्नाटक भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना जळगाव तालुका व महानगरच्यावतीने शिवसेना कार्यालयासमोर कर्नाटके मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप ,तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा गटनेते बंटी ज��शी , सभापती नंदलाल पाटील ,प. स. सदस्य जनार्धंन पाटील, माजी उपसभापती डॉ . कमलाकर पाटील, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, नितीन सपके, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, पूनम राजपूत , ईश्वर राजपूत , हेमंत महाजन , प्रकाश पाटील, ओगल पान्चाळ ,प्रकाश बेदमुथा, मोहसीन शेख, इक बाल शेख, गणेश टेलर, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी , ज्योती शिवदे, चित्रा मालपाणी , गायत्री कापसे , पल्लवी इन्दाने ,रामेश्वरी जाधव यांसह जळगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nनारायण राणे बेरोजगार राजकारणी; गुलाबराव पाटीलांची जहरी टीका\nजिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट: पुन्हा साडेचारशे पेक्षा अधिक रुग्ण\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nजिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट: पुन्हा साडेचारशे पेक्षा अधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/forestry-in-city.html", "date_download": "2020-09-27T21:30:36Z", "digest": "sha1:UO57ISKC3KCQCNYS33V2GUCHDOZYUBWH", "length": 9137, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "शहरातील वनीकरणावर भर देण्याचे वनमंत्र्यांचे आवाहन - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA शहरातील वनीकरणावर भर देण्याचे वनमंत्र्यांचे आवाहन\nशहरातील वनीकरणावर भर देण्याचे वनमंत्र्यांचे आवाहन\nमुंबई - राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. वनमंत्र्यांनी अशा आशयाचे पत्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांना, नगराध्यक्ष, महापौर यांना पाठवले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांनादेखील वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.\nभारतीय वन सर्वेक्षण अहवालातून राज्याच्या महावृक्ष लागवडीचे फलित दिसून येत असल्याचे सांगताना त्यांनी विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशात मिळवलेल्या प्रथम स्थानाची माहिती दिली आहे. पत्रात ते म्हणतात, महाराष्ट्र राज्य हे वनेत्तर क्षेत्रामधील वृक्ष आच्छादनामध्ये (Tree Cover in Non Forest Area ) देशामध्ये अग्रगण्य राज्य ठरले आहे. राज्यामध्ये कांदळवन तसेच बां��ू क्षेत्रात भरघोस वाढ झाली आहे. राज्यामध्ये घनदाट जंगल म्हणजे ७० टक्क्यांपेक्षा जास्त घनतेची जंगले यामध्ये ५१ चौ.कि.मी ची वाढ दर्शविली आहे.\nभारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ. कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ कि.मी ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१५ मध्ये राज्यात एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी इतकी आहे. राज्यात २०१५ मध्ये बांबू प्रवण क्षेत्र ११४६५ चौ.कि.मी होते. ते २०१७ मध्ये १५९२७ चौ.कि.मी इतके झाले म्हणजे २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबू क्षेत्रात ४४६२ चौ.कि.मी म्हणजे ४ लाख ४६ हजार २०० हेक्टने वाढ झाली आहे. राज्यात वृक्ष लागवडीला मिळत असलेला मोठा जनाधार या सर्व क्षेत्रातील यशामागचे कारण आहे.\nमहाराष्ट्रात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा श्वास कोंडतो आहे. पाणी, ध्वनी आणि हवा प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर आपल्याला मात करावयाची आहे. त्यासाठी आपलं शहर स्वच्छ-सुंदर आणि हरित असणे अगत्याचे आहे. शहराचे सौंदर्य वाढवून शहरे पर्यावरणस्नेही करायची असतील तर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे, वृक्ष जगवले जाणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला असून शहरांच्या शाश्वत विकासासाठी पावले उचलताना त्याला वनीकरणाची जोड देण्याचे धोरण विभागाने निश्चित केले आहे. कुठले झाड कुठे लावायचे, रोपे कुठून मिळवायची, ती कशी लावायची या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन वन विभाग करत आहे. येत्या जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. शहरातील नागरिकांनीही पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, आपल्या भागात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे आणि लावलेले वृक्ष जगतील याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/punchnama-of-tomato-damage-should-be-done-as-soon-as-possible/", "date_download": "2020-09-27T20:22:55Z", "digest": "sha1:3BDUS6JMWX4PEA2CH5MFELVB4F2T5JZO", "length": 12692, "nlines": 197, "source_domain": "agrowonegram.com", "title": "टोमॅटोच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे केले जावेत - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या टोमॅटोच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे केले जावेत\nटोमॅटोच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे केले जावेत\nई ग्राम : मागच्या काही दिवसात टोमॅटोवर पसरलेल्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी. असे मत किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले. नवले यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी टोमॅटोवरील विषाणू संसर्ग : काही अनुत्तरीत प्रश्न या विषयावर मार्गदर्शन केले.\nवाचा: खरीप पीककर्ज वाटपात 'हा' जिल्हा आघाडीवर\nयावेळी बोलताना ते म्हणाले समाजमाध्यमातून पसरलेल्या काही अफवांमुळे टोमॅटो पिकाबद्दल मोठी नकारात्मकता निर्माण झाली होती, पण सर्वांच्या प्रयत्नातून आपण यातून बाहेर पडलो. तरीही यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटोवर पसरलेल्या या संसर्गाचे साथीमध्ये रुपांतर कसे झाले असा प्रश्न विचारत भविष्यात अश्या साठी रोखण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जावी. असे आवाहन नवले यांनी यावेळी केले.\nवाचा: यंदाच्या खरीप हंगामात होणार भाताचे बंपर उत्पादन\nअध्यक्ष, स्वामी समर्थ उत्पादक शेतकरी कंपनी\nविषय : शेतकरी कंपन्या आणि शेतमाल पुरवठा व्यवस्था\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleमुंबई, पुणे शनिवार पासून लष्कराच्या ताब्यात जाणार का जाणून घ्या काय आहे सत्य..\nNext articleकापूस खरेदीचा प्रश्न उच्च न्यायायालयात, शेतकरी संघटनेकडून याचिका\nदेशातला शेतकरी संतापला; कृषी विधेयकांविरोधात शेतकरी संघटनांचा देशव्यापी एल्गार\nटोमॅटोची हजारांकडे वाटचाल; आवक घटल्याने दर वाढले\nबाजारभाव अपडेट ०२ सप्टेंबर २०२०: जाणून घ्या कांदा , टोमॅटो, सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव \nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग���रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n कोरोनापेक्षा भयंकर संकट पृथ्वीवर येणार, नासाने दिले संकेत\nपिडीसीसी बँकेच्या मुख्यालयात सात अधिकारी ,कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/14", "date_download": "2020-09-27T19:32:20Z", "digest": "sha1:63Q6ZRBUT36CIFGVBNF3DDIGJCBI7P5A", "length": 4975, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसव्वादोन लाख दुबार मतदार\nआजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात\nआजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात\nसोलापूर, पुणे सांघिक विजेते\nकिरकोळ कारणावरून डॉक्टरला मारहाण\nसोलापूर, पुणे सांघिक विजेते\nरस्त्यावर पडलेल्या खड्यामूळे अपघाताचा धोका\nगोडाउनमधून सात लाखांचा ऐवज चोरीला\nनाशिकमध्ये गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nखासगी वाहनांना ‘नो एंट्री’\nकुस्ती निवड चा��णी स्पर्धा सोमवारी\nभोसरीत सामाजिक देखाव्यांची परंपरा कायम\nझाडाखालची शाळा देतेय संस्कारांची सावली\nएकाच दिवसात २७२ रिक्षांवर कारवाई\nदुसऱ्यासाठी काम करतो तो ऋषी\nगणेशोत्सवासाठी ६०० ‘यात्रा स्पेशल गाड्या’\nचार जणांची महिलेला मारहाण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:35:12Z", "digest": "sha1:ACK5QSIBPM3ARLOSD7ESBFI3I7JBUQAC", "length": 6647, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चित्रपट पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► ऑस्कर पुरस्कार‎ (४ क, ६ प)\n► दादासाहेब फाळके पुरस्कार‎ (१ क, १ प)\n► फिल्मफेर पुरस्कार‎ (१ क, १८ प)\n► भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‎ (१३ क, १९ प)\n► सेझार पुरस्कार‎ (१ प)\n\"चित्रपट पुरस्कार\" वर्गातील लेख\nएकूण २२ पैकी खालील २२ पाने या वर्गात आहेत.\nकेरळ राज्य चित्रपट पुरस्कार\nग्लोबल इंडियन चित्रपट पुरस्कार\nबर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nस्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai-kokan-ganesh-festival/gauri-ganesh-immersion-raigad-thusday-alibuag-beach-prepared-it-338345", "date_download": "2020-09-27T18:54:13Z", "digest": "sha1:OD5HBEEH4ISJSC7VWMFUWZDHCXLGEJWE", "length": 19572, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "रायगड जिल्ह्यात इतक्या गौराई-गणपती मूर्तींचे होणार विसर्जन; प्रशासनाकडून नियोजन | eSakal", "raw_content": "\nरायगड जिल्ह्यात इतक्या गौराई-गणपती मूर्तींचे होणार विसर्जन; प्रशासनाकडून नियोजन\nपाच दिवसांच्���ा बाप्पाचे आणि दीड दिवसाच्या गौराईच्या आगमनानंतर गुरुवारी गौरी गणपतीचे विसर्जन जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सावट असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नियमात राहूनच विसर्जन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाने विसर्जनाच्या तयारीचे नियोजन केले आहे. गौरींसह 69 हजार 19 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहेत.\nअलिबाग : पाच दिवसांच्या बाप्पाचे आणि दीड दिवसाच्या गौराईच्या आगमनानंतर गुरुवारी गौरी गणपतीचे विसर्जन जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सावट असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नियमात राहूनच विसर्जन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाने विसर्जनाच्या तयारीचे नियोजन केले आहे. गौरींसह 69 हजार 19 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहेत.\nगणरायाचे 22 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले. कोरोनाचे संकट असल्याने यंदा ठिकठिकाणी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी सांस्कृतिक व अन्य मनोरंजन, सामाजिक उपक्रमही रद्द करण्यात आले. मंगळवारी गौरीचे आगमन झाले. महिलांनी नवनवीन कपडे परिधान करून नैवेद्य दाखवून गौराईचे स्वागत केले. जिल्ह्यामध्ये बुधवारी 14 हजार 423 गौरीच्या मूर्ती, फोटो, मुखवट्याची प्रतिष्ठापना केली.\nमोठी बातमी : राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय; घर खरेदीदारांना दिलासा\nसहा दिवसांच्या गणरायासह गौराईला गुरुवारी दुपारनंतर निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 78 तलाव, 17 नदी, समुद्र व खाडींमध्ये तसेच घराजवळ एखाद्या मोठ्या टफात, टाकीमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासनही विसर्जनासाठी सज्ज झाले आहे.\nअधिक वाचा : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केला गुन्हा\nसमुद्रकिनारी गणेशमूर्ती व गौरीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अलिबाग नगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाचे संकट असल्याने समुद्रकिनारी गर्दी न होण्यासाठी किनाऱ्यापासून काही अंतरावर मंडप बांधले आह���. त्याठिकाणी आठ टेबल ठेवले असून, त्यातील चार टेबल मूर्ती घेण्यासाठी तर चार टेबल समुद्रातील वाळू, पाणी देण्यासाठी आहेत. विसर्जनसाठी 50 स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. बोटीमध्ये मूर्ती ठेवून खोल समुद्रात त्यांचे विसर्जन या स्वयंसेवकांद्वारे केले जाणार आहे. समुद्रकिनारी निर्माल्य संकलन कक्ष उभारण्यात आले असून, त्याठिकाणी आठ कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी दिली.\nहेही वाचा : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी\nखोपोलीत कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन\nखोपोली : गुरुवारी गौरी गणपती व मोठ्या संख्येने सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे. कोरोनाचे संकट व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी नगरपालिका व पोलिस विभाग सज्ज झाले आहेत. नगरपालिकेकडून मोबाईल व्हॅनद्वारे निर्माण केलेले कृत्रिम तलाव किंवा सोसायटीमधील गणेशभक्तांनी आपापल्या परिसरात कृत्रिम तळे किंवा विसर्जन टाकीत मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nशहरातील विसर्जन घाटावर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रात गुरुवारी 14 सार्वजनिक, तर हजारो घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यातील सर्वांत अधिक खोपोली विरेश्वर मंदिर तळ्यात विसर्जन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या विसर्जन घाटावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलिसांकडून विशेष देखरेख व नियोजन केले आहे. नगरपालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम तळे निर्माण केले आहेत. पर्यावरण प्रेमी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भक्तांनी शक्‍यतो मोबाईल व्हॅनचा उपयोग करावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.\n(संपादन : उमा शिंदे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nWorld Tourism Day Special : रत्नागिरीत पर्यटन व्यावसायाला दोन हजार कोटीचा फटका\nरत्नागिरी : कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या...\nबीड ठरेल पर्यटन पंढरी जिल्ह्यातील 'ही' ठिकाणे पर्यटकांना घालतात भुरळ\nबीड : जिल्हा हा अनेक संत, महात्मे आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. अनेक धार्मिक, पर्यटनस्थळ��� आणि ऐतिहासिक ठेवा जिल्ह्यात आहे. या...\nरत्नागिरीकरांनो मास्क वापरा अन्यथा होणार कारवाई\nरत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत....\nपरराज्यातील मच्छीमारांचा गणपतीपुळे येथील मासळीवर डल्ला\nरत्नागिरी - चक्रीवादळामुळे कर्नाटक, गुजरात, मुंबईसह विविध भागातील मच्छीमारी नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला होता. वादळ सरल्यामुळे परतीच्या...\nVideo : ‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामामधून पुणेकर अन् प्रशासनाला अनोखा ‘सॅल्युट’\nपुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात भारावलेले वातावरण बघायला मिळते. दरवर्षी जगभरातील गणेशभक्त, पर्यटक गणेशोत्सव अनुभवण्यासाठी शहरात येतात. पण,...\nकोरोना हरतो रे भाऊ\nतारीख २२ ऑगस्ट... घरात गणपतीची तयारी सुरू होती; पण माझ्या मनाची आतल्या आत घालमेल सुरू होती. सर्व काही झाल्यावर मी दुपारी झोपले तेव्हा चेहरा आणि मान...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%95_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2020-09-27T21:24:11Z", "digest": "sha1:O4PFOSHREBNMR4WQBKQY44PW7QIU54TQ", "length": 5112, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कटक (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकटक हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\n२०१४ - भर्तृहरी माहताब, बिजू जनता दल.\n२०१९ - भर्तृहरी माहताब, बिजू जनता दल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कटक (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही ��पूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१९ रोजी ११:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3", "date_download": "2020-09-27T21:28:12Z", "digest": "sha1:DW3TMA66THLNTLTEESEHRJEYII2EOHYL", "length": 10417, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रवणबेळगोळ - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रवणबेळगोळ (कन्नड: ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳ ; इंग्रजी: Śravaṇa Beḷgoḷa) हे कर्नाटकाच्या हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे जैन धर्मीयांचे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी हे प्रसिद्ध आहे [१].\n२ बाहुबली गोम्मटेश्वराची मूर्ती\n५ हे सुद्धा पहा\n६ संदर्भ व नोंदी\nश्रवणबेळगोळ हाळेबीडूपासून ७८ कि.मी., बेलुरापासून ८९ कि.मी., मैसूर शहरापासून ८३ कि.मी. आणि बंगळूर शहरापासून १५७ कि.मी. अंतरावर आहे.\nश्रवणबेळगोळाजवळील विंध्यगिरी पर्वतावर बाहुबली गोम्मटेश्वराची ५७ फूट उंचीची मूर्ती अखंड पाषाणातून कोरली आहे. बाहुबली गोम्मटेश्वर जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव, अर्थात आदिनाथ यांचा दुसरा पुत्र होता. गंग राजघराण्यातील चावुंडराया या मंत्र्याने इ.स. ९७८ ते इ.स. ९९३ या कालखंडात ही मूर्ती घडवून घेतली. ही मूर्ती अखंड पाषाणातून कोरलेल्या मूर्तींपैकी जगातील सर्वात उंच मूर्ती आहे असे मानले जाते [ संदर्भ हवा ]. हे स्थळ युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या मूर्तीचे अंदाजे वजन ४०० ते ६०० टन आहे.\nबाहुबली गोम्मटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठी, कन्नड भाषांतील शिलालेख आहेत. ज्ञात पुराव्यांनुसार येथील मराठी शिलालेख लिखित मराठीच्या इतिहासातील सर्वांत जुना मजकूर आहे[ संदर्भ हवा ]. मूर्तीच्या चोहो बाजूंनी २४ जैन तीर्थंकरांची छोटी मंदिरे आहेत. मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी ���िंध्यगिरी पर्वतावर ६५० पायऱ्या खोदल्या आहेत [२].\nदर १२ वर्षांनी मूर्तीची महामस्तकाभिषेक पूजा करण्यात येते. लाखो जैन भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात. मूर्तीवर दूध, दही, तूप, हळद यांचा अभिषेक केला जातो. [३].\nचंद्रगिरी पर्वतावर चंद्रगुप्त मौर्याची समाधी आहे. समाधीसोबत अनेक मंडप व जैन बसदी आहेत. पर्वतावर कन्नड भाषेतील बरेच शिलालेख आहेत.\nविंध्यगिरीवरून दिसणारा चंद्रगिरी पर्वत, कल्याणी तलाव, व भाविक पायऱ्या चढताना\n मराठी अस्तित्वाचा बळकट पुरावा\nचंद्रगिरी पर्वत - भद्रबाहू गुहा\n^ \"श्रवणबेळगोळ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2020/09/14/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2020-09-27T20:25:22Z", "digest": "sha1:Q7X73W4MIYTPNHYZVT6CWEHMNINVTZGJ", "length": 7884, "nlines": 82, "source_domain": "thedailykatta.com", "title": "किंग्ज इलेव्हन पंजाब – Never Broken", "raw_content": "\n२०१९ च्या सत्रात रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.पण यावेळेस पंजाबचा संघ नवीन कर्णधार के एल राहुलच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच पंजाबने मुख्य प्रशिक्षक म्हणुन अनिल कुंबळेची नेमणुक केली आहे त्यामुळे राहुल व कुंबळेची जोडी कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ च्या सत्रातील सुरुवात��चे काही सामने युएई मध्ये खेळविण्यात आले होते त्या सर्व ५ सामन्यांत पंजाबने विजय मिळवला होता आणि त्याच सत्रात पहिल्यांदा पंजाबने अंतिम सामन्यांत धडक मारली होती पण त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. यावेळेस संपुर्ण सत्र युएई मध्ये खेळविण्यात येणार आहे त्यात पंजाबचा संघ कशी करतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष्य नक्कीच असेल.\nमागच्या सत्रात २०१९ मध्ये संघाचे नेतृत्व केलेल्या अश्विन यावेळेस दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळे पंजाबच्या गोलंदाजीचे नेतृत्व मोहम्मद शमी करताना दिसेल. तसेच आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणाऱ्या राहुलची चांगलीच परीक्षा असणार आहे त्यात अश्विनला दिल्ली संघात सामावुन घेतल्याने पंजाबची गोलंदाजी काहीशी कमजोर झाली आहे.कर्णधारपद,फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणात शानदार कामगिरी करण्यास राहुल उत्सुक असणार हे मात्र नक्की.तसंच फलंदाजांपैकी पुरन व मॅक्सवेल सामने खेळुन आयपीएल मध्ये सहभागी होणार आहेत ही पंजाबसाठी जमेची बाजू आहे.\nपंजाबच्या संघाचा विचार करता संघाच्या फलंदाजीत राहुल, गेल,आगरवाल,मॅक्सवेल व पुरन यांसारख्या तगड्या खेळाडुंचा भरणा आहे त्यामुळे विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा असणार आहे.तसेच कृष्णप्पा गौतमच्या रुपाने अष्टपैलु खेळाडु आहे.तसं पाहिलं तर पंजाबची गोलंदाजी काहीशी कमजोर दिसत आहे.त्यात गोलंदाजीत कॉट्रेल,मुजीब व ख्रिस जॉर्डन पैकी एकाच संधी मिळू शकते.\nसर्वोत्तम ११- के एल राहुल (कर्णधार), मयंक आगरवाल, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पुरन,मनदिप सिंग, सरफराज खान, कृष्णप्पा गौतम, मोहम्मद शमी, शेल्डन कॉट्रेल/ख्रिस जॉर्डन, इशान पोरेल, मुजीब उर रहेमान\nकिंग्स इलेव्हन पंजाब –के एल राहुल (कर्णधार), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पुरन, मुजीब उर रहेमान, ख्रिस गेल, मनदिप सिंग, मयंक आगरवाल, हर्डस विल्जोन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, हरफ्रित ब्रार, मुर्गन अश्विन, जगदिश सुचित, कृष्णप्पा गौतम, शेल्डन कॉट्रेल, इशान पोरेल, रवि बिश्नोई, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स निशम, ख्रिस जॉर्डन, दिपक हुड्डा, तजिंदर सिंग धिल्लन, प्रभसिमरन सिंग\nसर्वोत्तम कामगिरी – २०१४ (उपविजेतेपद)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/08/Osmanabad-police-crime_23.html", "date_download": "2020-09-27T19:34:11Z", "digest": "sha1:NXQCOYWCE4BXKTX4DGZ6KQZBJQGNKNQI", "length": 7471, "nlines": 59, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "अवैध मद्य विरोधी कारवाया - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / अवैध मद्य विरोधी कारवाया\nअवैध मद्य विरोधी कारवाया\nAdmin August 23, 2020 उस्मानाबाद जिल्हा\nपो.ठा. लोहारा: संतोष शंकर थोरात, रा. धानुरी ता. लोहारा हा दि. 22.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,000/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.\nपो.ठा. वाशी: आक्काबाई लक्ष्मण काळे, रा. पारधीपिढी, गोलेगाव, ता. वाशी या दि. 23.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर दारुचा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 15 लि. गावठी दारु (किं.अं. 950/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळल्या.\nयावरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द पोलीसांनी म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.\nनाकाबंदी दरम्यान 112 कारवाया- 24,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त\nउस्मानाबाद - कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 22.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 112 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 24,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 8 व्यक्तींकडून प्रत्येकी 200 ₹ दंड वसुल\nउस्मानाबाद - सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर राखण्यासंबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल दि. 22.08.2020 रोजी 8 व्यक्तींकडून प्रत्येकी 200/-रु. दंड वसुल केला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उप��ययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.visputedeled.co.in/guidance-of-d-el-ed-exam-2018-19/", "date_download": "2020-09-27T18:37:38Z", "digest": "sha1:AZJMHUGUW6JQ2LRINYWVHF5THHPTWH22", "length": 3679, "nlines": 78, "source_domain": "www.visputedeled.co.in", "title": "Guidance of D.El.Ed. Exam 2018-19 | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nडी.एल.एड ‘परीक्षा मार्गदर्शन 2018-19 ‘\nमला हवा हो गुरु, ध्येय गाठायला.\nकठीण रस्त्यावर मार्गदर्शन करायला..\nकधी चुकले पाऊल तर सावरायला\nकधी हरवल्या दिशा तर दाखवायला …\nहाच विचार मनात घेऊन, श्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 30/3/2019 रोजी संस्थेचे चेअरमन मा.श्री धनराज विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली “डी.एल. एड. परीक्षा मार्गदर्शनाचे ” आयोजन करण्यात आले.\nया कार्यक्रमासाठी , शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.\nमा.राजेश वर्तक सर व मा.मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पेपर लिहीताना काय काय अडचणी येतात हे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देत शंकांचे निरसन केले व\nयशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nश्रीमती वंदना चौधरी यांनी प्रस्तावना, स्वागत तर सौ. निर्मला पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrisarkari.co/mpsc-recruitment-2020-2/", "date_download": "2020-09-27T20:06:05Z", "digest": "sha1:H5QTSKOGLXDGNG2UKIHVMKOJG3S2ZNIK", "length": 4536, "nlines": 74, "source_domain": "www.naukrisarkari.co", "title": "MPSC Recruitment 2020 Apply for 17 Posts. - Naukrisarkari", "raw_content": "\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग सर्व प्रश्न पत्रिका\nMPSC मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुवादक ( मराठी ) , ��ाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी २०२० मध्ये एकून १७ जागांची भरती.\nMaharashtra public service Commission मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी २०२० मध्ये एकून १७ जागांची भरती. अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.\nपदाचे नाव :- अनुवादक ( मराठी ) , भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा , गट – क\nएकुण जागा :- १७ जागा\nशैक्षणिक पात्रता :- १. मराठी विषयात पदवीधर\nवयाची अट : – ०१ डिसेंबर २०२० रोजी १९ वर्ष ते ३८ वर्ष [ मागासवर्गीय : ५ वर्ष सुट ]\nFee :- खुला उमेदवारांसाठी : ३७४/- आणि मागासवर्गीय : २७४/-\nअर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ ऑगस्ट २०२०\nअधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी.\n[ SGBAU Recruitment 2020 ] संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकून १३ जागांची भरती.\nशैलेष काळे दिव्यांग समाजसेवक Upsc aspirant Motivational speaker दिव्यांग लेखक आणि वक्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-3636", "date_download": "2020-09-27T19:20:25Z", "digest": "sha1:KZXNZRMUGJZZNCQFHNNADGFK6MYCNLLN", "length": 27368, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 डिसेंबर 2019\nविनायकराव सावरकरांनी केलेल्या हिंदुत्ववादाच्या व्याख्येत बौद्धांचा समावेश होत होता याचे कारण बौद्ध धर्माची व धर्मीयांची जन्मभूमी भारत हीच होती. या भारताच्या सीमा सिंधूपासून सिंधूपर्यंत म्हणजे सिंधूनदीपासून सागरापर्यंत अशा होत्या आणि मुख्य मुद्दा म्हणजे बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र असलेली स्थळे या सीमांच्या अंतर्गत अर्थात भारतात वा हिंदुस्थानात होती.\nअर्थात तरीही इतिहासाचा विचार केला असता हिंदू (म्हणजे वैदिक) आणि बौद्ध या धर्मांमध्ये संघर्ष होत होता, हे कोणीच नाकारू शकत नव्हते. हा संघर्ष जरी इतिहासकाळात पूर्वी घडून गेलेला असला, तरी वर्तमानकाळात इतिहास लिहिताना त्याची मांडणी कशी करायची हा मुद्दा उरतोच. सावरकरांनी गुप्त काळाला इतिहासातील सुवर्णयुग मानले आणि नंतरच्या का���ात भारत अरबांनी केलेल्या आक्रमणांना बळी पडला, विशेषतः या पराभवाच्या प्रक्रियेची सुरुवात वायव्य दिशेकडील सिंध प्रांतात झाली, याचे खापर तेथील बौद्ध धर्मीयांवर फोडले. हे लोक आक्रमकांना गुप्तपणे सामील झाले होते, असा सावरकरांचा रोख दिसतो.\nयाच्या नेमका उलट पवित्रा आंबेडकरांचा दिसतो. आंबेडकर मौर्य युगाला भारताचे सुवर्णयुग मानतात. त्यांच्या मते बौद्ध धर्माने केलेली सामाजिक समतेची क्रांती मौर्य काळात झाली. मौर्यांनंतर आलेल्या शुंगांच्या राजवटीला ते विषमतावादी प्रतिक्रांती समजतात. शुंगांच्या काळात सुरू झालेल्या प्रतिक्रांतीमुळे गुप्त काळात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन व स्थिरीकरण होऊ शकले. हा काळ ब्राह्मणी वर्चस्वाचा मानावा लागतो.\nज्या मौर्य काळाला आंबेडकर सुवर्णयुग मानतात, त्याच काळातील आद्य राजपुरुषाला म्हणजेच त्या घराण्याच्या चंद्रगुप्त मौर्य नामक संस्थापकाला सावरकर व इतर हिंदुत्ववादी विचारवंतही आदरपूर्वक नमन करतात. चंद्रगुप्त मौर्याने ॲलेक्झांडर नावाच्या ग्रीक म्हणजे यवन परकीय आक्रमकाचा युद्धात पराभव केला अशातला भाग नसून चंद्रगुप्ताच्या राज्याच्या सामर्थ्याचा धसका घेतल्यानेच ॲलेक्झांडरला पंजाबमधूनच परत फिरायचा निर्णय घ्यावा लागला. ॲलेक्झांडर परत गेल्यानंतर त्याने भारतात मागे ठेवलेल्या ग्रीक सुभेदारांना चंद्रगुप्ताने मात दिली व भारताच्या विस्तीर्ण भागात आपले साम्राज्य स्थापन केले.\nचंद्रगुप्त वैदिक धर्माचाच अनुयायी होता, असे सावरकरादिकांचे गृहीत आहे. जैन धर्मीय मंडळी चंद्रगुप्ताने अखेरच्या दिवसांत जैन धर्माचा स्वीकार केला होता, असे समजतात. अर्थात एक तर त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे प्रमाणित झाल्याचे कोणी मानीत नाही. आणि दुसरे असे, की खरे मानले तरीसुद्धा चंद्रगुप्ताचा पराक्रम हा त्याने जैन धर्माच्या अंगीकाराच्या अगोदर केलेला असल्यामुळे त्या पराक्रमावर दावा करण्यात वैदिक धर्मीयांना अडचण यायचे काही कारण नाही. दुसरे असे, की चंद्रगुप्ताचे नाव घेतले की बरोबरीने त्याचा गुरू मानल्या जाणाऱ्या चाणक्यचाही उल्लेख होतोच. किंबहुना ब्राह्मणी इतिहासकारांनी गाजवलेली ही जोडगोळी आहे. अर्थात या गाजवण्यामध्येही चाणक्य हा सूत्रधार व चंद्रगुप्त त्याचा हस्तक असा सूर आहेच. शिवाय चंद्रगुप्ताला क्षत्रिय म्हणून मान्यता न देता तो शूद्र होता हा त्यातील उपसूर आहेच.\nवैदिक धर्माच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या इतिहासात चंद्रगुप्ताचा नातू अशोक याच्यापासून राष्ट्राची अवनती सुरू झाली. बौद्ध धर्माचा म्हणजेच पर्यायाने अहिंसेचा स्वीकार केल्याने अशोकापासून देशातील क्षात्रतेज लोपायला सुरुवात झाली. त्याचे पर्यवसान हा देश इस्लामच्या आक्रमणाला बळी पडण्यात झाले.\nगौतम बुद्धांकडे आंबेडकर धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचा उद्गाता म्हणून पाहतात. बुद्ध म्हणजे प्रचलित विषम व्यवस्थेचे विरोधक. त्यांनी घडवून आणलेल्या या क्रांतीमुळे मौर्यांची राजकीय क्रांती होऊ शकली असे आंबेडकरांचे प्रतिपादन आहे. हा सामाजिक दृष्टिकोन झाला. खडतर राजकीय राष्ट्रीय दृष्टीने पाहणारे सावरकर बुद्धांच्या शिकवणीमुळे देश दुर्बल झाला असे प्रतिपादन करतात. त्यांचे संन्यस्त खड्ग हे नाटक या संदर्भात लक्षणीय आहे.\nआता मुद्दा परकीय आक्रमणांच्या आंबेडकरांच्या इतिहासलेखन संप्रदायाची या संदर्भातील मांडणी अगदी वेगळ्या प्रकारची दिसते. वायव्य भारतातील राजे बौद्ध धर्मीय असल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी तेथील वैदिक उच्चभ्रूंनी इस्लामी आक्रमकांना माहिती पुरविली. वर्तमान काळातील वर्णजातींमधील परस्परसंघर्ष मिटवण्याचा कार्यक्रम सावरकरांनी हाती घेतला होता याबाबत संशय घ्यायचे कारण नाही. सहभोजने, सहउपासना, पतितपावन मंदिरांची उभारणी, त्याचप्रमाणे अस्पृशांना मंदिर प्रवेशाच्या चळवळीत पाठिंबा या गोष्टी या कार्यक्रमाची खात्री पटवायला पुरेशा आहेत. अशा उपक्रमांना विरोध करणाऱ्या सनातन्यांवर टीकास्त्र सोडायला सावरकर मुळीच मागेपुढे पाहत नाहीत. नाशिकमधील काळाराम, पुण्यातील पर्वती या मंदिरांमधील प्रवेशाच्या चळवळींना सावरकरांचा पाठिंबा होता. पर्वती मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्यांची संभवना त्यांनी 'मंबाजी' अशी केली होती. पण सावरकरांच्या दुर्दैवाने राजकीय क्षेत्रात त्यांची पाठराखण करण्यात हेच 'मंबाजी' अग्रेसर असत. याचा परिणाम सावरकरांच्या विश्वासार्हतेवर झाल्याशिवाय राहिला नाही. संकल्पित हिंदुराष्ट्र अशा सनातनी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाणार असेल, तर सावरकरांच्या सामाजिक कार्यक्रमात भाग घ्यायला कोण पुढे येणार हा खरा प्रश्न होता. विषम सामा���िक व्यवस्थेचे बळी ठरलेले ब्राह्मणेतर शूद्र आणि अस्पृश्य अतिशूद्र सावरकरांच्या हिंदुमहासभेपासून दूरच राहिले. या लोकांच्या दृष्टीने साकवरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक किंवा सामाजिक असल्यापेक्षा राजकीय ठरले. बौद्ध धर्मीय हे हिंदूच ठरतील अशा प्रकारची व्याख्या करणारे सावरकर, बाबासाहेबांना राज्यघटना तयार करण्याचा मान मिळाला म्हणून समाधान व्यक्त करणारे सावरकर, आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आंबेडकरांवर टीका का करतात हे आता समजू शकेल. बौद्ध धर्मातील अतिरेकी अहिंसेमुळे देश निष्प्रतिकारक बनला व इस्लामी राजवटीची शिकार झाला असे त्यांचे इतिहासाचे वाचन होते. तर हिंदुधर्मातील जातिव्यवस्थेमुळे समाज एकसंध होऊ न शकल्यामुळे आक्रमणाला बळी पडला असे बाबासाहेबांचे इतिहासवाचन. सावरकरांच्या पद्धतीने इतिहासलेखन करणाऱ्यांमध्ये पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा समावेश करायला हरकत नाही. वैदिक धर्मांची विजिगीषू राष्ट्रभक्ती आणि बौद्धजैनादि श्रमण परंपरेतील धर्मांची निष्प्रतिकारक अहिंसा असा भेद सातवळेकर वैदिक संस्कृती विवेचनात करतात. या विवेचनाला पुढे नेले, की महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व रामदासी संप्रदाय यांच्यातही असा भेद करणे शक्य होते. इतकेच नव्हे तर वारकऱ्यांचे कमरेवर हात ठेवून उभा राहिलेले निःशस्त्र (व म्हणून) निष्प्रतिकारक विठोबा व कोदंडधारी युद्धसज्ज राम या देवतांमध्ये असाच विरोध दर्शविता येतो आणि त्यापुढे एक पाऊल जाऊन आधुनिक काळात गांधीजींना श्रमण परंपरेतील अहिंसक व दुबळा नेता ठरवता येते. हे सर्व प्रयोग या काळात झाले. त्यांचा सविस्तर आढावा ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे.\nबौद्ध तत्त्वज्ञानावर अशा प्रकारचे आक्षेप घेतले जात असताना डॉ. आंबेडकर स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. त्यांनी एकीकडे हिंदुत्ववादी आक्षेपक आणि दुसरीकडे खरोखरच निरपेक्ष अहिंसेचा पुरस्कार करणारी परंपरा आणि बौद्ध विचार यांच्यात भेद असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुत्ववाद्यांचे आक्षेप गांधीजींना आणि अन्य श्रमणपरंपरांना लागू होत असतील, पण ते बुद्धविचारांना लागू होत नाहीत, हे आंबेडकरांचे प्रतिपादन. याचा अर्थ, बुद्धविचार हा निरपेक्ष अहिंसावादी नाही, असा होतो. आंबेडकरांनीच केलेल्या भेदानुसार बुद्धाची अह���ंसा हा नियम नसून तत्त्व आहे. दुष्ट प्रवृत्तीचा हिंसक प्रतिकार करण्यास तिी हरकत नाही. या संदर्भात आंबेडकरांनी ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दळण कंटकांचे’ हा अभंग उद्‍धृत केला आहे. कंटकांचा नायनाट ही अहिंसेचीच दुसरी बाजू - हीच तुकोबांची व बुद्धांची अहिंसा आहे, असे स्पष्टीकरण आंबेडकर करतात.\nया संदर्भात एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख करणे उचित ठरेल. बालपणापासून बौद्ध विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या आंबेडकरांनी अस्पृश्‍य समाजाच्या अभिजात लढाऊ वृत्तीवर नेहमीच भर दिला असल्याचे इतिहास सांगतो. ब्रिटिशांनी हा देश जिंकून घेतला, ते अस्पृश्‍य सैनिकांच्या पराक्रमाच्या जोरावर, पण नंतर कृतघ्न ब्रिटिशांनी अस्पृश्‍यांना सैन्यात घेणे बंद केले, हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ही सैन्यभरती परत सुरू करण्याची त्यांची मागणी होती. या मागणीचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते स्वतः युद्धकालीन मंत्रिमंडळात असताना त्यांच्या प्रयत्नांना यश आले व महार पलटणीची निर्मिती झाली, असे इतिहास सांगतो.\nआणखी एका गोष्टीची चर्चा केल्याशिवाय प्रस्तुत विषयाला न्याय देता येणार नाही. इस्लाम व ख्रिस्ती धर्मीयांची पवित्र स्थळे भारताच्या बाहेर असल्यामुळे ते ‘हिंदूं’मध्ये मोडत नाहीत. पण बौद्धांची स्थळे भारतातच असल्यामुळे - म्हणजे भारत हीच त्यांची पुण्यभूमी असल्यामुळे - ते ‘हिंदूं’मध्ये मोडतात. सबब तेही हिंदू, हे वादाखातर\nमान्य केले आणि या दृष्टीने परकीय ठरत असलेल्या धर्मांपासून हिंदूंनी सावध राहावे, ही भूमिकाही वादाखातर मान्य केली, तर धर्मांतराला असलेला विरोध समजून घ्यायचे एक कारण मिळते. पण याच मापाने बौद्ध धर्मांतराला कसे जोखणार या संदर्भात हिंदुत्ववाद्यांच्या एका भीतीचा उल्लेख करणे जरुरीचे आहे. भविष्यात यदाकदाचित भारताचे एखाद्या बौद्ध धर्मीय राष्ट्राशी युद्ध झाले, तर भारतातील बौद्ध कोणाची बाजू घेणार, ही ती भीती.\nया सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे - सावरकरांचा समताविचार हा राष्ट्रवादाच्या पायावर उभा होता; तर फुले - आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा समतेच्या पायावर उभा आहे. या दोन विचारप्रणालींमधील विरोध पूर्णपणे दुर्लक्षित करणे अवघड आहे.\nजातिभेदांमुळे देश पारतंत्र्यात जातो म्हणून जातिभेद संपुष्टात आणून समतेची स्थापना केली पाहिजे, हा एक विचारप्रवाह व जातिभेदामुळे एका समूहावर अन्याय होत असल्यामुळे जातिभेदांना आधार देणाऱ्या धर्माचाच त्याग करायचा, ही दुसरी भूमिका. धर्मामुळे इतिहासकाळात झालेल्या अन्यायाला अधिकाधिक ठळक करण्यावर दुसऱ्या भूमिकेचा भर; तर अन्याय झाले हे पूर्णतः नाकारणे किंवा त्यांचे स्वरूप सौम्य करीत त्यांची मांडणी करणे, पहिला प्रवाह पसंत करतो.\nदोघांसाठीही इतिहासाचे हत्यार उपयुक्त ठरते, हे मात्र खरे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T20:54:56Z", "digest": "sha1:OTXOBSQVAKO2U4AR3FKIHDLUIJC23ZPR", "length": 7991, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "माणसांना तर सोडा, माकडांना सुद्धा रशियाची लस देणार नाही : अमेरिका - Live Trends News", "raw_content": "\nमाणसांना तर सोडा, माकडांना सुद्धा रशियाची लस देणार नाही : अमेरिका\nमाणसांना तर सोडा, माकडांना सुद्धा रशियाची लस देणार नाही : अमेरिका\nमुंबई (वृत्तसंस्था) रशियाची लस ही माणसांना तर सोडा, अमेरिकेतल्या माकडांना सुद्धा देणार नाही, अशा शब्दात अमेरिकेने रशियन लसीची खिल्ली उडवली आहे.\nरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच कोरोना विषाणूवर रशियाने लस शोधल्याचा दावा केला होता. रशियामध्ये बनविलेल्या पहिल्या कोविड -१९ लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. माझ्या मुलींना ही लस टोचल्याची माहिती पुतीन यांनी दिली होती. परंतू ज्या वेगाने रशियाने लस विकसीत केली. ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रशियाच्या लसीला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हणत अमेरिकेने रशियाने शोधलेल्या लसीची थट्टा केली आहे. इतक्या वेगाने लस तयार करण्याबद्दल तज्ज्ञांनी देखील शंका उपस्थित केली होती. जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिकेतल्या संशोधकांनी याबद्दल सावध राहण्यास सांगितले होते. यानंतर असे वाटतेय की औषधाच्या या स्पर्धेत रशिया आघाडीवर असण्यातला फायदा आमच्या परदेशी सोबत्यांना लक्षात आला आणि म्हणून ते निराधार चर्चा क��त असल्याचे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी म्हटले होते.\nपालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण ( Video )\nधक्कादायक : धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले \nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक : निरूपमांचा टोला\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-nirt-bharti-2019-10942/", "date_download": "2020-09-27T20:01:10Z", "digest": "sha1:SIPVGHNYNGWCSCK2IL4BPXZFBQWD4ZAZ", "length": 4643, "nlines": 82, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत विविध पदाच्या एकूण ५७५ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nराष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत विविध पदाच्या एकूण ५७५ जागा\nराष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत विविध पदाच्या एकूण ५७५ जागा\nराष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५७५ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती १३ फेब्रुवारी २०१९ ते २७ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आल्या असून पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nमत्स्यव्यवसाय विभाग सहाय्यक विकास अधिकारी प्रवेशपत्र उपलब्ध\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा जाहीर\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-27T19:13:07Z", "digest": "sha1:MUY63PHEBGZZBFSXKE3YIUUAZAO5CBQU", "length": 9608, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाज���रपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nदोन दुचाकी जप्त : अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : अट्टल दुचाकी चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. समाधान गोकुळ सपकाळे (28, रा.कोळीवाडा, फुकणी, ता.जि.जळगाव, ह.मु.तुकाई दर्शन, हडपसर, जि.पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी हा सराईत असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिसात दोन तर हडपसर, पुणे येथे चार गुन्हे दाखल आहेत.\nबाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीकत आरोपीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल (गुरनं.0762/2020) व शहर पोलिस ठाण्यात दाखल (गुरनं.0397/2020) मधील अनुक्रमे 35 व 30 हजार रुपये किंमतीची चोरलेली दुचाकी तसेच 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जपत करण्यात आला.\nयांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या\nही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, किशोर महाजन, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चालक हवालदार अशोक पाटील आदींनी केली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.\nभुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन\nआजपासून भारतात रामराज्यपर्व: रामदेवबाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-7-delhi-daredevils-skipper-kevin-pietersen-expects-to-be-fit-for-sunrisers-hyderabad-clash-456668/", "date_download": "2020-09-27T20:26:27Z", "digest": "sha1:PPTJMHOFXGRPQESG7TUY3GKY3PCUYEF3", "length": 10983, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुढच्या सामन्यात खेळण्याचा केव्हिन पीटरसनला विश्वास | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२��२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nपुढच्या सामन्यात खेळण्याचा केव्हिन पीटरसनला विश्वास\nपुढच्या सामन्यात खेळण्याचा केव्हिन पीटरसनला विश्वास\nमागील तीन सामन्यांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला एक विजय मिळवता आला असला तरी या तिन्ही सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसनला दुखापतीमुळे एकही सामना खेळता आला नव्हता.\nमागील तीन सामन्यांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला एक विजय मिळवता आला असला तरी या तिन्ही सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसनला दुखापतीमुळे एकही सामना खेळता आला नव्हता. पण पुढच्या सामन्यामध्ये खेळण्याची आशा केव्हिन पीटरसन याने व्यक्त केली आहे.\n‘‘मला माहिती नाही की संघाला माझी उणीव जाणवते आहे किंवा नाही. पण ही स्पर्धा फार मोठी आहे. मला अशी आशा आहे की, पुढील सामन्यामध्ये मी खेळू शकेन,’’ असे पीटरसन म्हणाला.\nदिल्लीचा आगामी सामना सनरायजर्स हैदराबादबरोबर २५ एप्रिलला होणार आहे. या सामन्यासाठी पीटरसनने सराव करायला सुरुवात केली असून या सामन्यात तो खेळू शकेल, अशी आशा संघालाही आहे.\nयाबाबत पीटरसन म्हणाला की, ‘‘लंडनमध्ये मी स्पर्धेच्या सरावाला सुरुवात केली होती, पण त्या वेळी दुखापत झाली आणि तीन आठवडे मला खेळापासून लांब रहावे लागले. पण गेल्या दोन दिवसांपासून मी सराव सुरू केला आहे. पण स्पर्धेत उतरण्यासाठी ही आदर्श सुरुवात आहे, असे मला वाटत नाही.’’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nLok sabha & Assembly Election: सततच्या निवडणुकांचे दुष्टचक्र भेदणार\nलोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याला निवडणूक आयोगाचा पाठिंबा\nआता निवडणुका झाल्या तर कोण जिंकणार\n2019 निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर, युपीएला मिळणार १५० हून कमी जागा – सर्वे\nचार राज्यांसह लोकसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्यास आम्ही सक्षम – निवडणूक आयोग\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोन��ची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 मॅक्सवेल-मिलरला रोखण्याचे हैदराबादच्या त्रिकुटापुढे आव्हान\n2 पवार यांचा बीसीसीआयवर निशाणा\n3 स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : मेस्सी बार्सिलोनाचा तारणहार\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/Will-Karona-be-arrested-because-of-Ram-temple-Sharad-Pawar-s-attack-on-Modi.html", "date_download": "2020-09-27T19:26:41Z", "digest": "sha1:MLYMBAEK5WFQ5TGSCBJSLN6VNKWWWAJ7", "length": 12144, "nlines": 74, "source_domain": "www.sthairya.com", "title": "राम मंदिरामुळे करोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना टोला", "raw_content": "\nराम मंदिरामुळे करोना आटोक्यात येणार आहे का शरद पवारांचा मोदींना टोला\nस्थैर्य, सोलापूर, 19 : अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.\nकोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.\nआम्हालाही वाटत की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत. ते दिल्लीत जाऊन या मुद्द्यावर प्रश्न मांडतील, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.\nमृत्यूदर चिंताजनक धोकादायक शहरामध्ये सोलापूर\nदेशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. सोलापूरचा मृत्यूदर काळजी करण्यासारखा आहे. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त आहे. मुंबई, जळगाव सुधारले मात्र सोलापूर सुधारले नाही, असं राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.\nशरद पवार म्हणाले की, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंचा मला फोन आला. माझ्या मतदारसंघातील परिस्थिती बिकट आहे, त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे बैठक घेतली. सोलापूरचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. मी शहराचे काही देणे लागतो म्हणून मी येथे आलो.\nदेशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त असून तो काळजी करण्यासारखा असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. या तीन तालुक्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांना सुचना दिल्या आहेत तसेच मुख्य सचिव अजोय मेहता यांना 21 किंवा 22 तारखेला सोलापूरला पाठवणार आहे. तेही सोलापूर आणि बार्शीचा दौरा करतील. परिस्थितीचा आढावा घेतील.\nसोलापूर जिल्हा हा आपत्तीवर मात करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना काही काळाच हकलून लावलं होतं. ब्रिटिशांवर मात केली त्यामुळे कोव्हिडवर नक्की मात करेल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या ���िळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/11", "date_download": "2020-09-27T21:35:14Z", "digest": "sha1:575MMZJKWTANDQALYIMEP5RB2J5MMJ77", "length": 5297, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n...अखेर पुष्पगुच्छ दिलाच नाही\nसदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nसदाबहार अभिनेते ऋषी कपूर कालवश\nऋषी यांच्या निधनाचा सलमान धक्का म्हणाला, 'कहा सुना माफ कर देना'\nया कठीण काळात रणबीरची ताकद झाली आलिया, इस्पितळात देतेय साथ\nव्हायरल होतोय डी-डे सिनेमातील ऋषी- इरफानचा फोटो\nराजबिंडा व अभिनयसंपन्न; ऋषी कपूर\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर कालवश\nइरफान खान या��चे निधन\nइरफान खान यांचे शेवटचे शब्द 'अम्मा मला न्यायला आलीय'\n'दोन वर्ष खूप लढलास.. थकला असशील, आराम कर'\nइरफानच्या जाण्यानं अवघं कलाविश्व हळहळलं\nलॉकडाऊनमध्ये कुठली पुस्तकं वाचताहेत सेलिब्रिटी\nइंटरनेट सर्चमध्ये 'रामायणा'वरही भारी पडली कनिका कपूर\nकरोना तर पाठच सोडत नाही- अमिताभ बच्चन\nजेव्हा ऐश्वर्या- अमिताभ यांच्या बॉण्डिंगबद्दल बोलल्या जया बच्चन\nऐश्वर्या आणि बिग बी यांचं आहे चांगलं बॉण्डिंग\nकोलमडलं बॉक्स ऑफिसचं गणित\n‘हवीशी सुट्टी, नकोसा लॉकडाउन’\n‘हवीशी सुट्टी, नकोसा लॉकडाउन’\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/flat-got-possession-2/", "date_download": "2020-09-27T21:18:21Z", "digest": "sha1:K2JYH7QEIZR5266DZVQJOPJ4XHN3PDDU", "length": 7257, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फ्लॅटचा ताबा मिळाला? (भाग-२)", "raw_content": "\nकागदपत्रांची पूर्तता : फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर विकसकांने आणखी काही कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर त्याच्याकडून ती मूळ कागदपत्रे मागवून सत्यप्रत त्याच्या हवाली करावीत. कर्ज काढून फ्लॅट घेतला असेल तर बॅंकांना ताबा मिळाल्यानंतर आणखी काही कागदपत्रांची गरज भासत असते. यासंदर्भात बिल्डरला सांगून ती कागदपत्रे मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून बॅंकेंला तांत्रिक अडचण येणार नाही. याशिवाय एनओसी, वीज कनेक्‍शनचे कोटेशन, पार्किंगचा नंबर, लाईटबिलाची मूळ पावती, आतापर्यंत भरलेल्या मालमत्ता कराचा तपशील, हस्तांतरण करारपत्र, भोगवटा पत्र, ऍग्रीमेंट टू सेल, सेल डीड अशांची चाचपणी करून ती कागदपत्रे ताब्यात घ्याव्यात. जेणेकरून भविष्यात आपल्याला अडचणी येणार नाहीत. याशिवाय वीज वितरण व्यवस्थेचा मॅप, पाणीपुरवठ्याचा तपशील, कॉमन बिलाचा तपशील, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, आपत्कालीन स्थितीतील व्यवस्था या बाबी तपासून घेणे महत्त्वाचे ठरते.\nगृहप्रकल्पाची देखभाल : काही विकसक नवीन गृहप्रकल्पाची देखभाल काही वर्षे आपल्याकडेच ठेवतात. साधारणत: तीन ते पाच वर्षे इमारतीच्या देखभालीचा कार्यभार उचलतात. यासाठी त्यांनी फ्लॅटधारकांकडून आगाऊ रक्कमही घेतलेली असते. जर बिल्डर देख��ाल करणार नसले तर सोसायटीतील सर्वांनी एकत्र येऊन देखभालीचा खर्च निश्‍चित करणे आणि मासिक किंवा वार्षिक खर्चाचा हिशेब ठरवून त्यानुसार मेंटेनन्स आकारणी करावी लागते. त्यासाठी खर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो. दरवर्षी हिशोबासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करावी किंवा सीएकडे त्याचा कार्यभार सोपवावा जेणेकरून खर्चाबाबत वाद-प्रतिवाद निर्माण होणार नाही. सोसायटीवर होणारा खर्च वाजवी आहे की अधिक आहे, याचीही चाचपणी करावी लागते. मात्र सर्वसाधारणपणे बिल्डरच सुरवातीची काही वर्षे बिल्डिंगची देखभाल करतात. करार संपल्यानंतर जमा-खर्चाचा हिशेब सोसायटीला हस्तांतरित करतात.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1997/12/1412/", "date_download": "2020-09-27T19:03:57Z", "digest": "sha1:FIRXEY56DW7QQQT7TFFVBPFOTZCHOQ4W", "length": 33700, "nlines": 272, "source_domain": "www.sudharak.in", "title": "माध्यमिक शिक्षणाची सुधारणा – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nभारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology) या क्षेत्रांत, जगातील सर्वाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे असा दावा वारंवार करण्यात येतो. त्याचप्रमाणे इंग्रजी लेखन-वाचनास सक्षम अशा सुशिक्षितांची संख्याही, जगातील २-३ इंग्रजी-भाषिक राष्ट्रे वगळता, भारतात सर्वाधिक आहे असेही सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात हे दावे सयुक्तिक नाहीत असेच जाणवते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये होणारी प्रचंड कत्तल व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भाषा, गणित आणि विज्ञान या प्रमुख विषयांबरोबरच इतिहास, भूगोल यांसारख्या मानव्यविद्येतील प्रकांड अज्ञान व अनास्था पाहिली म्हणजे चिंता वाटू लागते. कोणत्याही भाषेत शेदोनशे शब्दांचे मुद्देसूद लेखन आमच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना येत नाही, तसेच त्यांची आपल्याच देशाची इतिहास-भूगोलविषयक जाण नगण्य असल्याचे आढळते. तेव्हा प्रचंड सुशिक्षित मनुष्यबळ असल्याचा दावा आणि विद्याथ्र्य���ंचा प्रत्यक्षात आढळणारा निकृष्ट दर्जा हा विरोधाभास कसा दूर व्हावा\nभारतातील शिक्षणव्यवस्था, विशेषतः माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था, कोलमडलीआहे काय२१व्या शतकातील भारताची सर्व क्षेत्रातील वांछित प्रगती शिक्षणाच्या चांगल्या दर्जावाचून. शक्य होईल काय२१व्या शतकातील भारताची सर्व क्षेत्रातील वांछित प्रगती शिक्षणाच्या चांगल्या दर्जावाचून. शक्य होईल कायअसे प्रश्न सर्वच सुजाण नागरिकांना भेडसावतात. या विषयावर विधायक चर्चा होऊन काही दिशादर्शक सूत्रे निर्माण होणे अत्यावश्यक आहे. या विषयावर अनेक व्यासपीठावरून सतत ऊहापोह होत असतोच, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती (ground realities) मध्ये काही सुधारणा होणे तर दूरच, परंतु सतत घसरगुंडी सुरू आहे. आजचा सुधारक या सर्वंकष सामाजिक सुधारणांसाठी कार्यरत असलेल्या मासिकाच्या सुबुद्ध आणि विचारी वाचकांनी या विषयावर काही उपाययोजना सुचवावी म्हणून प्रास्ताविक स्वरूपाचे हे लेखन आहे.\nआपल्याकडील शिक्षणाचा दर्जा घसरण्याचे एक प्रमुख कारण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे पुढे केले जाते, आणि त्यात बरेचसे तथ्यही आहे. देशातील प्रत्येक बालकबालिकेस प्राथमिक शिक्षण तरी मिळावे ही अपेक्षा योग्यच आहे. परंतु एवढ्या प्रचंड लोकसंख्येमुळे सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण देणे हेही तेवढेच प्रचंड कार्य आहे व त्यासाठी लागणारी साधने (आर्थिक) उपलब्ध करून देणे कोणत्याही राज्यव्यवस्थेस असंभव आहे. लोकशाही राज्यव्यवस्था व समाजव्यवस्था मान्य केल्यावर, प्राथमिक शिक्षणासाठी कोणतीही चाळणी लावणे सर्वस्वी अशक्य आहे. त्यामुळे प्रचंड संख्या व अपुरी साधने यामधील ओढाताण संपुष्टात येण्याची सुतराम शक्यता नाही. प्राथमिक शिक्षणाचा व त्यावर आधारित माध्यमिक शिक्षणाचा निकृष्ट दर्जा, परीक्षांतील गळती व संख्येचा रेटा हा असाच कायम सहन करावा लागणार आहे. यावर लोकसंख्यानियंत्रण हाच एकमेव उपाय आहे आणि हा उपाय परिणामकारक होण्यास आणखी शतक-अर्धशतक वाट पाहावी लागणार आहे. परंतु अशी वाट पाहणे राष्ट्रहितास घातक ठरेल. प्राप्त परिस्थितीत शिक्षणाची गुणात्मक सुधारणा कशी करता येईल याचाच विचार करणे सुबुद्धपणाचे आहे.\nप्राथमिक व माध्यमिक शिक्षणक्षेत्रात थोड्या प्रमाणात शासकीय संस्था व मोठ्या प्रमाणात खाजगी संस्था���च्या शाळा आहेत व दोन्ही ठिकाणी शिक्षणाचा दर्जा सारखाच निकृष्ट आहे. काही मोजक्या खाजगी संस्थांचा मात्र यास अपवाद आहे; परंतु हे चित्रही\nआता झपाट्याने बदलते आहे. चांगल्या नावाजलेल्या खाजगी संस्थांतील शिक्षणाचा दर्जाही खालावतो आहे. यास अनेक कारणे आहेत, परंतु शिक्षणाचा बाजार हे प्रमुख कारण आहे. शासनाकडून मिळणारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनुदान अधिकाधिक कसे लाटता येईल या एकमेव उद्देशाने शिक्षणसंस्था चालविल्या जातात. शिक्षकांच्या नेमणुकातील गैरव्यवहार, नेमणुकीसाठी खंडणी घेणे, पगारातून पैसे कापणे, विद्यार्थ्यांची खोटी संस्था दाखविणे, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातून दंडाच्या नावाखाली वसुली करणे, प्रवेशासाठी देणग्या उकळणे यासारखे गैरप्रकार सार्वत्रिक झाले आहेत. शिक्षकांचा स्वतःचा शैक्षणिकदर्जाही निकृष्ट असतो. त्याखेरीज संस्थेकडून केवळ काम करणा-यांवरच पडणारा बोजा,आर्थिक पिळवणूक, शिक्षणबाह्य कामांसाठीची वेठबिगारी, प्रोत्साहनाचा व कर्तव्यनिष्ठेचा अभाव, नोकरीखेरीज इतर मार्गानी होऊ शकणाच्या प्राप्तीचे आकर्षण या सर्व व्याधींमुळे शिक्षकवर्ग आपल्या परमपवित्र अध्यापनाच्या कामात निष्काळजीपणा व चालढकल करतात. त्यामुळे हल्ली शाळांमधून फारसे काही शिकविलेच जात नाही या प्रवादामध्ये बरेच तथ्य आढळू लागले आहे. खाजगी शिकवणी वर्गांना होणारी गर्दी व तेथे भरमसाठ शुल्क देऊनही विद्यार्थ्यांची नियमित हजेरी पाहिल्यावर, शाळा या विद्यार्थी व शिक्षक या दोघांनाही वेळ घालविण्याचे साधनच झाल्या आहेत की काय असे वाटू लागते. जे काही शिक्षण विद्यार्थी मिळवितात ते शिकवणी वर्गातूनच मिळते असे मानावे लागते जे शिक्षकशाळेतील आपल्या नोकरीत चांगले शिकवीत नाहीत तेच शिक्षक खाजगी शिकवणी वर्गात उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवितात हे पाहून आश्चर्य वाटते. हे का घडते याचा शासनाने, शिक्षणसंस्थाचालकांनी, पालकांनी व स्वतः शिक्षकांनीसुद्धा विचार करणेआवश्यक आहे.\nशिक्षणाच्या माध्यमाविषयीसुद्धा हल्ली बरीच उलटसुलट चर्चा होत असते. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळांची चलती आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये, विशेषतः तथाकथित कॉन्व्हेन्टस् () मध्ये आपल्या पाल्यास नोंदविण्याकरिता स्वतःला आधुनिक म्हणविणारे पालक जीव टाकतात. परंतु शिक्ष��ाचा दर्जा हा माध्यमावर मुळीच अवलंबून नसून, कोणतेही माध्यम असले तरी त्या माध्यमातून किती गंभीरपणे व गुणात्मक शिकविले जाते यावर अवलंबून असतो हे आज उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ प्रौढांना चांगले माहीत आहे. इंग्रजी माध्यमाद्वारे शालांत परीक्षेत उत्तीर्ण होणार्याव विद्याथ्र्यांच्या भावी प्रगतीचे सर्वेक्षण केल्यास माध्यमामुळे विशेष अंतर पडल्याचे आढळत नाही. तेव्हा शिक्षणाच्या माध्यमाचा फारसा बाऊ करण्यात काही हशील नाही.\nभारत शासनाच्या NCERT, तसेच राज्य शासनाच्या शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या विविध संस्था आहेत. त्या शिक्षणक्रमाची आखणी, क्रमिक पुस्तकांचे संपादन, तसेच शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करतात. परंतु या संस्थांना सर्व शाळांचे नियमित, अनपेक्षित निरीक्षण (surprise check) करून शिक्षणव्यवस्थेत त्रुटी आढळल्यास अशा शाळांवर कार्यवाही करण्याचे अधिकार नाहीत. असे अधिकार या संस्थांना देण्यात येऊन या संस्थांचे बल वाढविले पाहिजे. तसेच शिक्षकांच्या सतत प्रशिक्षणाच्या सोयी विस्तृत प्रमाणात वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शाळा तपासण्यास डिप्टीसाहेब येऊन वर्गावर्गावर जात असे. आजकालचे एज्युकेशन ऑफिसर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीत चहाफराळ () घेऊन कधी परस्पर निघून जातात ते शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कळतही नाही\nहल्ली शाळांमधून विषयांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रत्येक विषयासाठी क्रमिक पुस्तकांची सक्ती आहे. तसेच पाटीपेन्सिल निवृत्त करून प्रत्येक विषयाचे सर्व लेखन वहीतच करावे असा आग्रह आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांचा आकार पोत्यासारखा फुगला आहे. अनेक विद्याथ्र्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या निम्म्या वजनाची दप्तरे पाठीवर वाहन न्यावी लागतात. याविरुद्ध खूप आरडाओरड होते, परंतु त्यावर काही ठोस उपाययोजना मात्र होताना दिसत नाही. प्लॅस्टिकच्या हलक्या व न फुटणाच्या पाट्या व त्यावर चांगल्या उमटणाच्या लेखण्या याविषयी कोणी तंत्रज्ञ संशोधन करून अशा पाट्यापेन्सिली का उपलब्ध करून देत नाहीत्यामुळे वह्या कमी होऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईलच व त्याचबरोबर वह्यांच्या कागदासाठी होणारी वृक्षतोडही कमी करता येईल. शिवाय पाल्यांच्या वह्यांसाठी पालकांना कराव्या लागणाच्या मोठ्या खर्च���तही लक्षणीय कपात होईल\nयाचप्रमाणे क्रमिक पुस्तकांचा ढीग विद्यार्थ्यांना वाहून न्यावा लागू नये यासाठी शासन व पालक यांच्या सहयोगाने प्रत्येक शाळेत क्रमिक पुस्तकांची पेढी (depository) निर्माण करण्यात यावी. वर्गात ही पुस्तके विद्यार्थ्यांना वापरण्यास मिळावीत व घरी नेण्याआणण्याची गरज पडू नये. अमेरिकेतील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके विकत घेऊन रोज ने-आण करण्याची गरजच नसते. क्रमिक पुस्तके बाजारात विकतही मिळत नाहीत. अशा शालेय पुस्तकांचे प्रकाशक पुस्तकांचे संच स्कूल बोर्डाला विकतात व स्कूल बोर्ड ही पुस्तके शाळांना “पुस्तक पेढी” (book depository) साठी देतात. वर्गात वापरून झाल्यावर ही पुस्तके पेढीत साठविली जातात. (राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्यावर डल्लासमध्ये ज्या बुक डिपॉझिटरीच्या लाल रंगाच्या अनेकमजली इमारतीवरून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्या इमारतीचे चित्र प्रसिद्ध आहे. बुक डिपॉझिटरी या संज्ञेचा अन्वयार्थ आता वाचकांच्या ध्यानात यावा.)\nप्रत्यक्ष शालेय शिक्षणाखेरीज विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालाबाह्य पूरक (exra-curricular) शिक्षणाचेही महत्त्व फार आहे. Education या शब्दाची व्युत्पत्ती व्यक्तीला अधिक लवचीक (ductile) बनवून जीवनात येणाच्या विविध परिस्थितीत स्वतःला आकार देण्याची क्षमता उत्पन्न करणे असा आहे. त्यामुळे केवळ साक्षर करणे व माहितीसंपन्न करणे एवढाच मर्यादित उद्देश नसावा. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व भावनिक गुणवत्ता (emotional intelligence) वाढविण्यासाठी शाळांमधून, शाळांच्या सहकार्याने तसेच शाळाबाहेरील संस्थांनी विशेष कार्य करणे आवश्यक आहे. शैक्षणिक व साहस सहली, उन्हाळी शिबिरे (summer camps), निसर्ग-निरीक्षणे, वस्तुसंग्रह करणे, संग्रहालयास भेटी, छंदवर्ग, कलावर्ग, संगीतमंडळे, क्रीडा, नाट्यमंडळे यांसारख्या वयोगटास अनुरूप स्तराच्या उपक्रमातसहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांस संधी देऊन उद्युक्त केले पाहिजे. जीवनात कोणता तरी छंद अथवा उपक्रम आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्वाचा उत्तम विकास होऊन शिक्षणातील यशही चांगले प्राप्त होते हे पाश्चात्त्य देशांत सर्वमान्य आहे. भारतात केवळ शहरी क्षेत्रात अल्प प्रमाणात अशा संधी उपलब्ध असतात. परंतु बहुसंख्य शालेय विद्यार्थी अशा पूर�� शैक्षणिक उपक्रमांपासून वंचितच असतात. यावर सुज्ञ मंडळीनी विचार करून काही ठोस पावले उचलणे अगत्याचे आहे. प्रत्येक सुशिक्षित प्रौढाने स्वत:च्या शक्तीनुसार २-४ शालेय विद्यार्थ्यांपुढे असे उपक्रम ठेवून स्वतः मार्गदर्शक (role model) व्हावे असेआवाहन करावेसे वाटते.\nभारतीय शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे जादूची कांडी फिरवून साध्य होणार नाही, व आजचा सुधारक सारख्या प्रकाशनात या विषयावर कितीही चर्चा करून उपयोग नाही. प्रत्येक व्यक्तीने यासाठी हातभार लावणे आवश्यक आहे. किमानपक्षी या विचाराची, जाणीवेची मिणमिणती पणती तरी सतत तेवत ठेवली पाहिजे. हे कार्य आजचा सुधारक सुजाण लेखक व वाचक निश्चितच करू शकतील\nAuthor रवीन्द्र विरूपाक्ष पांढरेPosted on डिसेंबर, 1997 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/caa-nrc-npr-suhas-palshikar-speech-4", "date_download": "2020-09-27T21:09:19Z", "digest": "sha1:DA2VR73ALA5DGOCOQGHNH3GOPGXFFSDW", "length": 28828, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय? – भाग ४ - द वायर मराठी", "raw_content": "\nनागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय\nपुण्यातील शंकर ब्रम्हे समाजविज्ञान ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २७ डिसेंबर २०१९ रोजी ग्रंथालयाच्या ‘लोकायत’ सभागृहात राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे नागरिकत्त्व कायद्यावर व्याख्यान झाले. त्यातील शेवटचा भाग.\nसरकारचा प्रतिसाद या सगळ्या काय होता. हे जर पाहायला लागला, तर तुम्हाला असं दिसेल,‌ की सरकारचा प्रतिसाद तीन-चार प्रकारचा आहे.\nपहिलं म्हणजे नेट बंद करायचं. आधी सगळे चळवळी नेटवर करतात त्यामुळे नेट बंद केलं की थांबतं.\nदुसरा प्रतिसाद म्हणजे १४४. १४४ कलम म्हणजे जमावबंदी. चार किंवा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही, हे दुसरं. हा बंगलोरच्या पोलिसांनी लावलेला शोध आहे, त्यामुळे तर पोलिसांना कळलं की आपण हे १४४ करू शकतो.\nआणि तिसरं, उत्तर प्रदेशचं मॉडेल. पोलिसांना थेट पूर्ण अधिकार द्यायचा आणि गोळीबार करायला परवानगी द्यायची. चौथं भारत सरकारचं मॉडेल, निश्चितता याच्यातून कोणालाही येणार नाही अशा प्रकारची, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी विधान करायची. म्हणजे उदाहरणार्थ, ‘एनआरसी’ आणि ‘एनपीआर’चा संबंध नाही, आम्ही आत्ता ‘एनआरसी’बद्दल चर्चा करत नाहीये असे एकीकडे म्हटलं जात असताना. इंटरनेटवर गेल्यास चार का सहा महिन्यात किमान नऊ वेळेला संसदेमध्ये‌ सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी यांचा कसा एकमेकांशी संबंध आहे, हे म्हंटल्याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला उपलब्ध आहेत.\nइतकं सगळं असूनही या आंदोलनाबद्दल काही प्रश्न विचारणे भाग आहे. याचं कारण, इतके महत्वाचे प्रश्न चालू असताना या आंदोलनामध्ये आत्ता ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये हिंसाचार होतोय. असाच जर होत राहिला तर‌ यामधून या आंदोलनाची दिशा बिघडणं. किंबहुना हे आंदोलन वाऱ्यावर जाणं सहज शक्य आहे. त्यामुळे पहिला प्रश्न माझ्यामते हा आहे. कोणतीही भूमिका यामध्ये मुस्लिम समाजाची जरी ही असली, तरी हे आंदोलन फक्त मुस्लिम समाजाचं म्हणून राहणं, हे त्या आंदोलनाच्या दृष्टीने चुकीचं आणि हानिकारक आहे. कारण याच्यातून तुमच्या माझ्यासारखे अनेक, बिगर मुस्लिम असं म्हणतील, हे मुसलमानांचं आहे आपल्याला काय. आणि एकूणच देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने. अशाप्रकारचे हिंदू आणि मुसलमान ध्रुविकरण होणं हे, चांगलं नाही. त्यामुळे हा पहिला प्रश्न आहे. आणि किती लवकर हे आंदोलन तो टप्पा पार पाडून सामाजिक आंदोलन बनेल त्यावर ते आंदोलन पुढे किती जाईल आणि एकंदर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहू शकतो.\nदुसऱं आंदोलनाला आज तरी कोणीह�� नेता नाही. तुम्ही पहिले असेल ठीकठिकाणी कोणीतरी तात्पुरतं त्याठिकाणी संघटन करतात. पण ते सगळे स्थानिक संघटक असतात आणि त्यामुळे जेंव्हा आंदोलनं नेतृत्वहीन असतात, तेव्हा अशा नेतृत्वहीन आंदोलनात एकतर हिंसाचार होतो किंवा ती दिशाहीन बनतात किंवा केव्हा ती वाऱ्यावर विरून जातात. रोमँटिसिझम म्हणून आणि आत्ता सध्या सोशल मीडियात रोमँटिसिझम खूप आहे. त्यामुळे रोमँटिसिझम म्हणून अशा प्रकारचे, उस्फुर्त प्रतिकार लोकांचे असतात, ज्याचं आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. आणि मी असं मानतो की नागरिकांनी काही ठिकाणी का होईना ते उस्फूर्तपणे त्या ठिकाणी केलेले असतील तर ते चांगलंच आहे. कारण त्याच्यातून नागरिकांची सजगता दिसून येते. पण अशा उस्फुर्ततेवर दीर्घकालीन आंदोलन, हे राज्यसंस्थाच्या विरोधात चालू शकत नाहीत. आधीच राज्यसंस्था इतक्या प्रबळ असतात, की त्यांच्या विरोधी आंदोलन करण्यासाठी तुम्हाला‌‌ अनेक‌ गोष्टी‌ गरजेच्या‌ असतात. त्यापैकी एक मुखवटा पाहिजे, एक नेतृत्व पाहिजे, जो हे ठरवेल की‌ जर हिंसा होत‌ असेल, तर‌ हे आंदोलन थांबेल.‌\nचौरीचौरा येथील घटनेला शंभर वर्ष झाली आहेत, म्हणून आपण बोलूयात, की हिंसा होत असेल तर हे आंदोलन मी थांबवणार. हे म्हणण्याचे धाडस असलेलं नेतृत्व असल्याखेरीज, तुम्हाला या आंदोलनाला पुढं नेता येणं अवघड आहे. त्यामुळे आंदोलन विस्कळित पद्धतीने चालू राहिल्यावर, सोशल मीडियात आंदोलन होईल, वर्तमानपत्रात त्याविषयी लेखही येतील पण त्यातून निष्पन्न काही आणि किती निघेल हा प्रश्न शिल्लक राहणार.\nतिसरा राजकीय पक्षांद्दलचा प्रश्न. राजकीय पक्ष एकमेकांशी न बोलता आंदोलन करत आहेत. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर तर सोडाच सोडा, एकेका शहरात सुद्धा ते एकमेकांशी न बोलता आंदोलन करत आहेत. असं करून काही होत नसतं, म्हणजे, या राजकीय पक्षांचा पण फायदा होणार नाहीये. त्यामुळे हा जो क्षण आहे. तो भारताच्या अस्तित्वाची मूळं, आधार कोणते याचा प्रश्न आहे. याचं भान, कदाचित सामान्य नागरिकांना पटकन येणार नाही.‌ राजकीय पक्षांना ते येण्याची गरज आहे. ते आलयं असं दिसत नाही. ममता बॅनर्जी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून रोज मोर्चे काढतात. पण ते त्यांच्या फायद्यासाठी करत आहेत. त्यामुळं त्यासाठी व्यापक आघाडी उभारण्याचा प्रयत्न अजूनतरी दिसत नाही. काँग्रेसबद्दल ��र्थातच काही बोलता येणार नाही. पण आपण पाहिले त्याप्रमाणे काँग्रेसची पंचायत अशी की ही १९८७ जी दुरुस्ती केली, ती जर बाहेर निघाली, तर काँग्रेसला असं म्हणावं लागेल की आमची तेव्हा चूक झाली. आणि काँग्रेस पक्ष सहजासहजी चुका मान्य करून पटकन पुढे जायला तयार होत नाही असं दिसतंय. 30 वर्षे झाली आहेत त्या दुरुस्तीला. काँग्रेस पक्षाने असे म्हंटले पाहिजे, की त्या काळामध्ये आम्ही भारावून गेलो होतो आणि आम्ही ही चूक केलीय, हे आमच्या लक्षात आले आहे. ते न म्हणता काँग्रेस पक्ष ऐनवेळी गोची करतो. त्यामुळे एकत्र येणाऱ्या विविध पक्षांची अडचण आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा, की शेवटी आंदोलन, सिटीझन अॅमेंटमेंट अॅक्ट, पुरता मर्यादित जर असेल तर मी सुरुवातीपासून सांगतो त्या प्रकारे. त्याला मोठा जनाधार मिळण्याची शक्यता नाही. ते त्याच्या पलीकडे जाऊन राज्यसंस्थेने तुमच्या गणनेसाठी तुम्हाला किती छळायचं. तुम्हाला छळण्यासाठी राज्यसंस्थेने काय काय करायचं, असा हा प्रश्न आहे. म्हणजे तो प्रश्न आपण विचारायला पाहिजे तो असा, की तुमच्याच नागरिकांनाच छळण्याचा हा हट्ट राज्यसंस्थेने का रचायचा. त्यामुळे सिटिझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट पलीकडे जाऊन, ‘एनआरसी’, ‘एनआरसी’च्या पलीकडे जाऊन राज्यसंस्था नागरिकांची कसं वागते. हे प्रश्न आज उठवण्याची गरज आहे.\nसिटिझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट बद्दल जे काय होईल ते होईल.‌ कदाचित आणखीन आठ पंधरा दिवसानंतर ते खाली बसेल, जे त्याचे विरोधक आहेत ते हवालदिल होतील. ‌जे समर्थक आहेत ते समर्थनासाठी बोलत राहतील आणि विषय संपतो. म्हणजे तत्व व्यवहारात पराभुत होईल अशी शक्यता आपल्याला या आंदोलनाच्या एकूण परिस्थितीतून दिसते.‌ उदाहरणार्थ, ईशान्य यातल्या आंदोलनात या आंदोलनाची कदाचित उत्तर प्रदेश मध्ये चाललाय त्याच्याशी काही संबंध नाही. आणि तो नसणारच आहेच कारण एका अर्थानं त्यांची तोंडं वेगळ्या दिशांना आहेत‌. पण, या आंदोलनाचे निमित्त करून ईशान्येतला, आसाममधला, अखिल गोगोई नावाचा जो मनुष्य आहे त्याला ‘युएपीए’ नावाचा खतरनाक कायदा लावून स्थानबद्ध केलेलं आहे. हा आंदोलनाचा विषय का होऊ शकत नाही.\nजर तुमच्या शहरांमध्ये चार-पाच आठ लोक कशाप्रकारे ‘युएपीए’मध्ये गेले वर्षभर खटला न चालवता खितपत पडलेले असतील. तर तुमच्या माझ्या सारख्या माणसांनी हा प्रश्न विचारायला नको का असा कायदा लावून जर आपल्याला पकडलं तर काय होईल असा कायदा लावून जर आपल्याला पकडलं तर काय होईल मी इथे बोलतोय यातल्या अनेक गोष्टी बहुदा सरकार पक्षाला आवडणाऱ्या नसतील, तर मला ‘युएपीए’ लावायचा का मी इथे बोलतोय यातल्या अनेक गोष्टी बहुदा सरकार पक्षाला आवडणाऱ्या नसतील, तर मला ‘युएपीए’ लावायचा का मी आज दिवसभर इंटरनेटवर हे सगळे बघत होतो. त्याच्यामध्ये वेगळे कायदे अमुक-तमुक, पाहिलेले सापडतील. त्यामुळे मी भारतविरोधी कृत्य करतो असं दाखवता येईल. ‌शेवटी राज्यसंस्था जेव्हा तुमच्या दाराशी येऊन, टकटक करते आणि म्हणते चल बाहेर ये, तुला चौकशी करायला नेतो. तेव्हा तुम्ही नागरिक म्हणून काय करणार मी आज दिवसभर इंटरनेटवर हे सगळे बघत होतो. त्याच्यामध्ये वेगळे कायदे अमुक-तमुक, पाहिलेले सापडतील. त्यामुळे मी भारतविरोधी कृत्य करतो असं दाखवता येईल. ‌शेवटी राज्यसंस्था जेव्हा तुमच्या दाराशी येऊन, टकटक करते आणि म्हणते चल बाहेर ये, तुला चौकशी करायला नेतो. तेव्हा तुम्ही नागरिक म्हणून काय करणार आज आपण सुखाने जगतोय याचं कारण, की मी मुसलमान नाहीए. मी सुखवस्तू आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी नागरिकत्वाचे सगळे पुरावे देता येतील. पण जेव्हा सुखवस्तू अशा नागरिकांना सुद्धा राज्यसंस्था येऊन मानगुटीला पकडून पुरावा‌ मागेल, तेव्हा ते काय करणार आहेत आज आपण सुखाने जगतोय याचं कारण, की मी मुसलमान नाहीए. मी सुखवस्तू आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी नागरिकत्वाचे सगळे पुरावे देता येतील. पण जेव्हा सुखवस्तू अशा नागरिकांना सुद्धा राज्यसंस्था येऊन मानगुटीला पकडून पुरावा‌ मागेल, तेव्हा ते काय करणार आहेत हा धर्माचा प्रश्न नाही. हा हिंदू मुसलमान प्रश्न नाही. कारण राज्यसंस्था जेव्हा वरवंटा घेऊन, फिरवायला लागते तेव्हा ती पाहत नाही की हा कोण आहे\nया‌ शहरात तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही विचारा, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे लोक असतील त्यांना तुम्ही विचारा. त्यांचाही हा अनुभव तुम्हाला ते सांगतील. फक्त त्याच्यापासून योग्य धडा घ्यायला, ते तुम्हाला मदत करणार नाही, की सरकार कोणालाही येऊन कसे पकडून घेऊन जाऊ शकतं. या शहरामध्ये असे अनेक हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते आहेत, की जे ताठ मानेने सांगतील १९७५ साली आम्हाला पकडलं होतं. त्यांना आपल्याला हा प्रश्न विचारायला लागेल, की अशी वेळ पुन्हा येऊ नये, म्हणून आपण सगळ्यांनी काही तरी करायला नको का मग निदान आम्ही काही केले, तर निदान तुम्ही आमच्या अंगावर तर येणार नाही ना मग निदान आम्ही काही केले, तर निदान तुम्ही आमच्या अंगावर तर येणार नाही ना हे विचारण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण आंदोलनाचा टिकाऊपणा जर शिल्लक राहिला नाही, तर त्या आंदोलनामधून फक्त तात्कालीक राग व्यक्त होतो. त्यात नागरिक म्हणून, निषेधाच्या पलीकडे जाऊन प्रतिकाराचं आंदोलन आपण उभं करू शकु का हे विचारण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण आंदोलनाचा टिकाऊपणा जर शिल्लक राहिला नाही, तर त्या आंदोलनामधून फक्त तात्कालीक राग व्यक्त होतो. त्यात नागरिक म्हणून, निषेधाच्या पलीकडे जाऊन प्रतिकाराचं आंदोलन आपण उभं करू शकु का हा या आंदोलनाच्या समोरचा मोठा प्रश्न आहे.\nतुम्ही म्हणाल तुम्ही नागरिकत्व कायद्याबद्दल माहिती सांगायला आलात आणि आता आम्हाला आंदोलन काय करायला सांगताय. शेवटी तुम्हाला एक सांगतो. याबाबतीत मी भारताच्या पंतप्रधानांचं अनुकरण करतो. भारताच्या पंतप्रधानांनी संविधान दिनी आठवण करून दिली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा ते सांगितलं. माझं तुम्हाला सर्वांना विनम्रपणे आवाहन आहे, की हे सिरीयसली घ्या. याचं कारण असं आपण नागरिक आहेत म्हणजे काय असतं, ही जी तक्रार केली जाते की नागरिक फक्त हक्कांबद्दल बोलतात कर्तव्याबद्दल बोलत नाहीत, ती खरी आहे. नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे. नागरिक म्हणून माझं कर्तव्य संविधानाने सांगितलेलं आहे ते असं, की सगळ्या माणसांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. नागरिक म्हणून संविधानाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, ती अशी आहे, की नागरिकांनाच नाहीतर सर्व माणसांना सारखी प्रतिष्ठा आहे. नागरिक म्हणून संविधानाने माझ्यावर अशी जबाबदारी सोपवली आहे, की सर्वांना चांगली उपजीविका मिळाली पाहिजे. नागरिक म्हणून संविधानाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अशी आहे, या देशांमधल्या सर्व नागरिकांमध्ये बंधुभाव असला पाहिजे, या जबाबदाऱ्या आपण पाळणार आहोत का. या आंदोलनामधून क्षणिक राग व्यक्त होतो. त्याबद्दल आपण त्वरित भूमिका घेतोय. बाजूने किंवा विरुद्ध त्याच्या पलीकडे जाऊन जर नागरिकत्वाच्या कायद्याची आपण चर्चा करत असलो, तर हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे. जर आपण या देशाचे नागरिक असलो तर नागरिक म्हणून या देशाच्या संविधानाने किंवा संविधान निर्माण करणाऱ्या सगळ्यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी आहे, की मानवी प्रतिष्ठा, उपजीविका, समान वागणूक आणि बंधुभाव यांची वृद्धी झाली पाहिजे. ही तुमची माझी आपल्या सर्वांची नागरिक म्हणून ‌जबाबदारी आहे. जोपर्यंत नागरिकत्वाच्या कायद्यात दुरुस्तीनं माझं नागरिकत्व जात नाही, तोपर्यंत ही नागरिकत्वाची ही जबाबदारी पाळणं, हे मला वाटतं आपण, पंतप्रधानांनी, संविधानाने सांगितलय, त्याच्यापासून शिकून, त्या दृष्टीने आपली जबाबदारी आणि नागरिकत्वाचा प्रश्न त्याच्याकडे पाहण्याचा प्रश्न आहे. धन्यवाद.\nसुहास पळशीकर, राजकीय विश्लेषक असून, पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत.\nशब्दांकन – मिथिला जोशी\nदिल्ली पोलीस इतकी लाज का घालवत आहेत\nडॉ. ढेरे, देशात कोणती शाही आहे\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T21:19:47Z", "digest": "sha1:FX6TO3PSEE6BRVSEKUIJALDAJXPN5TEI", "length": 3892, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामचंद्र गोपाळ तोरणेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nरामचंद्र गोपाळ तोरणेला जोडलेली पाने\n← रामचंद्र गोपाळ तोरणे\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रामचंद्र गोपाळ तोरणे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदादासाहेब तोरणे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी १९ ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी सिनेमा ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९१० ते १९१९ मधील मराठी चित्रपटांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nश्री पुंडलिक ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Prasannakumar/जुनी चर्चा ३ ‎ (← दुवे | संपादन)\nरामचंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/Resumption-of-water-from-Koyna-Dam-six-curved-gates-lifted-by-one-and-a-half-feet.html", "date_download": "2020-09-27T18:45:02Z", "digest": "sha1:JUQEFBDTZPHSGE6TTZ3CRRJKOPX6QZ6Z", "length": 8015, "nlines": 66, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कोयना धरणातून पाणी सोडण्यास पुन्हा सुरुवात, सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले", "raw_content": "\nकोयना धरणातून पाणी सोडण्यास पुन्हा सुरुवात, सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले\nस्थैर्य, पाटण, दि. २१ : कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाला जोराने सुरुवात झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रतिसेकंद 36 हजार 659 क्युसेक्स इतके झाले आहे. त्यामुळे गुरुवारी बंद करण्यात आलेले सहा वक्र दरवाजे शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून प्रतिसेकंद 9,857 तर पायथा विजय गृहातून 2,100 असे एकूण प्रतिसेकंद अकरा हजार 957 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी असताना सध्या 93. 87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे ावसाचा जोर वाढून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी आवक वाढल्यामुळे अजूनही दरवाजे आणखीन वर उचलून त्यातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची शक्‍यता धरण व्यवस्थापन समितीने दिली आहे.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्य��� बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Government-should-lift-onion-export-ban-MP-Ranjit-Singh-Naik-Nimbalkar.html", "date_download": "2020-09-27T19:13:22Z", "digest": "sha1:4ILJPKHLI7QK755YIILA7UIRPFA76SQZ", "length": 7952, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर", "raw_content": "\nसरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर\nस्थैर्य, फलटण, दि.१७: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारातील २० ते २५ रुपये किलो मिळणारा कांदा आता ४५ ते ५० रुपये किलो झाला आहे. या मध्ये शेतकऱ्यांचा काहीही फायदा होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत येण्याची शक्यता असल्��ाने केंद्र सरकारने कांदा वरील निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेली आहे.\nमहाराष्ट्र मध्ये आलेल्या पुराने व पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे बाजारात कांद्याची किंमत वाढून शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा न होता दलालांना किंवा व्यापाऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने उठवावी असेही माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे.\nTags फलटण शेती विषयक\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाह���रातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.visputedeled.co.in/nai-taleem-prize-distribution/", "date_download": "2020-09-27T19:38:06Z", "digest": "sha1:34CWO63FGQJ4C5QISJM5CSOFXIYZZKYC", "length": 6056, "nlines": 81, "source_domain": "www.visputedeled.co.in", "title": "Nai Taleem prize distribution | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\n” नई तालीम “…\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद-नई तालीम- प्रायोगिक शिक्षा.गांधीजींच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक पैलूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी डी.आय.इ.सी.पी.डी.यांच्या विद्यमाने, श्री. डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालयात पी.पी.टी.सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.\nमहात्मा गांधीजीचा नई तालीम हा एक अभिनव उपक्रम आहे. त्यांचा शिक्षण विचार 3H म्हणजे मन, मेंदू आणि हात यांना जोडणारा होता. त्यांच्या मते, हाताने श्रमदान करावे, मनाने समाजातील दुर्बलाचा विचार करावा आणि बुद्धीच्या विवेकाने संबंध राष्ट्रजीवन उजळून टाकावे. असे स्वावलंबी शिक्षण, ओजस्वी शिक्षण गांधीजीना अभिप्रेत होते. या शिक्षण विचारामध्ये स्वावलंबन, आत्मसन्मान आणि श्रमप्रतिष्ठा ही तीन मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.\nनई तालीम स्पर्धेसाठी छात्रअध्यापकांनी 1.आरोग्य, 2.आरोग्य विज्ञान, 3.पोषण, स्वच्छता 4.जीवन कौशल्य आणि चारित्र निर्माण, 5.कार्यशिक्षण आणि समाज या विषयावर सादरीकरण केले.\nया स्पर्धेसाठी डी.आय. इ.सी.पी.डी. च्या अधिव्याख्याता श्रीमती सुनिता राठोड , अधिव्याख्याता श्री. रामदास टोणे, विषय सहाय्यक प्रवीण देवरे, विषय सहाय्यक श्रीमती सोनल गांवड, श्री दिनेश पाडवी, शासकीय अध्यापक विद्यालय, सासवणे, विसपुते अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे , अध्यापक व छात्रअध्यापक उपस्थित होते.\nया स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्रीमती सुनिता राठोड, श्री. दिनेश पाडवी व श्रीमती श्वेता उपानेकर यांनी काम पाहिले.\nप्रथम क्रमांक- डी.आय. इ.सी.पी.डी.पनवेल\nव्दितीय क्रमांक- श्री. डी. डी.विसपुते अध्यापक विद्यालय,पनवेल\nतिसरा क्रमांक – शासकीय अध्यापक विद्यालय, सासवणे\nविसपुते अध्यापक विद्यालयाच्या मा. प्राचार्या श्��ीमती कुसुम मधाळे व डी.आय. इ.सी.पी.डी. च्या अधिव्याख्याता मा. श्रीमती सुनिता राठोड यांनी छात्रअध्यापकांना मार्गदर्शन व विजेत्यांचे अभिनंदन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80_(%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE)", "date_download": "2020-09-27T20:18:05Z", "digest": "sha1:R7VDIRBHOBQV6ZSRUAUWDNIQKKYH4RQJ", "length": 22068, "nlines": 154, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शरद जोशी (शेतकरी नेता) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशरद जोशी (शेतकरी नेता)\nभारतीय राजकारणी, विचारवंत, लेखक आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक\nशरद अनंत जोशी (जन्म : सातारा, ३ सप्टेंबर, इ.स. १९३५; मृत्यू : पुणे, १२ डिसेंबर, इ.स. २०१५) हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.[१] त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले.[२]\n३ कारकीर्द आणि उपलब्धी[३]\n४ संस्थात्मक कार्य (संस्थापक अध्यक्षपद)[४]\n७ जागतिक स्तरावरील कार्य\n१० ठळक नोंदी ’इंडिया-भारत’\n११ शरद जोशी यांची ग्रंथसंपदा (मराठी)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nजन्म : ३ सप्टेंबर १९३५\nवडील : अनंत नारायण जोशी\nआई : इंदिरा अनंत जोशी\nपत्‍नी : लीला (१९४३ - १९८२)\nकन्या : सौ. श्रेया शहाणे (कॅनडा), डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)\nप्राथमिक : रजपूत विद्यालय, बेळगाव\nमाध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)\nबी..कॉम : १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई\nएम.कॉम : १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई\nसुवर्णपदक : बँकिंग विषयासाठी सी. रँडी सुवर्णपदक\nIPS : IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८\nखासदार : राज्यसभेचे सदस्य\nकारकीर्द आणि उपलब्धी[३]संपादन करा\nकॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८\nभारतीय टपाल सेवा, Class I अधिकारी. १९५८-१९६८. पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.\nशेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत संघटना कार्य. उद्दिष्ट : व्यक्तिस्वातंत्र्य शाबूत राखणे आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीतकमी करणे\nशेतकरी संघटनेची स्थापना (१९७९); ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ\n१९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणाऱ्या व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे.\nदेशभरातील शेतकऱ्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना (३१ ऑक्टोंबर १९८२)\nमहाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यांत शेतकरी आंदोलने; स्त्री प्रश्नांची मांडणी\nचांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.\nशेतकरी महिला आघाडीची स्थापना\nमहिलांच्या राजकीय सहभागाची योजना\nमहिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी\n’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरुषांना आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदविली गेली.\nपंचायत राज्य बळकाव आंदोलन\nसंस्थात्मक कार्य (संस्थापक अध्यक्षपद)[४]संपादन करा\nशिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि.\nस्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)\nदेशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना, मतदारांना ��्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा\nभारतीय जनता पक्षाचे खासदार (राज्यसभा) (जुलै २००४ ते जुलै २०१०)\nअध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१); कॅबिनेट दर्जा. \"राष्ट्रीय कृषिनीती \" चा मसुदा तयार केला\nराष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून\nस्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य (१९९७)\nअध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). - कॅबिनेट दर्जा. या काळात जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनीती, विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल बनवला.\n२००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य\nजागतिक स्तरावरील कार्यसंपादन करा\nअमेरिकेतील सेंट लुई येथील जागतिक कृषिमंचाच्या (World Agriculture forum) सल्लागार मंडळाचे १९९९ पासून सदस्यत्व\nअर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी नियमित निमंत्रित.\nशेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक\n’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे करवून घेतली.\nद टाइम्स ऑफ इंडिया, बिझिनेस इंडिया, संडे, द हिंदु बिझिनेस लाइन, लोकमत इत्यादी नियतकालिकांमध्ये/दैनिकांमध्ये स्तंभलेखन\nशेतकरी संघटनेच्या ’शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी २८ वर्षे व ’आठवड्याच्या ग्यानबा’ या साप्ताहिकासाठी २ वर्षे नियमित लेखन\nतिसऱ्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.\nठळक नोंदी ’इंडिया-भारत’संपादन करा\n१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सरकारने शेतकऱ्याच्या शोषणाची इंग्रज सरकारची वासाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने सामाजिक, सांकृतिक व मानसिक दौर्बल्य तयार झाले. हे दौर्बल्य अधोरेखित करणाऱ्या ’इंडिया-भारत’ संकल्पनेचे उद्गाते\nविकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना भरघो�� अनुदाने दिली जातात. भारतात मात्र शेतकऱ्यांना उणे अनुदान दिले जाते, हे सप्रमाण सिद्ध केले.\nशरद जोशी यांची ग्रंथसंपदा (मराठी)संपादन करा\nअंगारमळा (महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेले पुस्तक)\nअन्वयार्थ भाग १ आणि २\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nखुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने\nचांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न\nप्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश\nबळीचे राज्य येणार आहे\nमाझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो\nशेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती\nशेतकऱ्याचा राजा शिवाजी आणि इतर लेख\nस्वतंत्रता क्यों नाकाम हो गई\nशरद जोशी यांचे ‘अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा’ या नावाचे चरित्र भानू काळे यांनी लिहिले आहे. या चरित्राचे प्रकाशन ५-१२-२०१६ रोजी झाले.\nशरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा (लेखिका - वसुंधरा काशीकर - भागवत)\nमुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार २०११\nमहाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०१० : ’अंगारमळा’ या पुस्तकासाठी\nसातारा भूषण : रा.ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ११वा सातारा भूषण पुरस्कार २०१०\nमारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार\n^ \"शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन\". Loksatta. 2019-11-30 रोजी पाहिले.\n^ \"मृत्यूनंतरही शरद जोशी यांची शेतकऱ्यांनाच दिलदार साथ\n^ \"ऐतिहासिक महत्त्वाचे शेतकरी नेतृत्व\n^ \"शरद जोशींच्या नावाने आंबेठाणला अकादमी\". Loksatta. 2019-11-30 रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०२० रोजी ०६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-products-spine-gourd-kartoli-22379?tid=148", "date_download": "2020-09-27T20:20:29Z", "digest": "sha1:34YMQQFILEI4IJHQCWNL5IFEUIWV2OZV", "length": 20201, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi products from Spine Gourd (kartoli) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या ���ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसचिन शेळके, कृष्णा काळे\nरविवार, 18 ऑगस्ट 2019\nकरटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी आवडीने खाल्ली जाते. डोंगरदऱ्यांमध्ये येणारी ही रानभाजी लागवडीचे काही प्रयोग झाले असले तरी हे काही रुळलेले पीक नाही. मात्र, या काहीशा कारल्यासारख्या चवीच्या व दिसणाऱ्या भाजीचे औषधी गुणधर्म महत्त्वाचे आहेत.\nस्थानिक नाव ः कुटले, करटोली, कातोंले\nशास्त्रीय नाव ः Momordica dioica\nइंग्रजी नाव : Spine Gourd\nसंस्कृत नाव ः काटकोटाकी, ककोंटकी\nकूळ, कुटुंब ः क्युक्रविटसिटा\nकरटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी आवडीने खाल्ली जाते. डोंगरदऱ्यांमध्ये येणारी ही रानभाजी लागवडीचे काही प्रयोग झाले असले तरी हे काही रुळलेले पीक नाही. मात्र, या काहीशा कारल्यासारख्या चवीच्या व दिसणाऱ्या भाजीचे औषधी गुणधर्म महत्त्वाचे आहेत.\nस्थानिक नाव ः कुटले, करटोली, कातोंले\nशास्त्रीय नाव ः Momordica dioica\nइंग्रजी नाव : Spine Gourd\nसंस्कृत नाव ः काटकोटाकी, ककोंटकी\nकूळ, कुटुंब ः क्युक्रविटसिटा\nकरटोलीचा आहारामध्ये वापर केल्यास शरीरातील सी जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते, त्यामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.\nगर्भवती स्त्रियांच्या आहारामध्ये करटोलीचा समावेश केल्यास गर्भाच्या वाढीस मदत होते. गर्भ चांगल्या प्रकारे विकसित होऊन जन्मतः विकृती दूर राहतात.\nबिटा - कॅरोटीन, अल्का कॅरोटीन, लुहेन, झिकझाँटीन व जीवनसत्त्व - सी अशा घटकांमुळे त्वचा निरोगी होते.\nजीवनसत्त्व सी मुळे केसांच्या समस्या दूर होतात. केसांची वाढ सुरू होऊन गळती बंद होते.\nजीवनसत्त्व अ असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.\n५ ग्रॅम करटोली पावडर ५ ग्रॅम साखरेमध्ये मिसळून दिवसातून दोन खाल्ल्यास मूळव्याध नियंत्रणात राहण्यास मदत होते.\n१ ग्लास दुधामध्ये १० ग्रॅम कराटोली पावडर मिसळून पिल्यास मूतखडा व मूत्रल विकार दूर होतात.\nयात तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असल्याने पचनसंस्था व चयापचयाच्या क्रिया सुधारतात.\nकरटोलीपासून बनवता येणारे विविध पदार्थ ः\nप्रथम करटोली मधोमध चिरून त्याचे पातळ काप करून घ्यावेत. त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा.\nतेल तापवून त्यात मेथी दाणे परतून घ्या. मिक्सरमध्ये मेथी दाणे, मोहरी, हळद व हिंग घालून बारीक वाटून लोणच्याचा मसाला तयार करून घ्या.\nएका छोट्या कढईत तेल तापवून घ्या.\nतयार लोणच्याचा मसाला, लाल मिरच्याचे तुकडे, लिंबाचा रस व तापवून गार केलेले तेल, चिरलेल्या करटोलीत घालून मिश्रण एकत्रित करून घ्या.\nतयार झालेले करटोलीचे लोणचे निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बरणीत ठेवा. २ ते ३ दिवसांत लोणचे मुरते. चवीला उत्कृष्ट लागते.\nकरटोली चिरून त्याचे काप करून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन उन्हात वाळवावेत. किंवा ट्रे ड्रायरमध्ये ६० ते ७० अंश सेल्सिअस तापमानास २२ ते २४ तास वाळवून घ्यावेत.\nवाळलेली करटोली मिक्सरमध्ये किंवा पॅल्व्हरायझरमध्ये दळून त्याची भुकटी तयार करावी.\nकरटोलीची भुकटी ही औषधी असून, त्याचा वापर हा बवासीर, किडणीस्टोन व अपचन यांवरील उपचारात केला जातो.\n२५० ग्रॅम करटोली पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यात थोडेसे मीठ घालून मध्यम आकाराचे काप करावेत.\nत्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यात थोडेसे मीठ घालून एका भांड्यात ३ ते १० तासांसाठी ठेवावे. मीठ आतपर्यंत मुरेल, त्यामुळे त्याचा कडसरपणा कमी होण्यास मदत होईल. सकाळी किंवा १० तासांनंतर त्यामधील मिठाचे द्रावण काढून काप थोडे पिळून घ्यावेत. चवीनुसार लाल तिखट, मिरची पावडर मिसळून घ्यावी.\nनंतर झालेले मिश्रण सूर्यप्रकाशात स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवून २ दिवसांपर्यंत कडक वाळवून घ्यावे. काप वाळल्यानंतर हवाबंद स्थितीमध्ये एक वर्षापर्यंत टिकतात.\nतयार झालेले करटोलीचे काप गरजेनुसार मध्यम गरम तिळाच्या तेलात तळून घ्यावेत. आवश्यकतेनुसार त्यामध्ये जिरा भुकटी, मसाले टाकून तयार करावे.\n- सचिन शेळके, ८८८८९९२५२२\n(साहाय्यक प्राध्यापक, लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर)\nटोल स्त्री जीवनसत्त्व आरोग्य health हळद काव्य सकाळ वर्षा varsha लातूर latur तूर\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टा���ेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nछोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...\nलघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...\nतंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...\nडाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...\nचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...\nफालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...\nछोट्या उद्योगात नफा कसा वाढवावानवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...\nहळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...\nदुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....\nसुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...\nटोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...\nउद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...\nटोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...\nपनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...\nआल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...\nडाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...\nकृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...\nपेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...\nचिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा व���पर...\nडाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/3-96.html", "date_download": "2020-09-27T21:12:40Z", "digest": "sha1:MUUTAHDIIEMAZPYMIVJWVMVQDCHGZ2GW", "length": 9200, "nlines": 97, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "राज्यात 3 लाख 96 हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी : सर्वाधिक पुणे जिल्ह्यात; सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात - दिलीप शिंदे | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nराज्यात 3 लाख 96 हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी : सर्वाधिक पुणे जिल्ह्यात; सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात - दिलीप शिंदे\nमुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nपुणे जिल्ह्यात 67 हजार 279 दिव्यांगांची नोंद झाली असून, ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 197 व सांगलीमध्ये 21 हजार 742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. सर्वात कमी 2329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग असल्याची नोंद केली आहे.\nदिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा करण्यात येणार आहे. दिव्यांगाना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे,यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.\nयंदाचे वर्ष हे सुलभ निवडणूक (ॲक्सेसेबल इलेक्शन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. पीडब्ल्यूडी ॲपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवा��न करण्यात आले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_53.html", "date_download": "2020-09-27T19:30:28Z", "digest": "sha1:6FBXWAORCB7VFDVB3SRULEPRS4CWTBWF", "length": 36970, "nlines": 235, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "भारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक्यता | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nभारतातील मुस्लिमकेंद्रि��� न्यूज चॅनलची जोखिम आणि शक्यता\nएनडीटीव्हीचे प्रसिद्ध आणि मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पत्रकार रविश कुमार यांनी मुस्लिमांना स्वत:चे मीडिया हाऊस किंवा मीडियामधील मुस्लिमविरोधी सोशल प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वत:चे मीडिया हाऊस किंवा न्यूज चॅनेल तयार करण्याचे आवाहन केल्याचा मेसेज व्हायरल झाला. मुस्लिमांच्या मालकीच्या न्यूज चॅनेल्सच्या गरजेबद्दल मुस्लिमांमध्ये बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे, मात्र असा कोणताही ऑडिओ जारी केल्याचा त्यांनी नकार दिला आहे.\nप्रसारमाध्यमे विशेषतः बहुतेक न्यूज चॅनल्स मुस्लिमांविरुद्ध विष ओकत आहेत यात शंका नाही, पण हे 'पूर्ण सत्य' गृहीत धरणे भोळेपणाचे ठरेल. आज प्रसारमाध्यमांनी आपली विश्वासार्हता आणि बातम्यांबाबतचे पावित्र्य गमावले आहे, ते सत्ताधारी पक्षाचे साधन आणि प्रवक्ते बनले आहेत. सरकारशी असहमती, गुन्हेगारी, राक्षसीपणा आणि अगदी वृत्तवाहिनीवरील थेट प्रसारण कार्यक्रमातील गैरवर्तनाच्या मर्यादेपलीकडे तथ्ये आणि प्रतिकूल बातम्या दडपण्यातही ते दोषी आहेत. लडाखमध्ये चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर जनतेने सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला तेव्हा एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचा अँकर ‘सीमेवर घुसखोरी रोखणे ही सैन्याची जबाबदारी आहे’ असे म्हणत विरोधी पक्षाला आणि भारतीय लष्कराला प्रश्न विचारतो. गरीब शेतकऱ्यांच्या आत्महत्येचेही वृत्तांकन चुकीचे केले जाते. डेटा पत्रकार रुक्मिणी एस. यांनी नमूद केल्याप्रमाणे शेतकरी आत्महत्येच्या नवीन संख्येबद्दल कटाचा सिद्धान्तही तयार करण्यात आला आहे. ऑक्सफॅम इंडिया आणि न्यूजलॉन्ड्री यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला, \"आमच्या कथा कोण सांगते : भारतीय न्यूजरूममधील वंचित जातीगटाचे प्रतिनिधी\", न्यूजरूममधील दलितांचे अल्प प्रतिनिधित्व आणि उच्च जातीचे वर्चस्व शोधून काढले.\nप्रसारमाध्यमे लोकविरोधी बनली आहेत का\nअशा प्रकारे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली भारतीय प्रसारमाध्यमे पारंपरिक पद्धतीने लोकांचे वैरी बनली आहेत.\nप्रसारमाध्यमांचे वर्तन एका रात्रीत बदलले नाही, तर एका प्रक्रियेचे पालन केले. वाचक, प्रेक्षक आणि दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर भारतीयांना ग्राहक म्हणून संबोधले जाते आणि त्यांना तशी वागणूक दिली जाते. नेहरूवियन���स समाजवादी वर्तनापासून कट्टर भांडवलशाहीकडे वळली आहेत आणि आता सत्तेत असलेला राजकीय पक्ष आपल्या कॉर्पोरेट मित्रांबरोबर न्यूज चॅनल्स आणि त्यांच्या निळ्या डोळ्यांच्या अँकरच्या माध्यमातून देशातील अजेंडा आणि कथा मांडत आहे.\nकाही दृढ अंतःकरण, तल्लख मन आणि कटिबद्ध पत्रकार हस्तक्षेप करून लोकविरोधी दृष्टिकोन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते खऱ्या बातम्यांपासून फेक न्यूज वेगळ्या करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, सार्वजनिक हितासाठी बातम्या आणि विष्लेषण लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, केवळ राजकारण्यांचेच नव्हे तर त्यांच्या सहकारी पत्रकारांचेही भ्रष्टाचार आणि दुहेरी मापदंड उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत.\nभारतात प्रसारित होणाऱ्या न्यूज चॅनलला अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगसाठी, कंपनीच्या संचालकांसाठी गृह मंत्रालयाकडून परवानग्या, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कंपनीची स्थापना इत्यादींसाठी सरकारी तपासणी आणि मंजुरी आवश्यक आहे... आस्थापना खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट आणि सरकारी मंजुरीनंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे टीव्ही चॅनल्सचे वितरण जे प्रेक्षकांसाठी त्याची दृश्यमानता ठरवते आणि \"टीआरपी\" निर्माण करते तसेच जाहिरातदारांसाठी नियमावली तयार करते.\nसरकारी पाठिंब्याशिवाय न्यूज चॅनल्स टिकू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे की कोणतेही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल स्वत:हून किंवा जाहिरातीच्या उत्पन्नावर जिवंत राहू शकत नाही. न्यूज चॅनलपेक्षा जास्त टीआरपी असलेल्या जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल-जीईसीसारख्या वेगळ्या शैलीत, ज्यामध्ये बहुतेक आयबॉल, स्पोर्ट्स आणि फिल्म चॅनल्सचा ग्रुप सुरू करणे हे आजच्या व्यावसायिक धोरणांपैकी एक आहे. कंपन्या या स्पर्धात्मक बाजारपेठेतील जाहिरातदारांना वेगळ्या शैलीतील चॅनल्ससह वाढीव दृश्यमानता प्रदान करतात. आणखी एक धोरण म्हणजे वितरण खर्च वाचविण्यासाठी झीच्या डिश टीव्ही सारख्या डीटीएच नेटवर्कचे मालक असणे. एवढेच तर केंद्र आणि राज्यांतील सरकारे त्यांच्या सामाजिक आणि कल्याणकारी योजना आणि सबसिडी किंवा त्यांचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी जमीन वाटपाच्या जाहिरातीच्या स्वरूपात पाठिंबा देतात. अशा प्रकारे, प्रचंड आणि वारंवार लागणाऱ्या ऑपरेटिंग कॉस्टसाठी सरकारी पाठिंब्याशि���ाय किंवा इतर उत्पन्न मॉडेल्सशिवाय कोणतीही वृत्तसंस्था स्वतःहून जिवंत राहू शकत नाही.\nदै. माध्यमम आणि ‘मीडिया वन’ टीव्ही चॅनलचा लोकसमर्थक दृष्टिकोन\nकाही प्रमुख संघटना आणि मुस्लिम कार्यकर्तेही प्रयत्न करत आहेत, पण काही अपवाद वगळता बहुतेक जण अपयशी न होण्यासाठी धडपडत आहेत. १८ आवृत्त्या (भारतात ९ आणि आखाती प्रदेशात ९) असलेले मल्याळम दैनिक माध्यमम आणि केरळमधील ‘मीडिया वन’ टीव्ही चॅनलचा दृष्टिकोन आणि व्यावसायिक व्यवहार्यतेच्या दृष्टीने मुस्लिमांच्या यशस्वी मीडिया उपक्रमांच्या यादीत आघाडीवर राहू शकतात. त्यांचे वृत्तांकन केवळ मुस्लिम बातम्यांपुरते मर्यादित नाही, तर त्यांचे यश हे त्यांच्या लोकसमर्थक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारांच्या मुख्य प्रवाहातील बातम्यांमुळे चर्चेत आले आहे.\nडिजिटल क्रांतीने जगाला उलगडून टाकल्यामुळे जगाला सीमा उरल्या नाहीत आणि आता आपण जागतिक नागरिक आहोत. या जागतिकीकरणामुळे सर्वसामान्य लोक सक्षम बनले आहेत आणि त्यांना आपले मत व्यक्त करण्याचे व्यासपीठ लाभले आहे. हे एका उदाहरणाद्वारे समजू शकते की भारतीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडू शकत नाही, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने किंवा विरोधात अमेरिकन लोकांवर नक्कीच प्रभाव पाडू शकतो. डिजिटायझेशनमुळे वेब पोर्टल आणि वेब चॅनल्सच्या माध्यमातून थेट किंवा लक्ष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे. या क्षेत्रात अजूनही सरकारी आणि कायदेशीर हस्तक्षेप अल्प आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. आस्थापनेचा खर्चही मर्यादित आहे आणि प्रेक्षकसंख्या उच्च व्यावसायिक वितरण कंपन्यांवर अवलंबून नाही.\nडिजिटल जगात आशय राजा आहे. ध्रुव राठीला यूट्यूबवर लाखो सबस्क्रायब आणि फॉलोअर्स मिळू शकतात, साकेत गोखले ट्विटरवर भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करू शकतात, न्यूयॉर्क टाइम्समधील राणा अय्युबचा लेख आणि गल्फ न्यूजमधील स्वाती चतुर्वेदी यांचा लेख भारतात वाचता येईल, रोहिणी सिंह आपला लेख ‘द वायर’ न्यूज पोर्टलवर आपले विष्लेषण मांडू शकतात तर अरफा खानम ‘द वायर’वर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा घडवू शकतात. बरखा दत्त भारतभर प्रवास करून आपल्या ‘मोजो स्टोरी’मध्ये कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरीब आणि स्थलांतरित मजुरा���ची दयनीय अवस्था मांडू शकतात. ऑपरेटिंग कॉस्टसाठी प्रामुख्याने चांगले पत्रकार, डिजिटल मार्केटिंग टीम आणि काही तांत्रिक जाणकार यांची नियुक्ती करावी लागते.\nया क्षेत्रातील स्वातंत्र्य आणि मुक्तता समजून घेऊन काही व्यक्ती, कार्यकर्ते, पत्रकार आणि संघटनांनी प्रामुख्याने मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या किंवा मुस्लिमांनी स्थापन केलेल्या न्यूज पोर्टलसाठी प्रयत्न केले आहेत. TwoCircles.net, MuslimMirror.com, Beyondheadlines.in, IndiaTomorrow.net, Ummid.com, Maeeshat.in आणि आता ClarionIndia.net ही काही प्रमुख न्यूज पोर्टल्स आहेत. त्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सेवा केली आहे आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर प्रभाव पाडणाऱ्या अनेक बातम्या आणल्या असल्या तरी दुःखाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक पोर्टलचा वेदनादायक संघर्ष आणि भांडवल, देणग्या आणि क्राउडफंडिंगशी संबंधित एक दुःखद कहाणी आहे. भारतातील कोणत्याही 'मुस्लिम ओन्ली मीडिया' उपक्रमासाठी हा संशोधन आणि माहितीपटांचा विषय आहे. त्यांचे बहुतेक संपादक आणि मालक मला वैयक्तिकरित्या ओळखतात कारण मी फ्रीलान्स असोसिएट्सपैकी एक होतो आणि आहे. या प्रत्येक पोर्टलची संघर्षकथा व्यक्त करण्यासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र आणि सविस्तर लेख लिहिला जाऊ शकतो.\nन्याय आणि शांतता स्थापित करण्यासाठी अधिकाधिक लोकसमर्थक न्यूज पोर्टल्स आणि चॅनल्स स्थापण्याची आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या सांप्रदायिक आणि फूट पाडणाऱ्या आख्यायिकांचा प्रतिकार करण्याची मागणी आजच्या परिस्थितीत करण्यात येत आहे.\nया ठिकाणी २०२० साली अमेरिकेतील फ्लोरिडा येथे BlackNewsChannel.com मुस्लिमकेंद्रित न्यूज पोर्टलसाठीही जागा आहे. आपल्याविषयी, BlackNewsChannel.com आपले ध्येय स्पष्ट करताना म्हणते की, ‘’आपल्या आफ्रिकन-अमेरिकन प्रेक्षकांना माहितीपूर्ण, शैक्षणिक, मनोरंजक, प्रेरणादायी आणि सक्षम करणारे बुद्धिमत्तापूर्ण प्रोग्रॅमिंग उपलब्ध करणे हे आपले ध्येय आहे.’’\nवस्तुस्थिती अशी आहे की आम्ही भारतात एकाच वेळी राहत आहोत, जिथे भारताचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल देखील ‘तिरंगा टीव्ही’ न्यूज चॅनेल चालवू शकले नाहीत. प्रणॉय रॉय यांच्या बरोबरीचे न्यूज चॅनल इंडस्ट्रीतले ज्येष्ठ व्यक्ती राघव बहेल यांना आपला ‘टीव्ही १८ ग्रुप’ विकावा लागला आणि ते अजूनही न्यूज ���ॅनलचा परवाना मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी वेब वर्ल्डकडे वळून the Quint नामक वेब पोर्टल सुरू केले आहे.\nएकीकडे बरखा दत्त, करण थापर, पुण्यप्रसून वाजपेयी, अभिसार शर्मा सरकारला प्रश्न विचारणारी न्यूज चॅनलमधील अग्रगण्य नावे बाजूला सारली जात असताना, डिजिटल जगताच्या अभिव्यक्तीला आळा घालणारे कोणतेही नियम अस्तित्वात येईपर्यंत वेब पोर्टल हाच एकमेव व्यवहार्य पर्याय उरला आहे.\n(रेहान अन्सारी हे मुंबईस्थित फ्रीलान्स पत्रकार आहेत)\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/rbi-che-deputy-governor-viral-aacharya-yancha-rajinam", "date_download": "2020-09-27T20:41:10Z", "digest": "sha1:TV74KCFLYEZUEJHYWRYRIRYYA5XLJLA5", "length": 9738, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "रिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा - द वायर मराठी", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा\nरिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांनी निवृत्तीआधी सहा महिने अगोदर सोमवारी अचानक राजीनामा दिला.\nनवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे डेप्यु. गव्हर्नर विरल आचार्य यांनी निवृत्तीआधी सहा महिने अगोदर सोमवारी अचानक राजीनामा दिला. आचार्य यांनी त्यांचा राजीनामा काही व्यक्तिगत कारणामुळे दिल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सरकारशी मतभेद असल्याच्या कारणावरून राजीनामा दिला होता. त्यानंतरचा हा रिझर्व्ह बँकेतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदावरच्या दुसऱ्या व्यक्तीचा हा राजीनामा आहे. आपल्याला मुदतवाढ मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आचार्य हे न्यू यॉर्क विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पुन्हा रुजू होणार असल्याचे समजते.\n२०१६ साली सप्टेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २३ जानेवारी २०१७ रोजी विरल आचार्य यांनी डेप्यु. गव्हर्नर पदाची तीन वर्षांसाठी सूत्रे हाती घेतली होती. रिझर्व्ह बँकेचे ते सर्वात तरुण डेप्यु. गव्हर्नर होते. ते स्वतंत्र आर्थिक विचारांचे होते व वाढत्या कर्जाच्या जोखमीमुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयात ते जाणकार होते.\nगेल्या ४ एप्रिलला जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावरून त्यांचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी मतभेद झाले होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे रेपो रेटमध्ये बदल केल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल या मताचे होते. तर आचार्य अन्न व इंधनातील वाढती महागाई लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटच्या बदलाबाबत समाधानी नव्हते. पण रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यांच्या समितीने ४-२ अशा बहुमताने रेपो रेट ६ टक्क्याहून २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.\nगेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवरून उर्जित पटेल व सरकारदरम्यान निर्माण झालेल्या संघर्षात आचार्य यांनी पटेल यांची बाजू घेतली होती व देशाचे आर्थिक धोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता अबाधित राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.\nआचार्य यांनी १९९५मध्ये आयआयटी मुंबई येथून कम्प्युटर सायन्स व इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली होती. नंतर २००१मध्ये त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठातून पीएचडी मिळवली. २००१ ते २००८ या काळात ते लंडन बिझनेस स्कूल, २००७-०९ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते अध्यापन करत होते. २००८मध्ये ते बँक ऑफ इंग्लंडमध्ये संशोधक म्हणून रुजू झाले होते.\nआचार्य यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत काही संशोधनपर निबंध लिहिले आहेत.\nझोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी\n‘सपा’वरील हल्ल्यातून ‘बसपा’चे पुनरुज्जीवन\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच��या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/isl-goas-4-1-win-over-hyderabad/", "date_download": "2020-09-27T21:14:44Z", "digest": "sha1:XLIS27EA2PA5SWVAUDXV2XV6KAX3PYKZ", "length": 4966, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#ISL : गोव्याचा हैदराबादवर १-० ने विजय", "raw_content": "\n#ISL : गोव्याचा हैदराबादवर १-० ने विजय\nनवी दिल्ली : मनवीर सिंहने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर रविवारी इंडियन सुपर लीगमध्ये गोवा एफसी संघाने हैदराबाद एफसी संघाचा १-० ने पराभव करत विजय संपादित केला. गोवा एफसी संघाचा या सत्रातील तिसरा विजय ठरला. या विजयासह गोव्याचा संघ लीगमध्ये गुणतालिकेत तिस-या स्थानावर पोहचला आहे.\nसामन्यात पहिल्या सत्रात हैदराबाद गोव्यावर वरचढ राहिला. दोन्ही संघाना पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयश आले. पण दुस-या सत्रात मनवीर सिंहने ६८ व्या मिनिटाला गोल करत गोव्यास १-० ने आघाडीवर नेलं. हा गोल सामन्याचा निर्णायक गोल ठरल्याने गोव्याचा हैदराबादवर १-० ने विजय झाला.\nगोवा एफसी संघाच्या चिंगलेनसाना सिंह याला ‘प्लेयर आॅफ द मॅच’ने तर आशिष राय याला ‘इमर्जिंग प्लेयर’ म्हणून गौरविण्यात आले.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2012/02/blog-post_376.html", "date_download": "2020-09-27T19:05:19Z", "digest": "sha1:XR2MOU56T4A5TUBZNYFFJ3ACHPIFOTPN", "length": 90444, "nlines": 177, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८) ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)\nव्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशूजाने इंग्रजांना फक्त ३००० रु दर वर्षी देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल पटणा, इ. ठिकाणी वखारी स्थापन केल्या. महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकज्ञ्ल्त्;ाा) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली. अशा रीतीने व्यापाराच्या निमिज्ञ्ल्त्;ााने इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये आपले हातपाय पसरू लागली. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आपली सज्ञ्ल्त्;ाा स्थिर केली. त्यानंतर सतराव्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सज्ञ्ल्त्;ाा अस्तित्वात होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात युरोपीय व्यापार्‍यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंदि्रत केले.\nयुरोपीय व्यापार्‍यांच्या प्रारंभिक हालचाली :\nसुरूवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी कंपन्यांनी भारतात वखारी स्थापन केल्या. पोर्तुगिजांच्या वखारी गोवा, दीव व दमण येथे होत्या, तर सुरत, खंभात, पटना, मच्छलीपण येथे डचांच्या वखारी होत्या. चेन्नई (मद्रास), सुरत, हुगळी, पटना, कोलकता (कलकज्ञ्ल्त्;ाा), मुंबई इत्यादी ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या. औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा युरोपीय व्यापार्‍यांनी घेतला.\nसतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पोर्तुगीज व डच यांना इंग्रजांनी व्यापारी स्पर्धेत मागे टाकले होते. भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी इंग्रज व फ्रेंच यांच्यात मात्र अटीतटीची स्पर्धा होती. दक्षिण भारताच्या पूर्व किनार्‍यावर असलेले चेन्नई हे इंग्रजांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याच्या नजीक असलेले पुदुच्चेरी हे फ्रेंचांचे केंद्र होते. या सर्व प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सज्ञ्ल्त्;ाा होती. अठराव्या शतकाच्या मध्यावर कर्नाटकच्या नवाबपदासाठी एतद्देशीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला. कर्नाटकच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी आहे असे फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले. न��ावपद मिळवण्यास उत्सुक असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत दिली. या स्पर्धेमुळे सन १७४४ ते १७६३ या दरम्यान इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. ही कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसर्‍या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. सत्तास्पर्धेस फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.\nइंग्रजांचे बंगालवर वर्चस्व :\nबंगाल हा मोगल साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर विविध ठिकाणचे सुभेदार स्वतंत्र झाले. बंगालचा वर्चस्व होते. १७५६ मध्ये त्यांच्या मृत्यू झाला. त्यांनतर त्याचा मुलगा सिराज उद्दौला हा बंगालचा नबाब झाला. याच्याच कारकिर्दीतचत बंगालमध्ये इंग्रजांनी साम्राज्याचा पाया रोवला.\nबंगालमध्ये इंग्रजांचा व्यापार बराच वाढला होता. मोगल बादशहाने कंपनीस करमुक्त व्यापाराचे फर्मान दिले होते. पण या फर्मानाचा वापर कंपनीचे अधिकारी आपल्या खासगी व्यापारासाठी करत व कर देत नसत. तसेच कंपनीच्या अधिकार्‍यांनी सिराज उद्दौला याची परवानगी न घेता आपल्या वखारींची तटबंदी करण्यास सुरुवात केली होती. वारंवार आदेश देऊनही इंग्रजांनी तटबंदी करण्याचे थांबवले नाही. म्हणून सिराज उद्दौला याने त्यांच्यावर स्वारी करुन त्यांच्या कासिमबाजार व कलकज्ञ्ल्त्;ाा येथील वखारी आपल्या ताब्यात घेतल्या. याच वेळी कलकज्ञ्ल्त्;ाा येथे १४६ इंग्रजांना अंधार कोठडीत डांबण्यात आले व एका रात्रीत त्यांच्यापैकी १२३ जण मुत्यू पावले. या घटनेचा सूड घेण्यासाठी मद्रास येथील इंग्रजांनी वॅटसन व क्लाइव्ह या दोन अधिकार्‍यांच्या हाताखाली आरमारी सैन्य बंगालमध्ये पाठवले. त्यांनी कलकज्ञ्ल्त्;ाा सहज जिंकून घेतले. (जानेवारी १७५७)\nप्लासीचे युध्द (२३ जून १७५७) :\nक्लाईव्हने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास आपल्या बाजूला वळवून घेतले व त्यास बंगालच्या नबाब पदी बसवण्याचे आश्र्वासन दिले. मार्च १७५७ मध्ये इंग्रजांनी चंद्रनगर आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे फ्रेंच व नबाब यांच्यातील कारस्थानांची भीती नाहीशी झाली. क्लाईव्हने सिराज उद्दौला याच्याविरुध्द एक कटकारस्थान रचले, त्यात मीर जाफर, रायदुर्लक्ष व जगत शेठ यास येऊन मिळाले. सिराजच्या धोरणात मुळीच निश्चितता नव्हती इंग्रजांचा रोष ओढावून देखील त्याने फ्रेंचांना आपल्या राज्यात आश्रय दिला व अगदी अखेरीस त्याने त्यांना बाहेर काढण्यास मान्यता दिली. या फ्रेंचांनी सिराजला क्लाईव्हच्या कारस्थानाची कल्पना दिली. वास्तविक हा कट आता सर्वानाच माहिती झाला होता. एकटया सिराजला तो माहीत नव्हता कारण सिराज आपल्या मंत्र्यावर अवलंबून होता. त्याने लढाईची तयारी केली व मीर जाफरला सैन्याचे सेनापती केले. सर्व कारस्थान झाल्यावर क्लाईव्हने काहीतरी आरोप करायचा म्हणून सिराजवर तहाचा भंग केल्याचा आरोप केला. लवकरच प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दौलाचे लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युध्दाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. सिराज उद्दौलाचा पुर्ण पराभव होऊन तो पळून गेला. (२३ जून १७५७) पुढे मीर जाफरचा पुत्र मिराज याने त्याला पकडुन ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले.\nसिराज उद्दौला याला वठणीवर आणण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या असंतुष्ट अधिकार्‍यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. मीर जाफर या त्याच्या प्रमुख सरदाराला नवाबपदाचे आमिष दाखवून त्यांनी आपल्याकडे वळवून घेतले.\nइंग्रज आपल्याविरुध्द कारवाया करत आहेत, याची कल्पना नवाबाला आली. तेव्हा मोठया सैन्यानिशी तो इंग्रजांवर चालून गेला. २३ जून, १७५७ रोजी प्लासी येथे लढाईला तोंड लागले. मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात उतरलेच नाही. मीर जाफरने विश्वासघात केल्याचे नवाबाच्या ध्यानात आले. तेव्हा नाइलाजाने त्याला माघार घ्यावी लागली. शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी ्रफितुरीने प्लासीची लढाई जिंकली.\nप्लासीच्या युध्दाचे महत्व :\n(१) प्लासीचे युध्द हे इंग्रजांच्या दृष्टीने भारतातील विजयाचे पहिले प्रतीक ठरले. या युध्दाने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. (२) या युध्दांत इंग्रजांच्या शौर्याने त्यांना विजय मिळाला नसून क्लाईव्हच्या कारस्थानामुळे इंग्रजांना विजय मिळाला. (३) अ‍ॅडमिरल वॅटसनच्या मते प्लासीचा विजय हा केवळ कंपनीलाच नव्हे, तर सर्व ब्रिटिश राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. (४) ईस्ट इंडिया कंपनीने उघडपणे एतद्देशीय सत्ताधीशांशी समना केल्याचा प्लासी हा पहिलाच प्रसं��� होता. (५) प्लासीच्या युध्दाने जरी भारत हातात आला नसला तरी तो हातात आणण्याची गुरुकिल्ली इंग्रजांना मिळाली.\nबक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर १७६४) :\nमीर जाफर हा बंगालचा नबाब झाला, पण तो राज्य करण्यास लायक नव्हता तो क्लाईव्हच्या हातातील बाहुले होता. कंपनीच्या नोकरांना बरीच बक्षिसे दिल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. सैनिकांचे पगार देणे अशक्य होऊ लागले. अशा परिस्थितीत अधिक द्रव्यालोभाने प्रेरित होऊन इंग्रजांनी मीर कासीम यास १७६० मध्ये बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले. पण मीर कासीम हा मोठा कर्तबगार सुभेदार निघाला. त्याने बंडखोर जमीनदारांना वठणीवर आणून कारभाराची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरु केला. इंग्रजाचे देणे त्याने देऊन टाकले. एवढेचे नव्हे तर इंग्रज अधिकार्‍यांच्या चोरटया व्यापारास आक्षेप घेतला मीर कासीम हा स्वतंत्र प्रवृत्तीचा होता ही गोष्ट इंग्रजांना आवडली नाही म्हणून इंग्रजांनी पुन्हा मीर जाफर यास बंगालचा नबाब म्हणून जाहीर केले. त्यामुळे मीर कासीम शुजाउद्दौला या अयोध्येच्या नबाबाकडे मदतीसाठी गेला. मोगल बादशहा शहा आलम, शुजाउद्दौला व मीर कासीम या तिघांनी मिळून इंग्रजांशी युध्द करण्याचे ठरवले. त्यानुसार या तिन्ही सत्ताधीशंाच्या फौजा एकत्र आल्या मेजन मन्रो या सेनानीच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने या सयुक्त सैन्याशी बक्सार येथे घनघोर युध्द केले. त्यात इंग्रजांनी प्रयत्नांची शर्त करुन या संयुक्त सैन्याचा पराभव केला\nइंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. इंग्रजांनी त्याच्याकडून अमाप पैसा उकळला. व्यापारी सवलती मिळवल्या. शेतकर्‍यांची लूट केली. कारागिरांचे शोषण केले. मीर जाफरने काहीसा विरोध करताना इंग्रजांनी त्याची उचलबांगडी केली आणि त्याचा जावई मीर कासीम याला नवाब बनवले. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला मीर कासीमने आळा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला पदच्युत करून इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिलेे.\nमीर कासीम अवधच्या नवाबाच्या आश्रयाला गेला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अवधचा नवाब शुज उद्ौला, मीर कासीम व मुघल बादशाह शाहआलम यांनी एकत्र मोहिम काढली. २२ ऑक्टोबर, १७६४ रोजी बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय मिळाला. हा विजय ऐति��ासिक महत्वाचा ठरला. पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी सन १७६५ मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉर्बट क्लाईव्हने तह केला. हा तह अलाहाबादचा तह म्हणून प्रसिध्द आहे. या तहान्वये बंगालच्या सुभाषांतरांवरूनयात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. याला दिवाणी अधिकार असे म्हणतात.\nबंगाल सुभाषांतरांवरूनयाच्या दिवाणी अधिकाराप्रमाणे इंग्रजंनी बंगालच्या नवाबकडून फौजदारी अधिकारीही मिळवले. यामुळे इंग्रज हे बंगालचे प्रत्यक्ष शासक बनले. नवाब केवळ नामधारी शासक राहिला. इंग्लिश व्यापारी कंपनी राजकीय सत्ताधारी बनली. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया अशा प्रकारे बंगालमध्ये घातला गेला.\nयानंतर इंग्रजांनी आपली नजर दक्षिणेकडे वळविली. दक्षिण भारतात त्या वेळी मराठे, निजाम आणि हैदरअली अशा तीन प्रमुख सज्ञ्ल्त्;ाा होत्या. या तीन सज्ञ्ल्त्;ाा आपल्याविरुध्द एकत्र आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते. हे संकट उभे राहू नये, म्हणून इंग्रजांनी भेदनीती वापरली. हैदरअली व मराठे यांच्याविरुध्द निजामाला त्यांनी मदत देऊ केली, तसेच त्याला प्रादेशिक लाभाचे आमिष दाखवते. यामुळे निजामाने कधीच इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नाही.\nबक्सारच्या लढाईचे महत्व :\n(१) बक्सारच्या युध्दातील विजयामुळे पूर्व भारतात इंग्रजांची सज्ञ्ल्त्;ाा कायम झाली. (२) प्लासीने अर्धवट केलेले काम बक्सारने पूर्ण केले. (३) अयोध्येचा वजीर व स्वत: बादशहा कंपनीच्या हातात आला (४) मीर जाफर पुन्हा बंगालचा नबाब झाला. (५) बंगालच्या गोंधळात कंपनीच्या कारभाराने अधिक भर घातली. (६) युरोपियन सेना उत्कृष्ट असल्याचे इंग्रजानी सिध्द केले. में १७६५ मध्ये क्लाईव्ह दुसर्‍यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून आला. त्याने आपल्याबरोबर बादशहा शहा आलम व अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला यांच्याशी १६ ऑगस्ट १७६५ रोजी अलाहाबादचा तह करुन त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले या प्रसंगी बादशहाने इंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसा प्रांताची दिवाणी दिली, प्लासीच्या युध्दानंतर बंगालच्या नबाबकडून इंग्रजांना बंगालची निझामत (लष्करी हक्क) मिळाली. व आता दिवाणी अधिकार पण मिळाले. त्यामूळे इंग्रज बंगालचे खरे मालक बनले. नबाबाची सज्ञ्ल्त्;ाा केवळ नावापुरतीच शिल्लक राहिली. यातुनच बंगालमध्ये दुहेर�� राज्यव्यवस्था निर्माण झाली.\nदुहेरी राज्य व्यवस्था :\nकंपनीस मोगल बादशहाने दिवाणी अधिकार दिल्यामुळे कंपनीस बंगालच्या सुभाषांतरांवरूनयातील महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला. परंतु सुभाषांतरांवरूनयाच्या राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. बंगालवर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले तरी इग्रजांना त्यांच्या कारभार करण्यास लागणारे मनुष्यबळ कंपनीजवळ नव्हते आणि दुसरे कारण असे की, बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.\nपरंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सज्ञ्ल्त्;ाा व जाबबदारी यांची फारकत करण्यात आली होती ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी र्निदयपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपज्ञ्ल्त्;ाी मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या भाषांतरांवरूनरष्ट कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अ‍ॅक्ट पास केला. (१७७३)\nइंग्रज म्हैसूर संघर्ष :\nहैदरअली व त्याचा मुलगा टिपू सुलतान यांना इंग्रजांच्या कारस्थानाची पूर्ण कल्पना होती. इंग्रजांविरुध्द दक्षिणेतील भारतीय सज्ञ्ल्त्;ाांची एकी घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु तो सफल झाला नाही. त्यामुळे त्यांना शासक व इंग्रज यांच्यात चार युद्धे झाली. सन १७८२ मध्ये हैदरचा मृत्यु झाला. त्याचा मुलगा टिपू सुलतान याने इंग्रजांविरुध्दची मोहिम नेटाने चालू ठेवली. इंग्रजांविरुध्द फ्रेंचांची मदत मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. सन १७९९ मध्ये श्रीरंगपटणमच्या लढाईत टिपू धारातीर्थी पडला आणि इंग्रजांची सरशी झाली. म्हैसूर इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले.\nटिपूच्या मृत्युनंतर इंग्रजांना आव्हान देऊ शकेल अशी एकच सज्ञ्ल्त्;ाा भारतात होती, ती म्हणजे मराठी सज्ञ्ल्त्;ाा.\nमराठे व इंग्रज :\nमुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठयांची घटट् पकड असल्यामुळे इंग्रजांचे फावले नाही. अठराव्या शतकाच्या उत्त��ार्धात मराठी राज्यावर दोन आपज्ञ्ल्त्;ाी कोसळल्या. १७६१ च्या पानिपतच्या युध्दात झालेली प्रचंड हानी व कर्तृत्ववान पेशवा माधवराव यांचा मृत्यु यांमुळे मराठी सज्ञ्ल्त्;ाा दुबळी झाली माधवरावाच्या मृत्युनंतर त्याचा चुलता रघुनाथराव याला पेशवेपद हवे होते पण त्यास अनेक मराठी सरदारांचा विरोध होता. यामुळे मराठयांमध्ये दुफळी माजली. रघुनाथरावाने इंग्रजांची मदत मागितली. इंग्रज व रघुनाथराव यांच्यामध्ये सुरत येथे करार झाला. अशा रीतीने मराठयांच्या राजकारणात इंग्रजांचा शरकाव झाला.\nसन १७७५ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युध्दे झाली. सन १७७५ ते १७८२ च्या पहिल्या युध्दात बहुतेक सर्व मराठी सरदांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठयांची सरशी झाली. १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले मराठांग्रज युध्द संपले.\nसन १७९८ मध्ये र्लॉड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजचे करार केले. या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीने आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राज्यकत्र्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढया उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, इतर सत्ताधीशांशी त्यांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत, एकमेकांशी प्रत्यक्ष वाटाघाटी करू नयेत, सर्व बोलणी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच करावीत, इंग्रजांचा रेसिडेंट आपल्या दरबारी ठेवावा अशा त्या अटी होत्या. तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय सत्ताधीश निजाम हा होता. यानंतर काही इतर सत्ताधीशांनीही ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले.\nसन १८०२ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिध्द आहे. परंतु हा तह शिंदे व भोसले या मराठी सरदारांना मान्य नव्हता. यातून १८०३ साली दुसरे इंग्रजाराठा युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी शिंदे व भोसले यांचा पराभव केला. १८०५ साली होळकरही पराभूत झाले. या पराभवांमुळे उत्तर भारतातील दिल्ली, आग्रा या महत्वाच्या केंद्रांवरील म��ाठयांचा प्रभाव नष्ट झाला व त्यांची जागा इंग्रजांनी घेतली. या विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यात हस्तक्षेप सतत वाढू लागला. तो असहय होऊन १८१७ साली बाजीरावाने इंग्रजांविरुध्द युध्द पुकारले. या युध्दात पेशव्याचा पराभव झाला. सन १८१८ मध्ये बाजीरावाने शरणागती पत्कारली. अशा प्रकारे इंग्रज हे भारतातील प्रमुख सत्ताधीश बनले.\nसिंधवर इंग्रजांचा ताबा :\nभारतातील आपली सज्ञ्ल्त्;ाा सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर आक्रमण करील अशी त्यांना भीती होती, म्हणून अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे इंग्रजांनी ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंध व पंजाबमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले. सिंधच्या प्रदेशावर अमीरांची सज्ञ्ल्त्;ाा होती. इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द लष्करी कारवाई केली आणि १८४३ साली सिंध गिळंकृत केला.\nशीख सत्तेचा पाडाव :\nएकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सज्ञ्ल्त्;ाा रणजितसिंहाच्या हाती होती. १८०९ साली इंग्रजांनी त्याच्याशी मैत्रीची करार केला. रणजितसिंहाने सतलज नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करू नये अशी अट इंग्रजांनी घातली.\n१८३९ साली रणजितसिंहाच्या मृत्युनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला. राज्याचा कारभार त्याची आई राणी जिंद्रन पाहू लागली. दरबारी मंडळींवर व लष्करावर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आमण करणार असा लष्कराचा समज झाल्यामुळे शिखांनी सन १८४५ मध्ये इंग्रजांवर हल्ला केला. या युध्दात शीख सैनिक प्राणपणाने लढले; परंतु त्यांचे काही सरदार इंग्रजांना फितूर झाल्यामुळे पहिल्या शीखंग्रज युध्दात शिखांचा पराभव झाला. दिलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. मात्र त्याला मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील सरदार नेमले. राणीच्या हातातील सज्ञ्ल्त्;ाा काढून घेतली गेली. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना जाचू लागला. मुलतानचा अधिकारी मूलराज याने सन १८४८ मध्ये इंग्रजांविरुध्द बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुध्द युध्दात उतरले. या दुसर्‍या युध्दातही शीख पराभूत झाले. सन १८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.\nअशा प्रकारे भारतीय सज्ञ्ल्त्;ाांना निष्प्रभ करून इंग्रजांनी संपूर्ण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणला.\nवॉरन हेस्ंिटग्जची कारकिर्द (१७७२ ते १७८५)\n१७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकार्‍यात लाचलुचपत वाढली होती. बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. शहा आलम बादशहाने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सज्ञ्ल्त्;ाा या काळात प्रबळ होत्या. हेस्ंिटग्जने अनेक महत्वाच्या सुधारण केल्या. त्यांने व अयोध्येच्या बेगमांचे प्रकरण यात भाषांतरांवरूनरष्ट मार्गाचा अवलंब करुन त्याने कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.\nवॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले. इंग्रजांनी मराठयांच्या राजकारणात या निमिज्ञ्ल्त्;ााने भाग घेलता त्यातून झालेल्या युध्दात इंग्रजांना अपयश आले. सालबाईच्या तहाने (१७८२) हे युध्द थांबले. दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करुन हैदरअलीने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. त्याच्या बरोबर (१७६६ ते १७६९) या काळात इंग्रजांचे पहिले युध्द झाले. पण इंग्रजांना त्यात यश मिळाले नाही. हैदरशी दुसरे युध्द १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.\nकॉर्नवॉलिसची कारकिर्द (१७८६-१७९३) :\nहा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होऊन गेला. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. होती. १७९२ च्या श्रीरंगपटटमच्या तहाने हे युध्द संपले. या वेळी टिपूला अर्धे राज्य व साडेतीन कोटी रुपये द्यावे लागले. इंग्रजांना मलबार कुर्ग, बारा महाल इ. प्रदेश मिळाले. कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्���ा अधिकार्‍याने पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भाषांतरांवरूनरष्टाचाराचे निर्मूलन केले, न्यायव्यस्थेत बदल करण्यासाठी कॉर्नवॅालिसने कोड ची निर्मिती केली. बंगाल सुभाषांतरांवरूनयात कायमधारा पध्दती लागू केली.\nर्लॉड कॉर्नवॉलिसनंतर आलेल्या सर जॉन शोरने (१७९३-१७९८) तटस्थतेचे धोरण स्वीकारले. जेव्हा मराठयांनी निजामावर हल्ला केला व खडर्याच्या लढाईत त्याचा पराभव केला (१७९५) तेव्हा शोरने त्यास मदत करण्यास नकार दिला.\nवेलस्लीची कारकिर्द (१७९८८०५) :\nर्लॉड वेलस्नलीची कारकिर्द अनेक लढाया व त्यात त्याने मिळविलेले विजय व त्यांच्या मुत्सद्देगीरीने गाजली. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती फौजेची पध्दत राबवली या योजनेत त्यास फार मोठे यश मिळाले.\nतैनाजी फौजेची पध्दतीच्या धोरणाचे स्वरूप :\nतैनाती फौज स्वीकारणार्‍या शासनकत्र्यास पुढील अटी स्वीकारव्या लागत असत.\n(१) परराज्यांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही. (२) मोठया राज्यांना शांतता व सुव्यवस्थेसाठी ंकंपनीची मोठी फौज ठेवावी लागेल. या फौजेचे नियंत्रण इंग्रज अधिकार्‍यांच्या हातात राहील. या फौजेच्या खर्चासाठी आपल्या राज्यातील काही मुलुख कंपनीला कायमचा तोडून द्यावा लागेल. लहान राज्ये यात दरवर्षी कंपनीस ठरावीक रक्कम देतील. (३) या राज्यांना आपल्या राजधानीत इंग्रज रेसिडेंट ठेवावा लागेल. (४) कंपनीच्या परवानगीशिवाय राज्यांना इतर युरोपियनांना सेवेत ठेवता येणार नाही. (६) राज्यांचे अंतर्गत व बाहय शत्रूंपासून कंपनी संरक्षण करेल.\nया पध्दतीचे कंपनीला होणारे फायदे :\n(१) कंपनीचे संरक्षण मिळाल्यामुळे भारतीय राज्ये दुर्बल बनली. पण इंग्रजांची शक्ती वाढली. (२) राज्यांच्या राजधानीत कंपनीचे सैन्य राहत असल्याने व राज्यांचे स्वातंत्र्य कायम असल्यामूळे इतर युरोपियन सज्ञ्ल्त्;ाांना ईष्र्या करण्याची संधी मिळाली नाही. (३) इंग्रजांनी राजकीय अभिलाशा वाढीस लागली. (४) तैनाती फौज पध्दतीमुळे कंपनीला वाटत असलेली फेंर्चांची भीती पूर्णपणे नाहीशी झाली कारण तहानुसार कोणतेही तैनाती फौज स्वीकारलेले राज्य कंपनीच्या परवानगीशिवाय कोणत्याही युरोपियनास सेवेसाठी ठेवू शकत नव्हते (५) राज्यांचे परराष्ट्र संबंध कंपनीच्या नियंत्रणात आल्याने भारतीय राज्यांच्या भांडणांत कंपनी मध्यस्थ बनली (६) तैनाती फौजेच्या अधिकार्‍यांना भरपूर वेतन मिळू लागले. तसेच या राज्यातील इंग्रज रेसिडेंट अतिशय प्रभावाशाली बनून कालांतराने राज्यांच्याअंतर्गत कारभारतही हस्तक्षेप करु लागले. (७) कंपनीला दरवर्षी भूप्रदेश मिळत गेल्याने कंपनीचे साम्राज्य वाढले.\nभारतीय राज्यांच्या सार्वभौमत्वाचा शेवट :\n(१) परराष्ट्रसंबंध कंपनीच्या आधिपत्याखाली गेल्यामूळे भारतीय राज्ये आपले सार्वभौमत्व गमावून बसली. लष्करीदृष्टया ही राज्ये दुर्बल बनली. त्याचा परिणाम असा झाला. कि भारतातील राजांचे मानसिक बळ कमी झाले. ही गोष्ट भारतीय राजांना हानिकारक ठरली. राज्यातील प्रजेलाही फार मोठया प्रमाणावर त्रास भोगावा लागला.\n(२)राज्यांचा दैनंदिन कारभारात इंग्रज रेसिडेंटचा हस्तक्षेप इतका वाढला की राजांना राज्यकारभार करणे कठीण होऊन बसले मन्रो म्हणतो. तैनाती फौज पध्दती आपले खरे रुप दाखविल यात मला कोणतीही शंका नाही शेवटी ही पध्दती ज्या राज्याच्या रक्षणाची जबाबदारी पत्करली आहे त्या राज्याला पुर्णपणे नष्ट करणार.\n(३) या पध्दतीने प्रत्येक दुर्बल राजाचे रक्षण केले आणि त्याद्वारे जनतेला आपली स्थिती सुधारण्यापासून वंचित केले.\n(४) ही पध्दती स्वीकारलेली राज्ये लवकरच दिवाळखोर बनली. कंपनी या राज्यांच्या उत्पन्नाचा अंदाजे १ भाग घेत होती, पण ही रक्कम इतकी जास्त असे की बहुतेक राज्यांकडे रक्कम थकीत राहू लागली. इंग्रज लष्करी अधिकार्‍यांचे वेतन प्रचंड होते आणि लष्करी साहित्य इतके महाग होते की राजांना आपल्या प्रजेवर मोठया प्रमाणावर कर लादणे भाग पडले. रक्कम देणे शक्य झाले नाही तर कंपनी राजाकडून त्याच्या राज्याच्या प्रदेशाची मागणी करीत असे. पण हा भूप्रदेश फार मोठा असे. वेलस्लीनेच कंपनीच्या संचालकांना एका प्रसंगी लिहिले की ४० लक्ष रु ऐवजी आम्ही ६२ लक्ष वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मागितला आहे.\nवेलस्लीच्या कारकिर्दीतचत दुसरे इंग्रज मराठा युध्द (१८०२-१८०४) घडून आले. या वेळी दुसरा बाजीराव पेशवा होता व नाना फडणीसाचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे दौलतराव श्ंिादे व यशवंतराव होळकर या दोन बडया सरदारांनी पेशव्यांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात बाजीरावाने होळकरांविरुध्द श्ंिाद्यांची मदत घेतली पण होळकराने या दोघांचा पराभव केल्यामूळे बाजीरावाने वसई येथे इंग्रजांचा आश्रय घेतला. इंग्रजांनी ही संधी साधून वसईच्या तहाने दुसर्‍या बाजीरावास तैनाती फौज स्वीकारणेस भाग पाडले. (३१ डिसेंबर १८०२) पेशव्याने इंग्रजांना २६ लाखांचा मुलुख द्यायचे व परराष्ट्रीय धोरणात त्यांचा सल्ला मान्य करायचे मान्य केले. वसईचा तह हा मराठयाचे स्वातंत्र्य लिलावात काढणारा होता. त्यामूळे दौलतराव शिंदेने वसईच्या तहास नकार देताच १८०३ मध्ये वेलस्लीने त्याच्या विरुध्द युध्द पुकारले हेच दुसरे इंग्रज मराठा युध्द होय. या प्रसंगी वेलस्लीने श्ंिादे व भोसले यांचा पराभव केला. या वेळी होळकर व गायकवाड तटस्थ राहिले. इंग्रजांनी श्ंिादे व भोसले यांना तैनाती फौज स्वीकारावयास लावल्या इंग्रजांनी भोसल्यांकडून कटक प्रांत व श्ंिादे यांच्याकडून भडोच, अहमदनगरम् दिल्ली. हे प्रदेश ताब्यात घेतले. यानंतर होळकराने इंग्रजांशी युध्द सुरु केले. हे युध्द सुरु असतानाच वेलस्लीचा मायदेशीच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळे त्याने १८०५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो मायदेशी निघून गेला. त्याच्या काळात इंग्रज सज्ञ्ल्त्;ाा सर्वश्रेष्ठ सज्ञ्ल्त्;ाा म्हणून भारतात उदयास आली होती.\nवेलस्लीनंतर तटस्थ धोरणाचा पुरस्कार करणारा र्लॉड कॉर्नवॉलिस दुसर्‍यांदा भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला पण येथे लवकरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर सर बार्लो (१८०५-१८०७) हा गव्हर्नर जनरल म्हणून आला. त्याने श्ंिादे व होळकर यांच्याशी समझोत्याचे करार करुन त्यांचे काही प्रदेश परत केले. बर्लोनंतर र्लॉड म्ंिांटो हा गव्हर्नर जनरल झाला (१८०७-१८१३) यानेही तटस्थतेचे धोरण स्वीकारले. याच्या कारकिर्दीतचत शिख राजा रणतिजसिंग याच्यांशी करार होऊन इंग्रजी राज्य व शीख राज्य यांच्यात सतलज नदी ही हद ठरविण्यात आली होती.\nयाच सुमारास इंग्रज सरकारने १८१३ चा सनदी कायदा पास करुन कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि र्बोड ऑफ कंट्रोल मार्फत इंग्रज सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर केले.\nर्लॉड हेस्ंिटग्जची कारकिर्द (१८१३-१८२३) :\nकंपनी सरकारच्या तटस्थ धोरणाचा फायदा घेऊन नेपाळच्या राजाने भूतानपासून सतलजपर्यतचा प्रदेश आपल्या ताब्यात आणून कंपनीच्या सपाटीच्या प्रदेशावर आक्रमण करावयास सुरुवात केली होती. त्यामुळे हेस्ंिटग्जने नेपाळशी युध्द करुन गुरखा फौजेचा पराभव केला व मार्च १८१६ च्या तहानुसार नेपाळपासून तराई, गढवाल व कुमाऊ हा प्रदेश ताब्यात घेतला. यानंतर इंग्रज व नेपाळ यांच्यात कायमचे मित्रत्व निर्माण झाले. हेस्ंिटग्जने (१८१७-१८१८) या काळात पेंढात्यांचा योग्य बंदोबस्त केला. यासाठी त्यास श्ंिादे व भोसले यांची मदत मिळाली होती.\nवसईच्या तहानंतर इंग्रजांच्या संरक्षणाखली पेशवे पद मिळाल्यानंतर बाजीरावास फार बरे वाटू लागले पागोटेवाल्या मराठयांपेक्षा टोपीवाले इंग्रज हेच खरे आपले मित्र आहेत. असे त्याचा समज झाला होता. त्या वेळी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट कर्नल क्लोज बाजीरावाशी अत्यंत प्रेमाने वागत असे पुढे १८११ मध्ये कर्नल क्लोजच्या जागी एल्फिन्स्टनने बाजीरावाच्या जहागीरदारांविरुध्द असलेल्या भूमिकेला विरोध केला एवढेच नव्हे, तर दक्षिणेतील जहागीरांना संरक्षण देण्याचे ठरविले त्यामूळे बाजीराव व एल्फिन्स्टन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.\nबाजीराव आणि इंग्रजाचे संबंध बिघडण्यास आणखी एक घटना कारणीभूत झाली बडोद्याच्या गायकवाडाकडे पेशव्याच्या खंडणीची जवळजवळ तीन कोटी रुपयांची बाकी थकलेली होती. त्या संदर्भात बोलणी करण्यासाठी फत्तेसिंग गायकवाडने इंग्रजांच्या संरक्षणाखाली गंगाधरशास्त्री पटवर्धन नावाच्या वकिलास पुण्यात पाठवले. १८१४ खंडणीबाबत बोलणी करणे हा बाजीरावाचा दुय्यम हेतु होता. बडोद्याच्या गायकवाडावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी या निमिज्ञ्ल्त्;ााने बाजीरावाने साधली होती. ही गोष्ट एल्फिन्स्टनच्या लक्षात येताच त्याने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. बाजीरावाने आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी त्र्ंिाबकजी डेंगळे यांची नेमणूक केली होती. ही बोलणी असफल होण्याची चिन्हे दिसत असतानाच २० जूलै १८१५ रोजी गंगाधरशास्त्री पटवर्धनाचा पंढरपुर येथे भजनदास चौकात खून झाला. एल्फिन्स्टनने या खुनाबाबत त्र्ंिाबकजीस कैद करुन इंग्रजांच्या ताब्यात दिले इंग्रजांनी त्रिबंकजीस ठाण्याच्या तुरुंगात टाकले. या घटनेमुळे इंग्रजांचा राग येऊन बाजीरावाने अंतस्थपणे इंग्रजाविरोधी कारवाया करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात १२ सष्टेंबर १८१६ रोजी त्रिबंकजी ठाण्याच्या तुरुंगातून निसटला आणि नाशिक जिल्हयातील निंबगाव मार्गे महादेव डोंगर खोर्‍यात पळून गेला. इंग्रजाविरुध्द उठाव करण्याची फार मोठी योजना त्र्ंिांबकजीच्या कारस्थानामागे असावा असा एल्फिन्स्टनेने पेशव्यास त्र्ंिांबकजीचा बंदोबस्त करण्यास सांगितले दुसरा बाजीराव हा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरल्याने त्याचाच हात त्र्ंिांबकजीच्या कारस्थानामगे असावा असा एल्फिन्स्टनला संशय आला. त्याने गव्हर्नर जनरलच्या परवानगीने बाजीरावावर अधिक नियंत्रण प्रस्थापित करण्याचे ठरविले ७ में १८१७ त्यानंतर १३ जून १८१७ रोजी बाजीरावाकडून सक्तीने तह करुन घेतला. हाच पुण्याचा तह होय. त्यानुसार (१) त्र्ंिाबंकजी डेंगळेस गंगाधरशास्त्रीचा खुनी म्हणून जाहिर करण्यात आले. (२) मराठा मंडळावरील बाजीरावाने अधिकार सोडावा (३) परराज्यातील आपले वकील परत बोलावून घ्यावेत (४) ३४ लाख रु देऊन तैनाती फौजेत वाढ करावी. अशा अपमानकारक अटी बाजीरावाला मान्य कराव्या लागल्या.\nबाजीरावास जाग आली :\nपुण्याचा तह झाल्यानंतर बाजीराव खडबडून जागा झाला. त्याने श्ंिादे होळकर आणि भोसले यांच्याशी संधान बांधण्याचे प्रयत्न सुरु केले, पण त्यात त्याला यश आले नाही. पेशव्याचा सेनापती बापू गोखले होता. पेशव्याबरोबर युध्द चालू असताना र्लॉड हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलेने श्ंिाद्यांवर नवा तह लादून होळकरांचा महीदपूरच्या लढाईत आणि भोसल्यांचा सिताबर्डीच्या लढाईत पराभव करुन हेस्टिग्जाने बाजीरावाला एकाकी पाडले.\nतिसरे इंग्रज मराठा युध्द : (१८१८) :\nबापू गोखले याने ५ नोव्हेंबर १८१७ रोजी इंग्रज रेसिडेन्सीवर हल्ला करुन इंग्रजाविरुध्द युध्द पुकारले. खडकी व येरवडा येथील युध्दात पेशव्यांच्या सेनेला पराभव पत्कारावा लागला. बाळाजी पंत नातूसारखे अनेक लोक इंग्रजांना सामील झाले. पुणे शहर इंग्रजंानी ताब्यात घेतल्यावर याच बाळाजीपंताने १७ नोव्हेंबर १८१८ रोजी शनिवारवाडयावर इंग्रजाचे युनियन जॅक हे निशाण लावले स्वत: बाजीराव यात जीव वाचविण्यासाठी पुरंदर सिंहगड माहूली अशा किल्ल्यांवरून पळत होता. कोरेगावच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करुन बापू गोखलेने विजय मिळविला. (१ जानेवारी १८१८) हा पेशव्याच्या लष्कराचा शेवटचा विजय होय. त्यानंतर १९ फेब्रुवारी १८१८ रोजी जनरल ���्मिथ आणि बापू गोखले यांच्यात पंढरपुरजवळ आष्टी येथे घनघोर लढाई होऊन त्यात बापू गोखले मारला गेला. आणि इंग्रजांचा विजय झाला. आता बाजीरावास कोणाचाही आधार उरला नाही उत्तरेकडे पळून जात असताना नर्मदेच्या परिसरात धुळकोट जवळ इंग्रजानी त्याला घेरले शेवटी ३ जून १८१८ रोजी बाजीराव स्वत: जॉन माल्कमच्या स्वाधीन झाला इंग्रजांनी त्याचे पेशवे पद खालसा करून ८ लाख वार्षिक पेन्शन मंजूर केली. पेशवे पद गमावलेला बाजीराव कानपूर जवळ ब्रम्हावर्त (बिठून) या ठिकणी पेन्शनचा उपभोग घेत १८५१ पर्यत जगला २८ जानेवारी १८५१ रोजी त्याचा मृत्यू झाला.\nर्लॉड बेंटिक ते र्लॉड हाडिंग (१८२८-१८४८):\nर्लॉड विल्यम बेंटिक (१८२८-१८३५) हा उदारमतवादी होता. हिंदी राज्याच्या कारभारात शक्यातो हस्तक्षेप करायचा नाही असे त्यांचे धोरण होते. त्याने भारतात अनेक महत्वपूर्ण सूधारण केल्या बंडाळी व अशांतता निर्माण झाल्यामुळे त्याला म्हैसूर राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला व कूर्ग राज्य खालसा करावे लागले. त्याच्यानंतर आलेल्या र्लॉड ऑकलंड या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीतचत (१८३६-१८४२) पहिले अफगाण युध्द घडून आले. हा प्रदेश रशियाच्या वर्चस्वाखाली जाऊ नये यासाठी त्याने १८३९ साली आपली सेना अफगाणिस्ताननात नेली व आपल्या बाजूला असलेल्या अमीरची सज्ञ्ल्त्;ाा येथे स्थापन केली. पण लवकरच अफगाणंनी बंड करुन आपल्या प्रदेशातील सर्व इंग्रज सेना कापून काढली. १८४१ येथे इंग्रजांना अपयश आले. त्याच्यानंतर आलेल्या लॉर्डे एलनबरो (१८४२-१८४४) यानेही अफगाणिस्तानात पुन्हा लष्कर पाठवून अफगाणांचा पराभव केला. इंग्रजांनी या वेळी निरपराधी अफगाण प्रजेवर अत्याचार केले, पण या वेळी इंग्रजांनी तेथे आपल्या सेना ठेवल्या नाहीत. यानंतर बरीच वर्षे अफगाणिस्थानशी इंग्रजांचे मैत्रित्वाचे संबंध राहिले.\nतत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.\nएक राष्ट्र, परकियांची हकालपट्टा व एतद्देशियांचा अंमल हेच त्यांच्या संघर्षांमागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ला त्यांनी सुरू केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच, कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षित होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासून ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशियांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.\nमाल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासून तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यशवंतराव आधी झाले. नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मध्ये झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेव्हा तत्कालीन राजकीय व सामरिक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपूरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपूर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतिक योद्धय़ांनी दिलेली सलामी आहे.\nयशवंतराव िहदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.\nयशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.\nयशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/483/34960", "date_download": "2020-09-27T21:15:51Z", "digest": "sha1:OGHKG5TUN2GG5TUYPW6552AYLABRB5S2", "length": 5358, "nlines": 83, "source_domain": "bhutkatha.com", "title": "पुनर्जन्माचं सत्य. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nगस टेलर १८ महिन्याचा होता जेव्हा तो सांगू लागला कि तो त्याचा आजोबा आहे . बर्याच वेळा छोटी मुलं स्वतःची ओळखी बाबत भ्रमित होतात पण हे काहीतरी वेगळं होतं . त्याच्या\nआजोबांचा मृत्यू त्याच्या जन्माआधी एक वर्ष झाला होता पण बाळ समजत होत कि तो तेच आहेत . कुटुंबांचे जुने फोटो दाखवल्यावर गस ने आपल्या आजोबांचे ते चार वर्षांचे\nअसतानाचा फोटो ओळखला .\nएक कुटुंबांच गुपित होतं ज्याचा उल्लेख कोणीही गस समोर केलेला नव्हता . आजोबांच्या बहिणीची ह्त्याकारून कुणीतरी सेन्फ्रान्सिस्को बे मध्ये फेकून देले होते . कुटुंब हैराण झालं\nजेव्हा चार वर्षाच्या गस ने आपल्या बहिणीचा विषय काढला . गसच्या म्हणण्यानुसार देवाने त्याला एक तिकीट दिलं ज्यामुळे तो एका छिद्रातील रस्त्यातून चालू शकत होता . त्यानंतर\nत्याने गस म्हणून जन्म घेतला .\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचे कारण\nजॉन राफेल आणि टावर पेड\nनौसेनेचा लढाऊ पायलट -जेम्स ३\nबर्रा बॉय -कॅमेरॉन मकाउले\nBooks related to पुनर्जन्माचं सत्य\nपुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-paranda-police-crime-news.html", "date_download": "2020-09-27T19:52:26Z", "digest": "sha1:K3YZFMFDO7OCGAM2K6HRLSMPFEFELANT", "length": 10741, "nlines": 59, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "“क्वारंटाईन असुनही सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.” - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / “क्वारंटाईन असुनही सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.”\n“क्वारंटाईन असुनही सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.”\nपोलीस ठाणे, आंबी: राजेंद्र हनुमंत शेवाळे रा. शेळगांव, ता. परंडा यास पुणे येथे कॉरंटाईन केले असतांनाही तो शेळगांव येथे परतून दि. 22.04.2020 व 23.04.2020 रोजी घरा बाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करतांना आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nसंचारबंदीत प्रवाशी वाहतूक केली, गुन्हा दाखल.”\nपोलीस ठाणे मुरुम: अक्षय युवराज राऊत रा. काक्रंबा, ता. उस्मानाबाद याने दि. 22.04.2020 ते 23.04.2020 या कालावधीत वाहन क्र. एम.एच. 12 एलटी 4106 मध्ये हवेली, जि. पुणे येथील 5 प्रवाशांना पोलीस नाकाबंदी टाळून आडवाटेने मौजे दाळींब, ता. उमरगा येथे घेउन आला. यावरुन पोलीस पाटील- अश्विनी वाले यांच्या फिर्यादीवरुन वरील टॅम्पो चालकाविरुध्द भा.दं.वि. कलम-188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, ढोकी: दि. 17.04.2020 रोजी 21.00 वा. चे दरम्यान तेर, ता. उस्मानाबाद येथे शबाना अन्सार मुलानी व अन्य 2 सहकारी यांचा घरगुती भांडणाच्या कारणावरुन नातेवाई- सारा उमराव मुलानी व अन्य 1 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, बतईने (चाकु) वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. ढोकी येथे दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nपोलीस ठाणे, तुळजापूर: कविता सोनवणे रा. कात्री ता. तुळजापूर या दि. 22.04.2020 रोजी कुटूंबा समवेत स्वत:च्या शेतात असतांना गावातीलच- रीतेश व त्याचे वडील अशोक देशमुख, सुदर्शन व त्याचे वडील राजाभाउ देशमुख या चौघांनी कविता सोनवणे यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांना शेतजमीनीच्या वादावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या कविता सोनवणे यांनी दि. 23.04.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, तुळजापूर: अशोक बब्रुवान देशमुख रा. कात्री, ता. तुळजापूर हे दि. 22.04.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे कात्री येथील त्यांच्या शेतातून सामाईक बांधाने घरी जात होते. यावेळी रहदारीच्या कारणावरुन गावातीलच-शत्रुघ्न लक्ष्मण सोनवणे, अनिल सोनवणे, करण सोनवणे, कविता सोनवणे यांनी अशोक देशमुख यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 50,000/- रु. काढून घेतले व कोनास काही सांगीतले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक देशमुख यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 23.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/director-nishikant-kamat-in-critical-condition-255002.html", "date_download": "2020-09-27T20:23:11Z", "digest": "sha1:LPFM2BCBLKCAK7ADK3XEVZXSF5FPFPOR", "length": 14468, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Director Nishikant Kamat In Critical Condition | दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरु", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nNishikant Kamat | ‘लय भारी’, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमध्ये उपचार\nNishikant Kamat | 'लय भारी', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमध्ये उपचार\n'डोंबिवली फास्ट', 'लय भारी' यासारख्या सुपरहिट सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक आहे (Director Nishikant Kamat In Critical Condition).\nकपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक आहे. लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे निशिकांत कामतची प्रकृती बिघडली आहे. त्याच्यावर हैदराबादमधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Director Nishikant Kamat In Critical Condition)\nनिशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’, ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’ यासारख्या हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात अभिनय केला आहे.\nअजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्याने दिग्दर्शन थांबवून केवळ अभिनेता म्हणूनच काम केलं (Director Nishikant Kamat In Critical Condition).\nनिशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर त्याने मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं.\nनैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल\n‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्याचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरी सापडला\nNishikant Kamat | प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत याचे निधन\nNishikant Kamat | \"दो अक्तूबर को पणजी में स्वामी चिन्मयानंद…\nप्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रुग्णालयाचे हेल्थ बुलेटीन\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा समजाला आरक्षण द्यावं, ओबीसी…\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी…\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\n...तरच वाहन चालवताना मोबाईल वापरता येईल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T19:45:49Z", "digest": "sha1:JZAPVPSHQW5JKDM324TYY5FJYLWI3RUN", "length": 6639, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडबेवाले राज ठाकरेंना भेटले; इंग्रजी माध्यमांच्या शाळांबाबत केली 'ही' तक्रार\n सुबोध भावेचा 'तो' सिनेमा पाहून राज ठाकरे भारावले\nमुंबईचे डबेवाले राज ठाकरेंच्या भेटीला, केली मदतीची मागणी\nSharad Pawar: 'मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे'\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत नाहीत'\nRaj Thackeray: राज ठाकरेंनी कुठलाही दंड वगैरे भरलेला नाही; मनसेचा खुलासा\nRohit Pawar: राज ठाकरेंच्या पाठोपाठ रोहित पवारांनीही केली 'ही' मागणी\nसरकारमधील काही मंत्री मराठा आरक्षणाविरोधात\nRaj Thackeray: मास्क न वापरल्याबद्दल राज ठाकरेंनी भरला दंड\n'आरेत अजूनही काम का सुरू\nतेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म; मनसेचा संजय राऊतांना असा प्रतिसाद\nराज यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; केली 'ही' विनंती\nखासगी डॉक्टरांच्या कुटुंबांनाही विमाकवच द्यावे\nthackeray brand : महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं हे काय नवीन काढलं; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका\nराज ठाकरेच माझा आवडता ब्रॅण्ड; 'या' दिग्दर्शकानं शेअर केला फोटो\n'अभिमन्यू एकटा लढत असताना तुझा धर्म कुठे होता'\nमुंबईचा अपमान: संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद\nसंजय राऊतांच्या 'ठाकरे ब्रॅण्ड'ला नीतेश राणेंचं प्रत्युत्तर\nराज ठाकरेंमुळंच तुमचा लेख वाचला जातोय; मनसेने राऊतांना सुनावले\nआघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा: आठवले\nmns : 'अभिमानाने सांगा मनसे नेमकं काय करतेय'... व्हिडिओ व्हायरल\nत्यावेळी मनसे लोकांसोबत असेल; राज ठाकरेंचा 'अदानी'ला इशारा\nपांतस्थ पुरोहितांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे\nवीज कंपन्यांनी अपवादात्मक स्थितीत लोकांना दिलासा देणं गरजेचं - नितीन सरदेसाई\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-will-survive-only-if-they-are-guaranteed-pasha-patel-27762", "date_download": "2020-09-27T21:04:13Z", "digest": "sha1:P2FXTUXZQ6NXPKJ2UPZMBGUOCQ2L34UD", "length": 15064, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Farmers will survive only if they are guaranteed: Pasha Patel | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभाव मिळाला तरच शेतकरी जगेल ः पाशा पटेल\nहमीभाव मिळाला तरच शेतकरी जगेल ः पाशा पटेल\nगुरुवार, 13 फेब्रुवारी 2020\nसगरोळी, जि. नांदेड : ‘‘नि���र्गाच्या लहरीपणामुळे कुठल्याही पिकाचे खात्रीलायक उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. शेती मालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल,’’ असे प्रतिपादन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.\nसगरोळी, जि. नांदेड : ‘‘निसर्गाच्या लहरीपणामुळे कुठल्याही पिकाचे खात्रीलायक उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. शेती मालास हमीभाव मिळाला तरच शेतकरी जगू शकेल,’’ असे प्रतिपादन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.\nसगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘कृषीवेद २०२०’ या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये मंगळवारी (ता.११) ते बोलत होते. संस्कृती संवर्धन मंडळाचे विश्वस्त भालचंद्र देगलूरकर, अध्यक्ष प्रमोद देशमुख, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे, व्ही. एन. आरचे वरिष्ठ विक्री अधिकारी अनुप नागर, कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी विनोद पाटील, उद्धवराव खेडेकर, अनिल पाटील, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश पाटील, राष्ट्रीय बांबू अभियानाचे मराठवाडा समन्वयक भालेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.\nपटेल म्हणाले, ‘‘शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत आहेत. येत्या काळात सोयाबीन, हरभऱ्याच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे.’’\nनांदेड nanded निसर्ग उत्पन्न हमीभाव minimum support price पाशा पटेल कृषी agriculture नाबार्ड nabard विकास कोल्हापूर पूर floods वन forest बांबू bamboo सोयाबीन\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापू���, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्��वहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/new-year-celebration-goa-and-kokan-sea-beach-327375.html", "date_download": "2020-09-27T20:00:53Z", "digest": "sha1:TIGOI5BXBZMTQWIBT7VTBX5PFFHGOROH", "length": 19122, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "थर्टीफर्स्टचा फिव्हर, गोव्यासह कोकणातील हॉटेल्स आणि समुद्रकिनारे फुल्ल! | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nथर्टीफर्स्टचा फिव्हर, गोव्यासह कोकणातील हॉटेल्स आणि समुद्रकिनारे फुल्ल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nभाजपचे नेते गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात, आरोग्यसेवक गंभीर जखमी\n...तर सगळ्याच समजाचं आरक्षण रद्द करा, खासदार उदयराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य\nपुण्यात महिला डॉक्टरचा विनयभंग, जम्बो कोविड हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार\nथर्टीफर्स्टचा फिव्हर, गोव्यासह कोकणातील हॉटेल्स आणि समुद्रकिनारे फुल्ल\n31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळा-खंडाळाही पर्यटकांनी गजबजून गेलंय.\nपणजी 30 डिसेंबर : थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी हजारो पर्यटक गोवा आणि कोकणात दाखल झाले आहेत. पर्यटकांमुळे सर्व हॉटेल्स आणि समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. धम्माल, मस्ती, गाणी धुंद करणारी पेयं यांची सगळीकडेच रेलचेल असून पर्यटकांचे आगमन अजुनही सुरूच आहे.\nनववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यापासून कोकणापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी आतापासूनचं गर्दी केलीय. गेल्या काही वर्षात कोकणात नववर्ष साजरं करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढलीय. महाबळेश्वर आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकणीही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. मुंबईतही नववर्षाच्या स्वागतासाठीचा जल्लोष सुरू झालाय.\nनववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीही सज्ज झाली आहे. रविवार असल्याने शिर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी आहे. तर 31 डिसेंबरला मंदिरही रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. साईसंस्थानकडून भक्त निवासांमध्ये राहण्याची व्यवस्था, प्रसादालयात भोजनाची व्यवस्था आणि परिसरात सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आलीये. तर भक्तांनी इथली हॉटेल्सही हाऊसफूल झाली आहेत.\n31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळा-खंडाळाही पर्यटकांनी गजबजून गेलंय. या विकेंडपासूनच लोणावळा शहर आणि परिसरातील बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट, सेनेटोरियम फुल्ल झाले आहेत .पर्यटकांच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्स, खासगी बंगल्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.\nVIDEO : निसर्गाची धुंद, बेभान लाटा अनुभवायला इथ या\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नाव��खाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lay-hands/", "date_download": "2020-09-27T18:55:58Z", "digest": "sha1:MNGCZKXUKKMDQ356IN4IR5CRFFLKRAXC", "length": 3666, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "lay hands Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehuroad : गर्दीचा फायदा घेत दुकानातून भांडी पळवली\nएमपीसी न्यूज - दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून कढई, पातेले आणि कुकर अशी भांडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड बाजारात घडली. विशाल रमेश पारेख (वय 40, रा. मेनबाजार,…\nDehuroad : गर्दीचा फायदा घेत दुकानातून भांडी पळवली\nएमपीसी न्यूज - दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून कढई, पातेले आणि कुकर अशी भांडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड बाजारात घडली. विशाल रमेश पारेख (वय 40, रा. मेनबाजार,…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-27T20:58:54Z", "digest": "sha1:NZXLNGI4V5T5HV24Z7EO25XYBDNFVKKO", "length": 5537, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फ्रेंच वसाहती साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफ्रेंच वसाहती साम्राज्य म्हणजे १७व्या शतकापासून ते १९६० च्या दशकापर्यंतच्या फ्रान्सच्या अधिपत्याखालील प्रदेश. १९व्या व २०व्या शतकात हे साम्राज्य क्षेत्रफळानुसार ब्रिटिश साम्राज्यानंतरचे दुसरे साम्राज्य होते. १९२० ते १९३० या काळात या साम्राज्याने १२,३४७,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले होते. यामुळेच फ्रेंच भाषा जगभर बोलली जाते.\n१ फ्रेंच वसाहती, मांडलिक देश, संरक्षित देश व अन्य प्रशासित देश\nफ्रेंच वसाहती, मांडलिक देश, संरक्षित देश व अन्य प्रशासित देशसंपादन करा\nफ्रेंच वसाहती साम्राज्याची वाढ\n(अजुनही फ्रान्सच्या ताब्यातील देश ठळक अक्षरात)\nकॅनडा (पूर्व व मध्य कॅनडा)\nसेंट पियेर व मिकेलो\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने (मिसिसिपी व मिसूरी नद्यांचे संपूर्ण पात्र; ग्रेट लेक्स)\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स\nसेंट किट्स आणि नेव्हिस (केवळ सेंट किट्स)\nत्रिनिदाद व टोबॅगो (केवळ टोबॅगो)\nयु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (केवळ सेंट क्रॉइक्स)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/483/34963", "date_download": "2020-09-27T19:18:08Z", "digest": "sha1:ZJJIXOTTL2F5SE4SKQUVLAV4GYATWN6J", "length": 5083, "nlines": 81, "source_domain": "bhutkatha.com", "title": "पुनर्जन्माचं सत्य. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nपूर्वजन्माच्या सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे रुथ सिम्मंस कथा . १९५२ मध्ये तिने स्म्मोह्नाच्या काही सत्रात भाग घेतला त्यात त्याचा थेरपिस्ट मोरे बेन्स्तीन याने तिला जन्माच्या\nवेळची आठवण करून दिली . ती अचानक आयरिश ढंगाने बोलू लागली आणि १९ व्या शतकातल्या बेल्फास्त आयलंड च्या ब्र्न्डी मर्फी ��ारखी ओळख दाखवू लागली . तिने जे काही\nसांगितल त्याला आधार काही मिळाला नाही . पण तिला श्री जॉन कॅरीगन व श्री फर्र या दोघांना ओळखल ज्यांचाकडून ती जेवण खरीदी करत असे. १८६५-६६ च्या शहराच्या\nनिर्दोशिकेमध्ये त्या दोघांची ओळख दुकानदार अशी होती. ह्या कथेला १९५६ चा चित्रपट संच \"फोर ब्र्न्डी मर्फी \" मध्ये दाखवलेले आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचे कारण\nजॉन राफेल आणि टावर पेड\nनौसेनेचा लढाऊ पायलट -जेम्स ३\nबर्रा बॉय -कॅमेरॉन मकाउले\nBooks related to पुनर्जन्माचं सत्य\nपुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T20:11:26Z", "digest": "sha1:ZSIPXU73WMF5WL2FDJX4RKBTG2DRLDAK", "length": 4454, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्कुदेरिया फेरारी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्कुदेरिया फेरारी (इटालियन: Scuderia Ferrari) हा फेरारी मोटारकंपनीचा मोटार शर्यतींमध्ये भाग घेणारा विभाग आहे. फॉर्म्युला वनमध्ये मुख्यत: कार्यरत असलेला फेरारी संघ आजवरच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.\n२०१४ फॉर्म्युला वन हंगाम\n१६ (१९६१, १९६४, १९७५, १९७६, १९७७, १९७९, १९८२, १९८३, १९९९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७, २००८)\n१५ (१९५२, १९५३, १९५६, १९५८, १९६१, १९६४, १९७५, १९७७, १९७९, २०००, २००१, २००२, २००३, २००४, २००७)\nLast edited on २९ नोव्हेंबर २०१५, at १९:४३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१५ रोजी १९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%AC", "date_download": "2020-09-27T21:30:35Z", "digest": "sha1:ARMDQK6XAXUKDKLQGMRC7WS4Z2TEWAFF", "length": 3514, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल ६ - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल ६: टार्टन दिन\n१९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.\nएप्रिल ५ - एप्रिल ४ - एप्रिल ३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०११ रोजी १८:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/10/blog-post_6.html", "date_download": "2020-09-27T20:59:36Z", "digest": "sha1:74GQAH6T3MWRDKBIBWKZBVOMX3M3NERL", "length": 11031, "nlines": 47, "source_domain": "www.berkya.com", "title": "बातमीदाराने मागितली नक्षलवाद्यांच्या नावावर खंडणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्याबातमीदाराने मागितली नक्षलवाद्यांच्या नावावर खंडणी\nबातमीदाराने मागितली नक्षलवाद्यांच्या नावावर खंडणी\nबेरक्या उर्फ नारद - रविवार, ऑक्टोबर ०६, २०१३\nगडचिरोली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जमीर ऊर्फ बबलू हकीम यांना १0 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी सात तोतया नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका मोठय़ा दैनिकाचा बामणी येथील बातमीदार तिरूपती चिट्टयालासह एका शिक्षकाचाही समावेश आहे.\nया प्रकरणातील मुख्य आरोपी पोचम कोटा हा पोलिसांच्या तावडीतून रात्री पळून गेला. पोचम कोटा व बंडू लक्का गावडे या दोघांनी हे कारस्थान रचले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच बातमीदार असलेल्या तिरूपती चिट्टयाला माओवाद्यांचे लेटरपॅड छापण्यास सांगितले. त्याने रवी कारसपल्ली याच्याशी संधान साधून १५ ते २0 लेटरपॅड छापून घेतले. कारसपल्ली हा बामणी येथील मानवदयाल शाळेचा शिक्षक असून गावात त्याचा फोटो स्टुडिओ आहे. हकीम यांना पाठविलेल्या पत्राचा मजकूर याच लेटरपॅडवर लाल अक्षरात कोटा पोचम व बंडू गावडे यांनी लिहिला. या सर्व आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ ना��द' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/lbt-will-generate-twice-amount-then-the-octrai-144624/", "date_download": "2020-09-27T18:38:32Z", "digest": "sha1:UHRD3QWTK5IAHG3ZM5DVX7XRDGOAY6C4", "length": 16434, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एलबीटीतून मिळणार जकातीच्या दुप्पट उत्पन्न | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nएलबीटीतून मिळणार जकातीच्या दुप्पट उत्पन्न\nएलबीटीतून मिळणार जकातीच्या दुप्पट उत्पन्न\nठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न मिळू शकते, या संबंधीचा सविस्तर लेखाजोखा असलेला अहवाल ठाण्यातील व्यापाऱ्यांनी तयार केला असून त्यातून महापालिकेस जकातीपेक्षा दुप्पट\nठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न मिळू शकते, या संबंधीचा सविस्तर लेखाजोखा असलेला अहवाल ठाण्यातील व्यापाऱ्यांनी तयार केला असून त्यातून महापालिकेस जकातीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळू शकते, असे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार, स्थानिक संस्था कराप्रमाणेच महापालिकेला जकातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, ते निम्मेच मिळत असल्याने महापालिकेतील जकात चोरी आता चव्हाटय़ावर आहे. तसेच स्थानिक संस्था करातून दुप्पट उत्पन्न मिळणार असल्याने महापालिकेने त्याच्या दरात सुमारे दोन टक्क्य़ांनी कपात करावी, जेणेकरून ठाणेकरांनाही काहीसा दिलासा मिळेल, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तसेच त्यांचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत महापालिकेचे नवे आयुक्त आसीमकुमार गुप्ता यांच्यासोबत चर्चा करणार आहे.\nठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांतील लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र, या सर्वाचा विचार करून ठाण्यातील व्यापाऱ्यांनी तुलनात्मक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेस उपकराच्या माध्यमातून आणि महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून कितपत वार्षिक उत्पन्न मिळू शकते, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाख तर ठाणे शहराची १८ लाखांच्या घरात आहे. नवी मुंबई महापालिकेस उपकराच्या माध्यमातून एक टक्क्य़ानुसार १७० कोटी रुपये उत्पन्न मिळते, त्यामध्ये एपीएमसीमधून २० कोटी रुपये उत्पन्नाचा समावेश आहे. ठाणे शहराची लोकसंख्या नवी मुंबईपेक्षा दीड टक्क्य़ाहून अधिक आहे. त्यामुळे महापालिकेस २२५ कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवी मुंबई महापालिकेस उपकराच्या चार टक्के दरानुसार, ६०० कोटी रुपये तर ठाणे महापालिकेला स्थानिक संस्था कराच्या चार टक्क्यांनुसार ९०० कोटी रुपये मिळू शकतात. नवी मुंबई शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून सुमारे सहा हजार कंपन्या आहेत. त्यामुळे महापालिकेला उपकराच्या एक टक्क्य़ानुसार २५० कोटी रुपये मिळू शकतात. आशिया खंडातील सर्वाधिक मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ठाणे शहराची ओळख होती. मात्र, आता तेथील बहुतेक कंपन्या बंद पडल्याने हे क्षेत्र आता कमी झाले असून ते नवी मुंबईच्या तुलनेत २० टक्क्य़ाने कमी आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या चार टक्क्यांनुसार औद्योगिक क्षेत्रातून दोनशे कोटी रुपये मिळू शकतात. या सर्वाचा विचार करता, एकूणच ठाणे महापालिकेस स्थानिक संस्था कराच्या म���ध्यमातून वर्षांकाठी ११०० कोटी रुपये मिळू शकते. जकातीपोटी महापालिकेला इतकेच उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, जकातीपोटी वर्षांकाठी सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपयेच उत्पन्न मिळत होते. त्यामुळे महापालिकेतील जकात चोरी आता चव्हाटय़ावर आली आहे.\nठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते हनुमंत जगदाळे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील व्यापाऱ्यांची गुरुवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली. त्या वेळी स्थानिक संस्था कर विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या कराच्या आर्थिक उत्पन्नाचा तुलनात्मक अहवाल मांडला. तसेच या अहवालानुसार, जकातीपेक्षा स्थानिक संस्था करातून दुप्पट उत्पन्न मिळणार असल्याने त्यातील दरात सुमारे दोन टक्क्य़ांनी कपात करावी, अशी मागणी केली. दरम्यान, नवे आयुक्त आसीम गुप्ता यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन त्यावर लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन जगदाळे यांनी व्यापाऱ्यांना दिले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकोल्हापूर अर्थसंकल्पात ना करवाढ, ना नव्या योजना\nआयात स्टीलवर वाढीव करदर हवेत\nसव्वा वर्षांच्या काळात कुठलीही करवाढ नाही\nGST मुळे अडचणी वाढणार; पहिल्यांदाच सरकारची कबुली\n६६ वस्तुंवरच्या जीएसटीमध्ये कपात, केंद्राकडून शेतकऱ्यांना दिलासा\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ठाणे पोलिसांनाही हवीत एमएमआरडीएची घरे; पोलीस आयुक्तांच्या गुगलीने महापालिका चक्रावली\n2 कल्याण-डोंबिवलीतील ७०० कोटींच्या विकासकामांना मंजुरी\n3 ठाणे-बेलापूर महामार्ग बडय़ा कंपन्यांच्या वाहनांसाठी आंदण\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T21:13:53Z", "digest": "sha1:YP6B4JPAX4GTKNWLOUPEYZ5LAELTJ2QY", "length": 5207, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थिबा मिन - विकिपीडिया", "raw_content": "\nथिबा मिन (जानेवारी १, इ.स. १८५९ - डिसेंबर १९, इ.स. १९१६) हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशाचा राजा होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी थिबा सिंहासनावर आरूढ झाला. २९ नोव्हेंबर १८८५ रोजी तो ब्रिटिशांना शरण गेला. स्वकियांपासून पूर्णपणे अलग पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची थेट भारतात, रत्नागिरीला रवानगी केली. १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह रत्नागिरीत आला. रत्नागिरीत आल्यानंतर थिबाला राजवाडा बांधून देण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. १९१६ च्या डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला.[१]\n^ एक अभिजात शोकांतिका[मृत दुवा]\nइ.स. १८५९ मधील जन्म\nइ.स. १९१६ मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०२० रोजी १८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-27T20:57:21Z", "digest": "sha1:NE6NOW5W7L4VNYD6FUS7W4FSCNQZ4N26", "length": 7270, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पणजीत उद्यापासून भरणार पुरुमेंताचे फेस्त | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पणजीत उद्यापासून भरणार पुरुमेंताचे फेस्त\nपणजीत उद्यापासून भरणार पुरुमेंताचे फेस्त\nगोवा खबर:पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची बेगमी करता यावी यासाठी दरवर्षी पणजी आरोग्य केंद्रा शेजारील रस्त्यावर भरणारे पुरुमेंताचे फेस्त यंदा नॅशनल थियेटर शेजारील रस्त्यावर उद्या पासून भरणार आहे.हे फेस्त आठवडाभर चालणार असून त्यात स्थानिक शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.\nमहापौर मडकईकर यांनी आज फेस्त भरणाऱ्या रस्त्यावर शारीरिक दूरीसाठी केल्या जाणाऱ्या आखणीची पाहणी केली. आता पर्यंत दहा जणांनी नोंदणी केली आहे.त्याशिवाय दरवर्षी फेस्ताला येणाऱ्या शेतकरी आणि विक्रेत्यांना देखील जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.पन्नास ते पंचावन्न जण बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यंदा म्हापसा येथील शुक्रवारचा बाजार बंद असल्याने पणजी येथील बाजाराला लोकांचा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nPrevious articleतंबाखू खावून थूंकणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांना मनपा तर्फे टाळे\nNext article३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस\nकृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन\nभारतीय जनता पक्षाचे नाव बदलून भारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’असे का नाही करत:आप\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांविषयी समग्र दृष्टिकोन’ या विषयावर अमेरिकतील आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर \nसेरेना विल्यम्स आई झाली\nराज्यपालांकडून होणारी नाचक्की टाळण्यासाठीच मलिक यांची तडकाफडकी बदली:काँग्रेस\nबाणस्तारी पूल 22 रोजी वाहतूकीस बंद\nगुरुदत्त यांच्या जीवनावर 5 मे रोजी ग्रे डस्क ऑफ गुरुदत्त कार्यक्रम\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nझी युवावर १० फेब्रुवारीला मनोरंजनाचा ‘महारविवार ‘\nमुख्यमंत्री पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/water-for-jayakwadi-in-sunday-night-1156489/", "date_download": "2020-09-27T21:02:12Z", "digest": "sha1:45OWUMQKQR2KI6PZQOQVFEFPD74HU64M", "length": 12883, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रविवारी रात्रीतून जायकवाडीला पाणी सुटणार! | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nरविवारी रात्रीतून जायकवाडीला पाणी सुटणार\nरविवारी रात्रीतून जायकवाडीला पाणी सुटणार\nपोलीस संरक्षणामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अडलेला निर्णय रविवारी रात्री अंमलबजावणीत आणला जाईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले.\nपोलीस संरक्षणामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अडलेला निर्णय रविवारी रात्री अंमलबजावणीत आणला जाईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले. रात्री ८ वाजेपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी सोडण्याच्या अनुषंगाने खल सुरू होता. दरम्यान, हा निर्णय आजच अंमलबजावणीत यावा, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रयत्न केला. त्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसह सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रात्रीतून पाणी सोडण्याची तंबी दिली. उशिरा रात्री पाणी सोडण्याचा निर्णय होणार असल्याने नदीपात्रात कोणी उतरू नये व अवैध उपसाही करू नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिले आहे.\nजायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील चार धरणसमूहातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी घेतला होता. त्या विरोधात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मंडळाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरले जावे, असे आदेशात नमूद केले आहे. रविवारच्या दिवसात पाणी सोडले नाही तर गोदावरी उध्र्व भागातील राजकीय नेते सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील व पाणी सोडण्याचा कालावधी वाढू शकतो, असे लक्षात आल्यानंतर मराठवाडय़ातील नेत्यांनी नाशिक जिल्हाधिकारी व पोलिसांशी संपर्क साधला. थोडय़ा प्रमाणात का असेना बंदोबस्त उपलब्ध झाल्याने रात्रीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा व भंडारदरा या पात्रांसाठी प��रत्येकी ४ पथके स्थापन करण्यात आली असून या पात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याविषयी कळविण्यात आले आहे. तसेच पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून वीज तोडण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. दारणा, भंडारदरा व निळवंडे येथे पाणी सोडण्यापूर्वी काही जमाव एकत्रित झाला असल्याचे गोदावरी पाटबंधारे मंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, रविवारच्या रात्री पाणी सोडले जाईल, यावर अधिकारी आणि राजकीय नेते ठाम होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 ‘सरकारी योजनांचा लाभ केवळ खासगी बँकांच्या पदरात नको’\n2 ‘नदीजोड योजनेचा प्रस्ताव कंपन्यांचे हित जोपासणारा’\n3 अनंतराव भालेराव पुरस्काराने राजेंद्रसिंह राणा यांचा गौरव\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/local-court-issues-non-bailable-warrant-against-raj-thackeray-2-484709/", "date_download": "2020-09-27T20:53:46Z", "digest": "sha1:C3HB43BDLKUQWJ4GSKAOIVSP6CF5XJEI", "length": 11651, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उप��ार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nराज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nराज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अनेकवेळा सुनावणीसाठी गैरहजर राहील्याने स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरेंविरोधात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी अनेकवेळा सुनावणीसाठी गैरहजर राहील्याने हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या(एमआरटीसी) बसवर जालना-औरंगाबाद मार्गावर २० ऑक्टोबर २००८ रोजी मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांनतर बस चालक अब्राहीम शेखने स्वत:हून कर्माड पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार केली. त्यानुसार राज ठाकरे आणि इतर सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पोलिसांनीही तक्रारीची दखल घेत सर्व आरोपींवर आरोपपत्र दाखल केले.\nत्यानंतर सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे न्यायालयात गैरहजर असायचे आणि न्यायाधीश अशोक सोनी यांच्याकडे राज यांच्याकडून न्यायालयात सुनावणीवेळी गैरहजर राहण्याची परवानणीची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर राज लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त होते. आता न्यायालयाने राज यांच्याकडून करण्यात आलेली गैरहजर राहण्याची सवलतीची याचिका फेटाळून लावली तसेच सोबत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज ठाकरे यांच्या ५० व्या ‘बर्थ डे’ च्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही खास गोष्टी\nराज ठाकरे ‘बर्थ डे स्पेशल’, दुचाकीस्वारांना दिली अनोखी भेट\nVIDEO : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण येथे पाहा\nराज ठाकरे करणार भाजपाशी युती आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण\nVideo : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 रायगड जिल्ह्य़ावर पाणी टंचाईचे सावट\n2 रायगड जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या तक्रारीनंतर आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल\n3 कोल्हापूर जिल्हाधिका-यांच्या नव्या को-या गाडीवर अंबर दिवा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-bachchu-kadu-says-even-if-kangana-fielded-gram-panchayat-elections-she-will-not-be", "date_download": "2020-09-27T20:04:55Z", "digest": "sha1:7EOKVRZVLEMB22YSP6UPMLWRPTBFPOID", "length": 15630, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "बच्चू कडू म्हणतात, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही | eSakal", "raw_content": "\nबच्चू कडू म्हणतात, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही\nआता अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.\nअकोला : मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली असली तरी त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच���या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर हा वाद आणखी वाढतच गेला.\nकंगनानं मुंबईचा पीओके म्हणून उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिलं. मग बीएमसीनेही कंगनाच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारत तिचं कार्यालय तोडून टाकलं.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nत्यामुळे कंगना आणखी भडकली. हा वाद चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. यानंतर शिवसेनेने कंगना राणौत या विषयावर पडदा टाकला. कंगनाकडून शिवसेनेवर आता कितीही टीका झाली तरी त्याला शिवसेनेकडून उत्तर न देण्याची भूमिका पक्षाने घेतली.\nत्यात आता अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.\nया प्रकरणावरुन बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एखाद्या अभिनेत्रीमागून भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. कंगनाला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी कंगना आणि भाजपाला फटकारले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतीन बड्या अभिनेत्रींच्या एनसीबी चौकशीबाबत आज दिवसभरात काय घडलं; एनसीबीला त्यांनी काय उत्तरे दिली\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर त्याच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड आणि...\nथांबवता येऊ शकते आत्महत्या केवळ हवा असतो पाठीवर आपलेपणाचा हात\nनागपूर : अभिनेता सुशांत सिंहची हत्या की आत्महत्या, यावर अजूनही चर्वितचर्वण सुरू आहे. सीबीआयसारख्या मोठ्या संस्थाही अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत...\nव्हॉट्सअपवरील तुमचे वैयक्तिक मेसेज कसे वाचले जाऊ शकतात\nनवी दिल्ली: सुशांतसिंह प्रकरणात दररोज बऱ्याच सेलिब्रेटींचे व्हॉट्सअप चॅट समोर येत आहे. यामुळे व्हॉट्सअप युजर्सला व्हॉट��सअपबद्दल...\n\" हे ज्या ग्रुपवर दीपिकाने विचारलं, त्या ग्रुपची ऍडमिन दीपिकाच\nमुंबई : दीपिका पदुकोण. सध्याच्या घडीची बॉलिवूडमधील सर्वात सक्सेसफुल अभिनेत्री. मात्र आज या अभिनेत्रीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीला सामोरं...\nNCB मार्फत आज दीपिकाची चौकशी, दीपिकाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार \nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर त्याच्या तपासामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येतायत. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड आणि ड्रग्सचं...\nबॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळं व्हॉट्सअप संशयाच्या भोवऱ्यात; कंपनीने केला खुलासा\nमुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या चौकशीत अनेकांची नावं पुढं येत आहे. रिया चक्रवर्तीच्या (Reha Chakravarthi) चौकशीतून आणि...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/oracle-picked-winning-bid-tiktok-america-346036", "date_download": "2020-09-27T20:53:32Z", "digest": "sha1:RVZRWKAMN4UJAJJQ2ZXRTQLTLC4IG2NU", "length": 15953, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "टिकटॉकच्या खरेदीसाठी भिडू मिळाला; कारभार नव्या कंपनीच्या हाती | eSakal", "raw_content": "\nटिकटॉकच्या खरेदीसाठी भिडू मिळाला; कारभार नव्या कंपनीच्या हाती\nटिकटॉक हे ॲप खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या दोन कंपन्यांमध्ये मोठी शर्यत होती.​\nवॉशिंग्टन- जगभरामध्ये धुमाकूळ घालणारी चिनी कंपनी बाईटडान्सचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉक ॲपचा अमेरिकी बाजारपेठेतील सगळा कारभार खरेदी करण्यासाठी नवा भिडू मिळाला आहे. अमेरिकेमध्ये लवकरच टिकटॉकवर पूर्णपणे ओरॅकलचे नियंत्रण आलेले पाहायला मिळू शकते. टिकटॉकमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून ट्रम्प यांच्या प्रशासनाचे समाधान करण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\n पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती,सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते, राज्यांचे...\nखुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये या टिकटॉक ॲपची विक्री केली जावी किंवा ते बंद केले जावे असे मत मांडले होते. दरम्यान ओरॅकल आणि टिकटॉक यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर भागीदारी करण्यात आली त्याचा तांत्रिक तपशील अद्याप उघड झालेला नाही. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने आपण बाईटडान्सकडून अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या कराराचा भंडाफोड झाला आहे. दरम्यान बाईटडान्सकडून या करारावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. टिकटॉक आणि ओरॅकलने देखील याबाबत मौन बाळगले आहे.\nटिकटॉक हे ॲप खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या दोन कंपन्यांमध्ये मोठी शर्यत होती. ओरॅकल या कंपनीचे डेटाबेस तंत्रज्ञानाची विक्री आणि क्लाउड सिस्टिम या व्यवसायावर प्रभुत्व आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ओरॅकलने मायक्रोसॉफ्टवर मात केल्याचे बोलले जाते.\nइस्त्राईलमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन; पंतप्रधानांनी केली घोषणा\nआतापर्यंत सॉफ्ट बँकेच्या ताब्यात असलेली चिपनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी आर्म (एआरएम) एनव्हीआयडीआयए या कंपनीने तब्बल ४० अब्ज डॉलर्सला खरेदी केली आहे. ही कंपनी एनव्हीआयडीआयएची उपकंपनी म्हणून करणार असून तिचे मुख्यालय मात्र ब्रिटनमध्येच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही कंपन्यांमध्ये देवाणघेवाणीबाबत हा करार झाला असला तरीसुद्धा अद्याप त्याची पडताळणी होणे बाकी आहे. सॉफ्ट बँकेने २०१६ मध्ये ३१ अब्ज डॉलरला आर्मची खरेदी केली होती, त्यानंतर या कंपनीची किंमत वेगाने वाढत गेली होती. सध्या मायक्रोसॉफ्ट देखील आर्मबेस्ड सरफेसच्या निर्मितीवर भर देत असून अॅपलच्या मॅक प्रणालीमध्ये भविष्यात आर्म्सच्या चिप दिसतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nUS Election: बहुमताने निवडला जात नाही अमेरिकेचा अध्यक्ष; जाणून घ्या कसा लागतो निकाल\nवॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे...\nपाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात ���ाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा (brain-eating amoeba) सापडला आहे. त्यामुळे...\nपृथ्वीकडे उरले आहेत, 7 वर्षे, 101 दिवस\nआणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर... पृथ्वीचं आयुष्य निर्धारीत होऊन तिच्या समाप्तीचं वय जर आपल्याला कळालं तर...\nएच-१ बी व्हीसामध्ये १५ कोटी डॉलर गुंतवणार\nवॉशिंग्टन - मध्यम ते उच्च कौशल्य आवश्‍यक असलेल्या एच-१ बी व्हीसा क्षेत्रात प्रशिक्षणासाठी अमेरिका सरकार १५ कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहे. एच-१ बी...\nडोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'लष्करी सामर्थ्याच्या बळावर शांतता टिकवून ठेवेन'\nवॉशिंग्टन- जगभरात सुरु असलेल्या आणि कधीही न संपणाऱ्या ‘तथ्यहिन’ युद्धांपासून अमेरिका भविष्यात दूरच राहणार आहे, आम्ही आमचे परदेशांमधील सैनिक माघारी...\nगावाचे 'स्वस्तिक' नाव बदलणार नाही; विरोधानंतरही अमेरिकेतील गावकरी निर्णयावर ठाम\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 'स्वस्तिक' नावाचे एक गाव आहे. या गावाने आपले नाव बदलावे अशी मागणी होत आहे. अनेकांनी याचा संबंध हिटलरच्या नाझी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/more-tigers-outside-protected-area-maharashtra-343669", "date_download": "2020-09-27T20:03:29Z", "digest": "sha1:FAN2LZJ6GEFBGOGPEVSM3I5KYR2TNYLS", "length": 18742, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "अरे व्वा... संरक्षित क्षेत्राबाहेर महाराष्ट्राची डरकाळी, जाणून घ्या सविस्तर | eSakal", "raw_content": "\nअरे व्वा... संरक्षित क्षेत्राबाहेर महाराष्ट्राची डरकाळी, जाणून घ्या सविस्तर\nमहाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा अंधारी, बोर या पाच व्याघ्र प्रकल्पात १८८, पैनगंगा, टिपेश्वर आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला या तीन अभयारण्यात १७ तर संरक्षित क्षेत्राबाहेरील ब्रम्हपुरी, चंद्रपूर, मध्य चांदा, नागपूर, जळगाव, सावंतवाडी आणि इतर क्षेत्रात १०७ वाघ आढळून आले आहेत. ही आकडेवारी मध्यप्रदेशातील संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांच्या संख्येपेक्षा अध��क आहे.\nनागपूर ः संरक्षित आणि संरक्षित क्षेत्राबाहेर शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणामुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे असताना महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्राबाहेर मध्यप्रदेशापेक्षा अधिक वाघ असल्याची बातमी पुढे आली आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघ सुरक्षित राहावे आणि मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी कसोशीचे प्रयत्न वन विभाग करीत आहे.\nमध्य भारत व्याघ्रभूमी म्हणून नावारूपास आली असून, नागपूर हे त्याचे प्रवेशद्वार आहे. या भागात देशातील ४० टक्के वाघ आहेत. २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत मध्य भारतातील भूभागात ६८८ वाघांची नोंद झाली होती. २०१८ च्या व्याघ्रगणनेत मध्यभारतातील भूभागातील संख्या वाढली असून, ती १०३३ गेली आहे. त्यात मध्यप्रदेशात ५२६ वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळले आहेत. ४२२ वाघ प्रत्यक्ष दिसले. यामधील ३१८ वाघांची नोंद मध्यप्रदेशातील बांधवगड, कान्हा, पन्ना, पेंच, डुंबरी, सातपुडा या व्याघ्र प्रकल्पात झाली आहे.\nबापरे, खेळाच्या बनावट प्रमाणपत्रांद्वारे लाटल्या नोकऱ्या\nकुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये १ आणि रातापानी अभयारण्यात २७ असे २८ वाघ दिसले. या राज्यातील बालाघाट, बारघाट, भोपाळ, छ्त्तरपूर, देवास, मंडला, उत्तर पन्ना, दक्षिण पन्ना, शहडोला आणि उमरिया या अकरा प्रादेशिक विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर फक्त ७८ वाघांची नोंद झालेली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर १०७ वाघांची नोंद झाली आहे. यावरून मध्यप्रदेशापेक्षा महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्राबाहेर अधिक वाघ असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. ही बाब वन विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.\nवीज ग्राहकांनो लक्ष द्या अचूक वीजबिल हवंय मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..\nमहाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा अंधारी, बोर या पाच व्याघ्र प्रकल्पात १८८, पैनगंगा, टिपेश्वर आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला या तीन अभयारण्यात १७ तर संरक्षित क्षेत्राबाहेरील ब्रम्हपुरी, चंद्रपूर, मध्य चांदा, नागपूर, जळगाव, सावंतवाडी आणि इतर क्षेत्रात १०७ वाघ आढळून आले आहेत. ही आकडेवारी मध्यप्रदेशातील संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांच्या संख्य���पेक्षा अधिक आहे. यावरून महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीव व्यवस्थापन चांगले असल्याचे अधोरेखित झाले आहे.\nमहाराष्ट्रात व्याघ्र संवर्धनाकडे विशेष लक्ष\nप्रादेशिक वनातील वन्यजीव व्यवस्थापन उत्तम आहे. त्यामुळेच वाघांची संख्या संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाढत असून, प्रजननही होते आहे. यावरून महाराष्ट्रात वन आणि वन्यजीव संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात आल्याचे द्योतक आहे.\nगिरीश वशिष्ठ, सेवानिवृत्त वनाधिकारी.\nराज्य शासन वन व वन्यजीव संवर्धनाकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे संरक्षित क्षेत्राबाहेरही वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलाची सलगताही टिकून असल्याने तृणभक्षक प्राणी मोठ्या प्रमाणात सुरक्षित असल्यानेच वाघांची संख्या संरक्षित क्षेत्राबाहेर वाढलेली आहे.\nनितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबस आटा गिला होता हैं, दवा दुश्वार है; सहा महिन्यांपासून हात रिकामेच\nनागपूर : कोरोना संकटामुळे रेल्वेचा अभिन्न भाग असलेल्या कुलींचे हात गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास रिकामेच आहेत. विशेष रेल्वे गाड्या सुरू...\nखासगी रुग्णालय, लॅबवाल्यांनो सावधान तुमच्यावर गृहविभागाची करडी नजर\nनागपूर : कोरोनामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांकडून खासगी रुग्णालय अव्वाच्यासव्वा बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना...\nकोरोना संकटात ‘ओली पार्टी’, दारुड्यांना आवरणार कोण\nनागपूर : पंजाबी लाईन येथील रेल्वे क्वॉर्टर परिसरात कोरोना काळात चक्क दारू पार्ट्या रंगत आहेत. या प्रकाराने स्थानिक रहिवासी भयभीत झाले असून,...\nआरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप\nनागपूर : कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टर, परिचारिकासह इतर काही पदांकरता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात आपल्या मर्जीतल्यांची नियुक्ती...\nजिल्‍हाप्रशासनाची शासनाच्या आदेशाला केराची टोपली; शेतकऱ्यांची यादीच प्रसिद्ध नाही\nनागपूर : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाच्या मदतीची रक्कम शासनाने सहा महिन्यानंतर...\nबाल्या ��िनेकर हत्याकांडातील आरोपींना अटक, 19 वर्षांपूर्वी झालेल्या बापाच्या हत्येचा घेतला बदला\nनागपूर : उपराजधानीतील चर्चित बाल्या बिनेकर हत्याकांडातील चार आरोपींना गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली. अद्याप एक आरोपी फरार आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-thane-identity-vadapav-lockdown-vendors-are-dire-straits-employees-waiting-food-339893", "date_download": "2020-09-27T18:38:44Z", "digest": "sha1:E7JRWAXXV6CCH2EA23CAM2HQH4J63WB2", "length": 17579, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबई-ठाण्याची ओळख असलेला वडापाव \"लॉकडाऊन'च? ...घमघमाटासाठी खवय्ये तरसले! | eSakal", "raw_content": "\nमुंबई-ठाण्याची ओळख असलेला वडापाव \"लॉकडाऊन'च\nलॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने मोठी समस्या उभी ठाकली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकनंतर काही उद्योग व्यवसाय सुरू झाले; परंतु गोरगरिबांच्या पोटाची भूक शमवणारे खाद्यान्न अशी ओळख असलेल्या \"वडापाव'च्या हातगाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे गोरगरिबांसह खवय्यांना रस्त्यावरील वडापावची प्रतीक्षा आहे.\nठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने मोठी समस्या उभी ठाकली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकनंतर काही उद्योग व्यवसाय सुरू झाले; परंतु गोरगरिबांच्या पोटाची भूक शमवणारे खाद्यान्न अशी ओळख असलेल्या \"वडापाव'च्या हातगाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे गोरगरिबांसह खवय्यांना रस्त्यावरील वडापावची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे वडापावची गाडी अनेक महिने बंद असल्याने विक्रेत्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनली आहे. आणखी काही काळ अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात करायचे तरी काय, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.\nही बातमी वाचली का आयआयटी पवईत कामादरम्यान मार्बलच्या लाद्या अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू\nलॉकडाऊन होऊन आता तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. राज्य सरकार टप्प्��ाटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवत असली, तरी हॉटेल व तत्सम दुकानांसह रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अद्याप परवानगी दिलेली नाही. विशेषकरून छोट्या व्यावसायिकांना याची सर्वाधिक झळ बसत आहे. हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांची मोठीच अडचण निर्माण झाली आहे. त्यातला एक घटक असलेल्या हातगाडीवरील वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाराही लॉकडाऊनमुळे पिचून गेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर हातगाडी लावण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वडापाव व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दररोज वडापाव विकून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता; मात्र व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबे हलाखीत जगत आहेत.\nही बातमी वाचली का कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा\nनोकरी- व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणारे भूक लागली की, रस्त्यावरील हातगाडीवर वडापाव खातात. अवघ्या 10 ते 12 रुपयांत पोटाला आधार मिळतो; परंतु आता हा आधार हरपला आहे. वडापावविक्रेत्यांवर बंधने आल्याने सर्वसामान्यांचीही उपासमार होत आहे. कोरोनामुळे मुंबई-ठाण्यातील अनेक वडापावविक्रेते बेरोजगार झाले आहेत. मराठी माणसाची ओळख असलेला हा व्यवसाय ठप्प झाल्याने विक्रेते चिंताग्रस्त झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात हातगाडीवरचा गरमागरम वडापाव खाण्यासाठी खवय्ये प्रतीक्षेत आहेत.\nही बातमी वाचली का भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू\nअनेक वर्षांपासून हातगाडीवर वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. कुटुंबाचा चरितार्थ याच व्यवसायावर चालतो; मात्र लॉकडाऊननंतर वडापावची गाडी लावण्यावर बंदी आली. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे अवघड झाले आहे. सरकारने काही नियमावली बनवून चालना दिल्यास वडापाव विक्रेत्यांना दिलासा मिळेल.\n- संतोष बोडके, वडापाव विक्रेता, ठाणे\n(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे\nमार्केट यार्ड (पुणे) : बाजार आवारातील विविध विभागात व्यापारी, शेतकऱ्यासंह कामगारांसाठी नऊ स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी...\nअजब पण गजब; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षालाच सॅनिटायझरचा नळ\nपारोळा (जळगाव) : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानातून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी...\nशेतकऱ्यांनो तुम्हाला आता गावातच मिळणार शेतीविषयक योजनांची माहिती\nमुणगे : शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व...\nदुधात पडली साखर; ठाकरे सरकार देणार अनुदान\nअहमदनगर : दुध अनुदान योजनेसाठी मुख्यमंत्री ठाकरे सरकारने २५ कोटी ८९ लाख ४१ हजार ५९९ रुपये वितरीत करण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्य सरकारने २०१८...\nजेवढ्या सुविधा दिल्या तेवढेच शुल्क शाळांनी आकारावे, पालक संघटनांनी केली मागणी\nऔरंगाबाद : कोरोनाचा फटका सर्व उद्योगांना बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या असून छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहे, अशा परिस्थितीत...\n'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'; डॉक्टरांच्या सल्ल्याने खवैय्ये, विक्रेत्यांचं फावलं पण व्यावसायिक घाट्यातच\nअमरावती : कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी रोगप्रतीकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. ही शक्ती कशाकशाने वाढते याची यादीही आहे. त्यातील अंडी हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism-news/article-mayur-jitkar-tourism-ambhora-290302", "date_download": "2020-09-27T20:04:28Z", "digest": "sha1:HD4HSRLBKGTDC2WBPUCQQOM5UPHKRJNZ", "length": 15578, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "भटकंती : पाच नद्यांचा संगम : अंभोरा | eSakal", "raw_content": "\nभटकंती : पाच नद्यांचा संगम : अंभोरा\nअंभोरा नागपूरवरून साधारणपणे ८० किलोमीटर अंतरावर आहे. नागपूरवरून पाच गाव, डोंगरगाव, कुटी, वेलतूर मार्गे जाता येते. भंडाऱ्या‍वरून ते १८ कि.मी. अंतरावर आहे.\nभंडारा रोड रेल्वे स्टेशन,\nएखाद्या निसर्गचित्रात रमणीय नदी, दाट वनराई आणि टेकडीवरील महादेवाचे मंदिर असते. अगदी त���ाच निसर्ग आपल्याला विदर्भातील अंभोऱ्याला पाहायला मिळतो. येथे पाच नद्यांच्या संगमाचे विहंगम दृश्‍य पाहायला मिळते. ते विदर्भातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nभंडाऱ्यावरून येथील महादेव मंदिरापर्यंत होडीतून जलपर्यटनाचाही आनंद घेता येतो. स्थानिक बोली भाषेत या होड्यांना डोंगा असे म्हणतात. या डोंग्यातून नदी पार करून मंदिरापर्यंत जाण्याचा अनुभव अविस्मरणीयच. अंभोऱ्यामधील टेकड्यांना ब्रम्हगिरी पर्वत म्हणतात. अंभोऱ्याला तब्बल पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, आंब, कन्हान, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर हे देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणाला नैसर्गिक व सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्व आहे.\nदाट झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू या निसर्गसौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर पाहताच सर्व दु:खांचा विसर पडतो. मन प्रसन्न होते. हे मंदिर महादेवाच्या प्राचीन मंदिरासारखेच आहे. पांढऱ्या चुन्याने रंगविलेले मंदिर दुरवरूनच आपले लक्ष वेधते. सर्व दु:खांचा नाश करणारा चैतन्यश्वर अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील कणाकणात चैतन्य जाणवते. त्यामुळेच की काय, या महादेवाचे नावही चैतन्यश्वर आहे. त्याचप्रमाणे अनेक दुर्मीळ वनस्पतीही या ठिकाणी आहेत. मराठीतील आद्यकवी श्री मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ इथे लिहिल्याचे मानले जाते. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्राही भरते.\nयात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगढमधूनही भक्त येतात. या शिवाय कार्तिक स्नान समाप्ती आणि दशाहार, गंगापूजन, असे काही उत्सव इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मंदिराच्या पश्चिमेला तीन समाधी मंदिर आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एक समाधी नेपाळच्या राजाच्या मुलाची आहे. त्याचप्रमाणे श्री. हरिनाम महाराज व त्यांचे शिष्य श्री रघुनाथ ऊर्फ रामचंद्र महाराज यांच्या संजीवन समाधीचा समावेश आहे. समाधी मंदिराच्या शेजारी एक सुंदर बगीचा असून, त्यात अनेक दुर्मीळ वनस्पती आणि झाडे लावण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबस आटा गिला होता हैं, दवा दुश्वार है; सहा महिन्यांपासून हात रिकामेच\nनागपूर : कोरोना संकटामुळे रेल्वे���ा अभिन्न भाग असलेल्या कुलींचे हात गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास रिकामेच आहेत. विशेष रेल्वे गाड्या सुरू...\nखासगी रुग्णालय, लॅबवाल्यांनो सावधान तुमच्यावर गृहविभागाची करडी नजर\nनागपूर : कोरोनामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांकडून खासगी रुग्णालय अव्वाच्यासव्वा बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना...\nकोरोना संकटात ‘ओली पार्टी’, दारुड्यांना आवरणार कोण\nनागपूर : पंजाबी लाईन येथील रेल्वे क्वॉर्टर परिसरात कोरोना काळात चक्क दारू पार्ट्या रंगत आहेत. या प्रकाराने स्थानिक रहिवासी भयभीत झाले असून,...\nआरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप\nनागपूर : कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टर, परिचारिकासह इतर काही पदांकरता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात आपल्या मर्जीतल्यांची नियुक्ती...\nजिल्‍हाप्रशासनाची शासनाच्या आदेशाला केराची टोपली; शेतकऱ्यांची यादीच प्रसिद्ध नाही\nनागपूर : अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाच्या मदतीची रक्कम शासनाने सहा महिन्यानंतर...\nबाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना अटक, 19 वर्षांपूर्वी झालेल्या बापाच्या हत्येचा घेतला बदला\nनागपूर : उपराजधानीतील चर्चित बाल्या बिनेकर हत्याकांडातील चार आरोपींना गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली. अद्याप एक आरोपी फरार आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/483/34966", "date_download": "2020-09-27T20:23:31Z", "digest": "sha1:NAKB53IYNPIVX7RBDPVYBW5OHY776EZD", "length": 10951, "nlines": 97, "source_domain": "bhutkatha.com", "title": "पुनर्जन्माचं सत्य. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nजेव्हा ती ३ वर्षाची होती , वडिलांबरोबर आपल्या घरापासून साधारण १०० मैल दूर असताना त्यांना \"आपल्या घराकडे: गाडी वळवायला सांगितली . ह्यानंतर काहीच दिवसांनी त्यांना\nपुनर्जन्म च्या सर्व गोष्टी आठवल्या . त्यांनी सांगितलं कि त्यांचे नाव बिया पाठक होतं . आणि त्यांना दोन मुलगे होते . त्यांनी आपल्या घराबद्दल सांगितलं . ते सफेद रांगाच होतं .\nआणि त्याचे दरवाजे काळे होते . त्याच्या चार खोल्या पक्क्या होत्या आणि बाकीच्या अजून बनवायच्या होत्या .\nत्यांना आपलं घर ज्यूकूटिया च्या एका जिल्ह्यात मिळालं . घरापाठी एक मुलींची शाळा होती. स्वर्णलताने सांगितलं कि \"गळ्याच्या दुखण्याने \" ती मृत झाली होती आणि तिचा इलाज\nजबलपूर डॉक्टर एस सी भाब्रत यांनी केला होता . जेव्हा स्वर्णलता १० वर्षाची होती तेव्हा ह्याबाबत पडताळणी करण्यासाठी स्तेवेन्स्न चे साथी श्री एन एच बेनेर्जी त्यांना भेटायला गेले .\nत्यांनी त्यांच्या वडिलान्मार्फेत लिखित माहिती सम्बंद संबंधी खरेपणा शोधण्याचा प्रयत्न केला . त्यांना ते घर मिळालं पण १९३९ मध्ये जेव्हा बियाचा मृत्यू झाला तेव्हापासून ते पुष्कळ\nमोठे बनले होते . ते पाठक नावाच्या कुटुंबाचं घर होतं जो एक समृद्ध व्यावसाई परिवार होता . मुलींची शाळा पाठकांच्या १०० गज पाठीमागे होते . त्यांना कुटुंबाबरोबर चर्चा केली\nआणि सगळं सत्य समोर आलं . बिया पाठकचा मृत्यू १९३९ मध्ये झाला आणि त्या आपल्या पाठी पती , दोन छोटी मुलं आणि कित्येक छोटी भावंड दुखात सोडून गेल्या होत्या .\nसत्य समोर यावे म्हणून १९५९ मध्ये बियाचे पती , मुलगा आणि मोठा भाऊ न कळवता स्वराणलताला भेटायला आले . स्वराणलताने पटकन भावाला ओळखून त्याच्या उपनावाने बॉब\nम्हणून हाक मारली . १० वर्षाच्या स्वराणलताने एक एक करत खोलीतील ओळखीच्या सर्वांची ओळख पटवली (कारण खोलीत काही अनोळखी लोक सुधा होते ) . शेवटी ती बियाचे पती\nचिन्तामणी पांडे कडे गेली आणि त्यांना पाहून लाजली . काही दिवसांनी स्वराणलताचे वडील\nतिला घेऊन करनीला पोहोचले जिथे बिया राहत होती . तिथे पोहोचताच ती घराच्या बदलाबाबत बोलली . तिथे पोहोचताच ती घराच्या बदलाबाबत बोलली . तिने घरच्या कडून\nटाकलेल्या ओटीबाबत आणि कडू लिंबाच्या झाडचासुधा उल्लेख केला . तिने बियाची खोली ओळखली जिथे तिचा मुर्त्यू झाला होता .\nयेत्या वर्षात स्वराणलता पुष्कळदा पाठक परिवारासोबत बोलली . तिचा तो परिवार आणि व्यातिक लोकांशी खूप प्रेमाचा संबंध होता . त्या सर्वांनी तिला बियाचा पुनर्जन्म ��ानले होते .\nपाठक बंधू आणि स्वराणलता राखीचा सण सुधा साजरा करत . एकदा अशा सणाला स्वराणलता पोहोचली नाही त्यामुळे भाऊ नाराज झाला कारण त्यांना असे वाटलं होते कि मिश्र\nकुटुंबापेक्षा त्यांचा तिच्यावर जास्त हक्क आहे . स्वराणलताच्या वडिलांनी सुद्धा हे सत्य स्वीकारलं होते . आणि मान्य केलं होतं कि त्यांची मुलगी बियाच आहे . बर्याच वर्षानंतर जेव्हा\nस्वराणलताला वर शोधण्याचे ठरवले तेव्हा तिच्या वडिलांनी पाठक बंधूंची मार्जीसुधा विचारली .\nनंतर स्वराणलताने बॉटनी मध्ये उच्चशिक्षण घेतलं आणि तिचं लग्न झालं . ती सांगत असे कि जेव्हा तिला कटनिची आठवण येई तेव्हा तिला पुन्हा बियाच्या जीवनात परत जावं असं\nवाटत असे . परंतु मिश्रा परीवाराबाबत ती निष्ठावान होती व कटनिलाहि नियमित जरी जात असली तरी तिचा एका सुंदर मुलीत रुपांतर झालं होतं जिला आपल्या कहाणीवर पूर्ण ज्ञान\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचे कारण\nजॉन राफेल आणि टावर पेड\nनौसेनेचा लढाऊ पायलट -जेम्स ३\nबर्रा बॉय -कॅमेरॉन मकाउले\nBooks related to पुनर्जन्माचं सत्य\nपुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%AD_%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2020-09-27T21:02:24Z", "digest": "sha1:75ZPIHDB2KZUWE3KOANB23L67GGZQWRV", "length": 9898, "nlines": 96, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट ७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(७ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१८ वा किंवा लीप वर्षात २१९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१७९४ - व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकर्‍यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.\n१८१९ - बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.\n१८८८ - लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - ग्वादालकॅनालची लढाई सुरू.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.\n१९४७ - थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.\n१९४७ - मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.\n१९६० - कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन कॉंग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.\n१९६५ - सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.\n१९६७ - व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.\n१९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.\n१९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.\n१९९७ - फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.\n१९९८ - टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.\n२०१७ - भारताच्या गोरखपूर शहरातील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळाने ३३ लाख रुपयांचे थकित न भरल्याने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सेवा रोखली. ७-१३ ऑगस्ट दरम्यान ७२ लहान मुलांचा मृत्यू.\n३१७ - कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.\n१८१६ - माटा हारी, डच गुप्तहेर.\n१९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.\n१९३७ - डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४० - ज्यॉॅं-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.\n१९४८ - ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.\n१९५९ - अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.\n१९७१ - डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n४६१ - माजोरियन, रोमन सम्राट.\n४७९ - युराकु, जपानी सम्राट.\n११०६ - हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.\n१८५५ - मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.\n१९७३ - जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n२००४ - रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.\n२००५ - पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.\n२०१८ - एम. करुणानिधी, भारतीय र��जकारणी व तमिळनाडूचे ३रे मुख्यमंत्री.\nस्वातंत्र्य दिन - कोट दि आयव्होर.\nमुक्ती दिन - टर्क्स व कैकोस द्वीप.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T21:36:05Z", "digest": "sha1:BKO2CZ4XMV5DB7J3LWS2R6NFR4X5PBAH", "length": 19208, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रघुवीर भोपळे - विकिपीडिया", "raw_content": "\nरघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादुगार रघुवीर (जन्म : २४ मे १९२४, मृत्यू : २० ऑगस्ट १९८४) हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते. उत्तर प्रदेशचे ओ.पी. शर्मा तसेच बंगालमधील पी. सी. सरकार हे जादुगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.[१][२]\n२ बालपण व शिक्षण\n४ काही खास वैशिष्ट्ये, किस्से\nरघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी मुळशी धरणाजवळच्या कादव या गावात झाला. मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील चाकण जवळील आंबेठाण येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.\nघरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यानी पुण्याचे अनाथ विद्यार्थिगृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) या वसतिगृहात शिक्षणासाठी प्रवेश घेतला.माधुकरी मागून त्यांनी आपले उदरभरण केले. कठीण परिस्थिती कुटुंबियांपासून दूर राहून त्यांनी मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची उं���ी ६ फूट २ इंच व डोळे निळे होते, म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त वाटत असे.\n‘जादू’या शब्दाची विलक्षण जादू पुरातनकाळापासून सर्वच देशामधील लोकांच्यावर पडलेली आहे. पूर्वी मदारी किंवा तत्सम फिरस्ते आपली हातचलाखी रस्त्यावर दाखवीत असत. ‘राणा’ या राजस्थानी जादूगाराचा खेळ त्यांनी रस्त्यावर एकदा पाहिला. राणाकडून जादूची ही कला त्यांनी शिकून घेतली. त्यानंतर सुमारे ८० वर्षांपूर्वी त्यांनी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गायिका हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांची कला पाहून त्यांना आफ्रिका दौऱ्यावर सोबत नेले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी जादूचा खेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारला. पुणे येथील शकुंतला पटवर्धन यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. शकुंतलाताई पण त्यांच्यासोबत जादूचे प्रयोग करत असत. त्या ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम सादर करीत असत. विजय व संजय ही त्यांची दोन मुलेही प्रयोगात असत. त्यांनी व शकुंतलाताई यांनी धनुर्विद्या आत्मसात केली होती.[३] एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे बाणाच्या साहाय्याने हार घालून स्वागत केले होते. शक्तीचे प्रयोग,योगासने तसेच श्वास रोखून धरणे या गोष्टींमधे ते तरबेज होते. आपल्या कार्यक्रमांमधून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचेही कार्य करीत असत. त्यासाठी त्यांनी प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. नारळ फोडून कुंकू काढणे यासारखे भोंदूगिरीचे चमत्कार कसे केले जातात याचे प्रात्यक्षिक दाखवत. 'जादू ही कला आणि केवळ हातचलाखी आहे’ हे स्पष्ट जाहीरपणे सांगणारे ते एकमेव जादूगार होते. सन १९७७ मध्ये त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. पुणे येथे २० ऑगस्ट १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.[४]\nकाही खास वैशिष्ट्ये, किस्से[संपादन]\nरघुवीर प्रयोगाच्या दरम्यान रिकाम्या घागरीमधून पाणी काढून दाखवायचे आणि त्या वेळी ते गंगेची प्रार्थना म्हणत असत. प्रयोग संपेपर्यंत बादली भरत असे. डोळ्यांवर काळी पट्टी बांधून ते रस्त्यावर मोटारसायकल चालवत असत. रस्त्यामध्ये कोणी हार घेऊन उभे असल्यास मोटारसायकल थांबवून हार गळ्यात घालून घेत असत.[५] एकदा रघुवीर पुण्याहून सांगलीला प्रयोगासाठी येताना रस्त्याच्या कडेला द्राक्षाचा स्टॉल होता. तिथे थांबून त्यांनी द्राक्षे घेतली त्याचे पैसे देण्यासाठी स्टॉलवाल्याकडूनच १ रुपयाचे नाणे घेतले आणि हाताच्या मुठीमध्ये ठेऊन दुसऱ्या हाताने मुठीवर आघात करायला सुरवात केली खाली स्टॉलवाल्याला हाताची ओंजळ करायला सांगितली आणि बघता बघता त्याने मागितले तेवढे रुपये त्याच्या ओंजळीमध्ये पाडले. मग त्याचा अचंबित चेहरा बघून म्हणाले,\"ही हातचलाखी,नजरबंदी आहे. असे पैसे पाडता आले असते तर मला गावोगावी प्रयोग करावे लागले नसते.” त्यांनी भारतात तसेच इंग्लंड, जपान, रशिया इ.देशांत कलेचे प्रयोग केले. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले. वर्ष १९६० मधे पुण्यामध्ये \"जादूची शाळा \" नावाची एक संस्था त्यांनी काढली. तेथे अनेक विद्यर्थी जादू शिकण्यासाठी येत असत तसेच अनेक परदेशी विद्यार्थीही जादू शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. त्यांच्या निवासाची व्यवस्थाही पण केली होती. स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती,भुतांचा नाच, डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे इ.खेळांचे ते प्रयोग करीत असत. अनेक शाळा महाविद्यालयांमधे व्याख्याने देऊन त्यांनी या कलेचा प्रचार केला. त्यांच्या जपानी शैलीत बांधलेल्या बंगल्यात टाळी वाजविल्यावर पाणी येणे किंवा लाईट लागणे असे चमत्कार तंत्राच्या साहाय्याने घडत असत.[६]\nअनेक लहान गावांत व शहरांत त्यांनी शाळा, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो केले. पु.ल.देशपांडे, राजा गोसावी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध होते. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये राधेश्याम महाराज साकारताना त्यामध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना रघुवीर यांच्याकडे जादूचे छोटे प्रयोग शिकायला पाठवले होते.\nत्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीने पण त्यांचा जादूचा वारसा जपला आणि जोपासला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजय आणि संजय यांनी जादूचे कार्यक्रम देशविदेशात चालू ठेवले. विजय यांचे चिरंजीव जादूगार जितेंद्र व त्याची पत्नी अश्विनी व त्यांचा मुलगा ईशान तसेच कन्या तेजा रघुवीर व तिची मुलगी इरा ही चौथी पिढीही या कला व्यवसायात आहेत.[७]\nत्यांनी 'मी पाहिलेला रशिया' , 'प्रवासी जादूगार' व 'जादूच्या गमती जमती' ही तीन पुस्तके लिहिली. 'प्रवासी जादूगार' या पुस्तकात आलेले अनुभव त्यांनी रोचक��णे मांडले आहेत.[८]\nत्यांचे पुस्तक 'प्रवासी जादूगार’ ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.\nपत्नी शकुंतला आणि नातू जितेंद्र यांच्यासोबत\nमंचावर विविध जादूचे प्रयोग करताना\nमाणूस कापून अर्धा करण्याचा प्रसिद्ध प्रयोग\nतीन पिढ्या - रघुवीर, विजय, जितेंद्र\n^ ऑनलाईन, सामना. \"आपला माणूस : जादूचे किमयागार | Saamana (सामना)\" (इंग्रजी भाषेत). 2020-08-21 रोजी पाहिले.\n^ रुद्रवाणी रघुवीर विशेषांक. पुणे: किर्लोस्कर प्रकाशन. १९८४.\n^ \"'जादूच्या शाळे'ची चार पिढ्यांत रुजलेली 'किमया'\". Maharashtra Times. 2020-08-21 रोजी पाहिले.\n^ \"तीन पिढय़ांच्या जादूचा १५ हजारावा प्रयोग\". Loksatta. 2016-05-05. 2020-08-21 रोजी पाहिले.\nइ.स. १९२४ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२० रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=116&bkid=501", "date_download": "2020-09-27T20:35:26Z", "digest": "sha1:RYDW3KQ6Z7N5BSBJRANMKOCLDVW3TZDU", "length": 2161, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : पाणबुड्याचे प्रेत\nकंटाळा आला की समुद्रात यथेच्छ भटकणे याशिवाय जीवन सावरकराला दुसरा कोणताही उद्योग नव्हता. काही वेळा सागरकन्या बाहेर काढायची गरजच त्याला भासत नव्हती. कारण, सरकारी परवाने आणि सरकारी फायलींची सावकाशीने होणारी हालचाल त्याच्या दृष्टीने कंटाळवाणी होती. आताही त्याने सागरकन्या न घेण्याचा निर्णय घेतला होता. लोकांना दाखवण्यासाठी सागरकन्याची डागडुजी रंगरंगोटी सुरु होती आणि तिच्या तळाची पाणबुडी भटकण्यासाठी निघून गेली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/how-will-be-a-mayor-bungalow-in-mumbai-340280.html", "date_download": "2020-09-27T20:48:12Z", "digest": "sha1:3Y2STSZCJFDSBYFRFMXF3IEDEF7FBHVU", "length": 21536, "nlines": 238, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Report: एक बंगला बने न्यारा, कसा असेल महापौरांचा नव�� बंगला? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्ष���ची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nSpecial Report: एक बंगला बने न्यारा, कसा असेल महापौरांचा नवा बंगला\nSpecial Report: एक बंगला बने न्यारा, कसा असेल महापौरांचा नवा बंगला\nमुंबई, 09 फेब्रुवारी : मुंबईच्या महापौरांचा नवा बंगला शिवाजी पार्कमध्ये होवू घातला आहे. हा बंगला किती मोठा आणि कसा असेल याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...\nVIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभागाने घेतलं ताब्यात\nEXCLUSIVE VIDEO : रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणतात, हे सगळं राजकीय हेतूने\nVIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nपुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nVIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL\nEXCLUSIVE VIDEO: वयाच्या 20 व्या वर्षी अयोध्येला गेले होते देवेंद्र फडणवीस\nVIDEO : 'मिठी'ने धारण केलं 26 जुलैची आठवण देणारं रूप, थोडक्यात वाचली मुंबई\nVIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं\nExclusive VIDEO : रियाबद्दल सुशांतच्या कुकचा खळबळजनक खुलासा\nखळबळजनक VIDEO: ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू\nआशा भोसलेंना 2 लाखांवर बिल; आणखी कोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक\nअंकिताची EXCLUSIVE मुलाखत : सुशांत आत्महत्या करूच शकत नाही\n'अपुन ताई है, सब पता है' रिया चक्रवर्तीचा हा VIDEO होतोय व्हायरल\nVIDEO : इटलीमध्ये सप्टेंबरमध्ये शाळा होणार सुरू, पाहा जगभरातल्या 50 बातम्या\nEXCLUSIVE VIDEO : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल काय म्हणाले शरद पवार पाहा..\nपुण्यातल्या आजीबाईंचा VIDEO VIRAL : वयाच्या 85व्या वर्षीही करतायत लाठ्यांची कसरत\nVIDEO इराणने का दिला भारताला धक्का जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा\nVIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस\nVIDEO : श्रमिक स्पेशल ट्रेनवरून महाराष्ट्र- बंगाल खडाजंगी\nEXCLUSIVE सोनू सूद : संकटकाळात हजारो मजुरांना मदतीचा हात देणारा Real Hero\nलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला पुण्याच्या महापौरांचा यासाठी आहे विरोध, पाहा VIDEO\nस्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं\nVIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट\nमहाराष्ट्र April 23, 2020\nपुण्यात आणखी 53 जणांना कोरोनाची लागण\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nVIDEO तुम्ही वापरत असलेलं सॅनिटायझर बनावट नाही ना\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nबातम्या, देश, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nबातम्या, फोटो गॅलरी, लाइफस्टाइल, कोरोना\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वा��तो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-coronavirus-news/", "date_download": "2020-09-27T20:13:00Z", "digest": "sha1:6RO6ZTPS2E4W3HMNSEJZ7KFOERUPAEVT", "length": 3824, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala coronavirus news Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMaval Corona Update: नवे 15 रुग्ण, एकूण 365 पैकी 157 जण कोरोनामुक्त, 10 जणांचा मृत्यू\nएमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या एकने वाढली असून दिवसभरात 15 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव,डोंगरवाडी (लोणावळा),सोमाटणे,वडगाव, परंदवडी, गहुंजे, शिरगांव, टाकवे, कामशेत, सुदुंबरे …\nLonavala: सोमवारी मध्यरात्रीपासून लोणावळा सात दिवस लाॅकडाऊन\nएमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवस लोणावळा शहर लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली. शुक्रवार व शनिवार दोन दिवसात लोणावळ्यात कोरोनाचे दहा रुग्ण मिळून आल्याने…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh-vishleshan/pakistan-and-china-are-planning-biological-warfare-against-india-and", "date_download": "2020-09-27T20:45:32Z", "digest": "sha1:KWLIGFTWBYQN5EXLDSBNO7ZPY32W5NTY", "length": 14179, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pakistan and china are planning biological warfare against india and other countries | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसावधान : चीन अन् पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट\nसावधान : चीन अन् पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट\nसावधान : चीन अन् पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट\nसावधान : चीन अन् पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट\nशुक्रवार, 24 जुलै 2020\nपाकिस्तान आणि चीन या देशांनी कायम भारताची डोकेदुखी वाढविली आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर कायम कुरबुरी सुरू असतात. चीनचे गल्वान खोऱ्यात घुसखोरी करुन थेट भारताला आव्हान देण्याचा प्रकार नुकताच केला होता.\nबीजिंग : भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर कायम तणावाचे वातावरण असते. गल्वान खोऱ्यातील संघर्षानंतर आता चीननेही उघड संघर्षाची भूमिका घेतली आहे. भारताचे हे दोन्ही शेजारी देश सर्वच पातळ्यांवर कायम डोकेदुखी ठरत आले आहेत. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे हे दोन्ही देश भारताविरोधात जैविक युद्धाचा कट आखत आहेत. यामुळे आगामी काळात भारतीय गुप्तचर यंत्रणांना आणखी दक्ष राहावे लागणार आहे.\nचीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन केवळ भारतच नव्हे तर अन्य पाश्‍चिमात्य देशांविरुद्ध जैविक युद्धाचा कट आखत आहेत. ही बाब 'द क्लॅक्सॉन'ने विविध गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याच्या आधारे जाहीर केलेल्या संशोधन अहवालातून उघडकीस आली आहे. चीन पाकिस्तान यांच्यात जैविक शस्त्रास्त्रे विकसित करण्यासाठी तीन वर्षांचा गुप्त करार झाला आहे. ॲंथ्रॅक्ससारख्या धोकादायक जैविक अस्राचा वापर करण्याबाबत विचार केला जात असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.\nया अहवालानुसार, चीनमधील वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग पसरल्याचा दावा अमेरिका कर��� आहे, त्याच प्रयोगशाळेत पाकिस्तानला हाताशी धरून जैविक युद्धाचा कट रचला जात आहे. भारताबरोबरच पश्चिमेकडील अमेरिकेसारख्या देशांना लक्ष्य ठेऊनच कट आखला जात आहे. या देशात संसर्गाचा प्रसार केला जाईल, असा उद्देश आहे. या संशोधनावर होणारा खर्च वुहानची प्रयोगशाळा उचलणार आहे. यासाठी मातीशी निगडीत चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीनने पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना यासंदर्भातील आवश्‍यक ती माहिती, तंत्रज्ञान आणि इतर साधने उपलब्ध करुन दिलीआहेत.\nचीनने भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तानचा वापर करीत आहे. भारत आणि पाश्‍चिमात्य देशांच्या गुप्तचर संस्थांना या कटाची माहिती आता मिळाली आहे. या कटासाठी चीन थेट आपल्या भूमीचा वापर करु देणार नसून, सर्व चाचण्या पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहेत. पाकिस्तानच्या प्रयोगशाळेतून संसर्ग बाहेर पडल्यास कोणत्याही उपाययोजना तो रोखण्यासाठी नसल्याची धक्कादायक बाबही समोर येत आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना संसर्ग चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला असून, त्याचे पुरावे असल्याचे म्हटले होते. या आधारावर जैविक अस्त्राच्या शक्यतेला बळ मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ॲंथ्रेंक्ससारख्या विषाणूचा वापर जैविक अस्त्र म्हणून होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे आगामी काळात भारतासह इतर देशांना चीनसह पाकिस्तानच्या हालचालींवरही बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यपालांनी कंगनाची कान उघाडणी केली असती, तर आनंद झाला असता..\nमुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्यपालावर टिका केली...\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nभाजप आमदारांच्या कार्यालयासमोर ''कांदा फेको'' आंदोलन ; मोदींच्या विरोधात घोषणा\nचिखली (बुलडाणा) : जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनांनी चिखली मतदार संघातील भाजपच्या आमदार...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nपाकच्या खोडसाळपणावर अजित डोवाल चिडले आणि बैठकीतून बाहेर पडले..\nनवी दिल्ली : शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीमध्ये पाकिस���तानने चुकीचा नकाशा सादर केल्यानं भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nकांदाप्रश्नी आमदार लंके यांचे शरद पवार यांना साकडे\nटाकळी ढोकेश्वर : केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांदा उत्पादनाची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nकांदा निर्यातबंदीचा फायदा पाकिस्तानला : शरद पवार\nनवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी त्वरित उठवण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. 15...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nपाकिस्तान चीन भारत संशोधन अहवाल अमेरिका डोनाल्ड ट्रम्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/04/mpsc-current-narendra-modi-mann-ki-baat.html", "date_download": "2020-09-27T20:33:39Z", "digest": "sha1:53Y7WKUO7I26PL4DUC633TIRLPCR3JFN", "length": 11344, "nlines": 98, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी आंतरवासियता योजना ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nस्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळी आंतरवासियता योजना\nमन की बात कार्यक्रमात घोषणा\nस्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत १ मे ते ३१ जुलै दरम्यान विशेष उन्हाळी आंतरवासीयता योजना राबवण्यात येईल यात चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात येईल शिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून श्रेयांकही दिले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केली.\nत्यांनी सांगितले की, शिक्षण, क्रीडा व जल मंत्रालयाने आंतरवासीयता कार्यक्रमाची आखणी केली असून एनसीसी, एनएसएस मधील तरुण, नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा. शिक्षण मंत्रालयाने स्वच्छ भारत उन्हाळी आंतरवासीयता कार्यक्रम २०१८ साठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर चांगले काम करणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार दिले जातील. हा आंतरवासीयता कार्यक्रम म्हणजे महात्मा गांधी यांना त्यांच्या दीडशेव्या जयंतीपूर्वीच मोठी श्रद्धांजली ठरेल. या योजनेत विद्यार्थी एक किंवा अनेक खेडी दत्तक घेऊन ग्रामीण भागात स्वच्छतेचे कार्यक्रम करू शकतील. १ मे ते ३१ जुलै दरम्यान संबंधित मुलांनी १०० तासांचे काम करायचे आहे. त्याचे आयोजन महाविद्यालये व विद्यापीठांनी करणे अपेक्षित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यार्थ्यांना या कामासाठी श्रेयांकही बहाल केले जातील. जलसंवर्धनाच्या कामात प्रत्येक भारतीयाने योगदान दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. पारंपरिक जलसंवर्धन पद्धतींवर भर देण्याची गरज प्रतिपादन करताना त्यांनी सांगितले की, मनरेगाअंतर्गत जलसंवर्धनासाठी कामे करण्यात आली त्याशिवाय सरासरी ३२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. रमझान व बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांचे कौतुक केले.\nमोदी यांनी सांगितले की, तंदुरुस्त भारत योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोकांनी फिटनेस मंत्रा- फिट इंडिया अंतर्गत त्यांच्या कहाण्या समाजमाध्यमातून मांडल्या आहेत. यातील व्हॉलीबॉल व लाकडी वस्तूंच्या मदतीने व्यायामाच्या व्हिडिओ अक्षय कुमारने शेअर केल्या आहेत. त्यामुळे युवकांना प्रोत्साहन मिळेल. योग ही भारतात फिट इंडिया चळवळ व्हावी कारण त्यासाठी फार पैसा लागत नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nडीडीन्यूज लाइव्हवर गुड न्यूज इंडिया हा कार्यक्रम आहे त्याचा उल्लेख करून मोदी यांनी सांगितले की, सामाजिक स्थित्यंतर होत आहे दिल्लीतील एका युवकाने रस्त्यावरील मुले व झोपडपट्टीवासीयांना शिकवण्याचे काम हाती घेतले आहे. बागेश्वर येथील शेतकरी मांडवा, चौलाई, मका, बार्ली यासारखी पिके पर्वतीय भागात घेतात, पण त्यांना दर मिळत नव्हता आता त्यांनी त्यापासून बिस्किटे तयार केली आहेत व त्यांची शेती तोटय़ातून नफ्यात येत आहे.\nअणुचाचण्यांना वीस वर्षे पूर्ण\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बौद्ध पौर्णिमेला ११ मे १९९८ रोजी अणुचाचण्या करण्यात आल्या. त्यात आपल्या वैज्ञानिक व खंबीर नेत्यांनी एक उंची दाखवून दिली. जय जवान, जय किसान, जय विज्ञान असा मंत्र वाजपेयी यांनी दिला होता. आता अणुचाचणीला यावेळी वीस वर्षे होत आहेत. अटलजींच्या त्या मंत्राने आधुनिक, शक्तीमान व स्वयंपूर्ण भारताची निर्मिती केली आहे.\n[संदर्भ : लोकसत्ता ]\nअधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रक��शित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/kundalini-yog/", "date_download": "2020-09-27T19:13:05Z", "digest": "sha1:BR62FJBELYOY65N7BZB4VZQAV2EMCEXV", "length": 8688, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Kundalini Yog Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n#YogaDay2019 : ‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत आणि चांगले रहावे यासाठी तुमची सेक्स पॉवर खूपच महत्त्वाचा घटक आहे. कारण सेक्स पॉवरचा परिणाम तुमच्या नात्यावर होतोच शिवाय तुमच्या मानसिकेतवरही होतो. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे…\nफुफ्फुसांचा कर्करोग आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणजे काय \n3 ऑक्टोबरला होणार अटल बोगद्याचे उद्घाटन, PM मोदींसह कंगना…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nदीपिकाने ड्रग्स चॅटमध्ये केला होता ‘कोको’…\n’या’ 2 समस्यांमध्ये रात्री चुकूनही करू नये हळदीच्या दुधाचं…\nPune : कोविड जम्बो हॉस्पीटलमधून गायब झालेल्या महिलेला पोलिस…\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतसारखे आहे दूध, ‘या’…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षे���्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nबदलणार चेकनं पेमेंट करण्याची पधदत, नवीन वर्षात लागू होणार नियम, जाणून…\nPune : कसबा पेठेत बंद फ्लॅट फोडून चोरटयाने केला 3 लाखाचा ऐवज लंपास\nसंसदेनंतर आता 3 कृषी विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजूरी, विरोधी…\n…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan स्कीमचे 6000…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n27 सप्टेंबर राशिफळ : 4 राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत, रविवारचे भविष्य जाणून घ्या\nGold-Silver Update : मार्चनंतर सर्वात स्वस्त झालं ‘सोनं-चांदी’, डॉलरमुळं वाढली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/health-should-be-priority-of-india", "date_download": "2020-09-27T18:59:33Z", "digest": "sha1:E626OY2F7WLEZ26BC4LKQ4JVSLXKTCLW", "length": 26697, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आरोग्य व्यवस्था सरकारची प्राथमिकता नाही - द वायर मराठी", "raw_content": "\nआरोग्य व्यवस्था सरकारची प्राथमिकता नाही\nभारताला नवं आर्थिक धोरण हवं. आरोग्य आणि शिक्षण या दोन मुद्दे हा त्या धोरणाचा मूलाधार असावा, अग्रक्रम असावा.\nआयुष्मान भारत या आरोग्य कार्यक्रमाचं उद्दिष्ट सांगण्यासाठी सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार ५० कोटी माणसांना चिकित्सा आणि उपचार परवडत नाहीत. जे उत्पन्न मिळतं त्यात पोट जेमतेम भागतं, आरोग्य आणि शिक्षण या दोन अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठीही त्यांच्याकडं पैसे नाहीत. बरेच लोक कर्ज काढून आरोग्य गरजा भागवतात.\nत्या ५० कोटी लोकांची आर्थिक स्थिती सुधारणं ही पहिली गरज. त्याना पैसे खर्च न करावे लागता त्याना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हा आरोग्य सेवेचा मुख्य उद्देश. गरीब नसलेल्या सुमारे १० कोटी लोकांनाही आरोग्य सांभाळणं परवडत नाहीये. म्हणजे ६० कोटी, म्हणजे अर्धी जनता आरोग्य सेवेपासून वंचित आहे.\n१९४७ ते २०१९ पर्यंतच्या व्यापक आर्थिक धोरणामधे आरोग्य हा प्रथम क्रमाकांचा विषय नाही. देशाच्या एकूण आर्थिक व सर्वांगिण विकासाच्या अनंत योजनांमधे आरोग्य हा एक कार्यक्रम असतो, तो प्रथम क्रमांकाचा विषय नाही. सरकार जीडीपीच्या १.३ टक्के पैसा आरोग्यावर खर्ची घालतं.\nअगदी सुरवातीला एक डॉक्टर लागतो. लक्षणं दिसू लागल्यावर तो डॉक्टर तपासतो, उपचार करतो. त्यानं भागत नाही तेव्हां डॉक्टर अॅडव्हान्स्ड उपचार- उपकरणं- शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींकडं जाण्याची शिफारस करतो. तिथं विशेषज्ञ येतात, हॉस्पिटल येतं, हॉस्पिटलमधेही अधिक विशेष सेवा लागते.\nस्वातंत्र्य मिळालं तेव्हां फॅमिली डॉक्टर आणि दवाखाने होते; जिल्ह्यापासून राजधानीपर्यंत सरकारी दवाखाने, हॉस्पिटलं, खाजगी हॉस्पिटलं होती. खाजगी आणि सार्वजनिक अशा दोनही क्षेत्रातून गुंतवणूक केली जात होती, व्यवस्था चालवली जात होती. मिश्र आरोग्य व्यवस्था होती. खाजगी उपचार आणि चिकित्सा फारशी खर्चीक नव्हती, गरीब माणसंही फॅमिली डॉक्टर आणि छोट्या हॉस्पिटलांत जात असत. त्या काळी रोगांबद्दल विशेष माहिती नव्हती, सखोल ज्ञान नव्हतं, एकूणच विज्ञानाचा, यंत्रांचा विकास मंद होता, लोकांच्या आरोग्य गरजा मर्यादित होत्या.\nकाळाच्या ओघात देशातली विषमता वाढत गेली. आधुनिक जगण्यानं नवे रोग आणि व्याधी निर्माण केल्या. चिकित्सा आणि उपचारांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या. त्यामुळं लोकांच्या आरोग्य गरजाही वाढल्या. त्या भागवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक ना खाजगी क्षेत्रात होऊ शकली ना सार्वजनिक क्षेत्रात, कारण भारताची आर्थिक प्रगतीच खूप मंद होती. आरोग्य सेवेची वाजवी किंमत मोजण्याची क्रयशक्ती बहुतांश माणसांत उरली नव्हती.आरोग्य हा पहिल्या क्रमांकाचा विषय करावा असं समाजाला आणि सरकारला वाटत नव्हतं. खाजगी आणि सार्वजनीक अशा दोघांचा एक मेळ घालायचा प्रयत्न सरकारनं केला.\nत्या खटाटोपात १९४७ ते २०२० या अख्ख्या काळात आरोग्य गरजा भागवण्याची सोय कमी पडत गेली. भ्रष्टाचार हा रोग या काळात इतका फोफावला की त्यानं खुद्द आरोग्य सेवेचाही बळी घेतला. खाजगी असो की सार्वजनिक, दोन्ही सेवांमधे प्रामाणीकपणे सेवा देणारी माणसं आणि संस्था कमी कमी होत गेल्या. तसंच समाजाचं नेतृत्व करणाऱ्या, समाजातल्या वरच्या वर्गात खा खा सुटली. आपल्याच नव्हे तर पुढल्या दहा पिढ्यांसाठी कमवण्याच्या वैचारिक विषाणूनं या वर्गात प्रवेश केला. लूट सुरु झाली.\nकरोना संकटाच्या काळात भारतात टेस्टिंग किट्सचा तुटवडा होता आणि पुण्यातली एक कंपनी लाखो टेस्टिंग किट्स चीनला निर्यात करत होती. दिल्लीत बसलेले पुढारी आणि नोकरशहांचे परदेशी कंपन्यांशी असलेले संबंध या दुर्दशेला कारणीभूत होते. भारत सरकारला ती किट्स विकत घ्य��यची अक्कल फार उशीरा सुचली, तोवर उशीर झाला होता.\nआज सत्तर टक्के हॉस्पिटलं खाजगी आहेत आणि तीस टक्के सरकारी आहेत. सरकारी हॉस्पिटलं पुरी पडत नाहीत म्हणून सरकारनं खाजगी हॉस्पिटलना व्यवस्थेत जोडून घेतलं असून रोगी तिथं जातात, सरकारनं ठरवून दिलेल्या दरात आरोग्य सेवा घेतात. परंतू ही व्यवस्था अत्यंत अपुरी आणि सदोष आहे. खाजगी हॉस्पिटलं सरकारी यंत्रणा आणि राजकीय पुढाऱ्यांशी मिलीभगत करून लुटालूट करतात. सरकारी दर पुरे पडत नाहीत असं सांगून हॉस्पिटलं लोकांकडून जादा पैसे उकळतात.\nआणखी एक गोष्ट करण्याचा प्रयत्न सरकारं करत आली आहेत. औषधं आणि उपकरणं यांच्या किमती नियंत्रीत करण्याचा प्रयत्न सरकारांनी केला आहे. पण ते करताना विवेक बाळगलेला नाही, जनहिताचा विचार केलेला नाही. आवश्यक औषधंही विनाकारण महाग ठेवण्यात आली आहेत. सामान्यतः औषध कंपन्यांचं हित सरकार सांभाळत असतं. सत्तेतले राजकारणी आणि नोकरशाहीतल्या खाबूगिरीमुळं औषधं आणि उपकरणं महाग आहेत.\nदवाखाने, हॉस्पिटलं यांना जागा आवश्यक असते. आज जागेच्या किमती कृत्रीमरीत्या वाढवून लूट केली जात आहे. बिल्डर्सं, पुढारी आणि नोकरशाही यांची टोळी ही लूट करतेय. डॉक्टरनं भर वस्तीत दवाखाना काढून प्रॅक्टीस करायचं ठरवलं, तर जागेतच फार पैसा जातो. तरूण डॉक्टरला जागेसाठीच भरमसाठ पैसे घालावे लागले तर त्याच्यावर जास्त फी आकारण्याची, कट प्रॅक्टीस करण्याती पाळी येते. रोग्याच्या नाडीवर हात ठेवायलाही डॉक्टर दोन हजार वा जास्त रुपये घेतात याचं कारण प्रामाणिकपणे प्रॅक्टीस करण्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही, हेच आहे. अर्थात अनेक डॉक्टरही डॉक्टरकीपेक्षा श्रीमंतीकडं झुकले आहेत, हेही त्याचं कारण आहे.\nआणखी एक म्हणजे नर्सेस, मदत करणारे सहाय्यक यांचा अतोनात तुटवडा आहे. पॅथॉलॉजी, रेडियोलॉजी, शस्त्रक्रिया इत्यादी ठिकाणी तांत्रीक कसब असणारी माणसं फार कमी आहेत. भारताला ९ लाख नर्सेसची आवश्यकता असताना फक्त २ लाख नर्सेस उपलब्ध आहेत यावरून आरोग्य व्यवस्थेची अवस्था लक्षात येते.\nएकच जमेची गोष्ट म्हणजे दर हजारी एकपेक्षा अधिक डॉक्टर्स आज उपलब्ध होतात (जागतीक आरोग्य संघटनेच्या कसोटीनुसार एक डॉक्टर पुरेसा असतो) ही आनंदाची गोष्ट आहे.\nथोडक्यात असं की भारतातली गरजूंची संख्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी लागणार��� इन्फ्रास्ट्रक्चर यात फारच अंतर आहे.भारतातली आरोग्य व्यवस्था साठ कोटी माणसांना ठीक ठेवायला असमर्थ आहे.\nशिक्षण आणि आरोग्य ही व्यवस्था पूर्णपणे सरकारनं नियंत्रीत करावी. आजची खाजगी व्यवस्था बरखास्त करण्याची, ताब्यात घेण्याची आवश्यकता नाही. औषधं, उपकरणं उत्पादक संस्था, खाजगी हॉस्पिटलं इत्यादी गोष्टी जरूर असाव्यात. त्या संस्था कार्यक्षम असाव्यात, बाजारात टिकाव्यात, योग्य नफा कमावणाऱ्या असाव्यात. तिथं नफेखारी नसावी, तिथल्या किमती लोकांना परवण्याइतपत ठेवण्यासाठी सरकारनं सबसिडी द्यावी. त्या बरोबरच गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर मोठ्या शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलपर्यंत नव्यानं व्यवस्था सरकारनं निर्माण कराव्यात. दोन्ही मिळून जी व्यवस्था निर्माण होईल तिच्यात कोणाही व्यक्तीला (अपवादात्मक उपचार सोडून) कोणत्याही उपचारासाठी पैसा द्यावा लागू नये. या व्यवस्थेत लागणारी औषधं आणि उपकरणं इत्यादींवर आपल्यालाच खर्च करायचा आहे हे लक्षात घेऊन सरकारनं त्यांच्या किमती आटोक्यात ठेवाव्यात.\nसरकारनं आरोग्यावर जीडीपीच्या ३ टक्के किंवा त्याही पेक्षा जास्त पैसा खर्ची घालावा. आरोग्य हा पहिला अग्रक्रम मानून पैसा उपलब्ध करावा, त्या दिशेनं अर्थव्यवस्थेची रचना करावी. पुतळे, पंतप्रधानांचे परदेश दौरे, बुलेट ट्रेन, माणसांची स्मारकं आणि असे किती तरी मुद्दे आहेत ज्यावरचा खर्च टाळून बरेच पैसे उपलब्ध होतील. लक्ष्यकेंद्री गुंतवणूक केली तर ते साधणं अशक्य नाही.\nप्रश्न खाजगी उत्पादन व्यवस्थेचा येतो. तिथं नफा आणि नफेखोरी यात फरक केला जावा. खाजगी व्यवस्थेवर मालक आणि भागधारकांचं वर्चस्व असतं. दोघांनाही जास्तीत जास्त परतावा, नफा हवा असतो. ते योग्यही आहे. परंतू अंतिमतः खाजगी व्यवस्थाही समाजाच भाग असल्यामुळं जनहित हा घटकही त्यांनी विसरता कामा नये. त्याकडं दुर्लक्ष होतं असा अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्व ठिकाणचा अनुभव आहे. खाजगी संस्थांमधे केवळ नफा हे उद्दिष्ट असल्यामुळं उत्पादनं लोकांच्या गरजांशी मेळ खाणारी नसू शकतात. तेव्हां कोणतं उत्पादन असावं यावर जनहिताचं बंधन असलं पाहिजे. खाजगी संस्था चालवणारी माणसं, विशेषतः त्यातली टक्काभर वरच्या पातळीवरची माणसं नाना भानगडी करून स्वतःचे खिसे भरत असतात. अमेरिकेत आणि भारतातही तसा अनुभव आ���े. तेव्हां या वरच्या लबाडांना ताब्यात ठेवणारे कायदे केले पाहिजेत. वकील, चार्टर्ड अकाऊंटंट आणि फायनान्सवाले अशांच्या या टोळीचे उद्योग आटोक्यात ठेवण्याची फार आवश्यकता आहे. म्हणूनच आरोग्य व्यवस्था सरकारी नियंत्रणाखाली यायला हवी.\nहे धोरण समाजवादी आहे, कम्युनिष्टी आहे अशी टीका होणार. समाजवाद, कम्युनिझम, मुक्त अर्थव्यवस्था इत्यादी गोष्टी आता कालबाह्य आहेत, निव्वळ तशा व्यवस्था आता जगात कुठंही नाहीत. अमेरिकेतली बहुशः बाजारव्यवस्था करोना संकटाला अजिबात पुरी पडू शकली नाही. चीनमधे कम्युनिष्ट व्यवस्था कोविड साथीत उघडी पडली. भारतातल्या अर्थव्यवस्थेला कोणत्याच व्याख्येत बसवता येत नाही. भारतात खाजगी क्षेत्र आहे, सार्वजनिक क्षेत्र आहे, सहकारही आहे. आणि हे सर्व असूनही काहीही नाही असा ‘ मोकाट ‘ व्यवहार आहे. खाजगी कंपन्या सरकारच्या मेहेरबानीवर चालतात, सार्वजनीक व्यवस्था मागल्या दारानं खाजगीच्या आधाराने चालते. रिलायन्सचा आधार सरकार आणि सरकारचा आधार रिलायन्स. सहकार म्हणजे या दोन्हींची लबाडींचं मिश्रण. सरकार काय किवा खाजगी काय, दोन्ही चालवतात माणसंच, ती इकडून तिकडून सारखीच. मालक असोत की चालक, दोन्हीवर लक्ष ठेवावंच लागतं, लक्ष ठेवलं नाही तर दोन्ही ठिकाणी माणसं शेंड्या लावतात. तेव्हां बाजारवाद, कम्युनिझम, समाजवाद असल्या लेबलांमधे अडकून पडण्यात अर्थ नाही. काय सोयीचं आहे आणि काय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे याचा विचार करून नवं घोरण आखावं लागेल.हवं तर तूर्तास लिबरल डेमॉक्रसी अशी चिठ्ठी चिकटवा आणि तीही निरुपयोगी झाली तर नवं लेबल शोधा. मुद्दा लेबलाचा नाही, मुद्दा आहे परिणाम साधण्याचा. सीईओ असो किंवा पंतप्रधान, दोन्ही बंडलबाजी करणार, जनतेनं जागरूक रहाणं, त्यांना लगाम घालणं महत्वाचं. खाजगी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची पुरेशी व्यवस्था आज कोणत्याही राज्यव्यवस्थेत नाही. बाजारव्यवस्थेत बदल सुचवणारे विचारवंत आहेत, पण त्यांनी बाजाराला नियंत्रीत करायचं म्हटलं की लगोलग त्यांच्यावर समाजवादीपणाचा आरोप होतो. तुलनेत लोकशाहीत सरकारवर जनतेचं नियंत्रण ठेवणं अधिक शक्य असतं.\nम्हणून सरकारच्या हाती नियंत्रण. सरकारवर जनतेचं, जनहिताचं नियंत्रण.\nसरकारवर जनतेचा, स्वतंत्र स्वायत्त जनलोकपालाचा, जबाबदार स्वतंत्र माध्यमांचा वचक.\nनिळू दामले ले��क आणि पत्रकार आहेत.\nलॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत\nत्याही देशाच्या नागरिक आहेत; त्यांनाही मदत द्या\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\nकृषी विधेयकांना विरोध का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/best-parking-in-dapodi-area/", "date_download": "2020-09-27T20:07:01Z", "digest": "sha1:6RJFHZ52RMQTAC6R5M4ZVUXZ4XOJUO6V", "length": 8521, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दापोडी परिसरात बेशिस्त पार्किंग", "raw_content": "\nदापोडी परिसरात बेशिस्त पार्किंग\nवाहतुकीस अडथळा; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष\nपिंपळे गुरव – दापोडी परिसरात वाढत्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या अनधिकृत पार्किगमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. तरी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी सर्वसामन्यांमधून होत आहे.\nदिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसेच वाहन चालविणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच रहदारी वाढत आहे. रस्त्यावरच लोक छोटी मोठी दुकाने थाटलेली आहेत. तसेच भाजीपाला विकणाऱ्यांच्या गाड्या देखील रस्त्यावरच उभारलेले असतात. भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या गाड्या रस्त्यावरच उभे करत असल्यामुळे याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.\nतसेच दापोडीतील बुद्ध विहार, स्मशानभूमी, वि. भा पाटील पूल पुल हा दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, खडकी अशा अनेक मार्गांना जोडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग करतात. मुळात हा रस्ता फार मोठा नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.\nया रस्त्यावर दोन्ही बाजूला ट्रक, टेम्पो ही वाहने उभी असतात. रात्रंदिवस ही वाहने येथेच उभी असतात. या मार्गावर जर बस आली तर अनधिकृत पार्किंगमुळे अडचण निर्माण होते. या बेशिस्त पार्किंग मुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नाही तर वाहतुकीचे नियम तोडले म्हणून वाहतूक पोलीस त्यांच्याकडून दंड वसूल करतात. परंतु गेल्या अनेक दिवसापासून येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. याकडे ते दुर्लक्ष करतात तरी लवकरात लवकर वाहतूक पोलिसांनी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.\nयेथे रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर वाहतूक विभागाने कायदेशीर कारवाई करावी.\n– रोहित काटे, नगरसेवक\nदापोडी परिसरातील रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई केलेली आहे. तरी देखील या ठिकाणी बिनधास्तपणे वाहने उभी करतात. याची दखल घेऊन त्यांच्या कारवाई करण्यात येईल.\n– अरूण ओंबासे, पोलीस निरीक्षक\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/01/ban-on-tik-tok-more-than-five-lakh-download-sharechat-are-happening-every-hour/", "date_download": "2020-09-27T20:33:31Z", "digest": "sha1:KVBVN73E277SUFPSCISPSJLOHE7FSM2Z", "length": 6462, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टीक-टॉकवर बंदी; दर तासाला पाच लाखांपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड होत आहे शेअरचॅट - Majha Paper", "raw_content": "\nटीक-टॉकवर बंदी; दर तासाला पाच लाखांपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड होत आहे शेअरचॅट\nसोशल मीडिया, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / भारतीय अॅप, मोबाईल अॅप, शेअरचॅट / July 1, 2020 July 1, 2020\nएकीकडे भारतात 59 चिनी मोबाइल अॅप्सवर बंदी घातली गेली आहे, तर दूसरीकडे भारतीय अॅप शेअरचॅटने डाउनलोडच्या बाबतीत रेकॉर्ड तोडले आहेत. हे अ‍ॅप दर तासाला सुमारे पाच लाखांपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड केले जात आहे. गेल्या 36 तासात सुमारे 1.50 कोटी वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले. शेअरचॅट हे अॅप भारतीय युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे आणि यामध्ये युझर्���ंना त्यांचे अनुसरण करण्याची आणि फोटो आणि फोटो शेअर करण्याची सुविधा आहे.\nयाबाबत सह-संस्थापक फरीद अहसन सांगतात की लोकांना हे अॅप आवडत असल्याचा आम्हाला आनंद झाला. शेअरचॅट भारतीय लोकांना बरीच शक्यता देते आणि म्हणूनच हे अॅप भारतीय सोशल मीडियाचा सर्वाधिक पसंत मंच बनत आहे. आम्हाला विश्वास आहे की शेअरचॅट येत्या काळात दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीमध्ये सामील होईल.\nकंपनीच्या म्हणण्यानुसार, चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ एक लाखाहून अधिक पोस्ट शेअरचॅटवर आल्या आहेत. या पोस्टला 1 दशलक्षाहून अधिक युझर्सनी पसंती दर्शविली आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर पाच लाख पोस्ट्स शेअर केल्या आहेत.\nकंपनीच्या आकडेवारीनुसार, सध्या शेअरचॅटशी संबंधित 15 कोटींपेक्षा जास्त अधिक वापरकर्ते आहेत आणि ज्यात 6 कोटींपेक्षा जास्त सक्रिय मासिक वापरकर्ते असून, जे 15 भाषांचा वापर करतात. वापरकर्ते हे अ‍ॅप सरासरी 25 मिनिटांसाठी वापरतात. त्याचबरोबर आयआयटी कानपूरचे तीन पदवीधर अंकुश सचदेवा, भानु प्रताप सिंग आणि अहसान फरीद यांनी हे अ‍ॅप बनवले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/09/shrigonda-dalit-atyachargrast-ghoshit-kara/", "date_download": "2020-09-27T20:15:38Z", "digest": "sha1:THIMTHCJDQLOFQ44KFEMVWQBHPNHTZK6", "length": 13014, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "दलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प���रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/दलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज \nदलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज \nश्रीगोंदे :- दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा दलित, आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटनांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष ही आणखी चिंताजनक बाब आहे.\nमहिलांना नग्न करून मारहाण करणे, बलात्कार, लहान मुलांवर धारदार शस्त्रांनी वार, प्राणघातक हल्ला अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढवळगाव येथील जनाबाई बोरगे जळितकांडाचे पडसाद राज्यभर उमटले.\nलिंपणगाव येथील आदिवासी, पारधी व मुस्लिम समाजाच्या झोपड्या गावकऱ्यांनी जाळल्या. चिंभळा गावातील लक्ष्मीबाई आढागळे या वृद्ध मातंग महिलेचा अंत्यविधी जातीयवाद्यांनी रोखला. याच गावातील मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचे अत्याचाराचे प्रकरण,\nतांदळी येथील अल्पवयीन मातंग मुलीवरील सामूहिक अत्याचार, बेलवंडी येथील शिक्षणात हुशार असलेल्या दशरथ काळे या आदिवासी मुलाला बारावीच्या परीक्षेची फी भरली नाही, म्हणून परीक्षेस बसू दिले गेले नाही. बेलवंडी येथील आदिवासी समाजाच्या मुलाने लिंबे तोडली म्हणून बाजारातून नग्न धिंड काढून तोंडातील दात पडेपर्यंत मारहाण करण्यात आली.\nभानगाव येथील आदिवासी महिलेची शेळी सवर्णाच्या शेतात गेली याचा राग अनावर होऊन तिला नग्न करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. ५ सप्टेंबरला अत्याचाराच्या घटनेने कळस गाठला. भानगाव येथील गणेश काळकुशा काळे या दोन वर्षांच्या मुलाचा भांडणात बळी गेला.\nजमिनीचा वाद विकोपाला जाऊन शेजारच्या आघाव यांनी काळे कुटुंबावर हल्ला केला. मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्याला जीवे मारण्यात आले. त्याच्या आई-वडिलांवर गज, खोऱ्याच्या दांड्याने वार करत जीवे मारण्याचा प्रया��� केला गेला. गणेशचे वडील काळकुशा यांचे दोन्ही हात पाय फॅक्चर झाले आहेत. जातीवाचक शिवीगाळ करत काळे कुटुंबाला संपवण्याच्या प्रयत्न केला गेला.\nश्रीगोंदे तालुक्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी या गंभीर घटनेची अजून साधी चौकशीही केलेली नाही. यावरून तालुक्यात दलित, आदिवासींची न्यायाची झुंज एकाकी असल्याचे समोर येत आहे. अन्याय, अत्याचारांचा वाढता आलेख लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा नगर जिल्ह्यातील दलित आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका असल्याचे समोर येत आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/11/yes-dog-hunts-tiger-to-save-owners-life/", "date_download": "2020-09-27T20:29:53Z", "digest": "sha1:7DTC77BCDLAIHSJ4XMVYHYJ7C5BYRXLB", "length": 11964, "nlines": 156, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "होय ! मालकाचे प्राण ��ाचविण्यासाठी कुत्र्याने केली वाघाची शिकार.... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n मालकाचे प्राण वाचविण्यासाठी कुत्र्याने केली वाघाची शिकार….\n मालकाचे प्राण वाचविण्यासाठी कुत्र्याने केली वाघाची शिकार….\nअहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील वाघापुर गावात कुत्र्याने चक्क वाघाचा पाठलाग केल्याची अजब व आश्चर्यचकीत प्रकार पहायला मिळाला.\nसंगमनेर शहरालगत असणार्‍या वाघापूर येथे गव्हाळी वस्तीवर अण्णासाहेब लहानू शिंदे यांच्या घराजवळ सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे निदर्शनास आले.\nत्याक्षणी घरातील कुत्र्याने त्या बछड्याचा पाठलाग केला. आणि बछडे सरासर शेवरीच्या झाडावर चढले. हे कुत्रे त्या शेवरीजवळ जावून झाडावर असणार्‍या वाघावर भुंकत राहिले. त्यांच्यातील हा प्रकार जवळजवळ अर्धातास चालु होता.\nमालकाबरोबर शेतात गेलेल्या कुत्र्याला अघटिताची चाहूल लागली. बिबट्याच्या रूपानं काळच त्यांच्यावर झडप घालणार होता. मृत्यू समोर दिसत असूनही कुत्रा डगमगला नाही. त्याने चक्क बिबट्यावर हल्ला चढवला.\nशनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वाघापूर येथील शेतकरी अण्णासाहेब रघुनाथ शिंदे हे शेतात चारा आणण्यासाठी गेले होते.\nनेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर पाळीव कुत्राही होता. थोड्या वेळाने त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. प्रथम त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, सातत्याने भुंकणाऱ्या कुत्र्यामुळे त्यांची उत्सुकता चाळवली. त्यांनी शोध घेतला तर त्यांचा कुत्रा बिबट्याशी लढत होता.\nआक्रमणामुळे त्रस्त झालेल्या बिबट्याने शेताच्या बांधावरील शेवरीच्या झाडावर आश्रय घेतला. कुत्रा पायथ्याशी उभा राहून भुंकत त्याच्यावर चाल करत होता.\nहे दृष्य पाहून शिंदे यांनी शेजाऱ्यांना आवाज दिल्याने गर्दी जमा झाली. खाली उतरल्यावर बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडणार असे सर्वांना वाटत होते. सुमारे अर्ध्या तासाने बिबट्या वैतागला.\nकशीबशी खाली उडी मारुन त्याने तेथून पलायन केले. कुत्र्याने बराच अंतरापर्यंत पाठलाग करत त्याला पिटाळून लावलं. कुत्र्याच्या या शौर्याची चर्चा वाघापुरात दिवसभर सुरू होती.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/14/ahmednagar-breaking-lcb-takes-biggest-action/", "date_download": "2020-09-27T20:26:15Z", "digest": "sha1:2MEMZ5KCMG5DMPST5PO6V65ATZU4FTEI", "length": 8806, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : LCB ने केली सर्वात ‘मोठ्ठी’ कारवाई! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/अहमदनगर ब्रेकिंग : LCB ने केली सर्वात ‘मोठ्ठी’ कारवाई\nअहमदनगर ब्रेकिंग : LCB ने केली सर्वात ‘मोठ्ठी’ कारवाई\nअहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिळालेल्या माहितीवरून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहता तालुक्यात धडक कारवाई केली आहे.\nप्रशिक्षणार्थी दोन IPS पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी काल दि. १३ च्या रात्री ८ ते आज दि. १५ च्या पहाटे ५ दरम्यान ही केली.\nया कारवाईत 819140 रुपये रोख रक्कम, 266650 /- रु किमतीचे एकूण ३२ मोबाईल, 3300000/- रु. किमतीची चारचाकी ७ वाहने, 32000/- रु किमतीची 2 दुचाकी जप्त करण्यात आली असून\nतब्बल ४१ जणांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत एकूण 417790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/2852/58399", "date_download": "2020-09-27T21:26:21Z", "digest": "sha1:QICS2HYYHPBAT5NLVU3FF4Q3ZTTN43OQ", "length": 30428, "nlines": 78, "source_domain": "bhutkatha.com", "title": "एक वाडा झपाटलेला. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\n१९५६-५७ चा सुमार असेल. शशिकांत प्रधान आणि सुमन प्रधान हे जोडपं आपल्या ५ मुलांसोबत निजामपूरला राहत होतं. त्यावेळी आजच्या मनानी खूपच स्वस्ताई होती.तरीही घरातल्या इतक्या माणसांची पोटं भरणं खूप कठीण जात होतं. एक तर ST मधली तुटपुंज्या पगाराची नोकरी. त्यात घरात खाणारी ते स्वतः धरून ७ माणसं. तशी सुमन गुणी आणि कष्टाळू होती. ती मुलांना सांभाळून चार घरच्या स्वयंपाकाचं काम करत होती. घरातली कामही रेटत होती. घर सांभाळून इतकंच ती करू शकत होती. शशिकांतच्या मनात यायचं निदान रोह्यात बदली झाली तर बरं होईल. आपल्या गावात राहू तसंच मुलांच्या शाळेचीही चांगली सोय होईल. त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या होत असत. मग एकदा त्यांची बदली विसापूर या कोकणातल्या खेड्यात झाली. तिथे नुकतीच बस सेवा सुरु झाली होती. जवळच महाड गाव होते. महाड बऱ्यापैकी मोठे शहर होते. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय होणार होती. मग ते विसापूरला आले. त्यांची राहायची सोय एका मोठ्या पडक्या वाड्यात केली होती. वाड्याचा जो भाग चांगला होता. तिथे ३ कुटुंबे राहत होती. त्यातले एक सोडून गेले, त्यांच्याजागी प्रधान कुटुंबीय राहायला आले. त्यांना बदल्यांची सवय असल्यामुळे ,त्यांना काही फरक पडला नाही एका दिवसात सामान लावूनसुद्धा झाले.\nमुलांना शाळेत दाखल केले. छोटा विजू मात्र अजून छोटाच होता. त्याला शाळेत दाखल करायला वेळ होता. आल्या-आल्या सुमनताईंनी बनवलेले पापड, कुरडया, मसाले विकायचे ठरवले. वाड्याच्या मालकांच्या परवानगीने तसा फलक दाराबाहेर लावला. तो भाग फार वर्दळीचा नसला, तरी जे लोक घेऊन जातील ते जाह���रात करणार होते. सुमनताईंच्या हाताला चव होती. तसेच महाड मध्ये शिक्षणासाठी बाहेरून मुले येऊन रहात. शहरात जागा परवडत नाही म्हणून विसापूर मध्ये रहात होती. मग अशा मुलांना डबे द्यायची कल्पना त्यांना आली. त्यांनी नवऱ्याजवळ विषय काढला. त्यांनीही हसत परवानगी दिली. मग सुमनताईंनी वाड्याच्या आवारात भाजी लावायला सुरवात केली. एक एक करत चांगली पाच मुले मिळाली, जी रोज त्यांच्याकडून डबा घेऊन जायची. या सर्व गडबडीत उरलेल्या तीन कुटुंबांशी बोलायला त्यांना वेळच मिळत नसे. एक तांबे आजी आजोबा त्यांच्या शेजारीच रहात होते. दुसरे दामले आणि तिसरे स्वतः मालक कुलकर्णी. आल्या आल्या सुमनताईंना तांबे आजीनी खूप मदत केली. तांबे आजी स्वभावाने खूप प्रेमळ होत्या. सगळ्या मुलांना त्यांचा खूपच लळा लागला. त्यात छोट्या विजूला तर त्या खूपच आवडल्या. तो दिवसभर त्यांच्याकडेच असायचा. मालक मात्र सगळ्यातून अलिप्त असायचे ते कोणाशीही बोलायचे नाहीत. त्या वाड्यातच राहून ते या कुटुंबापासून दूर असायचे. शशिकांत कामावर गेले कि त्यांचा यायचा भरवसा नसायचा. कधी कधी दोन दोन दिवसही येत नसत. सुमन ताई आपल्या मुलांच्या आधारावर दिवस काढत असत. त्या जेंव्हा गावात जायच्या तेंव्हा सहज चौकशीत त्या कुठे राहतात असं विचारल्यावर कुलकर्णी यांचा वाडा ऐकताच अनेकांचे डोळे विस्फारत. काय झाले हे विचारताच ते काहीच बोलत नसत. \"तुम्ही बाहेरून आला होय ना अहो ते बाहेरच्यांनाच त्या खोल्या देणार. \" असे उद्गार लोकांच्या तोंडून येत. पण त्या व्यतिरिक्त काही नाही. अर्धा गाव कुलकर्णी यांच्या मालकीचा होता. सगळे त्यांचे मिंधे कोण बोलणार मग ताईंनी तांबे आजींना विचारलं असता त्या म्हणाल्या,\" अगं पोरी मग ताईंनी तांबे आजींना विचारलं असता त्या म्हणाल्या,\" अगं पोरी जाऊ दे लोकांकडे कशाला लक्ष देतेस जाऊ दे लोकांकडे कशाला लक्ष देतेस ते काहीही बोलतात. आपण दुर्लक्ष करावं.\" पण दुर्लक्ष कारण्याइतक्या गोष्टी साध्या नव्हत्या. ताईंनाही घरात कोणीतरी वावरत असल्याचे भास होत होते. त्यांच्या वाड्यामागे एक ओसाड जमीन होती. गावातले लोक जवळचा रास्ता म्हणून त्याचा वापर करत असत. शशिकांतरावसुद्धा त्याच रस्त्यानी येत,जात असत. ताई राहत असलेल्या बाजूच्या खिडकीतून तो रस्ता दिसत असे. रात्रपाळीला जाताना छोट्या विजूला घेऊन त्या खिडक���त उभ्या राहायच्या. पहिल्याच रात्री त्या विजूला बाबा कामावर जाताना दाखवत होत्या तेंव्हा त्यांना शशिकांतरावांच्या मागे एक उंचच उंच माणूस साधारण १२ फुटाचा जाताना दिसला. त्या दचकल्या,\" हा काय प्रकार ते काहीही बोलतात. आपण दुर्लक्ष करावं.\" पण दुर्लक्ष कारण्याइतक्या गोष्टी साध्या नव्हत्या. ताईंनाही घरात कोणीतरी वावरत असल्याचे भास होत होते. त्यांच्या वाड्यामागे एक ओसाड जमीन होती. गावातले लोक जवळचा रास्ता म्हणून त्याचा वापर करत असत. शशिकांतरावसुद्धा त्याच रस्त्यानी येत,जात असत. ताई राहत असलेल्या बाजूच्या खिडकीतून तो रस्ता दिसत असे. रात्रपाळीला जाताना छोट्या विजूला घेऊन त्या खिडकीत उभ्या राहायच्या. पहिल्याच रात्री त्या विजूला बाबा कामावर जाताना दाखवत होत्या तेंव्हा त्यांना शशिकांतरावांच्या मागे एक उंचच उंच माणूस साधारण १२ फुटाचा जाताना दिसला. त्या दचकल्या,\" हा काय प्रकार देवा रे\" शशिकांतरावांनी मागे वळून हात केला. बहुतेक त्यांना काहीच दिसलं नाही. त्या रात्री ताईंच्या डोळ्याला डोळा लागला नाही. मग त्यांना घरातही असे प्रकार जाणवू लागले. पडल्या जागेवरून कंदिलाच्या उजेडात टोपलीतले कांदे-बटाटे रांगेत छपरावर चालताना दिसू लागले, घरात मोठाले कुत्र्याएवढे उंदीर दिसू लागले, तसंच कधी कधी आरशासमोर एक लांब केसवाली बाई पाठमोरी बसून केस विंचरताना दिसू लागली. या सर्व प्रकारांनी त्या पुरत्या घाबरल्या. परंतु या गोष्टी त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणालाही जाणवत नसत. म्हणून आपल्याला भास होत आहेत असे समजून त्या गप्प होत्या. उगाच मुलांना घाबरवण्यात काहीच अर्थ नव्हता. तसंच त्यांना परिस्थितीची जाणीवही होती. आपण जरी इथे नाही राहायचं म्हटलं तरी कुठे जाणार जास्तीचं भाडं त्यांना परवडणारच नव्हतं.\nताईंची काळजी वाढली जेंव्हा त्यांच्या ३ नंबरच्या मुलीनी मंगलनी त्यांना सांगितलं कि तिला सकाळी आरशासमोर केस विचारणारी बाई दिसली. तिचे केस पायापर्यंत लांब होते. तिनी कपाळावर मोठे कुंकू लावले होते. दोन दिवस मंगल तापाने फणफणत होती. ताईंनी तिला काढा करून दिला. ताई एकविरा आईच्या भक्त होत्या. त्यांची एकवीरेवर फार श्रद्धा होती. त्यांनी एकवीरेचं नाव घेऊन मंगल ला अंगारा लावला. तसेच रोज तिन्हीसांजेला रामरक्षा म्हणून त्यांनी दारात अंगाऱ्याची रेखा ओढायला सुरवात केली. हा उपाय त्यांना त्यांच्या आईनी सांगितलं होता. त्यामुळे थोडाफार फरक पडला. मंगल ला आराम पडला. मात्र तेंव्हापासून ती अचानक कुलकर्णी जे त्यांचे मालक होते त्यांची लाडकी झाली. तिचे त्यांच्याकडे येणे जाणे वाढले.\nमग उडत उडत सुमनताईंच्या कानावर आलं कि हा वाडा भुताटकीचा म्हणून सर्व गावात प्रसिद्ध आहे. एक दिवस गिरणीत गेल्या असताना एक बाई भेटल्या. सुमनताई त्यांच्याकडे पाहून हसल्या. बऱ्याच वेळा गिरणीत दोघी एकमेकींना पाहत असत. नाव माहित नव्हते तरी चेहेरा ओळखीचा झाला होता. त्या म्हणाल्या, \"मी रमाबाई , मी तुम्हाला खूप वेळा बघते. तुम्ही त्या कुलकर्णींच्या वाड्यात राहायला आलात ना\" \" हो सहा महिने झाले.\" सुमनताई म्हणाल्या.\" बापरे सहा महिने कशा राहिलात त्या पडक्या वाड्यात एकट्या. एक तर इतका मोठा वाडा आणि त्यात कोणी राहणार नाही. तुमचे यजमान ST मध्ये आहेत ना रात्री - अपरात्रीच्या पाळ्या असणार. मग कशा हो राहता मुलांना घेऊन रात्री - अपरात्रीच्या पाळ्या असणार. मग कशा हो राहता मुलांना घेऊन\" रमाबाई आश्चर्याने म्हणाल्या. \" अहो एकटी कुठे शेजारी तांबे आजी - आजोबा आहेत ना \" रमाबाई आश्चर्याने म्हणाल्या. \" अहो एकटी कुठे शेजारी तांबे आजी - आजोबा आहेत ना त्यांची छान सोबत होते.\" सुमनताई हसत म्हणाल्या. बहुतेक तांबे कुटुंबाबद्दल रमाबाईंना माहित नसावं त्यांच्या मनात आलं. इतकं छोटं गाव आणि त्यातली माणसं एकमेकांना ओळखत नसतील असं कसं होईल त्यांची छान सोबत होते.\" सुमनताई हसत म्हणाल्या. बहुतेक तांबे कुटुंबाबद्दल रमाबाईंना माहित नसावं त्यांच्या मनात आलं. इतकं छोटं गाव आणि त्यातली माणसं एकमेकांना ओळखत नसतील असं कसं होईल जाऊ दे आपल्याला काय करायचंय असा विचार करत त्या घरी आल्या. आल्या आल्या भूषण नि तक्रार केली कि मंगल परत मालकांकडे गेलीय.\nखूप वेळ झाला तरी आली नाही.\" इतकं काय वाढून ठेवलंय तिकडे\" असा विचार करत सुमनताई मालक राहत असलेल्या भागात आल्या. हा भाग मध्ये भिंत घालून इतर भाडेकऱ्यांपासून वेगळा केला होता. पलीकडचं काहीच दिसत नव्हतं. भिंतीला मध्ये एक दार होतं. त्यातून मालक येत असत तेही महिन्यातून एकदा भाडं वसूल करायला. इतर वेळी ते दार त्यांच्या बाजूने बंद असायचं. आज नेमकं ते लोटलेले होते. कदाचित मंगल गेली म्हणून असेल. सुमनताई पहिल्यांदाच त्या बाजूला जात होत्या. दारातून पलीकडे पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळेपणाची जाणीव झाली. वाड्याच्या आसपास मोठे वृक्ष असून त्यावर एकही पक्षाचा आवाज येत नव्हता. एखादी जागा वर्षानुवर्षे बंद असल्यावर कशी जाणीव होते, तसे त्यांना वाटले. इकडे इतकं रमण्यासारखं काय आहे \" असा विचार करत सुमनताई मालक राहत असलेल्या भागात आल्या. हा भाग मध्ये भिंत घालून इतर भाडेकऱ्यांपासून वेगळा केला होता. पलीकडचं काहीच दिसत नव्हतं. भिंतीला मध्ये एक दार होतं. त्यातून मालक येत असत तेही महिन्यातून एकदा भाडं वसूल करायला. इतर वेळी ते दार त्यांच्या बाजूने बंद असायचं. आज नेमकं ते लोटलेले होते. कदाचित मंगल गेली म्हणून असेल. सुमनताई पहिल्यांदाच त्या बाजूला जात होत्या. दारातून पलीकडे पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळेपणाची जाणीव झाली. वाड्याच्या आसपास मोठे वृक्ष असून त्यावर एकही पक्षाचा आवाज येत नव्हता. एखादी जागा वर्षानुवर्षे बंद असल्यावर कशी जाणीव होते, तसे त्यांना वाटले. इकडे इतकं रमण्यासारखं काय आहे त्यांच्या मनात आलं. अजूनही एक भावना त्यांच्या मनात दाटत होती ती म्हणजे अनामिक भीतीची. त्यांच्या सर्व मुलांमध्ये मंगल भोळी होती. कोणाच्याही बोलण्याला ती फसत असे. मालकांबरोबर कोणी राहतं का त्यांच्या मनात आलं. अजूनही एक भावना त्यांच्या मनात दाटत होती ती म्हणजे अनामिक भीतीची. त्यांच्या सर्व मुलांमध्ये मंगल भोळी होती. कोणाच्याही बोलण्याला ती फसत असे. मालकांबरोबर कोणी राहतं का असा प्रश्न त्यांनी तांबे आजींना केला असता. \" बहुतेक त्यांची बहीण असते त्यांच्या बरोबर. नक्की माहित नाही.\", असे त्या म्हणाल्या होत्या. गावातून उडत उडत जे कानावर आलं तेही इतकं भयानक होतं कि ऐकून सुमनताईंच्या अंगाचा थरकाप होत होता. बरं नवऱ्याशी बोलायची सोय नाही. त्यांचा या ऐकीव गोष्टींवर कधीच विश्वास बसणार नाही हे त्या जाणून होत्या. त्यांच्याकडे डबा घ्यायला एक मुलगा यायचा सिद्धेश त्याचं नाव. तो नेहमी वाड्याच्या दारातून आवाज द्यायचा आणि डबा घेऊन जायचा. संध्याकाळी मुलांपैकी कोणालातरी बोलावून हातात द्यायचा. एक दिवस सुमनताई डबा द्यायला दारात गेल्या होत्या, त्यांनी विचारलं,\" अरे असा प्रश्न त्यांनी तांबे आजींना केला असता. \" बहुतेक त्यांची बहीण असते त्यांच्या बरोबर. नक्की माहित नाही.\", असे त्या म्हणाल्या होत्य��. गावातून उडत उडत जे कानावर आलं तेही इतकं भयानक होतं कि ऐकून सुमनताईंच्या अंगाचा थरकाप होत होता. बरं नवऱ्याशी बोलायची सोय नाही. त्यांचा या ऐकीव गोष्टींवर कधीच विश्वास बसणार नाही हे त्या जाणून होत्या. त्यांच्याकडे डबा घ्यायला एक मुलगा यायचा सिद्धेश त्याचं नाव. तो नेहमी वाड्याच्या दारातून आवाज द्यायचा आणि डबा घेऊन जायचा. संध्याकाळी मुलांपैकी कोणालातरी बोलावून हातात द्यायचा. एक दिवस सुमनताई डबा द्यायला दारात गेल्या होत्या, त्यांनी विचारलं,\" अरे तू आत का येत नाहीस तू आत का येत नाहीस \" तो आधी टाळत होता, मग म्हणाला,\" बाई \" तो आधी टाळत होता, मग म्हणाला,\" बाई या वाड्याबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या वाड्यात राहणारे लोक जिवंतपणी हा वाडा सोडू शकत नाहीत.इथे भुताटकी आहे. इथे कितीतरी बायका मेलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेतं कोणालाही दिसली नाहीत. असं म्हणतात कि या वाड्यात गेलेल्या स्त्रीवर मृत्यूनंतरचे दाह संस्कार झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मा इकडेच भटकत राहिला आहे. अशा अनेक अफवा मी ऐकल्या आहेत.\" \" अरे या वाड्याबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या वाड्यात राहणारे लोक जिवंतपणी हा वाडा सोडू शकत नाहीत.इथे भुताटकी आहे. इथे कितीतरी बायका मेलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेतं कोणालाही दिसली नाहीत. असं म्हणतात कि या वाड्यात गेलेल्या स्त्रीवर मृत्यूनंतरचे दाह संस्कार झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा आत्मा इकडेच भटकत राहिला आहे. अशा अनेक अफवा मी ऐकल्या आहेत.\" \" अरे अफवा म्हणतोस ना मग त्यातच आलं सगळं. लोक काहीही बोलतात. त्यावर आपण विश्वास ठेऊ नये. मालकांकडे या गावातल्या लोकांच्या जमिनी गहाण आहेत म्हणून लोक त्यांचा राग करतात झालं.\" सुमनताई त्याला हसत बोलल्या. तरीही त्याची भीती कधी कमी झालीच नाही.\nतो कधी वाड्याच्या आत आलाच नाही. हा सगळा विचार काही सेकंदात सुमनताईंच्या मनात चमकून गेला. एकीकडे त्या समोरच्या वाड्याच्या भागाचं निरीक्षण करत होत्या आणि एकीकडे मंगल ला हाक मारत होत्या. समोरचा भाग बघून तिथे कोणी राहत असेल असं वाटत नव्हतं. आवारात झाडांच्या पानांचा नुसता खच पडला होता.सुमनताई दारात आल्या. दार वाजवलं. कोणीच प्रत्यूत्तर दिलं नाही.आता मात्र त्या घाबरल्या. सगळे शिष्ठाचार सोडून त्या जोरजोरात मंगलच्या नावानी हाक मारू लागल्या. त्यांनी दार जोरात ढकललं. दार मोठा आवाज करत आतल्या बाजूनी उघडलं. सुमनताईंनी आत पाय टाकला. त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक मग परत मागे जाऊन त्यांनी. काडी ओढून ठेवली. ना जाणो दार बंद केलंच तर ते कोण बंद करेल हि कल्पनाच त्यांना करवत नव्हती. मग त्यांनी घरात शोधायला सुरवात केली. एकेकाळी मालक खूप श्रीमंत असले पाहिजेत. घरातल्या उंची फर्निचर वरून त्याची कल्पना येत होती. परंतु त्याची नीट काळजी घेतली गेली नव्हती. त्या एका मोठ्या दिवाणखान्यात होत्या. समोरच स्वयंपाकघर दिसत होते. त्या तिकडे गेल्या. मागच्या दाराबाहेर विहीर होती आणि त्यापलीकडे तो रस्ता दिसत होता जो सुमनताईंच्या घरातून दिसत होता. इतक्यात त्यांना वरच्या मजल्यावरून एका बाईच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. त्या दचकल्याच. इतकं विचित्र हसणं ज्यानी त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. आल्या पावली परत जावंस वाटत होतं. पण मंगल याच वाड्यात होती. तिला घेतल्याशिवाय जायचं नाही , हा त्यांनी निश्चय केला होतं. एकविरा आईचं नाव घेत त्या पायऱ्या चढू लागल्या. प्रत्येक पाऊल नेट देऊन रेटावं लागत होतं. वरच्या मजल्यावर कमी खोल्या होत्या. फक्त चार. त्यातल्या एका खोलीतून आवाज आला होता. मोठा धीर करून त्यांनी समोर दिसणारं दार ढकललं. ती मालकांची खोली दिसत होती. समोर एका खुंटीवर कोट लटकला होता. खाली चपला होत्या आणि ती खोली रिकामी होती. चार पैकी तीन खोल्या रिकाम्या होत्या. आता एकच खोली राहिली होती. त्या दाराला हात लावणार इतक्यात परत तो घाणेरडा हसल्याचा आवाज आला.\" याच खोलीत मंगल आहे\", सुमनताईंनी मनाचा हिय्या करून दार ढकलल आणि समोर एका आरशासमोर एक बाई पाठमोरी केस विंचरत बसली होती. तिचे केस जमिनीपर्यंत लोळत होते , तिचं समोरच्या आरशात प्रतिबिंब बिलकुल दिसत नव्हतं आणि तिच्याकडे एकटक पाहत जवळच मंगल बसली होती.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nएक वाडा झपाटलेला अंतिम भाग\nBooks related to एक वाडा झपाटलेला\nभुतांचे स्वानुभव (Horror Experiences)\nस्वानुभव आधारित भुतांच्या कथा\nकाही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.\nझपाटलेला वाडा हि कथा आहे एका झपाटलेल्या घराची ज्याच्या जुना इ���िहास वाड्याच्या नवीन मालकाच्या वर्तमानात प्रवेश करतो.\nही एक भयकथा आहे. या कथेमध्ये निशा, रीमा, रजत, जयराम सरपोतदार, गुरुजी अशी पात्रे आहेत. ही कथा रीमा आणि निशा ह्या मैत्रिणींकडून सुरु होते. रीमाला एका अमानवी शक्तीने झपाटलेले असते. तिला ह्या संकटातून तिची मैत्रीण निशा कशी सोडवते व या कार्यामध्ये तिला रजत आणि गुरुजी कसे मदत करतात हे ही कथा वाचल्यावर नक्की कळेल. मी लिहिलेल्या इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://preetisawantdalvi.blogspot.com/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/16", "date_download": "2020-09-27T20:28:02Z", "digest": "sha1:QNLMEZGMK3ES6RZ32U2MSS5NU3RBA6DS", "length": 6306, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nEknath Khadse: फडणवीस-अजितदादांच्या चार दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी\nEknath Khadse: फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले; खडसेंचे अनेक खळबळजनक आरोप\n‘नवी मुंबईतच खारफुटी लावा’\n'दलित व्यक्तीची हत्या झाली तर कुटुंबातील सदस्याला मिळणार नोकरी'\nआदेश काढण्यापूर्वी भान हवे\nआम्हाला जीव नाही काय\nतामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, पाच जण होरपळले\n'विरोधकांचा श्वास गुदमरलाय याचा अर्थ सरकारनं योग्य निर्णय घेतलाय'\nबीडीडी चाळींच्या पुनर्विकासातल्या अडचणी दूर होणार\nकंगनाविरोधात जोडे मारो आंदोलन; अमृता फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी\nकंगनासाठी रिपाइं आक्रमक; रामदास आठवलेंनी दिला 'हा' इशारा\n​नरेंद्र मोदींना पॅराग्लायडिंगची आवड\nगंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; अमित ठाकरेंची मागणी\n'संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात'\nरंगकर्मींनी आत्महत्या करावी का\n'पहले मंदिर फिर सरकार' म्हणणाऱ्यांचीच जनतेला मंदिर प्रवेश बंदी; मनसेचा घणाघात\n शक्यच नाही; विशेष तंत्रज्ञानाचा होणार वापर\nनाशिक मेट्रोला ठाकरे सरकारची चालना\nराज्यकर्त्यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडले\nपुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचे करोनाने निधन; उपचारासाठी मिळत नव्हता बेड\nPune Lockdown: पुण्यातील लॉकडाऊ�� संदर्भात संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट\nकुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/07/blog-post_18.html", "date_download": "2020-09-27T20:32:43Z", "digest": "sha1:IKF4OLFC47LBPWNOX6HODCQ3XSACBFBH", "length": 10639, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "मंदारची जागा प्रसाद काथे घेणार ?", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यामंदारची जागा प्रसाद काथे घेणार \nमंदारची जागा प्रसाद काथे घेणार \nबेरक्या उर्फ नारद - बुधवार, जुलै १९, २०१७\nमुंबई - एकीकडे IBN लोकमतमध्ये प्रेम प्रकरणावरून चॅनलची बदनामी सुरु असताना, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चॅनलने कार्यकारी संपादक पद भरण्याचा निर्णय घेतला आहे. मंदार फणसे यांच्या जागी एनडीटीव्ही ( इंडिया ) चे पॉलीटिकल एडीटर (मुंबई ) प्रसाद काथे यांचे नाव फिक्स झाले असून, ते १ ऑगस्टपासून चॅनलची सूत्रे घेणार असल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.\nप्रसाद काथे हे १९९९ पासून टीव्ही मीडियात आहेत. सुरुवातीला आल्फा मराठी, नंतर ई - टीव्ही, सहारा समय असा प्रवास करीत ते गेल्या १० वर्षांपासून एन. डी.TV इंडिया मध्ये कार्यरत आहेत. काथे हे कार्यकारी संपादक असले तरी चॅनेल हेड म्हणून त्यांच्याकडे सूत्रे राहणार आहेत.\nIBN लोकमतच्या चॅनल हेड साठी झी २४ च्या डॉ. उदय निरगुडकर यांचे नाव आघाडीवर होते, पण नंतर ते मागे पडले. त्यानंतर निलेश खरे, मंदार परब, यांची नावे आली, पण काथे यांनी कासव गतीने बाजी मारली आहे.\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळ���ा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/indias-100-music-creatior-launch-new-vande-mataram-song-for-atm-nirbhar-india-on-independence-day-256183.html", "date_download": "2020-09-27T19:50:32Z", "digest": "sha1:K5SKGUU53CKNNWKDDM32O4MVXMIEND2C", "length": 17344, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Vande Mataram : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्", "raw_content": "\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला दुसरा धक्का, कर्णधार स्टीव्ह स्मिथ बाद\nVande Mataram : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्\nVande Mataram : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्\n'द म्यूझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया'ने आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन गाणं 'वंदे मातरम्' लाँच केले (Vande Mataram new Song).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : ‘द म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन गाणं ‘वंदे मातरम्’ लाँच केले (Vande Mataram new Song). विशेष म्हणजे या गाण्यामध्ये देशातील एकूण 100 संगीत निर्मात्यांचा समावेश आहे. भारतातील अनेक क्षेत्रात स्वत:ला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ‘द म्युझिक कंपोजर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने आपले योगदान देण्याचा छोटासा प्रयत्न केला (Vande Mataram new Song).\nआज 15 ऑगस्ट 2020 भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. त्यासोबत स्वात:ला आत्मनिर्भर केल्याचाही उत्साह झाला पाहिजे. यासाठी म्युझिक व्हिडीओ वंदे मातरम् आपल्यासाठी विशेष आहे.\nदेशात पहिल्यांदा असं झाले असेल की, या व्हिडीओमध्ये देशातील 100 सर्वात मोठे स���गीत निर्मात्यांनी एकत्र येऊन आत्मनिर्भर गाणं तयार करण्यास मदत केली आहे. या संगीत निर्मात्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे.\nया व्हिडीओमध्ये देशातील क्लासिकलपासून ते आतापर्यंतच्या नव्याा म्युझिकचाही समावेश आहे. यामध्ये फॉक म्युझिकही आहे. वेगवेगळ्या गायकांनी वंदे मातरम् गाणं गायले आहे. गाण्याची मधुरता तुमच्या मनाला देशभक्तीसोबत एक नवीन ऊर्जा देते. अप्रतिम असा हा म्युझिक व्हिडीओ आहे.\nया व्हिडीओमध्ये देशातील वेगवेगळे संगीतकार आहेत. त्यात आनंदजीभाई शाह, प्यारेलाल शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, लुइस बँक्स, रिकी केज, शंकर लॉय, सलीम सुलेमान, विशाल शेखर, साजिद खान, श्रवण राठोड, कैलाश खेर, शान, अदनान सामी, हरिहरण, लेसली लुइस, राम संपत, शांतनू मोइत्रा, विद्यासागर, विशाल भारद्वाज, स्नेहा खानवलकर, आनंद मिलिंद, अजय अतुल, गुरु किरण, एम जयचंद्रन, अनूप जलोटा, सचिन जिगर, दलेर मेहंदी, रंजीद बरोट, रजत डोलकिया, भवदीप जयपुरवाले, वीजू शाह, इस्माइल दरबार यासह इतरही म्युझिक कंपोजर्सचा यामध्ये समावेश आहे.\nPHOTO : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण\nPM Modi Independence Day Speech LIVE | देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nविराट तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला, तुम्ही थकत नाही का\nतू खरंच 55 वर्षांचा आहेस मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही…\nमजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी, त्यांनी घालविली काँग्रेसची सत्तेची गादी:…\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची…\nविराट-अनुष्का, तुम्ही उत्तम पालक व्हाल, पंतप्रधान मोदींकडून कौतुक\nGoogle Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास…\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी…\nदीपिका, सारा, श्रद्धाची NCB कडून चौकशी, 'हे' प्रश्न विचारले जाण्याची…\nमुंबईत ���ोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार\nशाहीद कपूरचा ओटीटीवर डेब्यू, नेटफ्लिक्सशी 100 कोटींची डील\nकाश्मीरमध्येही फिल्मसिटी सुरु करा, शिवसेनेचा भाजपला खोचक सल्ला\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला दुसरा धक्का, कर्णधार स्टीव्ह स्मिथ बाद\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला दुसरा धक्का, कर्णधार स्टीव्ह स्मिथ बाद\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/security-in-ayodhya-amid-ram-mandir-bhoomi-pujan-program-252204.html", "date_download": "2020-09-27T21:24:23Z", "digest": "sha1:HPEQSAGGWZRMQ25TPLFRMVWWRZ3GCS4Z", "length": 19214, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Security in Ayodhya amid Ram Mandir Bhoomi Pujan program", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nAyodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापर्यंत अयोध्या पूर्णपणे सील, SPG-NSG जवानांचा कडा पहारा\nअयोध्या राम जन्मभूमी राष्ट्रीय हेडलाईन्स\nAyodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापर्यंत अयोध्या पूर्णपणे सील, SPG-NSG जवानांचा कडा पहारा\nराम मंदिर भूमिपूजनानिमित्त अयोध्येत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. (Security in Ayodhya for Ram Mandir Bhoomi Pujan).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअयोध्या : देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे (Security in Ayodhya for Ram Mandir Bhoomi Pujan). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अगदी मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.\nराम मंदिर भूमिपूजनाच्या आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज हे मंचावर उपस्थित असणार आहेत.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nराम मंदिर के पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11.30 वाजता अयोध्येत पोहचतील. भूमिपूजनचा शुभ मुहूर्त 12.44 वाजता आहे. राम जन्मभूमि परिसर आणि आजूबाजूच्या भागाला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे देण्यात आली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेसाठी प्रवेश करताना सिक्यूरिटी कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. ते कोड एकदाच वापरता येणार आहेत. तसेच पोलीस उपस्थितांच्याही तपासण्या करणार आहेत.\nभूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. कोणत्याही वाहनाला येण्याजाण्यासाठी परवानगी नाही. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम होईपर्यंत कुणालाही अयोध्येत जाण्याची परवानगी नाही. माध्यमांना देखील केवळ राम पेढी येथील मीडिया सेंटरपर्यंत जाण्याची परवानगी आहे. अयोध्येत जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून अडवले आहेत. साकेत महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर थेट एसपीजी आणि एनएसजीच्या जवानांचा कडेकोट पहारा आहे.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nउपस्थितांना कार्यक्रमादरम्यान पोलीस तपासात ओळखपत्रही दाखवावे लागेल. मोदींच्या आगमनाच्या 2 तासापूर्वीपर्यंत आमंत्रितांना पोहचायचे आहे.\nअयोध्येत प्रस्तावित असलेल्या राम मंदिराच्या ‘भूमिपूजनाचा’ कार्यक्रम आज दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ‘शिला पूजन’, ‘भूमि पूजन’ आणि ‘कर्म शिला पूजन’ होईल. मुख्य पूजा दुपारी 12.44 आणि 12.45 वाजल्याच्या दरम्यान 32 सेकंदांच्या काळात होईल. याला ‘अभिजीत मुहूर्त’ म्हणतात. याच मुहूर्तात प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता. पंतप्रधान मंदिर निर्माणाच्या सुरुवातीला प्रतिकात्मकपणे 40 किलो चांदीच्या विटा ठेवतील. यासाठी मोदी अयोध्येत जवळपास 3 तास असतील, असा अंदाज आहे.\nAyodhya Ram Mandir : राम मंदिराचा प्रसाद दुतावासांमार्फत जगभर वाटणार, अयोध्येत 1 लाख 11 हजार लाडूंची तयारी\nअमित शाहांना कोरोना, आता जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का\nव्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा सल्ला, उद्धव ठाकरेंवर जितेंद्रानंदांची जहरी टीका\nकंगना आली, सेनेचं नाक कापलं आणि घरी गेली, राणेंचा हल्ला,…\nकंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची…\nKangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि…\n'ज्या विषयावर बोलणार नाही, त्यावर विचारुन काय फायदा\nपवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित…\nफडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला\nबिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यालाच योगायोग म्हणतात : धनंजय मुंडे\nशरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम, पार्थबाबत मी काय बोलणार\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाह��त, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-27T20:16:05Z", "digest": "sha1:XN3HQICBAM5UZK2HNVVKWS7A32EYSWRJ", "length": 9831, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यात आढळला निपाहचा पहीला संशयित रुग्ण; गोमेकॉत उपचार सुरु | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यात आढळला निपाहचा पहीला संशयित रुग्ण; गोमेकॉत उपचार सुरु\nगोव्यात आढळला निपाहचा पहीला संशयित रुग्ण; गोमेकॉत उपचार सुरु\nगोवा खबर: गोव्यात निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा निपाह विषाणूचाच रुग्ण असल्याचं वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध झालेलं नाही. पण त्याच्याविषयी संशय असल्यानं त्याला बांबोळीतील गोमेकॉ अर्थात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.\nआरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना याविषयी विचारलं असता, ते म्हणाले की, ‘चिंता करण्यासारखं काही कारण नाही. गोमेकॉ रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णाला ठेवण्यात आलंय. हा रुग्ण केरळमधून गोव्यात रेल्वेनं आला होता. हा रुग्ण गोमंतकीयच आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या केरळमधील भागाला या रुग्णानं मुळीच भेट दिली नव्हती. त्याला स्वत:ला संशय आल्यानंतर त्याने गोमेकॉत धाव घेतली. त्याच्या रक्ताचे नमूने पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येतील. निपाह विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणं आढळल्यानं संभाव्य धोका पत्करायला नको, या हेतूने आम्ही त्याला देखरेखीखाली ठेवले आहे. पण अजून काही सिद्ध झालेले नाही. पुणे येथे चाचण्या होऊन अहवाल आल्यानंतर बाकीच्या गोष्टी समजतील’.\nकेरळमध्ये काही भागात निपाह विषाणूनं थैमान घातलंय. केरळमधील थंड प्रदेशांच्या ठिकाणी सुट्टी घालविण्यासाठी बरीच गोमंतकीय कुटुंबं गेली आहेत. त्यापैकी कुणाला निपाह विषाणूची लागण झाल्याचं उदाहरण अजून समोर आलेले नाही. आता प्रथमच संशयित रुग्ण सापडल्यानं गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने गोव्याला अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच पाठवली आहेत. गोवा सरकारने राज्यातील सर्व खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये ही मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत. कुणालाही निपाहचा संशयित रुग्ण आढळला तर गोमेकॉ रुग्णालयास त्याबाबतची माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे. निपाह विषाणूची लागण झाल्याचे दाखवून देणारे कोणते संकेत असतात, याविषयीही गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने जनजागृती अभियान सुरू केलं आहे.\nPrevious articleम्हादई बाबत कुमारस्वामींकडून 2006 ची पुनरावृत्ती होऊ नये:शिवसेना\nNext articleइव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे मोठ्या प्रमाणावरील कथित अपयशाचा अंदाज अतिशयोक्तीपूर्ण- केंद्रीय निवडणूक आयोग\nकृषी विधेयका विरोधात काँग्रेसचे उद्या चलो राजभवन आंदोलन\nभारतीय जनता पक्षाचे नाव बदलून ���ारतीय जनता प्रायव्हेट लिमिटेड’असे का नाही करत:आप\nमोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठी गोव्यात कोळसा हब करण्याचा भाजपचा डाव :गिरीश चोडणकर\nकेंद्र सरकारच्या निर्दशांचे पालन करुन शिक्षकाना घरातुन काम करण्यास सांगावे : दिगंबर कामत\n‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा\nराजधानी पणजीत आज पासून कडक प्लास्टिक बंदी\nबागा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पुण्याचे 9 पर्यटक अटकेत\nगोमंतकीय सिने निर्मात्यांवरील अन्याय दूर न झाल्यास आंदोलन:कामत\nविन्सन वर्ल्डच्या ‘स्थलपुराण’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा...\nमोपामुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळेल:सुरेश प्रभू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/vashishtha-narayan-singh-forgotten-mathematician", "date_download": "2020-09-27T19:09:38Z", "digest": "sha1:W5LYU3V7IW56NZRQEUXPLCEDDCTYOK6P", "length": 30015, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वशिष्ठ नारायण सिंह - काळाच्या छायेत हरवलेला गणितज्ञ - द वायर मराठी", "raw_content": "\nवशिष्ठ नारायण सिंह – काळाच्या छायेत हरवलेला गणितज्ञ\nआपल्याला गणिती रामानुजन यांचे चरित्र माहिती आहे. आपल्याला ‘सुपर ३०’ फेम आनंद कुमार अलीकडेच चित्रपटातून अधिक नेमकेपणाने समजले. पण रामानुजन ते आनंद कुमार या प्रवासातील भारतातील एक अदृश्य तारा स्मृतीच्या पटलावर कायमच दुर्लक्षित राहिला.\n(२ एप्रिल १९४६ — १४ नोव्हेंबर २०१९)\nबिहार मधील भोजपुर जिल्ह्यातील बसंतपुर गावातील एक युवक. अगदी १७-१८ वर्षांचे पोरंच ते त्याला चार भावंडे. हे पोर सर्वात मोठे. शिकायला बी.एस. सी.च्या पहिल्या वर्गात. पण पूर्ण महाविद्यालयात सर्वांपेक्षा विज्ञानात फारच गती या मुलाला\nपहिल्या वर्षातच एकदा एका प्राध्यापकाबरोबर त्याचे भांडण झाले. वर्गात शिकवलेली पद्धत सोडून भलत्याच वेगळ्या मार्गाने त्याने गणिती प्रमेय सोडवले आणि शिक्षकाने त्याला चूक ठरवले. हे भांडण पुढे प्राचार्यांपर्यंत गेले. हा मुलगा बरोबर असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. एखादे गणिती कोडे किंवा शास्त्रीय प���रश्न सोडवण्याच्या विविध पद्धती असू शकतात आणि एवढ्या कमी वयात या मुलाने हे आत्मसात केल्याचे लक्षात आल्यावर प्राचार्यांना त्याचा अभिमान वाटला. गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये एवढा चुणचुणीत आणि हुशार होता हा मुलगा, की त्याला एकदम पदवीच्या म्हणजे बीएससीच्या तिसऱ्या वर्षांत प्रवेश देण्यात आला. सन १९६४ मध्ये हा मुलगा बी. एस. सी. उत्तीर्ण झाला. त्याला थेट शेवटच्या वर्षात प्रवेश देणारे प्राचार्य होते प्रा. नागेंद्र नाथ.\nपुढच्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ कलिफॉर्निया येथील प्राध्यापक जॉन केली हे प्रा. नागेंद्र नाथ यांना भेट देण्यासाठी पाटणा येथील महाविद्यालयात आले होते. या ठिकाणी प्रा. केली यांना या मुलाच्या विज्ञान व गणितात असलेल्या अफाट झेपेबद्दल प्रा. नागेंद्र यांच्याकडून कळाले. त्यांनी या मुलाला अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी घेऊन जाऊ का म्हणून विचारणा केली.\nमग काय, या पोराने मागे वळून पाहिलेच नाही. उमलत्या तारुण्यातील ज्या वयात बहुतांश मुले – मुली आपला जिल्हा, आपले राज्य ओलांडून जात नाहीत, त्या वयाच्या १९ व्या वर्षी हा मुलगा अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील युनिव्हर्सिटी ऑफ कलिफॉर्नियाच्या बर्कले कॅम्पसमध्ये जाऊन पोचला.\nवशिष्ठ नारायण सिंह हा १९ वर्षांचा युवक जेव्हा बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मध्ये पोचला तेव्हा तेथे अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काची चळवळ चालू होती. त्याच वेळी ते विद्यापीठ अमेरिकेतील व्यापक सामाजिक चळवळींचे केंद्र बनले होते. त्यामध्ये व्हिएतनाम युद्ध व त्यातील हिंसेविरुद्ध असलेले आंदोलन हे प्रमुख होते. तिथेच वयाच्या २३ व्या वर्षी वशिष्ठ ने पीएच.डी. पदवी प्राप्त केली.\nत्यांनतर वशिष्ठ भारतात परतले. आय. आय. टी. कानपुर आणि भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता आणि मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या बरोबर काही महिने काम केले. पण त्याच काळात वशिष्ठला मानसिक आजाराचा त्रास सुरु झाला. हा आजार नेमका कशामुळे सुरु झाला, यावर विविध मतांतरे आहेत. परंतु काही लोक असं म्हणतात, की त्यांचं लग्न मोडलं म्हणून त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला. हा आजार वाढतच गेला. पुढे हा आजार स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर स्वरूपात रूपांतरित झाला.\nपीएच.डी. करत असताना वशिष्ठ भारतातील मित्राला पाठवलेल्या पत्रामध्ये एक गोष्ट नोंदवतात. ते म्हणतात, “माझ्यासारख्या गरीब घरातून आलेल्या मुलाला इकडची समृद्धी पाहून भलतेच आश्चर्य वाटते. यांच्याकडे गरजेपेक्षा कितीतरी अधिक गोष्टी आहेत. येथील लोक श्रीमंत आहेत आणि आपली मुले सुशिक्षित व्हावीत, यासाठी ते कोणताही प्रयत्न करायला तयार आहेत.” त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांना काही मानसिक त्रास होत असल्याचे किंवा तसे संकेत सापडत नाहीत. कोलकातामध्ये काम करत असताना त्यांना काही काळ तेथील लुंबिनी मानसोपचार रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आले होते. १९७२ मधील त्यांचे तेथील एक विद्यार्थी शशी मोहन श्रीवास्तव सांगतात, “आम्हाला ते टोपोलॉजी हा विषय शिकवायचे. त्यावेळी ते खूपच आजारी होते. ते एवढे आजारी असत की टोपोलॉजी विषयातील मूलभूत संकल्पना सुद्धा ते विसरून गेले होते.”\nपुढे त्यांची तब्येत आणखी खराब झाल्यानंतर १९७६ पासून ते त्यांच्या वडिलांचे १९८७ मध्ये निधन होईपर्यंत रांची येथील केंद्रीय मानसोपचार संस्थेमध्ये उपचार घेत होते. १९९३ मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी विशेष लक्ष घालून वशिष्ठ नारायण सिंह यांना बेंगळुरू जवळील एनआयएमएचएएनएस (NIMHANS) या संस्थेमध्ये उपचारासाठी रवाना केले.\nआपल्यापैकी बऱ्याच जणांनी रसेल क्रो याने सुंदर अभिनय केलेला “अ ब्युटीफुल माईंड” हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये सुद्धा जॉन नॅश या प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञाला स्किझोफ्रेनियाचा आजार झाला होता. स्किझोफ्रेनियानंतर त्यांच्या आयुष्यातील धडपड, संघर्ष अतिशय हळुवारपणे, संवेदनशीलपणे त्यात आला आहे. जॉन नॅश यांना १९९४ मध्ये त्यांच्या “नॅश इक्विलिब्रियम” या संशोधनासाठी अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते आणि २०१५ मध्ये त्यांना त्यांच्या “नॉनलिनीयर पार्शल डिफरनशिएशन समीकरण” साठी गणितातील सर्वात मोठे असे एबेल पारितोषिक मिळाले होते. जॉन नॅश यांच्यावर २००१ मध्ये आलेल्या “अ ब्युटीफुल माईंड” या मूळच्या सिल्व्हिया नासर यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाला अनेक ऑस्कर्स मिळाले होते.\nवशिष्ठ नारायण सिंह यांचे संशोधन आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान काय असा प्रश्न बरेच लोक आजकाल विचारत आहेत. जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून वयाच्या फक्त २३ व्या वर्षी पीएच. डी. प्र���प्त विद्यार्थी संपूर्ण भारताने डोक्यावर घ्यावे असे कोणते काम केले यावर अनेक तर्कवितर्क करणाऱ्या बातम्या अलीकडे माध्यमांतून आल्या. काही बातम्यांत असं म्हणलं होतं, की त्यांनी आईन्स्टाईनच्या सापेक्षता संबंधित काही मूलभूत सिद्धांतांना आव्हान दिलं होतं. त्यांचं आव्हान हे गांभीर्याने घ्यावं असं म्हणायचे, तर वैज्ञानिक जगतातील कुणीही याची पुष्टी करणारे विधान मागील काही दिवसात केलेलं नाही. पण हे म्हणत असतानाच वशिष्ठ यांनी त्यांच्या पीएच.डी. मध्ये केलेलं काम मूलभूत स्वरूपाचं होतं का नाही ते पहावं लागेल. डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांचा संशोधन प्रबंध हा एकमेव असा प्रबंध आहे, जो गणितातील हिल्बर्ट स्पेसेस या संकल्पनेबद्दल सखोल छाननी करतो. हिल्बर्ट स्पेस या गणितातील संकल्पनेत अनंत मिती असलेल्या गणितीय रचनांचा विचार केला जातो. या प्रकारच्या संशोधनाचे महत्त्व एवढ्यासाठी आहे, की याला अनेक व्यावहारिक उपयोग आहेत आणि विशेष म्हणजे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल्स (QMM) म्हणजे याआधारे पुंज भौतिकशास्त्रामधील संरचनेवर अधिक प्रकाश पडतो. भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथील प्रा. देबाशिष गोस्वामी यांच्यानुसार वशिष्ठ यांनी लिहिलेल्या प्रबंधाला फक्त एकाच शोध निबंधाने संदर्भ म्हणून उद्धृत (Citation) केलं आहे. यावरून आपल्याला अंदाज येईल की वशिष्ठ यांचे संशोधन व्यापक पातळीवर वाचले गेले नाही किंवा दुर्लक्षित राहिले. त्या संशोधनाच्या दर्जाबद्दल आपण काही बोलू शकत नाही, कारण हिल्बर्ट स्पेस या संकल्पनेवर त्या काळात महत्त्वाचा प्रबंध लिहिणारे वशिष्ठ, त्यांच्या आजारपणामुळे मागे पडले, असं म्हणलं तर कदाचित त्यांच्यावर अन्याय होणार नाही.\n१९६९ मध्ये चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या अपोलो मिशन मधील रॉकेटचे उड्डाण होण्याच्या आधी काही तांत्रिक अडचणी आपल्या अचाट बौद्धिक क्षमतेने वशिष्ठ नारायण सिंह यांनी सोडवल्या असं त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सांगतात. ते किती खरं हे अजून सिद्ध झालं नाही परंतु जॉन नॅश प्रमाणे त्यांचे सुद्धा “अ ब्युटीफुल माईंड” होतं असं म्हणता येईल. या अनुषंगाने मानसिक आजार असणाऱ्या लोकांकडे आपण सगळे कसं पाहतो, यावर सुद्धा चर्चा व्हायलाच हवी. जेव्हा वशिष्ठ यांच्या आयुष्यातील घटनांमुळे किंवा इतर काही ��ारणांमुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळायला लागले, तेव्हा त्यांच्या परिवारातील आणि त्यांच्या मित्रपरिवारातील लोकांनी सरळ त्यांना रुग्णालयाचा रस्ता दाखवला. यातील अधिक तपशील अजून हाती आलेला नाही. परंतु त्यांना उपचारांची नितांत गरज असल्यामुळेच मोठ्या नावाजलेल्या मानसोपचार केंद्रात पाठवावे लागले. परंतु ज्याप्रमाणे जॉन नॅश स्किझोफ्रेनियाच्या आजारातून तात्पुरते का होईना बरे होऊन १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात शैक्षणिक आणि संशोधन विश्वात परत आले तसे वशिष्ठ परत का येऊ शकले नाहीत, हा प्रश्न तर अनुत्तरणीय राहतोच.\nया निमित्ताने आपण स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार काय आहे याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. स्किझोफ्रेनियाची लक्षणे आपण तीन प्रकारात समजू शकतो. पण या लक्षणात विविधता दिसून येते. १) वागण्यात दिसणारे बदल– स्वत:शीच हसणे व बोलणे, उगाचच हातवारे करणे, निरर्थक भटकत राहणे, स्वत:च्याच भ्रमात भटकत राहणे, आरोग्याची देखभाल न करणे, अस्वच्छ राहणे, कपड्यांचे भान नसणे, आक्रमक होणे, उगाचच कुणाला तरी घाबरणे. २) भावनिक बदल – परिस्थितीशी न जुळणारे, न शोभणारे भावनिक प्रदर्शन, चेहऱ्यावर वेडेपणाचा भाव, मख्ख चेहरा/ निर्विकार भाव, भावनांचा अनुभव स्वत:लाच जाणवत नाही, आक्रमक भाव, संशयी भाव ३) विचारांमधले बदल – असंबद्ध बोलणे, विचारात सुसूत्रता नसणे, विचारलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तर देणे, दोन वाक्यांत वा कल्पनेत कुठलाच तर्कशुद्ध संबंध नसणे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ न समजणे, अचानक मध्येच असंबद्ध बोलणे.\nज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ. शुभांगी पारकर म्हणतात, “सुरुवातीच्या काळात जर स्किझोफ्रेनियासारखा आजार ओळखता आला तर उत्तम. कारण उपचारही लवकर सुरू करता येतात. जेवढे लवकर उपचार आपण सुरू करू शकू, तेवढे रुग्ण लवकर काबूत राहू शकतात. सर्वसाधारणपणे मनोविकारतज्ज्ञांकडे रुग्ण पोहोचतात तेव्हा त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. काही रुग्णांमध्ये हा आजार भूकंपासारखा अचानक येऊन ठेपतो, पण सर्वसाधारणपणे बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार हळूहळू येतो. नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना काही तरी बिनसले आहे हे कळते, पण नेमके काय ते कळत नाही. हे बदल पुढे येणाऱ्या तीव्र मानसिक आजारांची लक्षणे असतील याचा त्यांना अंदाज नसतो. या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये एकलकोंडेपणा, उगाचच वा बिनबुडाच्या गोष्टींनी मोठी चिडचिड करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, उगाचच स्वत:शीच हसणे, झोप न येणे, विचित्र बोलणे, निर्विकार राहणे इ. गोष्टींचा समावेश होतो.”\n२०१० मध्ये Access Advances in Psychiatric Treatment या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षानुसार स्किझोफ्रेनिया सारखे आजार बरे होऊ शकतात पण त्यांचे प्रमाण हे खूप कमी असते. या निष्कर्षानुसार स्किझोफ्रेनियाची लक्षणे कमीत कमी असण्याचे प्रमाण जर सलग ६ महिने कायम राहिले तर सातत्यपूर्ण अशी निरोगी स्थिती राहून २०-६० % स्किझोफ्रेनियाचे रुग्ण बरे होऊ शकतात. स्किझोफ्रेनिया किंवा कोणत्याही मानसिक आजारांबद्दल आपल्याकडे जागृती खूप कमी आहे. उपचारांना कौटुंबिक आणि सामाजिक सहकार्य, वातावरणाची जोड मिळाली असती, तर कदाचित वशिष्ठ बरे सुद्धा झाले असते आणि त्यांना आपल्या पुढील करियर मध्ये त्यांचे संशोधन आणखी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवता आले असते.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आज जगभरात दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना हा मानसिक आजार आहे. स्किझोफ्रेनिया झालेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात मानहानी, अपमान आणि शोषण या सर्वाना सामोरे जावे लागते. त्यांच्या मानवी अधिकारांची सुरक्षा हा तर त्याहून जास्त दुर्लक्षित मुद्दा आहे. त्यासाठी एकाच वेळी वैद्यकीय उपचार आणि मानसिक आधार या दोन्हींची गरज असते. त्यांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी त्यांना सुसह्य अशी घरे, सुसह्य अशा रोजगाराच्या संधी आणि त्यांना अधिक सुखकर, आनंदी जीवन जगण्यासाठी कुशल मनुष्यबळाची पुढील काळात निश्चितच गरज लागणार आहे. पण हे सर्व करण्याआधी स्किझोफ्रेनिया बरा होऊ शकतो यावर आपण सर्वानी विश्वास ठेवायला हवा.\nराहुल माने, विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.\nबहुमताची वाटचाल सामाजिक वीण उसवण्याकडे\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\nपार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन\nव्होडाफोन खटल्यात सरकारचे २० हजार कोटींचे नुकसान\nचित्रकारांच्या नशिबी आरसे तडकलेले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-council/", "date_download": "2020-09-27T19:15:19Z", "digest": "sha1:Q675KX4IAOUR7OHV44NUSYMEXKTAVZEG", "length": 2966, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala council Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : स्विकृत सदस्यपदी मिलिंद खळदकर यांची बिनविरोध निवड\nएमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या स्विकृत सदस्य पदावर मिलिंद सुरेश खळदकर यांनी आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपा गटातील स्विकृत सदस्य बाळासाहेब जाधव यांनी पदाचा राजीनामा दिल्याने स्विकृत सदस्य पद रिक्त झाले होते. जिल्हाधिकारी पुणे…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2", "date_download": "2020-09-27T19:37:43Z", "digest": "sha1:FZAKOBF5GTCY3IBQXWEKUCWEYTDHOM3A", "length": 2698, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पूल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनदी, नाले, समुद्र असे पाण्याचे प्रवाह किंवा साठे ओलांडायचे असेल तर पुलाचा वापर करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१३ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/tiktok/", "date_download": "2020-09-27T18:49:33Z", "digest": "sha1:5KXGICMRRPCTRRO2G6S6INC4FJTYRJQL", "length": 3410, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "tiktok Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअमेरिकेत टीक-टॉक, वी-चॅटवर बंदी\nबाइट डान्स कंपनीला घरघर\nअमेरिकेत टिकटॉकवर बंदीचा ट्रम्प यांचा विचार\nमुख्यालय लंडनमध्ये हलवण्याचा टिकटॉकचा विचार\nटिक टॉकला टक्कर देणारे नवीन अ‍ॅप लॉन्च\nचीनला आणखी एक झटका ; आता ‘हा’ देश घालणार टिकटॉकवर बंदी\nऍपवरच बंदीची मागणी अयोग्य\nटिकटॉकच्या छंदासाठी कॅमेऱ्यांची चोरी\nखबरदार, ‘टिक टॉक’ व्हिडीओ व्हायरल कराल तर\n“टिकटॉक’वर महिलेबाबत अश्‍लील कमेंट\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/politics-sushant-singh-rajput-case-begins-59809", "date_download": "2020-09-27T20:47:17Z", "digest": "sha1:7YXACPXJ6XZOVXXZA2U4AUW3LELCT2TS", "length": 13468, "nlines": 189, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Politics of Sushant Singh Rajput case begins ... | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण सुरू...\nसुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण सुरू...\nरविवार, 9 ऑगस्ट 2020\nकुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल.\nमुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करू नका, मुंबई पोलिस तपास करण्यास सक्षम आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, त्यांच्या हेतुबदल शंका वाटते, असेही संजय राऊत यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुरू असलेला तपासाबाबत अनेक प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली.\nसंजय राऊत म्हणाले, \"सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस तपास करीत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत कुणाला संशय घ्यायचा आहे, टिका करायची आहे, त्यांनी ते करावे. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका घेणे चुकीचं आहे. या प्रकरणी चाळीस दिवसानंतर पाटण्यात गुन्हा दाखल होतो. याचा तपास सीबीआयने करावा, यासाठी बिहार सरकारने केंद्रसरकारकडे तगादा लावला होता. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला. हा सारा घटनाक्रम पाहिलं तर लक्षात येईल की यामागील सूत्रधार कोण आहे. पडद्यामागून कोण हालचाली करीत आहेत, कोण पटकथा लिहित आहे, हे लवकरच समजेल. कुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल.\"\nजगात मुंबई पोलिसांच्या कामाबाबत कैातुक होते. देशातील काही महत्वाचा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी यापूर्वी केला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केंद्राने मुंबई पोलिसांशी कुठलीही चर्चा न करता तपास सीबीआयकडे देणार असल्याचे सांगितले आहे. हा सर्व प्रकार गोंधळ निर्माण करणारा आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले.\nहेही वाचा : नारायण राणे म्हणाले, \"पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा.. \"\nसिंधुदुर्ग : \"नानारला प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आता समर्थन करताना पाहायला मिळतंय. पैसे कमविणे शिवसेनेचा धंदा आहे. काल काय बोलतील आणि आज काय बोलण्यामध्ये बदल करतील सांगू शकत नाही, पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करतात, 100 टक्के समर्थन आहे, स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने आम्ही जाऊ,\" असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. वैभव नाईक म्हणाले की नानार प्रकल्पाला आमचं कोणतंही समर्थन नाही, स्थानिक जनतेचा विरोध होता. लोकसभेच्या निवडणुकीतचं भाजप बरोबर युती झालेली आहे. हा पुन्हा प्रकल्प कोणताही असेन तर शिवसेना हाणून पाडेल नारायण राणे यांना शिवसेनेवर आरोप करण्याची सवय आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n भक्तांना आता उंदराच्या कानातही इच्छा सांगता येईना\nरत्नागिरी : गणपतीपुळेतील श्री गणेशाच्या दर्शनाला राज्यभरातून शेकडो भाविक येत आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने बाहेरूनच भाविक दर्शन घेताना दिसत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमुलाखतीवेळी माझाही कॅमेरा असेल...फडणवीसांनी मुलाखतीसाठी राऊतांना घातल्या अटी\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता.26) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nशेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रे��� राज्यपालांना निवेदन देणार\nमुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा पुढचा...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nबाळासाहेब थोरात म्हणतात,\" शिवसेना गोंधळलेली नाही \nमुंबई : खासदार संजय राऊत हे एका पेपरचे संपादक आहेत, त्यामुळे ते कोणालाही भेटू शकतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली आहे. शिवसेना...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nभाजपसोबत युती करणे ही शिवसेनेची मजबुरी होती का \nमुंबई : एकीकडे भरमसाट वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमुंबई mumbai सिंह राजकारण politics पोलिस खासदार संजय राऊत sanjay raut बिहार मुख्यमंत्री घटना incidents नारायण राणे narayan rane सिंधुदुर्ग sindhudurg भाजप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/kamala-harris-become-us-vice-presidential-candidate-of-democratic-party-255297.html", "date_download": "2020-09-27T20:40:54Z", "digest": "sha1:U3ILKQOHFN4BG432T3FQWCY3W3SKNTDZ", "length": 18510, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "US Election : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार, जो बिडेन यांची घोषणा | Kamala Harris become US Vice Presidential Candidate", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nUS Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी\nUS Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी\nभारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारीसाठी निवड झाली आहे (Kamala Harris become US Vice Presidential Candidate).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nवॉशिंग्टन : अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदासाठी घोषणा केली आहे (Kamala Harris become US Vice Presidential Candidate). कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असून याआधी अमेरिकेत केवळ दोनवेळा महिलांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्या दोन्ही कृष्णवर्णीय नव्हत्या.\nडेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली ((Joe Biden US Presidential Candidate). जो बिडेन म्हणाले, “मला अभिमान आहे की देशाच्या सर्वोत्तम जनसेवकांपैकी एक निर्भिड कमला हॅरिस यांना मी माझा सहकारी म्हणून निवडलं आहे. अमेरिकेच्या या निवडणुकीत त्या माझ्या सहकारी म्हणून सहभागी होतील.”\nहेही वाचा : Corona Vaccine | रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका\nया निर्णयाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या निकालात जो बिडेन यांची ही घोषणा मोठा निर्णय ठरू शकतो.\nआपल्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदारीवरील निवडीनंतर कमला हॅरिस म्हणाल्या, ” जो बिडेन यांना कमांडर इन चीफ बनवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. बिडेन अमेरिकेच्या नागरिकांना एक करु शकतात. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आमच्यासाठी संघर्ष करण्यात घालवलं आहे. मला या पदाच्या उमेदवार म्हणून निवडले गेले याचा मला अभिमान आहे.”\nकमला हॅरिस यांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांची बहिण माया हॅरिस यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच ओकटाऊनमधील एक छोटीशी मुलगी अमेरिकेच्या प्रमुख पक्षाची उपराष्ट्रपती पदाची उमेदवार होणारी पहिली कृष्णवर्णीय मुलगी बनली आहे. हे अविश्वसनीय आहे, मला तुझा अभिमान आहे बहिणी.”\nहेही वाचा : Corona World News | Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा\nदुसरीकडे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनने म्हटलं आहे, “हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. कमला हॅरिस एक उत्तम सहकारी सिद्ध होईल आणि जो बिडेन यांची टीम अधिक मजबूत बनेल.”\nअमेरिकेत आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली नाही\nअमेरिकेच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकू शकलेली नाही. याआधी दोन महिलांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली. 2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून सारा पॅलिन यांना तर 1984 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून गिरालडिन फेरारो यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी��ाठी उमेदवारी मिळाली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असं असलं तरी अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कमला हॅरिस कॅलिफोर्नियाची अटॉर्नी जनरल देखील राहिल्या आहेत.\nचीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ\nसुपरपॉवर अमेरिकेच्या गुप्त शस्त्रसाठ्यावर चीनचा डोळा, हल्ल्याच्या भीतीने अमेरिकाही सतर्क\nUS Election 2020 | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे…\nअमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपासाठी तयारी करा, ट्रम्प सरकारचे…\nUS Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून\n जो बिडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाट�� पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=13348", "date_download": "2020-09-27T21:01:04Z", "digest": "sha1:45CDAKSKSTJGWZSQEM2BT2DMVZW2SYZS", "length": 15778, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसक्षम राजकीय नेतृत्वाअभावी गडचिरोली जिल्हा विकासात मागे : आ. कपील पाटील\n- लोकभारतीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. राजेश कात्रटवार यांची नियुक्ती\n- आ. कपील पाटील यांनी विविध मुद्द्यांवर टाकला प्रकाश\nप्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात रेल्वे, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, नक्षलवाद अशा असंख्य समस्या आहेत. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. मात्र जिल्ह्याच्या दुरवस्थेला प्रस्थापित लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. जिल्हा निर्मितीपासून जिल्ह्याला सक्षम राजकीय नेतृत्व मिळालेले नाही आणि सरकार विकासासाठी काहीही करीत नाही. यामुळे जिल्हा विकासात मागे पडला. यामुळे लोकभारती पक्ष जिल्ह्यात राजकीय पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, असे शिक्षक आमदार कपील पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी प्रा. राजेश कात्रटवार यांची लोकभारतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.\nआज २० जुलै रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ. कपील पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला लोकभारती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. संजय खेडीकर, भाउराव पत्रे आदी उपस्थित होते.\nपुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, जिल्ह्यात अद्यापही रेल्वेची कनेक्टीव्हीटी नाही. बेरोजगारीचा प्रश्न आहे. मागील अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाणाचा प्रश्न आहे. मोठ्या संख्येने ओबीसी समाज असतानाही केवळ ६ टक्के आरक्षण आहे. केवळ तेंदुपत्ता हेच विकासाचे साधन म्हणून शासन इतर बाबींकडे दूर्लक्ष करीत आहे. नक्षलवादाच्या दृष्टीने जिल्ह्याकडे पाहिले जाते. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य याकडे दूर्लक्ष केले जात आहे. सरकारी नोकरी, शिक्षण आदीमध्ये आदिवासींचा वाटा नगण्य आहे. नक्षलवाद रोखण्यासाठी शासन करोडो रूपये खर्च करीत आहे. मात्र हाच खर्च रोजगार निर्मितीवर केल्यास बेरोजगारी मिटेल, शोषण, विषमता संपविल्यास नक्षलवादही मिटेल, असेही आ. पाटील म्हणाले.\nविधानसभा निवडणूकीत पुरोगामी शक्तींना एकत्र करू\nजिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत लढण्यासाठी पुरोगामी शक्तींना एकत्र करू. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी येत्या काही दिवसात तो निर्णय घेतील. विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात वंचित बहुजन आघाडीसह इतरही पक्षांना काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसला नम्रपणे स्वीकारावे लागेल. काॅंग्रेस, राकाॅ भ्रमात राहिल तर भाजपा त्यांना संपवून टाकेल, असेही आ. कपील पाटील म्हणाले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nआरमोरी च्या कुंभारपुऱ्यात साकारणार काचमहालाची प्रतिकृती\nअपघातात दगावलेल्या तरूण मुलाच्या म्हाताऱ्या आईला मिळाली नुकसानभरपाई\nठाणेगाव परिसर सापडले समस्यांच्या विळख्यात\nमहाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्न योद्धास आर्गेनाइजेशनने मुख्यमंत्र्यांकडे मांडले\nशिवणी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार\nदुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, चार दुचाकी जप्त\nराज्यात केवळ ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रक्तदान करण्याचे आवाहन\nगाजियाबादमध्ये गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या\nकोयना परिसरात २.८ रिश्टर स्केल इतके भूकंपाचे धक्के : कोणतीही हानी नाही\nजयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात\nकोपर्शी जंगलात पोलिस - नक्षल चकमक, शस्त्रासह नक्षली साहित्य जप्त\nवैज्ञानिक होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे काळाची गरज : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nगणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने जारी केले मार्गदर्शक सूचना : घरगुती गणेशमूर्तीवर दोन फुटांचे बंधन\nगडचिरोली जि. प. कार्यालयातील चारही श्रेणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात यावी - अजय कंकडालवार\nदंडाच्या रकमेचा विक्रम : ट्रकचालकाला तब्बल दोन लाख पाचशे रूपया���चा दंड\nभोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी\nअयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशीद जमीन प्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होणार\nविना परवाना जिल्हयात प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १५ जुलैपासून सुरु होणार : वेळापत्रक जाहीर\nगडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद विजय वडेट्टीवार यांनाच दयावे - जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची मागणी\nराज्यात ३ हजार २३७ उमेदवारांमध्ये केवळ २३५ महिला उमेदवार\nअजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीमध्ये खळबळ\nमैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांनी माहिती सादर करावी\n२०२१ च्या जनगणनेच्या प्रश्नावलीत इतर मागासवर्गीयांचा उल्लेख करावा\nछत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश\nपर्लकोटा फुगली, काही वेळात भामरागडचा संपर्क तुटण्याची शक्यता\nपेटीएम वापरकर्त्यांना मोठा झटका : प्ले स्टोअरवरून पेटीएम अ‍ॅप अचानक झाले गायब\nनाशिकमध्ये परदेशातून आलेले कोरोनाचे चार संशयित रुग्ण फरार\nशेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासनाची पत हमी\nकाँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nघरगुती गॅस सिलिंडर १६२. ५ रुपयांनी स्वस्त : सर्वसामान्यांना दिलासा\nजनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन\nदोलदा जंगल परिसरातील चकमकीत ठार झालेली महिला नक्षली इंदिरा कोरामी, सहा लाखांचे होते बक्षिस\nशिर्डीतील हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई\nलिंगमपल्ली -किष्टापूर पुलाच्या कामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ\nजगभरात १२ लाखहून अधिकांना कोरोनाची लागण : इटलीत १५ हजारहून अधिकांचा मृत्यू\nमाजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास\nदहावी-बारावी निकालावरून 'नापास' शेरा बंद : सरकारने काढलं परिपत्रक\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर\nपोषणयुक्त गुणसंवर्धित तांदूळ प्लास्टिक नसून पोषक भात आहे : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरील मातीत रुतले\nशिवस्मारकात घोटाळा, एकही वीट न रचता ८० कोटीचा खर्च\nगडचिरोलीत निघाली भाजपाची विजयी मिरवणूक\nकोरोनामुळे राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती\nप्रशासनासह लोकांनी आवश्यक काळजी घ्यावी व बचावासाठी सतर्क रहावे : ना. विजय वडेट्टीवार\nसर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे राज्य सरकारने केले सक्तीचे\nगर्भवतीचा नाल्याच्या पाण्यातून खाटेवरून प्रवास, माता व बाळ सुखरूप\nनक्षलवाद्यांनी कमलापूर गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली तोडफोड, बॅनर्स बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गडचिरोली दौरा\nग्रामीण रुग्णालय कोरची येथील १०२ रुग्णवाहीकेला 'दे धक्का'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/illegal-contract-of-pankaja-munde-pratap-dhakane-1155962/", "date_download": "2020-09-27T20:45:53Z", "digest": "sha1:YIFDBCSGTRPRSBSTLV3E2RUWRPI5WI6I", "length": 14173, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंडे-पाटील लवादाचा करार बेकायदा – ढाकणे | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nमुंडे-पाटील लवादाचा करार बेकायदा – ढाकणे\nमुंडे-पाटील लवादाचा करार बेकायदा – ढाकणे\nऊसतोडणी किंवा कोणताही कामगार हा विषय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आयुक्त, सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्या अखत्यारीत येतो.\nऊसतोडणी किंवा कोणताही कामगार हा विषय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आयुक्त, सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्या अखत्यारीत येतो. मुंडे-पाटील लवादाच्या बठकीत यापकी कोणीही उपस्थित नव्हते. ऊसतोड कामगारांना आíथक संकटात आणणारा लवादाचा करार पूर्णत: बेकायदा असल्याचा आरोप राज्य ऊसतोड-वाहतूक कामगार व मुकादम संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी केला. ऊसतोड कामगारांचे मागील सर्व फरक देण्यात यावेत, पाच वर्षांचा करार रद्द करावा, या मागणीसाठी ६ नोव्हेंबरला साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी येथे शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.\nअॅड. ढाकणे म्हणाले की, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील यांच्या लवादाने ऊसतोडणी कामगार��ंसंदर्भात कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता चुकीचा निर्णय घेतला आहे. कामगारांना आíथक संकटात आणणारा आणि त्यांच्यावर अन्याय करणारा करार बेकायदा आहे. साखर संघाला हा अधिकार नाही. प्रचलित नियम, कायद्यानुसार असंघटित कामगारांचा विषय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आयुक्त, सहकार आयुक्त सचिव यांच्या अखत्यारीत येतो. लवादाच्या बठकीत एकही ऊसतोड कामगार संघटनेचा प्रतिनिधी नव्हता. लवादाची नियुक्ती करताना महाराष्ट्रातील किती ऊसतोडणी कामगार संघटनेच्या मान्यता घेतल्या होत्या, असा सवाल अॅड. ढाकणे यांनी उपस्थित केला.\nकोणताही करार तीन वर्षांपेक्षा जास्त नसताना पाच वर्षांचा करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी मागील २० टक्के फरक देण्याची घोषणा सभागृहात केली होती. तो अजून दिला नाही. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख सहकारमंत्री होते. त्यावेळी ४० हजार ऊसतोड कामगारांसमोर करार झाला होता, असे सांगून मुंडे-पाटील लवादाचा करार म्हणजे झोपेत दगड घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. २००५मधील करारानंतर कोणताही करार झाला नसून १० वर्षांनंतर केवळ वीस टक्के दरवाढ देऊन कामगारांवर अन्याय करण्यात आला. या करारात मुकादमाचे कमिशन केवळ ५० पशाने वाढवण्यात आले. ते अन्यायकारक आहे, असेही ते म्हणाले.\nमागील सर्व फरक देण्यात यावेत, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, साखर संघ प्रतिनिधी व या संदर्भात आवश्यक सर्व घटकांना विश्वासात घेऊन सरकारने योग्य करार करावा, या मागणीसाठी ६ नोव्हेंबर रोजी इतर संघटनांना सोबत घेऊन साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे अॅड. ढाकणे यांनी सांगितले. राज्यातील १२ लाख ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाविषयी सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा कारखान्यांचे काम बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपंकजा मुंडेंच्या मेळाव्यात जानकर, शिंदे भाषणापासून दूर\n‘माधवं’ ची राजकीय शक्ती खिळखिळी करण्याचे षडयंत्र\nपंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत – चंद्रकांत पाटील\nपंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत\nएक तासासाठी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा-शिवसेना\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 सीमाभागातील मराठी भाषकांसाठी सेनेचा बेळगावला उद्या काळा दिन\n2 भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध\n3 पाणीप्रश्नाच्या चक्रात लातूरकरांची घुसमट\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/corona-india-flights-Closed.html", "date_download": "2020-09-27T19:32:04Z", "digest": "sha1:HWWVTMEHFXIHWOFYQGWPTUT4CQFK4XZI", "length": 7642, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "Corona : देशांतर्गत विमानसेवा बंद - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / देश -विदेश / Corona : देशांतर्गत विमानसेवा बंद\nCorona : देशांतर्गत विमानसेवा बंद\nनवी दिल्ली - देशात वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या पार्शभूमीवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले असून आता देशांतर्गत विमानाच्या उड्डाणांवरही बंदी घातली आहे. ही माहिती देताना नागरी उड्डाण मंत्री म्हणाले की, मंगळवारी मध्यरात्रीपासून देशातील सर्व उड्डाणे बंदी घालण्यात आल्या आहेत. यावेळी, मालवाहू उड्डाणांवर निर्बंध लागू होणार नाहीत.\nस्वातंत्र्यानंतर असे अनेक वेळा घडले आहे जेव्हा देशाचा वेग थांबला आहे. परंतु केंद्र सरकारने प्रथम सार्वजनिक कर्फ्यू लागू करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यानंतर डझनभराहूनही जास्त राज्यांनी एकामागून एक लॉकडाऊन केले आहे.. १३० कोटींहून अधिक लोकांना त्यांच्या घरात ठेवणे हे सरकारांचे मोठे आव्हान आहे.\nकोरोनामुळे देशातील मृतांची संख्या आठवर पोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्��ा मते, भारतात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 5१5 झाली आहे. 23 लोक सावरले. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता आतापर्यंत पंजाबमध्ये 31 मार्चपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यानंतर पुडुचेरी येथे रात्री 9 वाजेपासून कर्फ्यू लावण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) च्या सर्व केंद्रांमधील ओपीडी सेवा बंद राहतील. भारत सरकारने राज्यांना लॉकडाऊन काटेकोरपणे लागू करण्यास सांगितले आहे. उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-congress-leader-balasaheb-thorat-takes-charge-as-a-congress-state-president-in-mumbaimhak-392081.html", "date_download": "2020-09-27T20:43:55Z", "digest": "sha1:KRWAHXP25L64E6A5KKSATLD5PENXBKI5", "length": 23227, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संकट मोठं आहे, आता मतभेद व��सरा, थोरातांच्या नेत्यांना कानपिचक्या,maharashtra congress leader balasaheb thorat takes charge as a congress state president in mumbai | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उत���ले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nसंकट मोठं आहे, आता मतभेद विसरा, थोरातांच्या नेत्यांना कानपिचक्या\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nसंकट मोठं आहे, आता मतभेद विसरा, थोरातांच्या नेत्यांना कानपिचक्या\n'आपण या सरकारचे जितके वाभाडे काढायला पाहिजे होते तितके काढले नाही, आपण कमी पडलो.'\nसागर कुलकर्णी, मुंबई 18 जुलै : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या कार्य��्रमात अशोक चव्हाण यांनी थोरातांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं दिलीत. कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात यांनी भाजपवर टीका करतानाच पक्षाच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्यात. आता गट तट, मतभेद विसरा आणि कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पक्षावरचं संकट मोठं आहे. काँग्रेसमध्ये अशी संकटं पचविण्याची ताकद आहे या संकटातून बाहेर पडून राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जिथ हवे तिथ तरूण नवीन चेहरे आणि महिलांना संधी देईल जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nराष्ट्रवादीच्या माजी आमदारासाठी अजित पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांना थेट इशारा\nलोकशाही धोक्यात आणण्याचे काम केलं जात आहे, धर्मांच्या नावावर मतं मागणार नाही. यापूर्वी इतिहास आहे की लोक लोकसभा आणि विधानसभेसाठी वेगळे निकाल देतात, राजस्थान मध्य प्रदेशात हे दिसून आलं त्यामुळे कामाला लागा.\nया आधी ही परिस्थिती वाईट होती मात्र सत्ता आपली आली होती. जर पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र कामाला लागलो तर 1980 ची पुनरावृत्ती होईल आणि आपला मुख्यमंत्री होईल. लोकांना भेटा लोकांनी घरात ठेवलेले बिल्ले परत काढले पाहिजे.\nराष्ट्रवादीची 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून मान्यता जाणार\nमी गटतटत मी मानत नाही. मी तयार आहे पण तुम्हीही ते विसरले पाहिजे. कारण संकट मोठं आहे. काँग्रेसने अनेकदा प्रतिकूल परिस्थिती काम करत सत्ता संपादन केली.\nजसा मी अध्यक्ष झालो तसंच चंद्रकांत पाटील भाजपचे अध्यक्ष झाले. काल त्यांना पत्रकारांनी विचारलं की पुढे मंत्री पदाचा राजीनामा देणार का त्यावर ते म्हणाले की मी कोऱ्या पाकिटासारखा आहे. वरतून त्यावर जे लिहितील तिकडे जायला मी तयार आहे.ज्याला स्वतः काय होयच हे माहीत नाही ते आमचं काय भविष्य सांगणार.\nपक्षांतर्गत बंदीच्या कायद्याला भाजपने हरताळ फासला आहे. वंचितने मोठ्या प्रमाणावर आपलं नुकसान केलं आहे. 9 ते 10 जागांचं आपलं नुकसान केलं आहे, पुढे ही आपले नुकसान करण्याचे भाजपचा हा प्रयन्त आहे. सत्ता असता अध्यक्ष आणि सत्ता नसताना अध्यक्ष यात फरक आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी मला राजीनामा द्यायला नाही सांगितलं. मी स्वतःहून जबाबदारी घेऊन राजीनामा दिला.\nसोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवाद���ला भगदाड 'हे' 4 नेते युतीच्या वाटेवर\nसर्व मतभेद विसरुन, आपले तंटे विसरुन पुढे जावं लागेल, सर्वांना काम करावे लागेल. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल. महाराष्ट्राला माहिती असलेला नेता बाळासाहेब थोरात आहेत, त्यांनी सत्तेची कधी मस्ती केली नाही. आपल्यातून जे बाहेर गेले आहेत त्यांना परत आणण्याचा काम करूया.\nVIDEO: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nआचारसंहितेला जेमतेम 2 महिने आहेत, वेळ कमी असला तरी काँग्रेस कार्यकर्ते या लढाईत उत्साहाने उतरतील. शून्यातून पक्षाला उभं करू. विजयाचा निर्धार करू. आपण या सरकारचे जितके वाभाडे काढायला पाहिजे होते तितके काढले नाही, आपण कमी पडलो पण आपण प्रयत्न करू.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%82_%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2020-09-27T20:30:05Z", "digest": "sha1:SFHIPBUAYV7FCI7SKM2K32FR2IHGZURV", "length": 8433, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यादों की बारात - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयादों की बारात हा १९७३ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ७० च्या दशकाला सुवर्ण दशक असे संबोधण्यात येते. ह्या सुवर्ण काळामध्ये ज्या अनेक चित्रपटांनी इतिहास रचला त्यामध्ये यादों की बारात हा एक प्रमुख चित्रपट होय. निर्माता निर्देशक नासिर हुसेन यांची ही उत्तम संगीत कलाकृती संगीतकार राहुल देव बर्मन ह्याचे सुमधुर संगीताने अतिशय लोकप्रिय झाली. ह्या चित्रपटाला उत्कृष्ट संगीतमय चित्रपट असेही संबोधतात. या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रित केलेले \"चूरा लिया है \" हे गीत (स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी) नेहेमीकरिता स्मरणात राहिले.\nसलीम -जावेद, नासिर हुसेन\nधर्मेंद्र,तारिक,झीनत अमान, विजय अरोरा, अजित\nबाबू लवांडे, गुरुदत्त शिरली\nलता मंगेशकर, मोहम्मद रफी,आशा भोसले ,किशोर कुमार,राहुल देव बर्मन\nअरुणा आणि अक्षय खान\nह्या चित्रपटाची तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पण पुनर्निर्मिती करण्यात आली, तेलुगू चित्रपटात एमजीआर आणि लता ह्यांनी भूमिका केल्या होत्या. हे चित्रपट पण तिकीट खिडकीवर अतिशय यशस्वी राहिले. ह्या चित्रपटाला दोन फिल्मफेयर नामांकन प्राप्त झाले होते.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्��ा पाहा.\nLast edited on १९ सप्टेंबर २०२०, at १२:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/rahuri-atm-thife-try-fail-arrested-rahuri", "date_download": "2020-09-27T20:16:01Z", "digest": "sha1:5VJMKSMNNPUUPM4FV7A4ZRG3262MNKN6", "length": 5157, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राहुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला", "raw_content": "\nराहुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला\nएक आरोपी जेरबंद; अन्य पसार\nराहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी शहरातील बसस्थानकासमोरील भरपेठेत असलेले एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात पाच चोरट्यांनी तेथून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाजणाच्या मल्हारवाडी शिवारात मुसक्या आवळल्या तर उर्वरित पसार झाले.\nही घटना रविवारी (दि.08) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. हे एटीएम अगदी भरपेठेत आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ अंधारात काहीतरी वाजत असल्याची चाहूल गस्तीवर असलेल्या पोलिसांना लागली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना पाहताच चोरटे पळून गेले. तर पोलिसांनी त्यांचा मल्हारवाडी शिवारात एक किमी पाठलाग करून त्यातील एकाजणाच्या मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेला आरोपी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील असून दत्तात्रय बोर्‍हाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.\nदरम्यान, एटीएमजवळ पोलिसांना लोखंडी कटावणी, लोखंडी टामी, दोन मोठे स्क्रू, आढळून आले. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिरसाठ, यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोनि. देशमुख यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/08/blog-post_74.html", "date_download": "2020-09-27T19:08:36Z", "digest": "sha1:QUQTYZX5RXJV4HFCNX4S3ESD7EUIZ6ZP", "length": 8221, "nlines": 96, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "पुणे विभागात ३८ तालुक्यांना पुराचा फटका | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nपुणे विभागात ३८ तालुक्यांना पुराचा फटका\nपुणे:(टाईमन्युजलाईन नेटवर्क): पुणे विभागातील 58 तालुक्यांपैकी 38 तालुक्यांना पूराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 727 गावे बाधित झाली असून 1 लाख 80 हजार 448 कुटुंबातील 7 लाख 59 हजार 595 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.\nआपत्तीत विभागातील 60 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 6, सांगली जिल्ह्यातील 28, सोलापूर जिल्ह्यातील 3 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश आहे. या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा 7 ते 8 फुटांनी अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ते संपर्क पूर्णत: तुटला होता. सांगली व कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या दोन्ही जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असून या पूरामुळे या पीकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. तसेच इचलकरंजी या शहरात असणाऱ्या हॅण्डलूम आणि पॉवरलूम या उद्योगाला याचा फटका बसला असून या ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची पडझड झाली. शेतीसह शेतकऱ्यांच्या पशूधनाचे ही मोठे नुकसान झाले आहे.\nअसे पुणे विभागातील नुकसानीची माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर सांगितले,\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/rang-feka-rang-re-marathi-lyrics/", "date_download": "2020-09-27T20:01:57Z", "digest": "sha1:QE5K6MEQXNE5OGGC3RDXQIQDLAYOZM47", "length": 4823, "nlines": 122, "source_domain": "marathilekh.com", "title": "रंग फेका रंग रे | Rang Feka Rang Re | Marathi Lyrics - मराठी लेख", "raw_content": "\nगीत – ग. दि. माडगूळकर\nसंगीत – राम कदम\nस्वर – आशा भोसले , विठ्ठल शिंदे\nआले रे आले- रंगवाले\nरंग फेका, रंग फेका, रंग फेका रे\nरंग फेका रंग रे, रंग फेका\nघुमवा लेझीम, ढोल, नगारा\nआज नाचवू गावच सारा\nटाळ्या झडवा द्या ठेका\nरंग फेका रंग रे, रंग फेका\nआज पंचीम सण वर्षाचा\nपाऊस पाडा सूख हर्षाचा\nविसरा कामे विसरा रान\nरंग फेका रंग रे, रंग फेका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F,_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AE-%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2020-09-27T21:19:35Z", "digest": "sha1:BQ3Z36VQFHKKKZSNVLWHNGHNY3UHV45H", "length": 8580, "nlines": 285, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८८-८९ - विकिपीडिया", "raw_content": "\n२.१ इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा\n१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकाला कसोटी दर्जा मिळाला\n१२ मार्च १८८९ दक्षिण आफ्रिका इंग्लंड ०-२ [२]\nइंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]\nमुख्य पान: इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८८८-८९\n१ली कसोटी १२-१४ मार्च ओवेन डनेल ऑब्रे स्मिथ सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ इंग्लंड ८ गडी राखून विजयी\n२री कसोटी २५-२६ मार्च विल्यम मिल्टन माँटी बाउडेन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंड १ डाव आणि २०२ विजयी\nइ.स. १८८९ मधील क्रिकेट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०२० रोजी १९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-09-27T20:37:54Z", "digest": "sha1:J2E42D54JO337GHP46WY6HABLHYZCLMC", "length": 14391, "nlines": 273, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जगातील देशांचे ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखालील यादीत जगातील स्वतंत्र व सार्वभौम देशांचे ध्वज दिले आहेत.\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nअँटिगा आणि बार्बुडाचा ध्वज\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nअ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज\nमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकचा ध्वज\nकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज\nसाचा:देश माहिती the Dominican Republicचा [[साचा:देश माहिती the Dominican Republicचा ध्वज|ध्वज]]\nमायक्रोनेशियाची संघीय राज्येचा ध्वज\nपापुआ न्यू गिनीचा ध्वज\nसेंट किट्स आणि नेव्हिसचा ध्वज\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचा ध्वज\nसाओ टोमे व प्रिन्सिपचा ध्वज\nत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज\nसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज\nहे सुद्धा पहासंपादन करा\nजगातील अनेक ध्वज व त्यांचे प्रकार\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/speaker-open-7-panchayat-samiti-ahmednagar", "date_download": "2020-09-27T19:49:17Z", "digest": "sha1:I2ZVRMPQCWUIAMASS4XUKQKEETYDDM3V", "length": 7002, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सात ठिकाणी सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी", "raw_content": "\nसात ठिकाणी सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी\nराहाता, नगर, संगमनेर आणि कर्जतचे सभापतिपद सर्वसाधारण महिला तर राहुरी, श्रीरामपूर ओबीसी महिलांना मिळणार\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. यात आरक्षण सोडतीमध्ये सात पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी निघाले असून यातील राहाता, नगर, संगमनेर आणि कर्जत हे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तर पारनेर, नेवासा आणि शेवगाव हे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाले आहे.\nपंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरिता आरक्षण निश्चित करावयाचे होते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी महसूल उर्मिला पाटील यांनी यासंदर्भातील कार्यवाही विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष केली. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, तहसीलदार (सामान्य प्रशासन) वैशाली आव्हाड आदींची यावेळी उपस्थिती होती.\n14 पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार विविध प्रवर्गासाठीचे आरक्षण- अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जाती महिला- कोपरगाव, अनुसूचित जमाती- जामखेड, नागरीकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)- अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महि��ा (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)- राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण- पारनेर, नेवासा, शेवगाव, आणि सर्वसाधारण महिला- संगमनेर, राहाता, नगर, कर्जत यांचा यात समावेश आहे.\nजामखेड पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. मात्र, या ठिकाणी पंचायत समितीचे चार सदस्य असून यापैकी एकही सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेला नाही. यामुळे याबाबत सरकारचे मार्गदर्शन घेवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.\nश्रीरामपुरात वंदना मुरकुटेंचा मार्ग मोकळा\nनेवाशात गडाखच ठरविणार नवा सभापती\nराहत्यात ‘प्रवरा’ला यंदा मिळणार संधी\nकोपरगावात काळे गटाच्या जगधनेंची लॉटरी\nअकोलेत भाजप-सेनेत लढतीची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2008/12/blog-post_29.html", "date_download": "2020-09-27T19:36:24Z", "digest": "sha1:OSAA2XDEGJU6OSK6MMI4OBW3HT232XRR", "length": 9571, "nlines": 147, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: बरं झालं...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nएकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो...\nचारदोन पावसाळे बरसून गेले\nकी रानातलं झाड बनून\nपरत एकदा बाहेर येईन...\nम्हणजे मग माझ्या झाडावरच्या\nयेणारे जाणारे क्षण्भर थबकून,\n\"बरं झालं हे झाड आलं\nआणि पानापानांतून माझे चेहरे\nत्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील...\nमाझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर\nमाझं हसू आणि झुळूकश्वास\nमाझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन...\nमाझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -\n\"बरं झालं हे झाड आलं\nआत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं\nआता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील...\nउडत माझ्या कानी येतील...\n\"बरं झालं हे झाड आलं...\nनाहीतर सगळा रखरखाटच होता \nयाच जागी आपल्या मागे लागलेला\nतो वेडा कवी कुठे गेला \nमी पानं सळसळवत कुजबुजीन -\n\"बरं झालं मी झाड झालो...\nमी सापडतच नसल्याचा शोध\nकदाचित, कुणाला तरी लागेलही...\nपण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे\nते माझ्या नावाने अश्रु ढाळतील;\nमाझी वेडी गाणी आठवत\nकोणी दोन थेंब अधिक टाकेल,\nघाव टाकता टाकता ते म्हणतील -\n\"बरं झालं हे झाड इथे आलं\nधूर सोडत म्हणेन -\n\"बरं झालं मी झाड झालो\nकवी - संदीप खरे\nवर्गीकरणे : संदीप खरे\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nहसतील ना कुसूमे जरी...\nबाळ जातो दूर देशा\nखरा तो एकचि धर्म...\nमाझे मन तूझे झाले\nसंथ निळे हे पाणी\nनवलाख तळपती दीप विजेचे येथ...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sachingandhul1.blogspot.com/2009/06/", "date_download": "2020-09-27T20:47:58Z", "digest": "sha1:LIJPNJIKZ24C2ME3562L63ZG7CSW54RQ", "length": 19592, "nlines": 169, "source_domain": "sachingandhul1.blogspot.com", "title": "\"पाचोळा\": जून 2009", "raw_content": "\nमी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ. पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही \"पाचोळ्या\"ची सुडी रचतोय मी.\nपाळीव प्राणी किती बहाद्दर, बिलंदर आणि मोकाट सुटलेला असू शकतो याचा भन्नाट नमुना म्हंजे आणाबाबाचं कुत्रं. (आणाबाबा हे त्याच्या मालकाच नाव). दिसायला काळं आणि रगेल ���रामती यामुळं ते गावंविख्यात झालं होतं. मळ्यातिल सगळ्यांनाच त्याचे कलागुण कलाविष्कारासह पाहायला, अनुभवायला मिळायचे.\nत्यानं त्यांचा सारा श्र्वानबंधुभाव बिघडवलेला होताच, त्यामुळे मळ्यातिल कुत्री त्याला त्यांच्यात घेतच नव्हती. आणि आता मनुष्यजमातीची टवाळी करणे हा नवीन धंदा त्यानं चालवला होता. (कुणी निंदा कुणी वंदा, याची त्याला तमा नव्हती)..\nअंधारात दूर ढेकळाच्या वावरात बसून ते रात्री बेरात्री आकाशाकडे त्वांड करून बेसुरा राग आळवायला लागलं की चक्क झोपलेले श्रोतेही टक्क जागे होवून बसायचे. आणि \"हाड..हाडये,..... याच्यारं आयला,.... आ..य घातली.. या कुत्र्यानं पार वाट लावली झोपेची, तुज्याऱं आता\" अश्या शाब्दिक दादींन बरोबर दगडव्रुष्टी ही व्हायची. भोंगा आणि तुतारी यांच्या मधला नाद म्हणजे आनाबाबाच्या कुत्य्राचा जबडा. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन ती मी स्वप्राणाने (तुतारी फक्त फुटलेली असावी) असला त्याचा नाद....\nपहिल्या पहिल्यांदा गप्पा मारणाऱ्याच्या सायकलवर मुतायचं, नंतर नंतर तर गप्पा मारत उभ्या असणाऱ्याच्या पायजम्यावर तंगडी (जमेल तितकी) वर करून ओला प्रसाद द्यायला लागलं. पायाला गरम ओलाव्याचा भास होवून सावरायच्या आत गडी दूर पसार...\nविक्षिप्तपणाचा कळस म्हंजे दुपारच्या वेळी हा गडी शेताकडे निघायचा.... शेतात जेवणं झाल्यावर उरलं सुरलेलं पाटीखाली बाभळीच्या सावलीला झाकून ठेवलेलं असायचं. ज्या वावरात माणसं काम करताना दिसायची त्या वावरात याचा प्रवेश व्हायचा. भल्या मोठ्या मळ्यातही मानसांच्या सुगाव्यानं त्याला पाटी नेमकी सापडायची अन मग ती पाटी ओली केल्याशिवाय हा पुढे जायचा नाही.... कधी कधी जेवायच्या अगोदरच आनाबाबाच्या कुत्र्याचं आगमन-आणि गमणं झालेलं असायचं आणि मग साऱ्या कामगारांची जेवणाची सुट्टी घरी जाऊन जेवण्यासाठी लांबायची... शेतमालक शिव्यांची लाखोळी तर कामगार वरवर मात्र शिव्याच द्यायचे.\nमित्राची आंधळी आई पाटाच्या पाण्यावर भांडी धुवत बसायची, त्याचवेळी हे महाशय नेमकं धुतलेल्या भाड्यांवर मुत्रविसर्जन करून ऍटित तिथून रवाना व्हायचे. पारावर गाडलेल्या पाण्याच्या घागरीवर तर याची विशेष नजर, तिच्यातीलच पाणी पिणार आणि त्या थंड उपकाराची परतफेड म्हणून तिच्यावरतीही पाय वर करून ओला आशीर्वाद देणार..., तर कुणाच्या वाळत टाकलेल्या कपड्यावर डाग पाडणार.\nत्याला चोपायचं म्हटलं तरी तेही कुना नेमबाज्यांस शक्य नव्हते. दगड किंवा दांडकं कसेही मारा तो ते अगदीच आरामात हुकवायचा वर छद्मीपणे हसत तेथेच थांबायचं जेणेकरून मारेकऱ्याचा रागाचा पारा अजून गरम व्हावा..\nअगदी जसपाल राणाच काय घेऊन बसलात पण सुक्ष्मलक्षभेद करून भुंकणाऱ्या कुत्र्याच्या जबड्याचा भेद डोळ्यावर पट्टी बांधून अर्जुनानाने केला होता.. तेव्हा तिथे आणाबाबाचे हे \"श्वान\" असते तर त्याने अर्जुनास १०१ टक्के धर्नुविद्यापरीक्षेत नापास केले असते. नेमबाजीचा झालेला गर्व अचुकपने धुळीला मिळवून, अर्जुनाच्या डोळ्याची पट्टी सोडायच्या आत आणाबाबाच्या कुत्र्यानं त्याच्याही भरजरी धोतरावर लघुशंका करण्याचा महाभारतिय आनंद लुटला असता.\nविन्या, मन्या, आन्या, संत्या, पिंट्या (प्राणी संघटनेच्या भीतीमुळे नावांत बदल केला आहे बरका) यांची भाद्रपदाच्या एका सायंकाळी सदर प्रश्नावर बैठक झाली. राजकीय मुसंड्यांपेक्षाही सरस व्यूहरचना करण्यात आली.\nकुत्र्यांच्या प्रणयाचा श्रावणी भाद्रपद असल्याने मळ्यातिल सारेच कुत्रे, कुत्रीभोवतीच लोंढा घोळत असायचे. ठरलं... कुत्रीला रात्रीच्या वेळी दोरीनं शेराच्या झाडाला बांधायचे. साऱ्यांनी दगडं, काठ्या घेऊन चोहोबाजून दबा धरून बसायचं... रात्री ९.३० च्या सुमारास पिठाच्या लोभा पोटी उंदीर जसा पिंजऱ्यात घुसावा तसं आणाबाबाचं कुत्रं चक्रव्यूहात घुसलं आणि कुत्रीशी लघट करायला लागलं... कुत्रीला बांधून ठेवलं म्हणजे नक्कीच काहीतरी काळंबेरं असायला पाहिजे हे त्या गावगुंडाडाच्या ध्यानी आलंच नाही. कामदेवाने त्याला ते सुचू दिलंच नाही.\nमुडात यायची वेळ आणि अचानक साऱ्यांनी अकस्मात प्रकट होवून केलेला हल्ला-बोल यानं त्याची पळता भुई थोडी झाली. साऱ्यांनी त्याला पटकन गराडा घालून मग धू धू धुतला आणि बदड बदड बदाडला...\nकसं बसं ते वेढ्यातून बाहेर पडलं, तर मागून दगडांचा मारा झाला.\nसारी मंडळी दम लागेपर्यंत खाली पडू पडू हसत होती, आणि आणाबाबाच कुत्रं मग दम लागून तोंडाला फेस येइस्तोवर मिळेल त्या दिशेनं, चुकूनही मागं न पाहत जे सन्नाट पळत सुटलं ते परत कुणा मनुष्य जातीच्या जवळ आलंच नाहीच.\nसचिन, नारायणगाव, पुणे, ३/६/२००९\nनई पोस्ट पुराने पोस्ट मुखपृष्ठ\nदिसामाजी कांही तरी तें लिहावे\nप्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥\nमाझ्या बद्दल फक्त \"मीच\" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nवळई (साठलेला पाचोळा )\nसातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)\nमहाभारत - काही नवीन विचार\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nयक्षप्रश्न – कालचा अन् आजचा\nदोन घटना - समता आणि बंधुत्व\nमहिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...\nप्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक\nनवा शिवधर्म शक्य आहे का\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती...\nससेहोलपट (वसंत आबाजी डहाके)\nएक लाइन में चलती हुईं ताजा प्रविष्ठियां दिखाएं (Horizontal scrolling recent posts)\nदिखाएं 10 सभी दिखाएं\nपापांची वासना नको दांवू डोळा lत्याहुनी आंधळा बराच मी ll\nअपवित्र वाणी नको माझ्या मुखा lत्याजहुनी मुका बराच मी ll\nतुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा lतू एक गोपाळा आवडसी ll\nअग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनू: इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिइदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपी शरादपिमाझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे. ........ परशुराम\nमी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश आकाश उजळले होते......... :सुरेश भट\nकोणी आमची अवहेलना चोहिकडे पसरावितात त्यानी हे पक्के ध्यानात ठेवावे की, हा माज़ा प्रयत्न त्यांचा करीता मुलीच नाही .मला पूर्ण भरवसा आहे की ,ज्याचे मनोधर्म माज़ा मनोधार्मा सारखे असेल असा कोणी तरी आज ना उद्या निपजेल [जन्म घेइल ] कारन काल हा अनंत आहे अणि पृथ्वी विस्तीर्ण आहे ........\nदुसऱ्याच्या डोक्यावर पाय देवून काहिजण स्वताच्या पायावर उभे राहतात.\nरक्ताएवजी पित्त खवळत असेल तर, समजून जा तुम्ही म्हातारे झाला आहात.\nमागे वळून न पाहणारे पुढे जावून धडपडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dhammachakra.com/thotlakonda-cave-prof-hari-narke-blog/", "date_download": "2020-09-27T19:03:13Z", "digest": "sha1:2GDLLQ6TBO6UI44FISJD5JMVG2G4CH64", "length": 15410, "nlines": 106, "source_domain": "www.dhammachakra.com", "title": "२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी - थोटलाकोंडा, विसाखापट्टनम - प्रा.हरी नरके - Dhammachakra", "raw_content": "\n२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके\nदेशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे [लेणी] सापडली आहेत. त्यात एकावेळी किमान १००० बौद्ध भिक्खू प्रशिक्षण घेत असत. यावरून आंध्रप्रदेशातील बौद्ध धर्माचे प्राबल्य आणि सार्थकता पुरेशी स्पष्ट होते.\nथोटलकोंडा टेकडीवरील भव्य सभागृह, विविध स्तूप, चैत्यगृहं आणि अतिभव्य बुद्ध विहार असलेले हे २३०० वर्ष जुने केंद्र भव्य आणि विशालकाय आहे. इथे शिकण्यासाठी श्रीलंका, चीन, ब्रह्मदेश[म्यानमार] आणि इतर अनेक देशांमधून बौद्ध भिक्षू येत असत. हे निवासी केंद्र असून एकावेळी किमान दीडशे भिक्खुंची स्वतंत्र निवासव्यवस्था इथे आहे.\nसमोर स्वच्छ, सुंदर, निळाभोर समुद्र पसरलेला आहे. त्याच्या लाटा आणि त्यातून येणारी गाज प्रसन्नतेची ग्वाही देत असते.\nविसाखापट्टनम हे जहाजांसाठी सर्वाधिक सुरक्षित आणि मोक्याचे बंदर असल्याने जगभरातून इथे व्यापार चाले. याठिकाणी झालेल्या उत्खननात अनेक देशांची प्राचीन नाणी सापडलेली आहेत. उत्खननात सापडलेली सातवाहन काळातील शिसे आणि रोमन देशांची चांदीची असंख्य नाणी हेच सिद्ध करतात.\nभारतीय नौदलाच्या हवाई सर्वेक्षणाच्या वेळी थोटलकोंडा लेणी आढळली. हा शोध लागल्यानंतर आंध्रप्रदेश राज्य पुरातत्व खात्याने 1988 ते 1993 दरम्यान याठिकाणी उत्खनन केले.\nत्यात ह्या थेरवाद बौद्ध संकुलाचे अस्तित्व आढळून आले. संकुलाच्या दक्षिण दिशेला खडकात कोरलेली पाण्याची एक भव्य टाकी आहे. इथे आधुनिक पद्धतीचे वाटावेत असे दगडी बाथ टब तयार केलेले असून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी छोट्या��ोठ्या आकाराची पंधरा दगडी तळी कोरलेली आहेत. एकाच आकाराच्या ७२ निवासी खोल्या, दीडशे लोकांना एकत्र भोजन करता येईल असा भव्य डायनिंग हॉल, एकत्र प्रार्थना करता याव्यात यासाठी भव्य सभागृह, प्रशिक्षण केंद्र यावरून थोटलकोंडा हे भारतातले महत्वाचे बौद्ध विद्यापीठ असावे असे वाटते.\nउत्खननात टेराकोटाच्या फरशा, स्टुको सजावटीचे तुकडे, मूर्तिकला फलक, दगडात सूक्ष्म स्तूप मॉडेल आणि बुद्धाच्या पायाचे ठसेदेखील सापडले आहेत. ब्राह्मी लिपीतील बारा शिलालेखही मिळाले. पॉलीग्राफिक अभ्यासानुसार असे दिसून येते की ही टेकडी सेनागिरी म्हणून ओळखला जात असावी; पालीतील सेनेचा अर्थ “वडीलधारी, श्रेष्ठ” असा होय.\nशेजारच्या बावीकोंडा आणि पावरुलाकोंडासारख्या जवळपासच्या लेण्याही महत्वाच्या आहेत.\nथोटलकोंडाच्या या उत्खननात प्रत्यक्ष काम केलेले आंध्र विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे प्रा. सत्यपाल यांनी आम्हाला प्रत्यक्ष जागेवर नेऊन प्रत्येक इमारतीचे महत्व आणि बौद्ध धर्मानुसार असलेले मोल समजाऊन सांगितले. यावेळी कॅनडाचे पूज्य भंतेजी चंद्र बोधी आणि भिक्खू शांतीदूत सोबत होते. आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे मिडल इस्टचे प्रमुख काशी कृष्णा आणि नागपूरचे रवींद्र कांबळे यांच्यासोबत केलेला अभ्यासदौरा अविस्मरणीय ठरला.\n(प्रा.हरी नरके यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)\n“जागतिक वारसा सप्ताह” निमित्त…\n१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभर युनेस्को “जागतिक वारसा सप्ताह” म्हणून साजरा करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व लोकांना विशेषतः तरुणांना आपल्या देशातील सर्व प्राचीन वारसा बद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. भारतातही या सप्ताहात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वारसास्थळां बद्दल जनजागृती अभियान […]\nमूर्तिपूजा विषयक बौद्ध संकल्पना\nनेहमीच अज्ञानी टिकाकार बुद्ध प्रतिमेसमोर, मूर्तिपूजेप्रमाणे, आदर (श्रद्धा) व्यक्त करण्याच्या आचरणाला नाकारतात. त्यांच्यासाठी असे वर्तन वाईट समजले जाणारे आहे. परंतु, त्यांना एखाद्या गुरूला आदर करण्याचे महत्त्व जाणता येत नाही, ज्यांनी मानवतेला उदात्त धार्मिक जीवन कसे जगता येईल हे शिकविलेले आहे. त्यांना जाणीव नाही की, या मार्गाने बौद्ध लोक तथागत ���ुद्धाच्या, संबोधि, पूर्णत्व, महाप्रज्ञा आणि पवित्रता […]\nमहार समाजातील ‘पैकाबाई’ ह्या सव्वाशे वर्षांपूर्वी भारतातील एकमेव महिला उद्योजिका होत्या\nपैकाबाई कोण हा प्रश्न आपणास पडेल.ते स्वाभाविकच आहे.ती श्रीमत कशी बनली ते आपणास सांगायचे आहे.ती वयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठीच असेल.पण ती आंबेडकरांच्या कुटुंबातील नाही बरं का.. ती खोब्रागडे कुटुंबातील. तिचा कर्तबगार मुलगा, देवाजीबापूंचा जन्म १८९९ सालचा.आता हे देवाजीबापू कोण… ती खोब्रागडे कुटुंबातील. तिचा कर्तबगार मुलगा, देवाजीबापूंचा जन्म १८९९ सालचा.आता हे देवाजीबापू कोण… मी गोष्ट सांगतोय पैकाबाईची. एका कर्तबगार स्त्रीची.महाराष्ट्रात चंद्रपूर नावाचा एक जिल्हा आहे. जिथे गोंड राजांचा किल्ला […]\n“शाल्भञ्जिका शिल्प” नेमके कोणाचे\nमहाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा\nचंद्रमोळीत पोहोचला ‘हर्षदीप’; होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना डॉ. हर्षदीप कांबळेंची मदत\nश्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध\nजेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन\nगॅनदेन मॉनेस्ट्री : एक सुंदर आणि प्रेरणादायी माहीतीपटाचा लाभ घ्या\nम्यानमारचे ‘मंडाले’ – एक बौद्ध संस्कृतीचे शहर\nSunil Shiyale on आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे\nkiran arun kirtane on आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे\nVinod more on आम्ही महार असतो तर – आचार्य प्र.के.अत्रे\nDigambar Khobragade on बुद्धप्रेमी महाराजा सयाजीराव गायकवाड\nJayant jadhav on भारताचा नागवंशी महार समुदाय आणि ब्रम्हदेश\nचंद्रमोळीत पोहोचला ‘हर्षदीप’; होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना डॉ. हर्षदीप कांबळेंची मदत\nश्रेष्ठतम गुरू भगवान बुद्ध\nजेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन\nगॅनदेन मॉनेस्ट्री : एक सुंदर आणि प्रेरणादायी माहीतीपटाचा लाभ घ्या\nम्यानमारचे ‘मंडाले’ – एक बौद्ध संस्कृतीचे शहर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/01/06/politics-609/", "date_download": "2020-09-27T19:47:32Z", "digest": "sha1:T5YZ6IC5CTZDQOASGFAQL6NY5IL57ZDC", "length": 10881, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदा�� यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nअहमदनगर :- धनगर समाज़ाला आरक्षण मिळण्यासाठी लवकरच जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी दिली.\nधनगर आरक्षण व सध्याची राज़कीय परिस्थिती, यावर विचारविनिमय करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाची बैठक पार पडली, या वेळी ते बोलत होते.\nधनगर समाजाच्या लोकांना ‘अनुसूचित जमाती’चे प्रमाणपत्र द्यावे.\nते पुढे म्हणाले, धनगर समाजाला राज्यघटनेत अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक ३६ वर ‘धनगड, ओरॉन’असे नाव आहे.\nपरंतू हा शब्द अपभ्रंश (स्पेलिंग मिस्टेक) असून, महाराष्ट्र शासनाने ‘धनगड’ म्हणजेच ‘धनगर’ होय अशी त्वरित दुरुस्ती करून धनगर समाजाच्या लोकांना ‘अनुसूचित जमाती’चे प्रमाणपत्र द्यावे, ही कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे.\n‘अभी नही तो कभी नही’\nसामान्य धनगर समाजानेच आता आंदोलनात उडी घेतली आहे.’अभी नही तो कभी नही’ यावर धनगर समाजाच्या लोकांचे ठाम मत झाले आहे. मराठा आरक्षण देण्यामध्ये जशी देवेंद्र फडणवीस यांनी चलाखी दाखवून १६ टक्के मराठा आरक्षण लागू केले तसेच ‘धनगर आरक्षण’ लागू करावे.\nफडणवीस यांनी धनगर समाजाला फसवले.\nआतापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला फसवल्याची भावना समाजबांधवांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकाही आमदार वा खासदाराने सभागृहात चोंडी येथील धनगर आरक्षण आंदोलन व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत धनगर समाजाची बाजू मांडली नाही.\nयावरून लोकप्रतिनिधी धन��र समाजाच्या प्रश्नावर उदासीन दिसतात. सरकारने धनगर आरक्षण त्वरित लागू करावे, यासाठी राज्यभर धनगर समाज आंदोलनात उतरणार आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/01/22/youth-commits-suicide-by-killing-woman/", "date_download": "2020-09-27T19:51:50Z", "digest": "sha1:DI7UBZFWN6ZBTOXPURX663YJDD2GV7UM", "length": 10394, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'नाजूक' कारणातून महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/‘नाजूक’ कारणातून महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या.\n‘नाजूक’ कारणातून महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या.\nश्रीरामपूर :- शहरातील शिरसाठ हॉस्पिटलजवळ रहाणार्या महिलेचा खून करून एका तरुणाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील इराणी गल्ली येथे घडली.\nनीता हौशाराम गोर्डे (वय 42 रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ, वॉर्ड नं. 1) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून गणेश राधाकृष्ण दळवी (वय 31, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.\nयाबाबत चंद्रकला शंकर थोरात (वय 52, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश दळवी याच्या विरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nसुर्‍याचा घाव लागल्याने जागेवरच मृत्यू.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, मृत नीता गोर्डे व गणेश दळवी हे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रकला थोरात यांच्या खोल्यांमध्ये भाडेकरी म्हणून राहत होते. शनिवारी संध्याकाळच्यावेळी या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले होते.\nभांडणा दरम्यान आरोपी गणेश याने नीतावर लोखंडी सुर्‍याने वार केले. तिच्या हात, पाय, पोटावर जबर जखमा झाल्या. सुर्‍याचा घाव वर्मी लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.\nहाताची नस कापून आत्महत्या\nनीताचा मृत्यू झाल्याचे पाहून गणेशने त्याच सुर्‍याने स्वतःच्या अंगावर वार केले.तसेच हाताची नस कापून आत्महत्या केली. घटनेनंतर काही वेळाने रस्त्याने जाणार्‍या एकाने गणेशचा मृतदेह पाहिला.\nत्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. नाजूक कारणातून ही घटना घडल्याचे कळते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्��ी लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/19/news-919194/", "date_download": "2020-09-27T20:33:29Z", "digest": "sha1:M4VDW55GBDQGQP42W3EQOEZGJ7NGGM6H", "length": 13515, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद - ट्रायबेकॉन. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.\nआदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.\nप्रवरानगर :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.\nआदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात मात्र प्रथमच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्य���वर योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच शासकीय पातळीवर आदिवासी आरोग्य संदर्भात धोरण निश्चिती करता यावी या उद्देशाने ‘ट्रायबेकॉन’ ही राष्ट्रीय परिषद घेण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nभारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने होत असलेल्या या ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे उदघाट्न केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांच्या हस्ते करण्यात येणार असून,\nया प्रसंगी राज्य आदिवासी विकास मंत्रालयाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा, गडचिरोली सोसायटी फॉर एज्युकेशन रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग, बेंगलोर येथील व्ही,जी,के,के, अँड करूणा ट्रस्टचे सचिव डॉ. एच. सुदर्शन ,\nजबलपूर आय सी एम आर चे संचालक डॉ. अप्रूप दास, दिल्ली येथील जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चंद्रकांत लहारीया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम जयराज हे उपस्थित राहणार आहेत.\nया तीन दिवसीय परिषदेकरिता महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल तसेच पॉन्डीचेरी आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासह एकूण २० राज्यांचे सुमारे तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून आदिवासी समाजासाठी काम करणारे सुमारे ३० तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.\nपरिषदेदरम्यान आदिवासी संस्कृती व त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. यासह सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाणांचेही प्रदर्शन याठिकाणी असणार आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभर���तील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/23/news2309201914/", "date_download": "2020-09-27T20:04:19Z", "digest": "sha1:GEL4COXCZC4VEU6XOKBD5QQADXCHR324", "length": 11542, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मी म्हातारा झाल्याचे कोणत्या शहाण्याने तुम्हाला सांगितले. ? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/मी म्हातारा झाल्याचे कोणत्या शहाण्याने तुम्हाला सांगितले. \nमी म्हातारा झाल्याचे कोणत्या शहाण्याने तुम्हाला स���ंगितले. \nसातारा : आम्हाला सोडून गेलेल्यांचा सन्मान झाला नाही. आठवडाभरापूर्वी मी कोणीतरी कोणाला पगडी दिल्याचे टीव्हीवर पाहिले. ज्यांनी त्यांना पगडी दिली, तिच पगडी त्यांनी पुन्हा संबंधिताच्या डोक्यावर ठेवली. जिथं सन्मान नाही, तिथे सातारा कधी झुकला नाही, ही सातारची परंपरा आहे. मात्र, आज काय आहे.\nयशवंतरावांच्या जिल्ह्यात आम्ही भाजपाचा विचार स्वीकारला, असे काहींना सांगावे लागते,’ असे सांगतच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेले उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर चांगलेच शरसंधान साधत ‘हे वागणं बरं नव्हं..\nराष्ट्रवादी काँग्रेसचा संवाद मेळावा रविवारी शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दीपक पवार भाजपा सोडून राष्ट्रवादीत आले. यावेळी शरद पवारांनी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंवर नाव न घेता जोरदार आसूड ओढत ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला आता गुलालाची उधळण करण्यासाठीच साताऱ्यात बोलवा,’\nअसे जाहीरपणे सांगूनही टाकले. याचवेळी त्यांनी रामराजेंचे नाव न घेता त्यांच्याविषयीही नाराजी व्यक्त केली. पवारांच्या भाषणाला तरुणाईने सर्वाधिक प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला.\nशरद पवारांनी सोशल मीडियावर तसेच माध्यमातून होणाऱ्या टीकेचाही चांगलाच समाचार घेतला. मी म्हातारा झालो असल्याचे म्हटले जात असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘मी म्हातारा झाल्याचे कोणत्या शहाण्याने तुम्हाला सांगितले. कोणत्या बापजाद्याने तुम्हाला ही माहिती दिली.\nतुम्ही अजून माझे काय बघितले आहे आणि माझ्याकडे काय आहे, हे बघण्याची तरी कोणाची हिंमत आहे. अरे, या वयात अठरा ते वीस तास काम करण्याची माझ्यात हिंमत आहे. मी नाशिकपासून ते हिंगोली पालथी घातली आहे. अजूनही फिरत आहे. शिवबांनी घडवलेला आणि यशवंत विचारांनी प्रेरित झालेला महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हातात जाऊन देणार नाही. ते काम आता तुम्ही करा. त्यासाठी तुमची साथ हवी.’\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज को���कर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/10/news-1010201928/", "date_download": "2020-09-27T20:55:18Z", "digest": "sha1:PBN4YWVCRMGXXCS6K7CNO3QHM65JLSNY", "length": 10741, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राहुल गांधी बँकॉकला गेले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/राहुल गांधी बँकॉकला गेले\nराहुल गांधी बँकॉकला गेले\nधुळे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आपल्या सत्ता काळात जनतेशी खोटारडेपणा केला. विकासाला खरी दिशा पंतप्रधान ��ोदींनी दिली आहे, असेही ते म्हणाले.\nविधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळे जिल्ह्यात शिरपूर, साक्री आणि नेर येथे बुधवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष १५ वर्षांत जे करू शकला नाही, ते युती सरकारने अवघ्या ५ वर्षांत करून दाखवले. गेल्या ५ वर्षांत केंद्र व राज्यातील सरकारवर विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत.\nमहाराष्ट्रात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही. आघाडी सरकारने सिंचनातून आपली तिजोरी भरली. पण युती सरकारने जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजना राबवून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करा���ा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/27/news-india-big-changes-in-life-insurance-rules-from-december-1/", "date_download": "2020-09-27T19:33:20Z", "digest": "sha1:A7DSNYIXZA3IUUYLAVDM5DCMX5QVHMQ2", "length": 9513, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून होणार मोठे बदल ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून होणार मोठे बदल \nआयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून होणार मोठे बदल \nनवी दिल्ली : आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (इरडा) ही नवीन नियम लागू करणार आहे.\nनव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, तर गॅरेंटीड रिटर्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी सांगितले की, जरी हप्ता वाढला तरीही ग्राहकांना जास्त सुविधा मिळणार आहेत.\nतर फिनसेफ इंडियाच्या मृण अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार पेन्शन प्लानला ग्राहकाभिमुख बनवले जाणार आहे. मॅच्युरिटी किंवा त्याआधी रक्कम काढण्याबाबतचे नियम सोपे होणार आहेत. मॅच्युरिटीची रक्कम काढण्याचे बंधन ३३ टक्क्यांवरून ६० टक्के केले जाणार आहे.\nयुलिप ग्राहकांसाठी मिनिमम लाईफ कव्हर कमी होणार आहे. सध्या ए��ा वर्षाच्या हप्त्याच्या १० पट होते ते घटवून सात पट केले जाणार आहे. यामुळे रिटर्न जास्त मिळणार आहे. एंडोव्हमेंट प्लान जो कमीत कमी १० वर्षांसाठी असेल, त्यासाठी सरेंडर व्हॅल्यू ३ वर्षांवरून दोन वर्षे करण्यात येणार आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/12/sujay-vikhe-loksabha-12/", "date_download": "2020-09-27T20:08:35Z", "digest": "sha1:5L7D4KS2ZZNGDBBDFTNIQXNFSJPRL7MW", "length": 9664, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "खा. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित केला हा प्रश्न - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटल��� संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/खा. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित केला हा प्रश्न\nखा. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित केला हा प्रश्न\nअहमदनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ चे रखडलेले चौपदरीकरण व लष्करी आस्थापनेचे भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्रात रस्ते विकास मंत्रालय व रक्षा मंत्रालय यांच्या कडे केली.\nनगर-करमाळा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ च्या चौपदरीकरणाविषयी मुद्दा खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित करून या प्रश्नाकडे सभागृह लक्ष वेधले.\nनगर-सोलापूर रोड हा सुरक्षा विभागाच्या हद्दीत येतो, भारतमाला योजनेअंतर्गत होणाऱ्या या महामार्गाच्या १४३ किमी अंतराच्या विकास कामांसाठी सुरक्षा विभागाच्या हद्दित येणारी १.६० हेक्टर जमीन व शाळा तसेच आर्मड कॉर्प हद्दीत येणारी ३.५ हेक्टर जमीन लवकरात लवकर भूसंपादित करण्याची विनंती सरकारच्या माध्यमातून सुरक्षा विभागाला केली.\nअनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित असून नागरिकांना यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्वरित भूसंपादन प्रकिया सुरू केल्यास, संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यास सहकार्य होईल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोल��ंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/11/ravindra-kalamkar-appointed-as-inspector-of-police/", "date_download": "2020-09-27T20:17:01Z", "digest": "sha1:KRGU22JXJY3DNMRNLXOM2OIY5SZ247NE", "length": 9201, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "रविंद्र कळमकर पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/रविंद्र कळमकर पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती\nरविंद्र कळमकर पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती\nअहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील रहिवासी रविंद्र भानुदास कळमकर यांची पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.\n2009 मध्ये रवींद्र कळमकर यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यांची नेमणूक मुंबई येथे पार्कसाईट पोलिस ठाणे विक्रोली येथे झाली.\nनंतर त्यांनी माहिम, बांद्रा पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर काम केले. सध्या ते अंबोली पोलिस ठाणे जोगेश्वरी (प.) मुंबई येथे कार्यरत होते.\nआता त्यांची पदोन्नती होऊन होऊन नंदुरबार येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, राष्ट्रवादी तालुका संघटक आप्पासाहेब कळमकर, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती त��ेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2018/01/blog-post_82.html", "date_download": "2020-09-27T20:38:46Z", "digest": "sha1:7Z65EBCLJGEF5ZEMZV2HSIVGZOHCJBK3", "length": 9323, "nlines": 45, "source_domain": "www.berkya.com", "title": "निरगुडकर झी २४ तास विसरू शकत नाहीत...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनिरगुडकर झी २४ तास विसरू शकत नाहीत...\nनिरगुडकर झी २४ तास विसरू शकत नाहीत...\nबेरक्या उर्फ नारद - शनिवार, जानेवारी १३, २०१८\nमुंबई - झी २४ तासमध्ये पाच वर्षे घालवल्यानंतर उदय निरगुडकर News १८ लोकमतला एक महिन्यापूर्वी जॉईन झाले, मात्र अजूनही त्यांच्या डोक्यातून झी २४ तास पुसू शकले नाहीत. एका डिबेट शो मध्ये ब्रेक घेताना News १८ लोकमत म्हणण्याऐवजी झी २४ तास म्हणणार होते, पण चुक लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे ��ेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एव���ा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T20:10:15Z", "digest": "sha1:AWDAX5DH2SW4RPHQ4H2XLU7V4MOAFSPQ", "length": 13098, "nlines": 142, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nभुसावळातील रस्त्यांसह पाण्याचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन\nभुसावळात शिवसेना आक्रमक : तर आठ दिवसात पालिकेची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा\nin ठळक बातम्या, खान्देश, भुसावळ\nभुसावळ : शहरवासीयांना गेल्या महिनाभरापासून होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, शहरील वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत कॉलनी भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व अमृत योजनेच्या बंधार्‍याचे असलेले भिजत घोंगडे आदी प्रश्‍न घेवून शिवसेना पदाधिकार्‍यांनी आक्रमक होत मंगळवारी पालिका प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करीत सत्ताधार्‍यांवर टिकेची झोड उठवली. आठ दिवसात समस्या न सुटल्यास पालिकेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी पालिकेचे अधिकारी कातोरे यांना निवेदन देण्यात आले.\nअशुद्ध पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात\nभुसावळ शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून नागरीकांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात ऊन शहरातील नागरीकांना अशुद्ध पाण्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे नागरीक हवालदिल झाले असून अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे भुसावळ शहरातील नागरीकांना पोटाचे विकार सुरू झाले आहे.\nशिवसेना पदाधिकार्‍यांची सत्ताधार्‍यांवर टिका\nभुसावळ नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता असून सत्ताधार्‍यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे भुसावळ शहरातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये अमृत योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले शिवाय गावभर मोठ-मोठाली बॅनर लावून प्रसिद्धी करण्यात आल मात्र तीन वर्ष उलटॅनही योजनेचे काम नियोजनशून्य सत्ताधार्‍यांमुळे पूर्ण झालेले नाही शिवाय 11 जलकुंभाचे कामही पूर्णत्वास आलेले नाही. योजनेच्या पाईप लाईनमुळे रस्त्यांची मात्र दुरवथा झाली. तापी नदी पात्रामध्ये अद्यापही बंधार्‍याचे काम झालेले नाही.\nशहरातील रस्त्यांची झाली चाळण\nभुसावळ शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन धारकांना गाडी चालवताना खूप कसरत करावी लागत आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखल झालेला आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रकार वाढले ���हेत. बहुतांश नागरीकांना मणक्याचे विकार व मानेचे विकार सुरू झाले आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने या आधी सुद्धा भुसावळ नगर पालिकेला निवेदन देण्यात आलेली आहे परंतु निगरगट्ट सत्ताधार्‍यांना त्याचा काही एक फरक पडलेला नाही. या सर्व बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून येत्या आठ दिवसांत भुसावळ शहरातील खड्डे बुजवावे व नागरीकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा भुसावळ शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिक व जनतेला सोबत घेऊन भुसावळ नगरपालिकेची प्रतीकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढतील, असा इशारा देण्यात आला आहे.\nयाप्रसंगी तालुकाप्रमुख समाधान महाजन, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, दीपक धांडे, प्रा.धीरज पाटील, पूनम बर्‍हाटे, जग्गू खेराडे, पवन नाले, देवेंद्र पाटील, नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई, ललितकुमार मुथा यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.\nही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ\nअट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nअट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=114&bkid=619", "date_download": "2020-09-27T18:59:00Z", "digest": "sha1:P4VQHE6VSACWSAC24KWJMF4NDXRH6IM7", "length": 1911, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : सौ विजया राजाध्यक्ष\n’तन अंधारे’ ही कादंबरी आहे गोव्याच्या निसर्गरम्य व मुक्त वातावरणात विहरणाऱ्या तीन पात्रांची: किरण, सॅम आणि मॄदुल. किरण गरीब, लावण्यमयी पण निसर्गतःच निंफोमॅनिऍक. किरणच्या या अतिकामवासनेचा सवंग साधन म्हणून लेखिकेने कुठेही वापर केलेला नाही, उलट संयम, सूचकता व काव्यात्म्ता या गुणांनी तिने कादंबरीला अलंकृत व सुसंस्कृत केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/amit-shah-covid-19-test-is-yet-to-happen-says-mha-after-manoj-tiwari-tweet-telling-home-minister-shah-has-been-tested-coronavirus-negative-161360.html", "date_download": "2020-09-27T20:06:41Z", "digest": "sha1:JGQRAHMQDMEUG2ETTXQYMIBLUMMPIZBW", "length": 32365, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Amit Shah COVID-19 Test: अमित शाह क���रोना मुक्त झाल्याचे मनोज तिवारी यांचे ट्विट; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत ��िंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nAmit Shah COVID-19 Test: अमित शाह कोरोना मुक्त झाल्याचे मनोज तिवारी यांचे ट्विट; केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांंनी कोरोनावर मात केल्याची माहिती देणारे भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचे ट्विट चुकीचे असुन अद्याप शाह यांची कोरोना चाचणी घेण्यात आली नसल्याचे समजत आहे. याबाबत केंद्री�� गृहमंत्रालयाच्या (MHA) अधिकार्‍यांनी ANI या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणुन केलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते मात्र शाह यांची प्रकृती स्थिर होती, तरीही सुरक्षिततेचा पर्याय म्हणुन त्यांना दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. Amit Shah Tested Negative COVID-19: केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांंची कोरोनावर मात, मनोज तिवारी यांची ट्विट मधुन माहिती\nकाही वेळापुर्वी भाजप खासदार मनोज तिवारी यांनी ट्विट करुन अमित शाह यांंची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते, यावर अमित शाह यांच्याकडुन दुजोरा देण्यात आला नव्हता आणि आता केंद्रीय गृहमंंत्रालयातील अधिकार्‍यांनी सुद्धा अद्याप शाह यांची कोरोना चाचणी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. असंं असलं तरी शाह यांची प्रकृती स्थिर असुन ते औषध उपचारांंना चांंगला प्रतिसाद देत आहेत असेही समजत आहे.\nअमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर कर्नाटकचे मुख्यमंंत्री व भाजप नेते बी.एस.येदियुरप्पा यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली होती .तर केंद्रीय मंंत्री रवी शंंकर प्रसाद यांनी सुद्धा स्वतःला घरात Qurantine करुन घेतले होते.\nAmit Shah Amit Shah Tested COVID 19 Negative BJP MP Manoj Tiwari Coronavirus COVID-19 Delhi Manoj Tiwari Medanta hospital MHA ministry of home affairs Union Home Minister Amit Shah अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह अमित शाह यांची कोरोनावर मात कोरोना व्हायरस गृहमंत्रालय गृहमंत्री अमित शाह गृहमंंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह दिल्ली भाजप खासदार मनोज तिवारी मनोज तिवारी मेदांंता हॉस्पिटल\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/remonstrate-of-mallikarjun-bhaikatti-beating-1155958/", "date_download": "2020-09-27T18:57:05Z", "digest": "sha1:QF4QGEIBUYZXS7DSUTMNAUCCORXEEAU3", "length": 16413, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nभाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध\nभाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध\nमाहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.\nमाहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.\nमाहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला. खासदार-आमदारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणी संतप्त भावना व्यक्त केल्या. या प्रकारामुळे लातूरची राज्यभरात बदनामी झाली आहे. लातूर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. शहराला शैक्षणिक परंपरा आहे. ही परंपरा धोक्यात आणण्याचे काम शिवसनिकांनी केले, अशा भावना विविध मंडळींनी व्यक्त केल्या.\nखास���ार सुनील गायकवाड यांनी हा प्रकार दुर्दैवी असून दोषींवर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करावी. यासंबंधी आपण त्यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणी गंभीर दखल घेण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरच्या परंपरेला गालबोट लावणारी ही घटना असल्याचे सांगितले. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात अशी घटना घडणे ही दुर्दैवी बाब आहे. लातूर पॅटर्न व लातूरला शोभणारी ही घटना नक्कीच नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालते याची जाणीव न ठेवता हे अघोरी कृत्य घडले असल्याचे ते म्हणाले.\nकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी लातूरची संस्कृती गुंडगिरीची वा दहशतीची नाही. या घटनेमुळे लातूरला गालबोट लागले असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासंबंधी काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी कायद्याची लढाई कायद्यानेच लढली पाहिजे. कायदा हातात घेऊन शिवसनिकांनी केलेली कृती ही निषेधार्ह असून या कृतीचा प्रत्येक जण निषेधच करेल, अशी भावना व्यक्त केली.\nनॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी लातूरचे नाव राज्यभर नेण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली. या प्रकारामुळे लातूरला खाली मान घालण्याची वेळ आली आहे, याबद्दल सर्वानीच चिंता केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे यांनी शिवसनिकांच्या मारहाणीचे कोणीही समर्थन करणार नाही. या घटनेची जितकी िनदा करावी तितकी कमी असल्याचे सांगितले. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना असून लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात घडलेला प्रकार चिंता निर्माण करणारा आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, याबद्दल शिक्षणमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. शेकापचे ज्येष्ठ कार्यकत्रे उदय गवारे यांनी लातुरात सुरू झालेली गुंडगिरी निषेधार्ह असून शेतकरी कामगार पक्ष याचा तीव्र निषेध करीत असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस गुरुनाथ मगे यांनी लोकशाहीचा खून करणारी ही घटना असून या प्रवृत्तीचा भाजप कडाडून निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया दिली.\nरिला���न्स पॅटर्नचे प्रमुख उमाकांत हानराव यांनी मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून, शैक्षणिक क्षेत्रात समाज घडवण्याचे काम अपेक्षित आहे, बिघडवण्याचे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेचे अॅड. बळवंत जाधव यांनी भाईकट्टी यांच्या मारहाणीचे समर्थन आपण करणार नाही. मात्र, त्यांच्या कामाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी ही घटना लातूरच्या परंपरेला काळे फासणाऱ्या या प्रकाराची माहिती आपण थेट मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगुंडांच्या मारहाणीत हॉटेलमालकाचा मृत्यू\nशेतकरी मारहाणप्रकरणी दोन पोलिसांवर कारवाईची तलवार\nमहिलेस गाव गुंडांची मारहाण, तक्रारदारासच पोलिसांचा प्रसाद\nशेतीच्या वादामधून हाणामारी; दोघांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी\nखासगी सुरक्षारक्षकाकडून पत्रकारांना धक्काबुक्की\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 पाणीप्रश्नाच्या चक्रात लातूरकरांची घुसमट\n2 तुळजापुरात उलाढाल मंदावली\n3 शंभर पटींनी वाढवा साठे\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/indian-cricket-player-ajinkya-rahane-shares-a-picture-of-making-aamras-35689", "date_download": "2020-09-27T20:41:41Z", "digest": "sha1:LCNUP2LRT5NCCYQEVZ7EQ2KFWXTGSSHA", "length": 8408, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अजिंक्य रमलाय आमरस बनव���्यात | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअजिंक्य रमलाय आमरस बनवण्यात\nअजिंक्य रमलाय आमरस बनवण्यात\nसध्या आंब्याचा सिझन सुरू असल्याने अजिंक्य स्वत:च्या हाताने आमरस बनवून खाण्यात रमला आहे. आमरस बनवतानाचा एक फोटो अजिंक्यने नुकताच ट्विटरवर शेअर आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nइंडियन प्रीमियर लिग (IPL)च्या १२ वा सिझनमधील राजस्थान राॅयल्स टीमचा प्रवास संपुष्टात आला. रहाणे आणि स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या टीमने बाद फेरी गाठण्यासाठी बरीच मेहनत घेतली असली, तरी त्यात त्यांना यश आलं नाही. राजस्थानची शेवटची मॅच झाल्याने टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणे रिलॅक्स झाला आहे. सध्या आंब्याचा सिझन सुरू असल्याने अजिंक्य स्वत:च्या हाताने आमरस बनवून खाण्यात रमला आहे. आमरस बनवतानाचा एक फोटो अजिंक्यने नुकताच ट्विटरवर शेअर आहे.\nआयपीएलचा सिझन संपल्यावर भारतीय संघ काही दिवसांनी इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. अजिंक्यला भारतीय संघात जागा मिळवता आली नसली, तरी तो निराश झालेला नाही. लवकरच तो देखील इंग्लंडला काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. अजिंक्य काऊंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळणार आहे. त्याआधी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. विश्वचषकानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करेल.\nसचिन-लक्ष्मण १४ मे रोजी BCCI च्या लवादासमोर होणार हजर\nT20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली\nमुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nराज्यात कोरोनाचे १८ हजार ५६ नवे रुग्ण, ३८० जणांचा दिवसभरात मृत्यू\nआरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\nIPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/new-release-movies/", "date_download": "2020-09-27T20:36:52Z", "digest": "sha1:SRALQIBCHFQRZCZD3RMUKTFJOHUR7ACL", "length": 12762, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "New Movie Releases in Marathi (नवीन मूवीज़ रिलीज बातम्या), Bollywood, Hollywood, Marathi Cinema Upcoming Movies News in Marathi - Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nसोशल मीडियावर रिलीजटायगर श्रॉफने गायलेल्या ‘अनबिलिवेबल’ गाण्याचा हा पाहा व्हिडिओ\nतब्बल २ आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर टायगर श्रॉफने(tiger shroff) पॉप-कल्चर आऊटफिट, बिग बँग म्यूझिकच्या मदतीने आपले पहिले गाणे ‘अनबिलिवेबल’(unbelievable song) रिलीज(release) केले आहे. टायगरने या गाण्याचा एक म्यूझिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुनीत मल्होत्राने या व्हिडिओचे ​​दिग्दर्शन केले आहे.या व्हिडिओच्या माध्यमातून टायगर ऑडिओ- व्हिज्युअलची अनोखी भेटच देत आहे. टायगर श्रॉफने गायलेले हे पहिले गाणे आहे.\nलोगोचे अनावरणऑक्टोबरपासून सुरु होणार ‘झी’ची नवी वाहिनी – ‘झी वाजवा’\nसीझनची झलकअखेर प्रतिक्षा संपली मिर्झापूर वेब सीरिजच्या दुसरा सीझनचा व्हिडिओ प्रदर्शित…\n५ सप्टेंबरला होणार स्ट्रीमसुपरस्टार नानीच्या ‘वी’ चित्रपटाचा अमेझॉन प्राईमवर वर्ल्ड प्रीमियर\nसुखकर्ता दु:खहर्तापडद्यावरच्या आणि खऱ्या आयुष्यातल्या नायकांनी एकत्र गायली गणेश आरती\nपोस्टर प्रदर्शितसुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरूष’ सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nCorona Side Effectफुक्यांचं दिवाळं अन् विक्रेत्यांची दिवाळी; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय\nProstitution Businessवेश्या व्यवसाय करणे गुन्हा नाही: उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण\nदिनविशेष दिनविशेष दि. २६ सप्टेंबर\nराशी भविष्य राशी भविष्य दि. २६ सप्टेंबर २०२०; या राशीच्या लोकांचे अडकलेली कामं पूर्ण होतील\nअधिक बातम्या नवीन रिलीज वर\nट्रेलर प्रदर्शित‘सडक २’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी दिली धडक \nबायोपिक अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ चित्रपटाचा ट्रेलर प्��दर्शित\nफर्स्ट लूक अमेय वाघ-ललित प्रभाकर स्टारर ‘झोंबिवली’ सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित\nवेळ जाहीरसुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट आज संध्याकाळी होणार रिलीज\nप्रभास २०‘राधेश्याम’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित\nमनोरंजन‘दिल बेचारा’मधले गाणे ठरले सूशांतने नृत्य केलेले अखेरचे चित्रपट गीत\nनवा सिनेमाकन्नड चित्रपट ‘लॉ’ १७ जुलैला होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित\nफर्स्ट लूक ‘प्रभास २०’ चे निर्माते १० जुलैला सादर करणार चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर\nट्रेलर रेकॉर्ड‘दिल बेचारा’च्या ट्रेलरचा रिलीज होताच नवा रेकॉर्ड\nदिल बेचारासूशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज\nशेवंती लघुपटआदिनाथ आणि दिप्ती यांचा लघुपट ‘शेवंती’ आपल्या भेटीला\nमेरे देश की धरती‘मेरे देश की धरती’ चित्रपट १४ ऑगस्टला चित्रपटगृहात होणार रिलीज\nआदिती राव हैदरी‘सूफीयम सुजातयम’ चित्रपटाबद्दल आदिती राव हैदरीने व्यक्त केल्या आपल्या भावना\nबरसात आलीमंगेश बोरगावकरचे नवे गाणे ‘बरसात आली’ – प्रेक्षकांसाठी सुरेल अनुभव\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nदेश देशभर शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी...महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय\nमुंबई आयुर्वेदिक औषधी योग केमो रिकव्हरी किट्स ठरणार गूणकारी\nमुंबई गौरीशंकर मिठाईवाला विरोधात एफडीएकडे तक्रार\nक्रिकेट IPL2020: राजस्थान रॉयल्सची ऐतिहासिक कामगिरी ; किंग्ज इलेव्हन पंजाबच्या तोंडाशी आलेला घास पळवित मिळवला विजय\nमहाराष्ट्र राज्यात १८,०५६ नवीन कोरोनाग्रस्त\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/04/01/politics-madhukar-pichad-102/", "date_download": "2020-09-27T20:46:56Z", "digest": "sha1:NG76QAX5V7TVAYGHR4352PGTBWBYKU2V", "length": 9131, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना स्वाइन फ्लूची लागण. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना स्वाइन फ्लूची लागण.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना स्वाइन फ्लूची लागण.\nमुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड स्वाइन फ्लूने आजारी आहेत. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत.\nउपचार घेत असतानाही त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे आपण कदापि राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.\nबरे झाल्यावर प्रचारात सहभागी होणार असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिचड यांनी केले आहे.\nपक्षाच्या फेसबुक पेजवर हे आवाहन प्रसारित करण्यात आले. आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे अन्य दोन आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्या होत्या.\nमागील आठवड्यातच या वृत्ताचे आमदार पिचड यांनी अकोल्यातील आपल्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर खंडन केले आहे. या संदर्भातील आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच ���ोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/12/citynews-103/", "date_download": "2020-09-27T20:25:39Z", "digest": "sha1:IWJO5AV534ILCYMBWG5UVDQFB3IBOJJL", "length": 16046, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने गाठला विक्रमी आकडा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने गाठला विक्रमी आकडा\nस्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने गाठला विक्रमी आकडा\nअहमदनगर – राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर प्रेस क्लब, हॉटेल बार व असोसिएशन, लिकर असोसिएशन, भारतभारती संघटना व सिध्दकला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त महारक्तदान शिबीर घेण्यात आले.\nया महारक्तदान शिबीरात 631 रक्त पिशव्या संकलीत करुन रक्तदानाची विक्रमी संख्या गाठण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हुतात्मे व सिमेवर देश रक्षणाचे कार्य करणार्‍या जवानांना सलाम करीत या रक्तदानात युवकांसह नागरिकांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. देशभक्तीचा जागर करीत केलेल्या उत्सफुर्त रक्तदानाने सामाजिक एकतेचे दर्शन घडले.\nभारत मातेची प्रतिमा पूजन करुन दीपप्रज्वलनाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते महारक्तदान शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश सुनिलजीत पाटील, सौ.सोनल पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सागर पाटील, सबजेलचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे, जिल्हा वनसंरक्षक आदर्श रेड्डी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, लिकर्स असो.चे अध्यक्ष अजय पंजाबी, हॉटेल बार असो.चे अरुण बोराटे, डॉ.मनोज निंबाळकर, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक झोटींग, संदिप बोरुडे, कल्पेश परदेशी उपस्थित होते.\nप्रास्ताविकात हॉटेल बार असो.चे डॉ.अविनाश मोरे यांनी रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रक्ताचा तुटवडा न भासता गरजवंताला वेळेवर रक्त उपलब्ध होण्याच्या भावनेने दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते. यावर्षी महारक्तदान शिबीर घेऊन विक्रमी रक्तदान केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत शिवाजी शिर्के यांनी केले.\nराहुल द्विवेदी यांनी रक्तदानाने गरजूला नवीन जीवदान मिळते. रक्त कृत्रीम पध्दतीने तयार होत नसल्याने रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून आहे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पराग नवलकर यांनी देशभक्ती फक्त घोषणा देऊन व्यक्त होत नसून, त्यासाठी योगदान देखील आवश्यक आहे. प्रत्येकाने रक्तदान करुन आपल्या बांधवांच्या जीवनासाठी रक्ताचा तुटवडा भरुन काढणे हा देशभक्तीचाच एक भाग आहे.\nया महारक्तदान शिबीरात सहभागी होऊन राष्ट्र व आपल्या बांधवांप्रती दाखवलेल्या आपुलकीबद्दल त्यांनी रक्तदात्यांना सलाम केला. तर आपल्या कारकिर्दीत या शिबीरासह अद्याप पर्यंन्त 6 हजार पेक्षा जास्त रक्तां���्या पिशव्या संकलीत करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यात सेवा करीत असताना रक्तदान शिबीराची मोहिम सुरु केली. नगर जिल्ह्यात देखील ही परंपरा चालू ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.\nबुरुडगाव रोड, नक्षत्र लॉन येथे रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालेल्या महारक्तदान शिबीर संध्याकाळी 6 वाजे पर्यंन्त चालले. या शिबीरासाठी अकोले, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आदि संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती. जिल्हाधिकारींसह उपस्थित पाहुण्यांनी देखील महारक्तदान शिबीरात रक्तदान करुन सहभाग नोंदवला. शिबीरातील पहिले रक्तदाते शेखर गायकवाड याचा विशेष सत्कार करुन, रक्तदान करणार्‍या सर्व रक्तदात्यांचा सत्कार करुन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच यावेळी सांगली, कोल्हापूर मधील पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत आयोजकांच्या वतीने जमा करण्यात आली.\nयाला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत जीवनावश्यक वस्तू देऊन सढळ हाताने मदत केली. आभार राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक संजय सराफ यांनी मानले. रक्तदात्यांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जनकल्याण, अष्टविनायक, अर्पण, जिल्हा रुग्णालय, विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर ब्लड बँक, आनंदऋषीजी हॉस्पिटल, जनसेवा (श्रीरामपूर) या रक्तपिढ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक विभाग व संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/05/news-051031/", "date_download": "2020-09-27T20:12:05Z", "digest": "sha1:JTU3NCIH2Y5BA5SJVS22AE5XA4SGU6WB", "length": 11179, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माझी शेवटची निवडणूक आहे सहकार्य करा - अनिल राठोड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/माझी शेवटची निवडणूक आहे सहकार्य करा – अनिल राठोड\nमाझी शेवटची निवडणूक आहे सहकार्य करा – अनिल राठोड\nअहमदनगर – विधानसभा निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झड़ लागल्या आहेत. उपनेते अनिल राठोड समर्थक माजी खासदार दिलीप गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.\nशनिवारी राठोड यांनी भाजपाचे नेते वसंत लोढा याची भेट घेतली. ही माझी शेवटचीच निवडणक आहे, मला सहकार्य करा अशी भावनिक साद त्यांनी घातली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरडयांनी मध्यस्थी केली.\nउपनेते राठोड यांना उमेदवारी मिळाल्यापासून शिवसैनिकांचा जोश वाढला आहे. तर शहरातील नेत्यांकडून शिवसेना सोडून गेलेल्यांची घरवापसी करुन घेतली जात आहे. अंबादास पंधाडे, राजेंद्र राठोड हे पक्षात सक्रीय झाले आहेत.\nशनिवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या मध्यस्थीने राठोड यांनी वसंत लोढा यांची भेट घेतली. ही ��ाझी शेवटचीच निवडणूक आहे, या निवडणुकीसाठी मला सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त केली.\nवसंत लोढा यांनी उपनेते राठोड यांचे स्वागत करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. फक्त निवडून आल्यानंतर शहराच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी सुचवू त्या प्राधान्याने लक्ष घालून मार्गी लावाव्यात.\nसन्मानपूर्वक वागणूक मिळावी. तुमचे काम करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, मंदार मुळे, संजय वल्लाकट्टी, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/16/former-chief-minister-devendra-fadnavis-consoles/", "date_download": "2020-09-27T20:17:40Z", "digest": "sha1:OX6LGH4SPHS73YJOXDKBES34M4IT77VG", "length": 8774, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा\nनागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची फौजदारी याचिका नागपूर खंडपीठाने खारीज केली. ॲड. सतीश उके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.\nयाचिकाकत्र्याच्या मते, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी प्रकरणांचा नामनिर्देशपत्रात उल्लेख केला नाही. त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली.\nत्यासंदर्भात याचिकाकत्र्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. परंतु या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही.\nत्यामुळे फडणवीस यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५ -अ व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे, असे याचिकाकत्र्याचे म्हणणे होते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुली��्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/16/shiv-senas-role-in-tapovan-to-fill-galla-ncp-corporators-accused/", "date_download": "2020-09-27T20:02:46Z", "digest": "sha1:5THB6D6BHL2GPXPEUWMTIVS2MPVHBLYY", "length": 11418, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "शिवसेनेची भूमिका 'गल्ला' भरण्याची! राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आरोप! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/शिवसेनेची भूमिका ‘गल्ला’ भरण्याची\nशिवसेनेची भूमिका ‘गल्ला’ भरण्याची\nअहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- तपोवन रस्त्याबाबत शिवसेनेची भूमिका ही विकासाची नाही तर गोंधळ घालून गल्ला भरण्याची आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलाय.\nयासंदर्भात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, निखील वारे, बाळासाहेब पवार आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.\nतपोवन रस्त्याच��� काम आ. संग्राम जगताप यांनी मंजूर करून आणले. या रस्त्याचे काम सुरू असताना पहिल्या पावसानंतर तो खचला. त्यामुळे प्रभाग १, २, आणि ७ मधील नगरसेवकांनी पहिल्यांदा बांधकाम विभागाकडे तक्रार केली.\nआ. संग्राम जगताप यांनीही पालकमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे राज्य शासनाने समिती नेमून या कामाची चौकशी सुरू केली. या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याचे या समितीच्याही निदर्शनास आलेले आहे.\nत्यामुळे संबंधित ठेकेदारावर जी कारवाई व्हायची ती होणार आहे. लोकप्रतिनिधींचे काम निधी मंजूर करून आणणे असते आणि ते काम दर्जेदार कसे होईल, हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची असते.\nत्यामुळे या कामात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र शिवसेनेने या कामाची चौकशी झाल्यानंतर आरडाओरडा सुरू केला आहे.\nत्यांचा हा ढोंगीपणा असून, हा रस्ता होऊ नये, यासाठी माजी आमदारांनी खूप वेळा खटाटोप केला. त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात हा रस्ता बंद होता.\nआ. संग्राम जगताप यांनी हा रस्ता खुला केला. तसेच रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर करून आणला. मात्र आता शिवसेनेकडून कल्ला करून गल्ला भरण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केलाय.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8-4402", "date_download": "2020-09-27T19:28:23Z", "digest": "sha1:URU4Q622CE4BRZULCIGT5IKCBJ6KOOZF", "length": 92880, "nlines": 341, "source_domain": "gromor.in", "title": "भारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका : Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / भारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका\nभारतात बिझनेस लोन घेण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक पुस्तिका\nलघु उद्योग चालवणे सोपे काम नसते. व्यवसायाचे दैनिक कार्य करण्यासाठी मनुष्यबळ आणि पैसा दोन्ही आवश्यक असतात. अनेकदा, व्यवसाय सुरळीतपणे चालू ठेवणे अवघड होते. बाजारातील चढ-उतार, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणे, बाजारात स्पर्धक असणे, पर्याप्त पैसे नसणे इ. घटकांमुळे व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीवर प्रभाव पडतो.\nजवळजवळ सर्व व्यवसाय मालकांना व्यवसायाच्या संपूर्ण जीवनचक्रात एकदा तरी लोन घ्यावे लागते. नवीन मशीन विकत घेणे, व्यवसायाचा विस्तार करणे, नवीन आणि अनुभवी कर्मचारी नियुक्त करणे, वर्किंग कॅपिटल उभे करणे, मार्केटिंग क्रिया अशा सर्व कार्यात बिझनेस लोन लघु उद्योजकासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.\nवर्तमान काळात बाजारात अनेज प्रकारचे लोन उपलब्ध असतात. मात्र, लोन देणार्‍या कंपनीच्या अटी आणि शर्ती आणि त्यांचे पात्रता निकष याबाबत काळजी घेतली पाहिजे.\nलघु उद्योगासाठी बिझनेस लोन घेण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाला किती लोन आवश्यक आहे आणि कशासाठी वापरले जाणार आहे हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. यासाठी व्यवसायाकडे नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे. तुम्हाला स्वतः ते करणे शक्य नसेल तर अकाऊंटंट सारख्या तज्ञाची मदत घ्या.\nलघु उद्योजकाला विविध पद्धतीने निधी उभा करता येतो, जसे वर्किंग कॅपिटल लोन, टर्म लोन, सरकारी योजना, बँकेकडून लोन, ईक्विपमेंट आणि इनवॉइस लोन, क्लाऊड फंडिंग, क्राऊड फंडिंग, विना तारण लोन, मालमत्ता तारण ठेऊन लोन, शेअर तारण ठेऊन लोन, सोने तारण ठेऊन लोन, एंजेल इन्वेस्टिंग इत्यादी.\nलघु उद्योजक खालील प्रकारच्या व्यावसायिक लोनपैकी निवडू शकतो:\n१. वर्किंग कॅपिटल लोन\nवर्किंग कॅपिटल लोन हे मध्यम किंवा अल्पावधीचे लोन असतात. ज्या लघु उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे त्यांच्यासाठी हे लोन असतात. किती लोन मिळू शकते हे व्यवसायाच्या पात्रतेवर ठरते.\nतारण ठेवून लोन घेण्यापेक्षा एनबीएफसी कडून विना तारण लोन घेणे जास्त चांगले असते कारण तुमची मालमत्ता तुम्हाला तारण ठेवावी लागत नाही.\nटर्म लोन एक दीर्घावधीचे लोन असते. व्यवसायाच्या वाढीच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी काही आर्थिक गरजा असतील तर लोन देणार्‍या कंपन्या टर्म लोन देतात. टर्म लोनचा निश्चित अवधी आणि परतफेडीचे वेळापत्रक असते, आणि व्याज दर पण कमी असतो, मात्र हे सर्व व्यवसायाच्या क्रेडिट वर ठरते.\nकाही टर्म लोनसाठी तारण ठेवावे लागते, तर काही प्रकारचे टर्म लोन विना तारण असतात. त्यांचा अवधी १५-२० वर्ष असतो आणि व्याज दर निश्चित किंवा बदलता असू शकतो.\nकेंद्रीय सरकारच्या पुढील योजना लघु उद्योजकासाठी उपलब्ध असतात: सीजीएस (क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइसेस), क्रेडिट लिंक कॅपिटल सब्सिडि स्कीम फॉर टेक्नॉलजी अपग्रेडेशन, नाबार्ड, एनएसआयसी, मिनी टूल्स रूम अँड ट्रेनिंग सेंटर स्कीम, मार्केट डेवलपमेंट असिस्टेन्स स्कीम, टेक्नॉलजी अँड क्वालिटी अपग्रेडेशन सपोर्ट, मुद्रा लोन योजना आणि स्टँड-अप इंडिया योजना.\nसाधारणपणे बँक लोनसाठी मालमत्ता तारण ठेवावी लागते. कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि तो किती पात्रता निकष पूर्ण करतो यावर व्याज दर ठरवले जातात.\n५. ईक्विपमेंट अँड इनवॉइस लोन\nईक्विपमेंट लोन साधारणपणे उत्पादन करणार्‍या कंपन्यांसाठी असतात. २५ कोटी पर्यन्त किंमत असलेल्या उपकरणांसाठी बँक अशा प्रकारचे लोन देते. काही बँक १०० कोटी पर्यन्त लोन देतात. या लोनचा अवधी साधारणपणे ४ ते ५ वर्ष असतो.\nइनवॉइस ग्राहकाला पाठवल्यानंतर त्याच्याकडून पैसे मिळेपर्यंत जो अवधी असतो त्या अवधीसाठी निधी हवा असल्यास इनवॉइस लोन घेता येतो. इनवॉइस रकमेच्या ८०% पर्यन्त लोन बँककडून मिळते आणि उरलेली रक्कम इनवॉइससाठी सर्व पैसे आल्यानंतर. या प्रकारच्या लोनमध्ये अल्प प्रॉसेसिंग फी असते आणि कमी व्याज दर असतो.\n६. क्लाऊड फंडिंग आणि क्राऊड फंडिंग\nतुमच्या व्यवसा���ासाठी अनेक गुंतवणूकदार गटांकडून आर्थिक मदत मिळवता येते जेणेकरून तुम्हाला बिझनेस आयडिया एकमेकांना सांगता येतात. याला क्लाऊड फंडिंग म्हणतात.\nक्राऊड फंडिंग म्हणजे व्यक्तींचा समूह जो तुमची बिझनेस आयडिया संभाव्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. एक मोठ्या गुंतवणूकदाराकडे जाण्यापेक्षा अनेक छोट्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहचता येते.\nविना तारण लोन असल्यास कोणत्याही प्रकारची संपत्ती तारण ठेवावी लागत नाही.\nविना तारण लोनसाठी तुम्हाला लोन देणार्‍या कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. लोन मंजूर झाल्यावर लगेच लोनची रक्कम तुम्हाला दिली जाते.\nतुम्हाला लोन हवे असेल तर लोन देणारी योग्य कंपनी निवडणे पण आवश्यक असते. बँक, एनबीएफसी, व काही सरकारी योजना यातून निवड करता येते.\nबँककडून लोन घ्यायचे झाल्यास साधारपणपणे काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. मात्र, एनबीएफसी विना तारण लोन देतात, आणि त्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन असते.\nभारतात लघु उद्योगासाठी बिझनेस लोन कुठे मिळतात\nभारतात खालील ठिकाणी लघु उद्योगासाठी बिझनेस लोन मिळतात:\nलोन घेण्याचा सगळ्यात प्रचलित प्रकार म्हणजे बँक लोन किंवा तारण असलेले लोन. तारण असलेल्या लोनसाठी काही मालमत्ता तारण ठेवावी लागते. मशीन, बॉन्ड, स्टॉक, साधने, स्थावर मालमत्ता इत्यादी यात समाविष्ट असते.\nतारण असलेले लोन सर्वाधिक प्रमाणात आढळतात आणि ते मिळवणे सरल व सोपे असते. बँक साधारणपणे लघु उद्योगांना तारण असलेले लोन देतात.\nलोनची संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड झाल्यानंतर मग तारण ठेवलेली मालमत्ता कर्जदाराला परत मिळते.\nजर कर्जदाराने परतफेड केली नाही तर बँक त्या मालमत्तेची मालक होते आणि ती विकून आपला तोटा भरून काढते.\nगुंतवणुकीत तुम्हाला धोका कमी करायचा असेल किंवा कमी व्याज दर हवे असतील आणि परतफेड करण्यासाठी अधिक अवधी हवा असेल तर तारण असलेले लोन घेणे हा चांगला पर्याय आहे.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन घेण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपनी). एनबीएफसी यांची अर्ज प्रक्रिया बँकेपेक्षा खूप सोपी असते. बँकेत अर्ज प्रक्रिया लांब आणि क्लिष्ट असते, आणि अनेक अटी व शर्ती असतात. शिवाय बँककडून ल���न घ्यायचे म्हणजे तारण ठेवावे लागते ज्याची गरज एमबीएफसी मध्ये पडत नाही.\nअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्र असली, तो पात्रता निकष पूर्ण करत असला आणि चांगले क्रेडिट स्कोअर/ सिबिल स्कोर असले की लगेच लोन मिळते.\nलघु उद्योजकांना बिझनेस लोन हवे असल्यास त्यांना मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया योजना, स्माइल योजना इ. वापरता येतात.\nप्रधान मंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात व कृषी क्षेत्रात नसलेल्या लघु/सूक्ष्म उद्योजकांना लोन देण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे.\nव्यावसायिक बँक, आरआरबी, सहकारी बँक इ. यांच्याकडून मुद्रा लोन मिळते. कर्जदार ऑनलाइन अर्ज पण करू शकतो.\nमुद्रा लोन अंतर्गत तीन पर्याय असतात, शिशु, किशोर आणि तरुण. रु ५०,००० पर्यंत लोन शिशु योजनेत मिळते. रु ५०,००० ते रु ५,००,००० मधील लोन किशोर योजनेत मिळते, आणि रु ५,००,००० ते रु १०,००,००० मधील लोन तरुण योजनेत मिळते.\nया योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला उद्योजकांना सोपे, सोईस्कर, स्वस्त आणि विना तारण लोन दिले जाते.\n१ ते १० वर्षाच्या अवधीसाठी रु १० लाख ते रु १ कोटी रकमेचे लोन दिले जातात.\nलघु उद्योजकाला बिझनेस लोन हवे असेल तर त्याने तारण असलेले लोन घ्यावे किन विना तारण लघु उद्योजकासाठी काय अधिक सोईस्कर असते\nवर नमूद केले तसे, तारण असलेल्या लोनसाठी काही मालमत्ता तारण ठेवावी लागते जे लघु उद्योजकासाठी शक्य नसते.\nकाय निवडावे: तारण असलेले की विना तारण लोन\nतुमच्यासाठी काय योग्य आहे हे खालील घटकांच्या आधारे ठरवा.\nतारण असलेले बिझनेस लोन:\nज्या लोनमध्ये तारण ठेवले जाते, त्याचे व्याज दर कमी असतात, आणि परतफेडीचे वेळापत्रक पण परवडणारे असते. अशा लोनमध्ये परतफेडीचा अवधी अधिक लवचिक असतो आणि दर महिन्याला भरायचा हप्ता तुम्ही कमी करून घेऊ शकता. असे केल्याने तुम्हाला इतर आर्थिक आणि वैयक्तिक जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो.\nतारण ठेवता येत असल्यामुळे तुम्हाला जास्त रकमेचे लोन मिळू शकते.\nतुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसली तरीही तारण असलेले लोन तुम्हाला मिळू शकते, कारण मालमत्ता तारण ठेवली असल्यामुळे लोन देणार्‍या कंपन्या थोडी लवचिकता दाखवण्यासाठी तयार होतात.\nतारण असलेल्या लोनची परतफेड तुम्ही केली नाही, तर लोन देणार्‍या कंपनीला कोर्टाचा आदेश नसतानासुद्धा तुमच्या मालमत्तेवर दावा करण्याचा हक्क असतो. म्हणून हे लोन तुमच्या बुक ऑफ अकाऊंट्समध्ये दीर्घकाळासाठी दिसते.\nविना तारण बिझनेस लोन:\nविना तारण बिझनेस लोनमध्ये काहीही तारण ठेवलेले नसल्यामुळे परतफेड करण्यास उशीर झाला किंवा परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही.\nविना तारण लोन मिळवणे जास्त सोपे असते कारण बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत. याच बरोबर लोनची रक्कम मिळण्यासाठी वेळ पण कमी लागतो, कधीकधी ३ दिवसात रक्कम दिली जाते.\nविना तारण लोनची परतफेड केली नाही तर लोन देणारी कंपनी तुमच्या मालमत्तेवर धारणाधिकार लावेल, आणि तुम्हाला लोनची मूळ रक्कम, उशिरा परतफेड करण्याचा दंड आणि कोर्टाचा खर्च परत करावे लागेल.\nतारण असलेल्या लोनचे अनेक फायदे असले तरीही विना तारण लोन घेणे अधिक चांगला पर्याय असतो कारण त्यात अर्ज करणे अत्यंत सोपे असते, त्वरित मंजूरी मिळते, आणि गरज असते तेव्हा पटकन आर्थिक मदत घेता येते.\nबिझनेस लोनसाठी अर्ज करायचा असल्यास, पात्रता निकष माहिती असणे अत्यंत महत्वाचे असते.\nतुम्हाला विना तारण बिझनेस लोन हवे आहे का वाजवी व्याज दरावर तुम्हाला इथे लोन मिळू शकते.\nलघु उद्योगाला बिझनेस लोनसाठी अर्ज करायला काय पात्रता निकष असतात:\nबिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योगाची वार्षिक उलाढाल रु १५ लाख ते रु १ कोटी यामध्ये असली पाहिजे.\nअर्ज करण्याच्या दिवशी अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा कमी नसावे व लोनचा अवधी संपेल त्या दिवशी ६५ पेक्षा अधिक नसावे.\nबिझनेस लोनसाठी पात्र असायला लघु उद्योग किती वर्ष सुरू आहे हा पण एक निकष असतो. व्यवसाय किमान ३ वर्षापासून सुरू असावा, मात्र, काही लोन देणार्‍या कंपन्या मागील १ वर्षापासून कार्यरत असलेल्या उद्योगांना पण लोन देतात.\nअजून एक महत्वाचा निकष असतो अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर. बिझनेस लोन मंजूर होण्यापूर्वी याचे मूल्यांकन केले जाते. याला सिबिल स्कोअर पण म्हणतात. काही लोन देणार्‍या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर मोजायची स्वतःची पद्धत असते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जदाराच्या दृष्टीने चांगले असते.\nलोनची रक्कम, लोन घेण्याचा उद्देश, उद्योग क्षेत्र, कंपनीचा प्रकार, कंपनीचा ओळख क्रमांक, तारणाचा पुरावा (असल्यास) इत्यादी हे इतर काही निकष असतात.\nपुढच्या पायरीकडे वळण्यापूर्वी आपण क्रेडिट स्कोअरबाब��� थोडी चर्चा करूया. बिझनेस लोनसाठी अर्ज प्राप्त झाल्यावर लोन देणारी कंपनी अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करते. भारतात लघु उद्योगाचा बिझनेस लोन मिळवण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे म्हणजे काय हे आपण खाली पाहू.\nभारतात बिझनेस लोनसाठी क्रेडिट स्कोअर\nक्रेडिट स्कोअर एक तीन अंकी संख्या असते ज्याचे मूल्य ३०० ते ९०० याच्यामध्ये असते. सर्व लोन देणार्‍या कंपन्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासतात. ७५० – ९०० यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर असल्यास लोन मंजूर होण्याची शक्यता वाढते. चांगला स्कोअर असल्यास व्याज दर पण कमी लावले जातात.\nकाही क्रेडिट ब्यूरो क्रेडिट स्कोअर परिगणित करतात. काही लोन देणार्‍या कंपन्यांची क्रेडिट स्कोअर परिगणित करण्याची स्वतःची पद्धत असते.\nतुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर खालील प्रकारे पाहू शकता:\nनिशुल्क क्रेडिट स्कोअर देण्याची सेवा काही वेबसाइट वर उपलब्ध असते. तुम्ही तिथे तुमचा स्कोअर पाहू शकता. सिबिल सुद्धा निशुल्क क्रेडिट रिपोर्ट देते. मात्र कोणत्याही कंपनीची सेवा वापरण्यापूर्वी त्यांच्या अटी आणि शर्ती काय आहेत याचा विचार करावा.\nक्रेडिट स्कोअर तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे सिबिल अकाऊंट निर्माण करा, आणि अकाऊंटमध्ये लॉगिन करून तपासा किंवा तुम्ही मासिक स्टेटमेंटचा पर्याय पण निवडू शकता.\nकिंवा क्रेडिट काऊंसेलरला भेट देऊन क्रेडिट स्कोअर तपासू शकता. काऊंसेलर तुमचे क्रेडिट स्कोअर परिगणित करून तुम्हाला त्यातील तपशील समजावून सांगू शकतात.\nसिबिल वेबसाइटवर तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासायचा असेल तर तुम्हाला जन्म तारीख, लिंग, पत्ता इ. माहिती असलेला अर्ज भरावा लागेल व पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यासारखे ओळख पत्र लागेल.\nया नंतर तुम्हाला त्यांच्या अटी आणि शर्ती स्वीकार कराव्या लागतील आणि मग तुम्हाला तुमचा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पाहता येईल.\nवर्षातून एकदा तुम्हाला तुमचा पूर्ण क्रेडिट रिपोर्ट पाहता येईल. मात्र, तुम्हाला त्याच वर्षात परत सिबिल रिपोर्ट पाहायचा असेल तर तुम्हाला रु ५५० द्यावे लागतील. सिबिल स्कोअर रिपोर्ट तपासण्यासाठी काही शुल्क असलेल्या सेवा पण आहेत.\nबिझनेस लोनसाठी पात्र असायला चांगली क्रेडिट हिस्टरी असणे किती महत्वाचे असते\nक्रेडिट हिस्टरीमध्ये लोन घेणार्‍याचे संपर्क त��शील, त्याचे व्यावसायिक तपशील, भूतकाळात घेतलेले लोन, परतफेड करण्याचा इतिहास, व्यक्तीचा गुन्हेगारीचा इतिहास, आणि क्रेडिट तपशील इ. माहिती असते. हे सर्व मिळून लोन घेणार्‍याची आर्थिक वर्तणूक दर्शवतात.\nतुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल आणि त्याचा प्रभाव तुमच्या लोन अर्जावर होईल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर खालील पद्धतीने तुमचा क्रेडिट स्कोअर/ क्रेडिट इतिहास सुधारता येतो.\nक्रेडिट कार्ड बॅलेन्सकडे लक्ष ठेवा आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत तुमचे क्रेडिट कार्ड वापरा. बॅलेन्स कमी शिल्लक असेल तर क्रेडिट कार्ड वापरणे बंद करा.\nवेळेवर तुमची बिले भरा.\nइतरांच्या थकबाकी असलेल्या रकमा परत करा.\nसर्व क्रेडिट अकाऊंट एकत्र बंद करू नका. जुने किंवा आवश्यक नसलेली खाती बंद केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही, पण सगळीच खाती एकत्र बंद केलीत तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर दुष्प्रभाव पडेल.\nपेमेंट करण्यासाठी रिमाइंडर सेट करा.\nतुमच्या खर्चावर आधारित तुमची क्रेडिट लिमिट तुम्ही बदलू शकता.\nलोन घेताना अधिक अवधीसाठी लोन घ्या.\nएकाच वेळी अनेक ठिकाणी पैशांची परतफेड करायची आहे अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.\nसिबिल रिपोर्टमध्ये काही चुका आहेत का हे तपासून पहा, आणि असल्यास त्वरित त्या सुधारून घ्या.\nतुम्ही लोनसाठी पात्र असल्यास बिझनेस लोनसाठी आवश्यक संबंधित कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील. ही कागदपत्रे कोणती असतात हे आपण पाहू:\nतुम्ही बिझनेस लोन मिळवण्यासाठी पात्र आहात का हे तपासण्यासाठी इथे भेट द्या.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:\nमागच्या १२ महिन्याचे बँक स्टेटमेंट (पीडीएफ रूपात)\nमागच्या २ वर्षाचे आयकर रिटर्न (व्यवसायाचे आणि वैयक्तिक)\nनवीनतम बॅलेन्स शीट आणि पी&एल (तात्पुरते)\nनवीनतम ऑडिट केलेले बॅलेन्स शीट आणि पी&एल\nगुमास्ता किंवा दुकाने आणि आस्थापना परवाना\nव्यवसायासाठी परवाने आणि परवानग्या\nमालकीचा पुरावा आणि इतर संस्थांशी असलेले संबंध\nइतर कायदेशीर करार आणि कंत्राट\nएकदा संबंधित कागदपत्रे सादर केली आणि इतर सर्व माहिती बरोबर असली तर तुमचा बिझनेस लोन अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला लोनची रक्कम दिली जाईल. मात्र बिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत नीट विचार केला आहे याची खात्री ��रून घ्या.\nबिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील लक्षात ठेवा\n१. तुम्हाला नेमके काय हवे आहे हे कळले पाहिजे\nसर्वप्रथम तुमच्या गरजांचे मूल्यांकन करा. तुम्हाला लोन का हवे आहे आणि विशिष्ट रकमेचे लोन का हवे आहे हे पटवून देण्यासाठी संबंधित कागदपत्रे, कारणे दाखवता आली पाहिजे, आणि तुमच्या इच्छेचे समर्थन करता आले पाहिजे व त्यासाठी पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.\n२. तुमचा क्रेडिट स्कोअर/ क्रेडिट हिस्टरी माहिती असायला पाहिजे\nतुमचा लोन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्व लोन देणार्‍या संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरबाबत चौकशी करतील. काही संस्था सिबिल सारख्या सार्वजनिक संस्थेकडे पण चौकशी करतात. व्यवसायाच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यांकन करण्याची काही संस्थांची स्वतःची पद्धत असते.\nबिझनेस लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी अजून काही घटक ज्यांचा विचार करायला पाहिजे ते म्हणजे यापूर्वी घेतलेल्या लोनची परतफेड करण्याचा इतिहास, किती लोन अजून फेडायचे आहेत, नवीन क्रेडिटसाठी अर्ज करत आहात का, किती प्रकारचे क्रेडिट वापरात आहेत.\n३. बिझनेस लोनसाठी असलेल्या पात्रता निकषाबाबत आणि विविध संस्थांमध्ये कोणती कागदपत्रे मागितली जातात याबाबत संशोधन करा\nअर्जदाराचे मूल्यांकन करण्यासाठी विविध संस्थांचे वेगवेगळे पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी असते.\nविविध संस्थांच्या पात्रता निकषाबाबत संशोधन करणे कधीही चांगले असते. अजून एक गोष्ट तुम्ही शोधू शकता, ती म्हणजे लोन देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे पसंत करते, नवीन स्टार्ट कंपनी की स्थापित कंपनी, आणि ते विना तारण लोन देतात की नाही.\nअशा प्रकारे लोनसाठी अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते आणि अर्ज नामंजूर होत नाही, कारण अर्ज नामंजूर झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअर वर दुष्प्रभाव पडतो.\nकाही संस्था त्वरित लोन देतात, ज्यासाठी एक ऑनलाइन प्रक्रिया असते. त्यात अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करायची असतात. आणि अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.\n४. तुमचे सर्व आर्थिक स्टेटमेंट तयार ठेवा\nतुमच्या उद्योगाची आर्थिक परिस्थिती किती बळकट आहे हे तपासण्यासाठी लोन देणारी कंपनी तुम्हाला तुमचे आर्थिक स्टेमेमेंट मागतात.\nलोन देणार्‍या कंपनीला खात्री वाटली पाहिजे की तुमचा व्यवसाय वाढतो ���हे आणि सुदृढ आहे. ते व्यवसायाच्या कॅश फ्लो पण तपासून पाहतात. कॅश फ्लो चांगला नसणे हा नकारात्मक बिन्दु होतो, व घेतलेल्या लोनची परतफेड करता येईल की नाही याचे मूल्यांकन करताना अडचण येऊ शकते.\nबिझनेस लोन अशा प्रकारे मंजूर होऊ शकते\nतारण असलेले बिझनेस लोन तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला आवश्यक तारण ठेवायच्या मालमत्तेसह बँकमध्ये अर्ज करावा लागतो, आणि बँक तुमचा अर्ज मंजूर करेपर्यंत वाट पहावी लागते. तुम्ही विना तारण बिझनेस लोन घ्यायचे ठरवले असल्यास अनेक एनबीएफसी कंपन्या ऑनलाइन बिझनेस लोन देतात. प्रक्रिया अगदी सोपी असते:\n१. लोनसाठी अर्ज करा\nज्या लोन देणार्‍या कंपनीचे पात्रता निकष तुम्ही पूर्ण करता ती कंपनी निवडल्यानंतर अर्ज ऑनलाइन भरा. अर्ज नामंजूर होऊ नये किंवा काही गोंधळ निर्माण होऊ नये याची खात्री करण्यासाठी अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरा.\n२. कागदपत्रे अपलोड करा\nसर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करा. अशी लोन देणारी कंपनी निवडा जी तुमच्या कागदपत्रांचे संरक्षण करण्याची खात्री देते कारण ही कागदपत्रे गोपनीय असतात.\n३. तुमचा लोन अर्ज मंजूर करून घ्या\nअर्ज पूर्ण केल्यानंतर लोन देणारी कंपनी अर्जातील सर्व तपशीलाचे बारकाईने मूल्यांकन करते. ऑनलाइन लोन देणार्‍या कंपन्यांची स्वतःची ऑटोमॅटिक मूल्यांकन पद्धत असते. ही ऑटोमॅटिक मूल्यांकन वापरुन जलद गतीने लोन मंजूर करता येते. तुम्हाला अल्पावधीत लोन हवे असेल तर जलद मूल्यांकन पद्धत असलेल्या ऑनलाइन लोन देणार्‍या कंपन्या निवडा.\n४. लोनची रक्कम प्राप्त करा\nएकदा लोन मंजूर झाले की पुढचे पाऊल असते लोनची रक्कम प्राप्त करणे. लोन मंजूर झाल्यावर लगेच रक्कम दिली जाते. काही ऑनलाइन लोन देणार्‍या कंपन्या काही दिवसातच रक्कम देतात, व त्यापैकी काही तर ३ किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसात रक्कम देतात.\nक्रेडिट स्कोअर कमी असणे किंवा चांगला नसणे, आर्थिक परिस्थिती चांगली नसणे, ओळख सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावा नसणे इ. कारणांमुळे तुमचा लोन अर्ज नामंजूर होऊ शकतो.\nअर्ज नामंजूर झाल्यास ते मान्य करणे कठीण असले तरी असा अर्थ होत नाही यापुढे काहीच करता येणार नाही. नामंजूर झाल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मूल्यांकन करता येते आणि कार्ययोजना बनवून ती अंमलात आणता येते.\nतुमचा बिझनेस लोन अर्ज नामंजूर झाला तर काय करावे\nबिझनेस लोन अर्ज नामंजूर झाल्यास खालील पाऊले उचलता येतात:\n१. अर्ज नामंजूर का झाला याचे कारण शोधून काढा\nसर्वप्रथम हे समजून घ्या की तुमचा अर्ज नामंजूर का झाला.\nतुमचा व्यवसाय नवीन असल्यामुळे तुमच्याकडे क्रेडिट हिस्टरी नसेल तर लोन देणार्‍या कंपनीला लोन देणे अवघड होते. आणि तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसली तर तुम्हाला लोन देऊन कंपनी धोका पत्करू शकत नाही.\nव्यवसायाने खूप लोन घेतले असेल तर ते लोन देणार्‍या कंपनीला संशयास्पद वाटू शकते.\nतुमच्या व्यवसायाचे सर्व तपशील अचूक आहेत याची खात्री करा. तुम्ही भरलेले तपशील आणि कागदपत्रातील तपशील सारखे नसले तर अर्ज नामंजूर होऊ शकतो.\nखोट्या आर्थिक स्टेटमेंट दिल्या किंवा कॅश फ्लोमध्ये काही समस्या असल्यास नामंजूर होऊ शकतो.\nतुमच्या व्यवसाय ज्या उद्योगक्षेत्रात काम करतो त्यातील धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर लोन देणारी कंपनी तुमचा अर्ज नामंजूर करू शकते.\n२. व्यवसायाच्या मूलभूत घटकांना सुदृढ करा\nव्यवसायाचा कॅश फ्लो चांगला असणे महत्वाचे असते. बिझनेस लोन अर्जातील हा अतिमहत्वाचा तपशील आहे. कॅश फ्लो चांगला नसेल तर लोन वेळेत परतफेड करण्याची तुमची क्षमता कमी होईल. लोन देणार्‍या कंपनीला याबाबत काळजी वाटू शकते, आणि ते अर्ज नामंजूर करू शकतात.\n३. व्यवसायाचे आणि वैयक्तिक क्रेडिट सुधारण्याचा प्रयत्न करा\nविना तारण लोनसाठी अर्ज केल्यास तुमची पात्रता ठरवताना तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर आणि मागील इतिहास याची महत्वाची भूमिका असते.\nव्यवसायाचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी सर्व विद्यमान लोन, बिले, हप्ते वेळेवर भरले पाहिजेत.\nव्यवसायाची क्रेडिट हिस्टरी नसेल किंवा मर्यादित असेल तर व्यवसाय मालकाने वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्चासाठी क्रेडिट कार्ड घ्यावे आणि त्याचे पेमेंट वेळेवर होतात याची खात्री करावी.\nव्यवसाय आपले क्रेडिट स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असे लोन देणार्‍या कंपनीला आढळल्यास लोन अर्जाचा फेरविचार होऊ शकतो.\n४. इतर पर्यायांचा विचार करा\nत्याच वेळी बिझनेस लोन मिळवण्याचे इतर पर्याय शोधले तर व्यवसायाच्या क्रेडिट स्कोअर वर दुष्प्रभाव पडतो, पण विविध लोन देणार्‍या कंपन्यांचे पात्रता निकष, लोन देण्याचे धोरण आणि व्याज दर याबाबत संशोधन करण्यात काहीच हरकत नाही.\nतुमचा व्यवसाय ��्टार्ट-अप असेल तर क्राऊड फंडिंग किंवा एंजेल इन्वेस्टर हे पर्याय उत्तम ठरू शकतात. स्थापित व्यवसाय इतर पर्याय/संस्थांचा विचार करू शकतात.\nतुमचा लोन अर्ज मंजूर झाला असेल तर चांगलेच आहे. पण या प्रवासात हे पहिले पाऊल आहे. बिझनेस लोन मिळवणे एक गोष्ट झाली पण मिळालेली रक्कम योग्य पद्धतीने वापरली जाते हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. लोनची रक्कम मिळाल्यानंतर ती वापरण्याची योजना तुमच्याकडे आहे याची खात्री करावी.\nबिझनेस लोन अर्ज मंजूर झाल्यानंतर काय करावे\nबिझनेस लोनची रक्कम तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही खालील केले पाहिजे.\n१. परतफेड करण्याचे नियोजन करा\nलोनची वेळेत परतफेड करणे अत्यंत महत्वाचे असते. असे केल्याने भविष्यात तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यास ते मंजूर होण्यात अडचण येणार नाही.\nतुमच्या मासिक बजेटमध्ये हप्त्याची रक्कम जोडा, किंवा तुमच्या व्यवसायाच्या बँक अकाऊंटमधून ऑटोमॅटिक पेमेंट होईल अशी व्यवस्था करा म्हणजे परतफेड वेळेवर होत राहील.\nतुम्ही परतफेड केली नाही, किंवा हप्ता भरण्यात उशीर केला तर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी वर त्याचा दुष्प्रभाव पडतो.\n२. लोन मुदतीपूर्व परतफेड करण्याच्या पर्यायाबाबत माहिती करून घ्या\nमुदतीपूर्व तुम्हाला लोनची परत फेड करता येते का याची चौकशी करा. तुमच्या व्यवसायाची कॅश फ्लो स्थिती चांगली असेल आणि तुम्हाला लोनची रक्कम मुदतीपूर्व परत करता येत असेल तर तुमचे व्याजाचे पैसे वाचतात आणि तुमची क्रेडिट हिस्टरी पण सुधारते.\nपण मुदतीपूर्व लोनची परतफेड केल्यास काही कंपन्या दंड आकारतात कारण मुदतीनुसार परतफेड केली असती तर जे व्याज मिळाले असते ते कंपनीला मिळत नाही.\n३. तुमच्या क्रेडिट स्कोअरकडे लक्ष ठेवा\nबिझनेस लोन मिळाल्यानंतर काही महिन्यांनी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून पहा. योग्य आणि वेळेवर परतफेड केल्यास तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर सुधारतो.\nतुमच्यात आणि लोन देणार्‍या कंपनीत परतफेडीबाबत काय अटी आणि शर्ती ठरल्या आहेत यावर चांगला क्रेडिट स्कोअर अवलंबून असतो.\n४. तुमच्या लोनचे रिफायनॅन्स करून एका कमी-खर्चाच्या लोनमध्ये रूपांतर करा\nतुमचे लोन अल्पावधीचे असल्यास त्याचे रिफायनॅन्स करून कमी व्याजदर असलेल्या दीर्घावधीच्या लोनमध्ये रूपांतर करू शकता.\nतुमचे उत्पन्न निरंतर आणि नियमितपणे वाढत असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे.\nनजीकच्या भविष्यात व्याजदर वाढणार असतील तर तुम्ही लोनचे रिफायनॅन्स करून निश्चित व्याज दराचे रूपांतर बदलत्या व्याज दरात करू शकता.\n५. लोन देणार्‍या कंपनीशी चांगले संबंध टिकवून ठेवा\nलोन देणार्‍या कंपनीशी चांगले संबंध टिकवून ठेवले आणि वेळेवर लोनची परतफेड केली तर भविष्यात अधिक चांगल्या अटींवर लोन मिळण्याची शक्यता वाढते.\nलोन देणार्‍या कंपनीने बिझनेस क्रेडिट ब्यूरोकडे अहवाल पाठवल्यास, तुमच्या क्रेडिट स्कोअर वर त्याचा चांगला परिणाम होईल.\n६. मिळालेला निधी योग्य पद्धतीने वापरा\nतुम्ही घेतलेले लोन कसे वापरणार आहात याचा विचार करा. इतर कोणत्या प्रकल्पासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ते वापरले जात नाही याची काळजी घ्या.\nज्या उद्देशासाठी लोन घेतले आहे त्याच उद्देशासाठी वापरा. नवीन कर्मचारी नियुक्त करणे, नवीन साधने विकत घेणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे, नवीन उत्पादन सुरू करणे, इ. जो उद्देश असेल तो पूर्ण करा.\nतुम्ही लोन मुदतीपूर्व फेडायचे ठरवले तर लोनची मुदत कमी करून व्याजाचे ओझे कमी करू शकता.\nदोन प्रकारे मुदतीपूर्व लोन फेडता येते: मुदतीपूर्व पूर्ण परतफेड आणि मुदतीपूर्व आंशिक परतफेड.\nतुम्ही मुदतीपूर्व पूर्ण परतफेड करणार असाल तर मुदत संपण्यापूर्वी संपूर्ण लोनची रक्कम परत द्यावी लागेल आणि असे केल्याने व्याजाच्या रकमेची बचत होते. मुदतीपूर्व पूर्ण परतफेड करण्याचे नियम आणि प्रक्रिया प्रत्यक लोन देणार्‍या कंपनीचे वेगवेगळे असतात. म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही ज्या कंपनीकडून लोन घेतले आहे तिथे मुदतीपूर्व परतफेड करण्याची परवानगी आहे किंवा नाही.\nमुदतीपूर्व आंशिक परतफेड करायची असल्यास लोनच्या रकमेचा काही भाग द्यावा लागतो. असे केल्याने मुद्दलाची रक्कम, हप्त्याची रक्कम आणि व्याज सगळेच कमी होते. लोन देणारी कंपनी याची परवानगी देते का हे तपासून पहा.\nतुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असेल तर मुदतीपूर्व परतफेड करण्याचा पर्याय चांगला असतो, याला फोरक्लोजर पण म्हणतात.\nमुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेताना कशाचा विचार करावा\nमुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेताना खालील गोष्टींचा विचार करावा\n१. मुदतीपूर्व परतफेड केल्यास का���ी दंड भरावा लागतो का\nमुदतीपूर्व परतफेड केल्यास लोन देणार्‍या कंपनीला व्याजाचे पैसे मिळत नाही, म्हणून मुदतीपूर्व परतफेड करण्यास त्या तुम्हाला परावृत्त करतात आणि तरी तुम्ही केलेच तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.\nमुदतीपूर्व परतफेड केल्यामुळे जे व्याजाचे पैसे वाचतात ते दंडाच्या स्वरुपात भरावे लागू शकतात.\nमुदतीपूर्व परतफेड करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती नीट वाचा. लोन घेण्यापूर्वी मुदतीपूर्व परतफेड केल्यास किती दंड भरावा लागेल याबाबत लोन देणार्‍या कंपनीशी वाटाघाटी करू शकता.\n२. यामुळे कॅश फ्लोमध्ये समस्या येऊ शकते\nमुदतीपूर्व परतफेड केल्यास ज्या महिन्यात परतफेड केली जाते त्या महिन्यात कॅश फ्लोमध्ये समस्या येऊ शकते.\nयाचा काळजीपूर्वक विचार करा आणि आधीच्या लोनची परतफेड करण्यासाठी नवीन लोन घेऊ नका. काळजी घ्या की मुदतीपूर्व परतफेड केल्यामुळे तुमच्याकडे पर्याप्त निधी नाही असे होणार नाही.\n३. रोख रकमेच्या वापराबाबत माहिती करून घ्या\nबिझनेस लोनची मुदतीपूर्व परतफेड केलीच पाहिजे असे आवश्यक नसते. प्रत्येक वेळेला रोख रकमेचा वापर तपासून पहावा.\nतुम्ही मुदतीपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेतलाच असेल तर खात्री करून घ्या की अशी कोणतीही महत्वाची गोष्ट नाही जिथे रोख रक्कम आवश्यक असेल. साधन किंवा मशीन विकत घेणे, इनवेंटरी, इतर पेमेंट, हंगामी तोटा भरून काढण्यासाठी इ. रोख रक्कम आवश्यक नाही याची खात्री करा.\nतुमच्या लोनसाठी तुम्ही जे व्याज भरता त्यावर तुम्हाला आयकरात सूट मिळते.\nतुम्ही मुदतीत परतफेड केल्यास तुमचा नफा कमी दिसतो. मात्र मुदतीपूर्व परतफेड केल्यास नफा अधिक दिसतो आणि तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागेल.\nलघु उद्योगासाठी हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.\nलघु उद्योगाला बिझनेस लोन हवे असल्यास पात्रता निकष म्हणून क्रेडिट स्कोअर अत्यंत महत्वाचा असतो.\nज्या लोन देणार्‍या कंपन्या क्रेडिट ब्यूरोकडे अहवाल देतात त्यांच्याकडून लोन घेणे चांगले. तुमच्या परतफेडीचा इतिहास त्या क्रेडिट ब्यूरोला कळवतात ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्टरी सुधारते जी भविष्यात उपयोगी ठरू शकते.\nतुम्ही नियमितपणे हप्ते भरत असाल तर तुम्हाला भविष्यात पण लोन मिळणे सोपे जाईल.\nबिझनेस लोनची मुदतीपूर्व परतफेड केली की लोन देणार्‍या कंपनीचा तोटा होत��, आणि लोन देणारी कंपनी ब्यूरोला कळवताना असमाधानकारक परतफेड केल्याचा अहवाल पाठवू शकते, ज्याचा दुष्प्रभाव क्रेडिट स्कोअर वर होतो. हे टाळण्यासाठी लोन देणार्‍या कंपनीशी आधीच चर्चा करा आणि अशी कंपनी निवडा जी अप्रामाणिकपणे वागणार नाही.\nलोनची मुदतीपूर्व परतफेड करणे चांगला पर्याय वाटत असला तरी सर्व लाभ आणि तोटे यांचा विचार करून निर्णय घ्यावा.\nतुम्ही जेव्हा परतफेड करत असता तेव्हा त्यासाठी वेळापत्रक ठरवणे केव्हाही चांगले म्हणजे तुम्ही एकही हप्ता विसरत नाही.\nबिझनेस लोनची वेळेवर परतफेड होईल याची खात्री कशी करावी\nबिझनेस लोनची परतफेड करताना उशीर होऊ नये यासाठी खालील करावे:\nAlso Read: उद्योजक बिझनेस लोनबाबत साधारणपणे कोणत्या चुका करतात\n१. परतफेड करण्याचे नियोजन करून वेळापत्रक निर्माण करा\nपरतफेडीचे नियोजन करण्यासाठी सर्व बिले, विद्यमान लोनचे तपशील, किती हप्ते भरले, किती दंड भरायचा आहे, किती व्याज आहे इ. माहिती एकत्रित करा.\nवरील माहितीच्या मदतीने किती रक्कम परत केली आहे, आणि किती अजून उरली आहे हे कळेल. आता तुम्ही मासिक खर्चासाठी नवीन बजेट निर्माण करा आणि त्यानुसार लोनची परतफेड करा.\n२. अधिक व्याज दर असलेल्या लोनची प्रथम परतफेड करा\nएकदा तुम्हाला तुमच्या सर्व लोनबाबत माहिती झाली की सर्वप्रथम सर्वाधिक व्याज दर असलेल्या लोनची परतफेड करा. असे केल्याने ओझे थोडे कमी होईल आणि उरलेल्या लोनची पण परतफेड करता येईल. म्हणून लोन घेताना अधिक व्याज दर असलेले लोन न निवडता कमी व्याज दर असलेले लोन निवडावे.\n३. रोजचा खर्च कमी करा\nअनावश्यक खर्च कमी करणे अत्यंत महत्वाचे असते. सर्वप्रथम अनावश्यक खर्चाची यादी करा आणि ते खर्च करणे बंद करा. असे केल्याने उगाच होणारे खर्च कमी होतात.\nयामुळे जी बचत होईल त्याचा वापर परतफेड करण्यासाठी करता येईल.\n४. अटी आणि शर्ती बदलून घेण्याचा प्रयत्न करा\nलोन देणार्‍या कंपनीशी अटी आणि शर्तींबाबत परत वाटाघाटी करून पहा, म्हणजे परवडणारे व्याज दर आकारण्याचा निर्णय होऊ शकतो आणि हप्त्याचे नियोजन बदलता येऊ शकते. असे केल्याने हप्ते किंवा व्याज दर कमी होऊ शकते.\nपरतफेड किती करायची हे शोधण्यासाठी तुम्ही ईएमआय कॅल्कुलेटर वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला बजेटचे नियोजन करणे सोपे होईल.\nलोनची परतफेड कशी करावी याचे नियोजन करता ती कोणत्या पद्धत��न करायची हे पण ठरवावे लागते.\nबिझनेस लोनची परतफेड करण्याच्या ३ पद्धती\nतुमचे बचत खाते असेल व त्यातून हप्ते भरायचे असतील तर ते आपोआप होण्यासाठी स्टँडिंग इन्सट्रक्शन देता येतात. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि प्रत्येक महिन्यात होते.\nलोन देणार्‍या कंपनीला हप्त्याची तारीख कळवता येते, व त्या तारखेला खात्यात पर्याप्त पैसे आहेत याची खात्री करावी म्हणजे कोणताही हप्ता भरायचा राहून जात नाही.\n२. पोस्ट डेटेड चेक\nपोस्ट डेटेड चेक लोन देणार्‍या कंपनीला दिले जातात व ती कंपनी निर्धारित तारखेला ते चेक बँकमध्ये जमा करते.\nस्टँडिंग इन्सट्रक्शन इलेक्ट्रॉनिक रूपाने कंपनीला दिले जातात व त्याच्या विपरीत चेक बँकमध्ये नेऊन भरावा लागतो.\n३. इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग सर्विस\nलोन देणार्‍या कंपनीच्या बँकमध्ये तुमचे खाते नसेल तर तुम्हाला हा पर्याय वापरता येतो.\nया सेवेत कर्जदार लोन देणार्‍या कंपनीला खात्यातून हप्ता काढून घेण्याचे अधिकार देतो. लोन देणारी कंपनी तुमच्या बँकला संमती पत्र, सही केलेला पण कॅन्सल केलेला चेक देते व बँक तुमच्या खात्यातून हप्ता काढून घेण्याची परवानगी देते.\nतुम्ही हप्ते नीट भरत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही ते नीट मोजत आहात याची खात्री करा.\nबिझनेस लोनचे हप्ते कसे मोजले जातात\nमूळ लोनची रक्कम, व्याज दर, लोनचा अवधी या आधारावर हप्ते मोजले जातात.\nकिती लोन घेतले आहे आणि किती व्याज दर आहे या प्रमाणात हप्ता वाढतो. म्हणजे लोनची रक्कम जास्त असेल तर हप्ता जास्त असेल आणि रक्कम कमी असेल तर हप्ता पण कमी असेल.\nव्याज दराचा पण हप्त्यावर परिणाम होतो. दोन प्रकारचे व्याज दर असतात: निश्चित दर आणि बदलते दर. निश्चित दर असलेल्या लोनचे हप्ते संपूर्ण अवधीसाठी सारखेच असतील. बदलते व्याज दर असल्यास बाजारातील दराप्रमाणे हप्ते पण बदलतील.\nईएमआय कॅल्कुलेटर कसा वापरावा\nलोनचा हप्ता मोजण्यासाठी ईएमआय कॅल्कुलेटर सोईस्कर पर्याय असतो.\nप्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा आहे हे शोधून काढण्यासाठी ईएमआय कॅल्कुलेटर वापरता येतो.\nलोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर हे तीन घटक त्यात प्रविष्ट करा आणि तुम्हाला हप्त्याची रक्कम दिसेल.\nवापरलेले सूत्र E = P x r x (1+r)^n/ ((1+r)^n-1) आहे, ज्यात E हप्ता आहे, P लोनची मूळ रक्कम, R व्याज दर जो दर महिन्याचा असतो. व तो शोधण्यासाठी पुढील सूत्र वाप���ले जाते: r = (वार्षिक व्याज दर/12) x 100. आणि N हा लोनचा महिन्यात अवधी असतो.\nईएमआय कॅल्कुलेटर वापरण्याचे काही फायदे:\nAlso Read: जीएसटी में आने वाला एचएसएन कोड क्या है और यह किन लोगों पर लागू होता है\nईएमआय शोधून काढण्यासाठी फक्त तीन आकडे आवश्यक असतात: लोनची रक्कम, अवधी आणि व्याज दर. हे प्रविष्ट केले की हप्त्याची रक्कम दिसते. म्हणून हे वापरायला अत्यंत सोपे आहे.\n२. चुका होत नाहीत\nहाताने कॅल्कुलेट करताना चुका होऊ शकतात, आणि नंतर त्या चुका दुरूस्त करण्यात वेळ वाया जातो. हाच वेळ इतर महत्वाच्या कामासाठी वापरता येतो.\nप्रत्येक महिन्यात किती हप्ता भरायचा हे नक्की माहिती असल्यामुळे वेळ वाचतो. लोनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याची आवश्यकता नसते कारण व्याज दर आणि हप्ते तुम्हाला आधीच माहिती असतात.\n४. खर्च कमी होतो\nतुमचे हप्ते काय असायला हवे हे ठरवायला कोणतेही मध्यस्थ आवश्यक नसतात. तुम्ही सोप्या पद्धतीने स्वतःच हे करू शकता आणि त्याला पैसे खर्च करावे लागत नाही. अनेक वेबसाइट वर ही सेवा निशुल्क उपलब्ध असते.\nम्हणून ईएमआय कॅल्कुलेटर वापरुन तुम्हाला लोनची परतफेड करता येईल का हे कळण्यात खूप मदत होते.\nतर मग तुम्हाला बिझनेस लोन मिळाले, तुम्ही ते नीट वापरले आणि वेळेत त्याची परतफेड पण केली. पण भविष्यात तुम्हाला परत लोन घेण्याची गरज भासू शकते. व्यवसाय कायम वाढत असतो, आणि वेळेनुसार बदलतो. तुम्हाला दुसर्‍यांदा बिझनेस लोन हवे असेल तर तुम्हाला खालील करावे लागेल.\nतुम्हाला तुमचा हप्ता शोधून काढायचा आहे का या लिंकवर एक कॅल्कुलेटर उपलब्ध आहे.\nअजून एकदा बिझनेस लोन हवे आहे तुम्हाला हे करावे लागेल\nपरत एकदा बिझनेस लोन घ्यायचे असल्यास तुम्हाला थोडी माहिती आधीच असल्यामुळे तुम्ही थोडे वेगळे करायचे ठरवू शकता. तुम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील:\n१. लोन देणार्‍या कंपनीबाबत संशोधन करा\nसर्वप्रथम कोणत्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे ते ठरवा. मागच्या वेळेला ज्याच्याकडून लोन घेतले होते त्याच्याकडेच परत जाणार आहात की नवीन कंपनीकडे ते ठरवा. जुन्या कंपनीकडे गेलात तर वेळ वाचेल कारण तुमची सर्व केवायसी कागदपत्रे त्यांच्याकडे आधीच असतात. नव्याने तुम्हाला फक्त आयकर रिटर्न आणि बँक स्टेटमेंट द्यावे लागेल.\nमात्र, नवीन कंपनीकडे गेलात तर कदाचित कमी व्याज दरावर लोन मिळू ���कते.\n२. तुमची पात्रता तपासून पहा\nतुम्ही जुन्या कंपनीकडेच परत गेलात तरीही तुमची पात्रता परत तपासली जाईल कारण व्यवसायाची आर्थिक स्थिती बदलत असते.\n३. बिझनेस लोन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे\nप्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला लोन देणार्‍या कंपनीच्या अटी आणि शर्ती मान्य आहेत का ते तपासून पहा.\nतुमची पात्रता आणि अटी व शर्ती तपासून पाहिल्यानंतर तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता. अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशील भरावे लागतील.\nअर्ज भरल्यानंतर, पुढचे पाऊल म्हणजे सर्व कागदपत्रे पीडीएफ रूपात किंवा लोन देणार्‍या कंपनीला जसे हवे तसे, अपलोड करावे.\n४. बिझनेस लोन मंजूरी आणि रक्कम प्राप्त करणे\nबिझनेस लोन अर्ज भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर लोन देणारी कंपनी सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासून पाहते. अर्ज मंजूर झाला तर काही दिवसात तुम्हाला लोनची रक्कम मिळते.\nलोन देणारी कंपनी तुम्हाला करारावर सही करायला सांगू शकते. सही करण्यापूर्वी करार काळजीपूर्वक वाचायला विसरू नका.\nअगदी खरंच गरज असेल तरच दुसर्‍यांदा बिझनेस लोन घ्या.\nजेव्हा व्यवसायाला पैशांची गरज असते तेव्हा लोन घेणे महत्वाचे असते, पण त्याची परतफेड करणे पण तेवढेच महत्वाचे असते. असे केल्याने भविष्यात परत लोन घेताना अडचण येत नाही.\nपण तुम्ही बिझनेस लोनची परतफेड केली नाही, तर काय होते\nबिझनेस लोनची परतफेड केली नाही तर खालील होऊ शकते…\nबिझनेस लोनची परतफेड केली नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आणि नावलौकिकावर दुष्प्रभाव पडतोच पण त्याच बरोबर त्याचे दीर्घकालीन परिणाम पण होतात. भविष्यात तुम्हाला बिझनेस लोन घेण्यात अडचण येऊ शकते. त्या शिवाय खालील परिस्थिती उद्भवू शकते…\n१. बँक किंवा एनबीएफसी कडून नोटिस/स्मरण पत्र\nसाधारणपणे सर्व बँक आणि एनबीएफसी यांना एक किंवा दोन हप्ते उशिरा दिले तर चालतात. मात्र सतत ३ महिने हप्ते भरले नाही तर बँक कर्जदाराला नोटिस पाठवते आणि त्याला लवकरात लवकर हप्ता भरायला सांगते.\n९० दिवसापेक्षा अधिक काळ हप्ते भरले नाही, तर कर्जदाराला नॉन-परफॉर्मिंग असेट असे घोषित केले जाते. आणि नॉन-परफॉर्मिंग असेट असे घोषित झाले तर भविष्यात कधीची लोन घेता येत नाही.\nबँक किंवा एनबीएफसी यांनी पाठवलेल्या नोटिस किंवा स्मरणपत्राला कर्जदाराने उत्तर दिले नाही, तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.\nसर्वप्रथम कर्जदाराला कायदेशीर नोटिस पाठवली जाईल. तरीही कर्जदाराने प्रतिसाद दिला नाही तर तारण ठेवलेल्या मालमत्तेवर दावा केला जातो.\nउशीरा हप्ता भरल्यास किंवा हप्ता भरला नाही तर अनेक बँक आणि एनबीएफसी दंड आकारतात. मात्र हे फक्त विना तारण लोन असल्यास केले जाते कारण लोन देणार्‍या कंपनीला दावा करण्यासाठी मालमत्ता तारण ठेवलेली नसते. आकारलेल्या दंडाबाबत वाटाघाटी करता येतात.\n४. तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेवर प्रभाव पडतो\nकायदेशीर नोटिस पाठवल्यानंतर सुद्धा कर्जदाराला लोनची परतफेड करता आली नाही, तर लोनची रक्कम परत मिळवण्यासाठी शेवटचा पर्याय असतो तारण ठेवलेली मालमत्ता.\nतारण असलेल्या लोनमध्ये जी मालमत्ता तारण ठेवली आहे त्याची मालकी लोन देणार्‍या कंपनीकडे हस्तांतरित होते. मग कंपनी ती मालमत्ता विकून लोनची रक्कम परत मिळवू शकते.\nबिझनेस लोन घेणे तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा तुम्ही त्याचा वापर ज्या कारणासाठी लोन घेतले त्यासाठी करता. त्या व्यतिरिक्त, तुम्ही त्याची परतफेड पण वेळेत केली पाहिजे म्हणजे भविष्यात तुम्हाला परत लोन हवे असल्यास अडचण येत नाही. तुम्हाला कधीही बिझनेस लोन घ्यायचे असल्यास ही मार्गदर्शक पुस्तिका जवळ ठेवा म्हणजे सर्व मुद्दे तुम्ही विचारात घेतले आहेत याची खात्री करता येईल.\nतुम्हाला विना तारण बिझनेस लोन हवे असल्यास ग्रोमोर फायनॅन्स कंपनीशी संपर्क साधा व वाजवी व्याज दरावर त्वरित लोन मिळवा तुम्ही पात्र असाल, आणि सर्व संबंधित कागदपत्रे उपलब्ध असतील तर आम्ही रु १० लाखापर्यंत बिझनेस लोन देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T18:52:19Z", "digest": "sha1:3Q5URWNRSSV3O2B3EXWNO4JUZQRHEIX2", "length": 20241, "nlines": 88, "source_domain": "kheliyad.com", "title": "जा, मी तुमच्याशी खेळणारच नाही! - kheliyad", "raw_content": "\nजा, मी तुमच्याशी खेळणारच नाही\n जा, मी तुमच्याशी खेळणारच नाही… आई, हे बघ कसे चीटिंग करतात\nचिंगूला खेळायचा कंटाळा आला, की तिचे असे बालसुलभ नखरे सुरू व्हायचे. मग डाव संपला, की हळूच टीव्हीसमोर जाऊन कार्टून पाहायची… प्रशिक्षक बिचारा पटावर सोंगट्या लावून तिची वाट पाहत बसायचा.\n आता नाही ना असं करणार बाळा’ असं म्हणत तिची मनधरणी करावी लागायची. मग कुठे या बाईसाहेब खेळायला यायच्या… याच नखराली चिंगूने सात वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि मम्मी-पप्पांचे आनंदाश्रू घळाघळा वाहिले…\nतुला काय व्हायला आवडेल डॉक्टर की इंजिनीअर अवघ्या साडेसहा वर्षांच्या चिंगूला कुणी तरी हा प्रश्न विचारला…\nएवढ्या लहानपणी कुणी डॉक्टर, इंजिनीअर होतं का कधी पाहिलंय का चिंगूच्या प्रतिप्रश्नाने प्रश्नकर्त्याला काय बोलावे तेच सुचेना…\nजेवढी चिंगू हजरजबाबी तेवढीच ती बुद्धिबळाच्या पटावरही तल्लख, किचकट चाली चुटकीसरशी सोडवायची.\nचिंगू पटावर एकाग्र कधीच झालेली पाहिली नाही. अतिशय क्रिटिकल पोझिशनवर तर ती पटावर कधीच पाहायची नाही. तिचे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन सुरू व्हायचे… तेव्हा ती कधी फॅनकडे बघेल, तर कधी प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यांनाच नजर भिडवेल… पण तिच्या डोळ्यांसमोर ना फॅन असेल, ना प्रतिस्पर्ध्याचे डोळे तिच्या डोळ्यांसमोर अख्खा पट भिरभिरत असायचा. जेव्हा ती पटावर चाल खेळायची तेव्हा मात्र प्रशिक्षकालाही तिची नॉव्हेल्टी चाल बुचकळ्यात टाकायची…\nचिंगू तशी खूप बडबडी. तिला काही सूचना केली, की त्यावर तिचा लगेच युक्तिवाद असायचा. चेस क्लॉकमधील आकडे बदलण्यात तर ती माहीर प्रशिक्षकाची नजर चुकवून ती स्वतःचा टायमिंग वाढवून घ्यायची. पप्पाने दरडावले तर ती आईकडे तक्रार करायची. प्रत्येक प्रशिक्षकाचे तिला शिकवण्याचे तास ठरलेले. मग ‘किती वाजता आले तुम्ही प्रशिक्षकाची नजर चुकवून ती स्वतःचा टायमिंग वाढवून घ्यायची. पप्पाने दरडावले तर ती आईकडे तक्रार करायची. प्रत्येक प्रशिक्षकाचे तिला शिकवण्याचे तास ठरलेले. मग ‘किती वाजता आले तुम्ही किती वेळ तुम्ही माझ्याशी खेळले,’ असं विचारत त्याची नोंदही तीच करणार किती वेळ तुम्ही माझ्याशी खेळले,’ असं विचारत त्याची नोंदही तीच करणार त्यात ना पप्पाचा हस्तक्षेप, ना मम्मीचा\nचिंगू अवघी सहा वर्षे आणि चार महिन्यांची (लेख लिहिला त्यावेळचे हे वय. आता ती बरीच मोठी झालीय). शारदाश्रम शाळा सुटल्यानंतर तिचा संपूर्ण दिवस बुद्धिबळातच जायचा. झोपेचे आणि शाळेचे तास वगळले, तर बाकी सर्व तास बुद्धिबळाच्या सरावासाठीच राखून ठेवलेले होते. आई आणि वडील दोघेही तिच्या सरावासाठी आग्रही असायचे. पण ही एकाजागी कधी बसली नाही. नेहमी काहीना काही खोड्या काढायची. प्रशिक्षकाला तर आधी तिच्यासाठी घोडा व्हावं लागायचं आणि नंतर घोड्याच्या चाली शिकवाव्या लागायच्या\nएक डाव झाला, की म्हणायची, ‘मला पकडून दाखवा. मगच मी तुमच्याशी खेळेन.’ मग तिचा कोणताही युक्तिवाद न घालता थेट इम्प्लिमेंट.\nकेवळ अर्धाएक तासाची तिला उसंत मिळायची. कारण दुपारी एकपासून विवेक दाणी, महेश पठाडे, प्रवीण सोमाणी, प्रवीण ठाकरे , प्रशांत पाटील, प्रशांत कासार या सहा प्रशिक्षकांचे जे तास सुरू व्हायचे, त्यातून तिला सायंकाळपर्यंत उसंत नसायची. कुणाला वाटेल, की एवढ्याशा जिवावर केवढा हा अत्याचार पण चिंगू म्हणजे एवढासा जीव पण चिंगू म्हणजे एवढासा जीव अजिबात नाही वेळ मिळाला, की कार्टून बघ, घरातल्याचा पाइपवर जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपसारखी पायांच्या आधारे हात सोडून झोके घे, हळूच प्रशिक्षकांच्याच खोड्या काढ, असे एक ना अनेक उपद्व्याप तिचे सुरू असायचे.\nचिंगूला बुद्धिबळ शिकवायचं म्हणजे मोठी कसरत करावी लागते. एक डाव खेळल्यानंतर लगेच टीव्ही पाहायला पळायची. कार्टून चॅनल तिच्या आवडीचे. प्रशिक्षकाला तिथूनच सांगायची, तुम्ही बोर्ड लावा, तोपर्यंत मी टीव्ही पाहते. बुद्धिबळाचा पट मांडल्यानंतरही या बाईसाहेब कार्टूनसमोरून हलायला तयार नसतात आईने दरडावले, की थोडीशी चिडूनच खेळायला येते. पटकन बोर्डावर चाल करीत प्रशिक्षकाकडे रागाने पाहतच, खेळा आता असे ओरडूनच सांगणार.\nचिंगू तुझी मूव्ह आहे, असं प्रशिक्षकाने सांगितलं, तर लगेच म्हणायची, डाव चालू असताना बोलायचं नसतं. माझं घड्याळ चालू आहे ना मग कशाला बोलतात चिंगूशी खेळताना दुसऱ्या व्यक्तीशी प्रशिक्षकाने बोलायचंही नाही. नाही तर चिंगूचा संताप सहन करावा लागायचा. जाऊ दे बाई, मी खेळतच नाही\nएवढेच नाही, तर ती एक उत्कृष्ट जलतरणपटूही आहे. दुपारचा वेळ तर खास जलतरणासाठी तिच्या हट्टामुळेच राखून ठेवलेला असायचा. स्प्रिंगबोर्डवर उंचावरून जम्प घ्यावी तशी ती कोकिळ गुरुजी जलतरण तलावावर जम्प घ्यायची. इतक्या उंचावरून ती उडी घ्यायची, की चांगला जलतरणपटू तशी जम्प कधी तरीच मारायचा\nवडील प्रवीण पाटील म्हणजे मलूल स्वभावाचा माणूस. चिंगूला तिच्या या पप्पाचा संताप कधी संतापच वाटत नव्हता.\n‘‘चिंगू, विचार करून खेळ पटापट खेळू नको, तुझ्याकडे दीड तास आहे ना पटापट खेळू नको, तुझ्याकडे दीड तास आहे ना\nचंचल चिंगूला पप्पा���े असं दरडावलं, की ती लगेच त्यावर कडी करायची… आणि त्यांना आईचाच धाक दाखवायची…\nतुम्ही माझ्यावर चिडू नका मला माहितीये तुम्हीही त्यातलेच. आईला सांगू का तुमचं नाव मला माहितीये तुम्हीही त्यातलेच. आईला सांगू का तुमचं नाव सांगू आता का बोलत नाही मी थोडावेळ बोलायला लागले तर लगेच म्हणता आणि तुम्ही बोलता ते मी थोडावेळ बोलायला लागले तर लगेच म्हणता आणि तुम्ही बोलता ते दाणी सरांशी कसे गप्पा मारतात दाणी सरांशी कसे गप्पा मारतात मला का माहीत नाही\nअशी ही चिंगू सात वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल आली नि सगळ्यांनी तोंडात बोटे घातली. कोण ही चिमुरडी, असं म्हणून काहींच्या भुवयाही उंचावल्या. तिच्या या यशात तिची आई, पप्पा आणि आजी (आईची आई) या तिघांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आजीशी तर एखाद्या टिपिकल मुलीसारखा संवाद.\nधुळ्याहून आजी आली, की ही तिच्याभोवती गोंडा घोळायची. आजीशी नेलपेंटविषयी बोलेल, बांगड्यांविषयी बोलेल. ‘‘आजी, मला तू छान बांगड्या आणल्यास हं’’ ‘‘ए आजी, मला हा रंग फार आवडतो…’’ असं काही तरी ती बोलत असायची.\nचिंगू आता राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची विजेती ठरली, या सर्वाधिक आनंद पप्पालाच. कारण त्यांनी तिच्यासाठी जी मेहनत घेतली ती ग्रेटच.\nअर्थात, हे आश्चर्यच होतं. कारण पुण्यात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मिळविणारी ती एक असाधारण बालिका ठरली होती. पुणे येथील जुलैतल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातील चिमुरड्या सहभागी झाल्या होत्या. अव्वल मानांकित खेळाडू म्हणजे फिडे मानांकित खेळाडूंचीही कमी नव्हती. या गर्दीच जळगावातून आलेली कुणी तरी चिंगू सगळ्यात मागे कुठे तरी २५- ३० व्या पटावर खेळत होती. कोणत्याही स्पर्धेचा अनुभव नसलेली, मानांकन नसलेली एक अनोळखी चिंगू या पिनड्रॉप सायलेंट स्पर्धेत अदखलपात्र खेळाडू होती. एकामागोमाग विजय मिळवल्यानंतरही ती कधी चर्चेत आली नाही. दहाव्या फेरीत ती एकदम दुसऱ्या पटावर आली, तरीही तिच्या कामगिरीची चर्चा नाही. मानांकितांविरुद्ध तिचा विजय खळबळजनक नसायचा, तर मानांकित खेळाडूंचा खळबळजनक पराभव महत्त्वाचा मानला जायचा. एका स्पर्धेत विजयाची स्थिती असतानाही असा प्रसंग उद्भवला, की तिच्या प्रतिस्पर्ध्याने टच न् मूव्हचा आक्षेप नोंदवला. पंचाने तो आक्षेप नाकारत कंटिन्यू असे म्हंटले. चिंगू��ा काही कळलंच नाही. चिंगूने हातातला मोहरा घाईघाईत कुठे तरी ठेवून मोकळी झाली. ही चूक अंगलट आली असती; पण चिंगूचं नशीब बलवत्तर. तो डाव अखेर बरोबरीत सुटला. नंतर मात्र अखेरच्या अकराव्या फेरीत सनसनाटी विजय नोंदवत चिंगूने स्पर्धेतली ऐतिहासिक कामगिरी साकारली. साडेनऊ गुण मिळवले, पण तिच्याबरोबरच आणखी एका खेळाडूचे तेवढेच गुण होते. कोणकोणत्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत गुण घेतले याला जास्त महत्त्व होते. सरस गुणांत चिंगूच सरस ठरली आणि तिच्या शिरपेचात विजेतेपदाचा मुकुट खोवला गेला. चिंगूने महाराष्ट्राच्या बुद्धिबळ क्षेत्रात इतिहास रचला होता. सात वर्षे वयोगटातील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रातील एकाही महिला खेळाडूला विजेतेपद मिळालेले नाही. चिंगू ऊर्फ भाग्यश्री प्रवीण पाटील ही पहिली महाराष्ट्रीय मुलगी होती.\n‘‘चिंगू, आता तुझे भरपूर सत्कार, कौतुक सोहळे होतील, हो की नाही’’ असं तिच्या आईने सहज विचारलं.\n‘‘बक्षीस मिळवल्यानंतर कुणाला वाईट वाटतं का अरेरे तुला बक्षीस मिळालं, असं म्हणतं का कुणी कौतुकच होतं ना’’ अशी ही चिंगू बोलण्यात एकदम फटाकडी\nचिंगूच्या विजेतेपदाचं वैशिष्ट्य म्हणजे तिला बुद्धिबळ स्पर्धेचा काडीमात्र अनुभव नव्हता. ना गल्लीतल्या, ना जिल्हास्तरीय स्पर्धेतला. थेट राष्ट्रीय स्पर्धेतच तिने आपला लौकिक सिद्ध केला. या विजेतेपदानेच तिची दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. जळगावातील जैन स्पोर्टस अ‍ॅकॅडमीने तिला दत्तक घेतलं असून, तिच्या आगामी स्पर्धेचा, प्रशिक्षणाचाही खर्च उचलला आहे. यशाची शिखरं सर करण्यास निघालेल्या या चिमुरडीला आता तू कोण होणार, असं कोणी विचारणार नाही. पण माझं पोरगं चिंगूसारखं असावं, असं मात्र नक्कीच म्हणत असतील…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-mumbai-husband-wanted-to-abort-wife-committed-suicide-after-baby-birth-in-mumbai-update-385953.html", "date_download": "2020-09-27T21:05:20Z", "digest": "sha1:DDEWF5RPKAWIWST2FBPFRX2LYKS6ARSM", "length": 21221, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पतीचा गर्भपातासाठी दबाव, मुंबईत महिला अधिकाऱ्याची बाळाला जन्म देऊन आत्महत्या maharashtra mumbai husband wanted to abort wife committed suicide after baby birth in mumbai | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल ���िस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झाल�� पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nपतीचा गर्भपातासाठी दबाव, मुंबईत महिला अधिकाऱ्याची बाळाला जन्म देऊन आत्महत्या\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nपतीचा गर्भपातासाठी दबाव, मुंबईत महिला अधिकाऱ्याची बाळाला जन्म देऊन आत्महत्या\nएका महिलेनं पतीच्या क्रूर वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nमुंबई, 26 जून : एका महिलेनं पतीच्या क्रूर वागणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारी महिला इन्शोरन्स सेक्टरमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य बजावत होती. हा संतापजनक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. ज्योती बाला असं महिलेचं नाव असून तिचं दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ज्योती गर्भवती राहिल्यानंतर पतीनं तिच्���ाकडे मूल जन्माला येऊ न देण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तो तिच्याकडे वारंवार गर्भपात करण्याचीही मागणी करत होता. पण तिला आपल्या बाळाला या जगात आणायचं होतं. या सर्व परिस्थितीविरोधात तिचा संघर्ष सुरू होता. पतीकडून वारंवार गर्भपाताच्या होणाऱ्या मागणीला कंटाळून तिनं अखेर स्वतः आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पण जीवनयात्रा संपवण्यापूर्वी तिनं पाटण्याहून मुंबई गाठली आणि आपल्या बाळाला जन्म दिलं.\n'माझ्या मुलाला न्याय द्या'\nज्योतीनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिनं पती आणि त्याच्या कुटुंबीयांना आत्महत्येसाठी जबाबदार ठरवलं आहे. शिवाय, आपल्या मुलाला न्याय मिळावा, असेही तिनं नमूद केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर ज्योतीच्या सासरची मंडळी फरार आहेत.\n(पाहा :VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...)\nज्योतीनं बहिणीच्या घरी घेतला गळफास\n9 जून रोजी ज्योतीनं वसई येथील आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा शहरातील रहिवासी ज्योती बालाचं नोव्हेंबर 2017मध्ये विमल वर्मासोबत लग्न झालं. ज्योती एका खासगी इन्शोरन्स कंपनीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होती. ज्योतीच्या सुसाइड नोटच्या आधारे महाराष्ट्र पोलिसांनी विमल वर्मा, सासरे विजय वर्मा, सासू मीरा शरण आणि अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी विमल वर्मानं ऑफिसमध्ये रजेचा अर्ज दिला आहे.\n(पाहा :VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं)\nवर्मा कुटुंबीयांवर गंभीर आरोप\nदुसरीकडे, ज्योतीच्या कुटुंबीयांनीही वर्मा कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाच्या काही दिवसांनंतरच ज्योतीच्या सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती. पती तिच्यासोबत साधी बोलणीदेखील करत नव्हता. गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता, असा गंभीर आरोप ज्योतीच्या कुटुंबीयांनी केला आहे.\nसोन खरेदी महागणार, अमेरिका-इराणमधल्या तणावाचा फटका\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बाल��कावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T21:32:13Z", "digest": "sha1:POPE3C2CVYU7ZGK5RBAMLRB2KB34G2MP", "length": 12871, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आनंद कुंभार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआनंद नागप्पा कुंभार (२७ मे, १९४१:सोलापूर - २८ नोव्हेंबर, २०१९) हे एक मराठी शिलालेख संशोधक, शिलालेख वाचक होते. त्यांनी भीमा-सीना नदी संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख शोधून काढला.\nकुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिकेची शाळा व नाईट हायस्कूल अशा तीन शाळांत झाले. १९६० ते १९६४ या काळात ते भारतीय सैन्यदलाच्या तोफखान्यात बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीचे काम करीत होते. १९६५ ते १९६९ या काळात त्यांनी सोलापूरमधील तत्कालीन खासगी वीज कंपनीत रोजंदारीवर मीटर रीडरचे काम केले. घरी पिढीजात कुंभारकला असल्याने ते त्या कामात घरच्यांना मदत करीत.\nकुंभार यांना पहिल्यापासूनच पुस्तके, नियतकालिके वाचण्याची आवड होती. त्यांनी लहानपणी विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतले इतिहास संशोधनविषयक लेख वाचले. डाॅ. वा.वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व प्राचीन नाणी या विषयांवर लेख वाचून ते मिराशींना भेटले व ह्या विषयात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. मिराशींनी त्यासाठी इंग्रजी भाषेत गती, संस्कृतचे ज्ञान व प्राचीन लिप्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. कुंभारांना यांतले काहीच येत नव्हते. मग ते आधी शाळाबाह्य रीतीने एस.एस.सी पास झाले, व ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील तात्यासाहेब खरे यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून शिलालेखांचा अभ्यास कसा करावा याचे धडे घेतले. शिलालेखांचे ठसे कसे घ्यावेत याचेही ज्ञान घेतले.\n१ सोलापूर क्षेत्राची निवड\n२ मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोध\n३ घर आणि ग्रंथालय\n५ पुरस्कार आणि सन्मान\nसोलापूर क्षेत्राची निवडसंपादन करा\nआपल्या पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी कुंभार यांनी सोलापूर क्षेत्र निवडले. सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत दर शनिवार-रविवारी भटकंती करून कुंभारांनी ४ तालुक्यांत सर्वेक्षण करून शिलालेखांचे ठसे घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसी व संस्कृत भाषा ह्यांचे कामचलाऊ ज्ञान मिळवून, देवनागरीबरोबरच मोडी, कन्नड व ब्राह्मी लिपीतील मजकूर वाचू शकण्याइतपत त्यांनी प्रगती केली. कन्नड भाषेतील लेखांचे वाचन करण्यासाठी त्यांना धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील दाॅ. रित्ती यांची खूप मदत झाली. दोघांच्या सहकार्यातून व प्रयत्नांतून अज्ञात माहिती मिळू लागली. त्या माहितीवर आधारलेला 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा संशोधनपर ग्रंथ कुंभार-रित्ती या जोडनावाने प्रसिद्ध झाला.\nमराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोधसंपादन करा\nसोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदी संगमावर हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वप्रथम कुंभार यांनी शोधून काढला होता. इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील शिलालेख शके ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजे फेब्रुवारी १०१९ या काळात लिहिला गेला आहे. वांछितो विजया हाऐवा ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली. मराठीत अस्तित्वात असलेल�� हा पहिलाच शिलालेख असण्याबाबत नंतर शिक्कामोर्तब झाले. याकामी कुंभार यांनी केलेले संशोधनकार्य इतिहासात नोंद घ्यावी, असेच झाले आहे.\nघर आणि ग्रंथालयसंपादन करा\nआनंद कुंभार यांचे सोलापुरातील राहते घरदेखील पन्हाळी पत्र्यांचे छत असलेले अतिशय साधेसुधे होते. त्या घरात कुंभार यांनी सुमारे सत्तर हजार दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जतन करून ठेवला आहे. त्यांच्या या सुमारे साठ दशकांच्या काळातल्या शिलालेखांच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.\n'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा ग्रंथ\nसंशोधन तरंग (देवनागरीतील शिलालेखांच्या माहितीवरील स्फुट लेखसंग्रह) - या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला.\nबाराव्या शतकातील शिवशरण शिवयोगी सोन्नलिगे यांच्याशी संबंधित चार लेख प्रकाशात आणले.\nगिरिजा कल्याण ऊर्फ विवाहपुराण नावाचा शिलालेखित ग्रंथ शोधून काढला. या शोधामुळे कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव रंभादेवी असल्याचे पहिल्यांदाच समजले.\nदेवगिरीचा शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) ऊर्फ शंकरदेव याचा लेख मोहोळ येथे सापडवला.\nकलचुरी राजघराण्यातील शासक महामंडलेश्वर अमुलगी याचे तीन लेख शोधून काढले.\nत्या घराण्यातील राजा बिज्जलदेव (दुसरा) याचा महामंडलेश्वर झाला असल्याचा उल्लेख असलेला लेख शोधून काढला.\nपुरस्कार आणि सन्मानसंपादन करा\nसोलापूर विद्यापीठ आणि सोलापुरातील अन्य संस्थानांकडून जाहीर सत्कार.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2020/09/02/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-27T19:28:43Z", "digest": "sha1:NXQJPRRMHNTO2TTI724H36SCJ7RNQGF3", "length": 6456, "nlines": 82, "source_domain": "thedailykatta.com", "title": "आयपीएल २०२० मधुन मलिंगाची माघार, मलिंगाच्या जागी जेम्स पॅटिन्सनची वर्णी – Never Broken", "raw_content": "\nआयपीएल २०२० मधुन मलिंगाची माघार, मलिंगाच्या जागी जेम्स पॅटिन्सनची वर्णी\n१९ सप्टेंबर २०२० पासुन युएई मध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतेक सर्वंच खेळाडुंना सरावाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सर्वच संघ जोरदार सराव करत आहेत त्यातच ४ वेळेसचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. २००९ ते २०१९ पर्यंत मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग राहिलेल्या लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे या सत्रातुन माघार घेतली आहे. याची घोषणा मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅंडलवरुन करण्यात आली आहे.\nलसिथ मलिंगाची माघार मुंबईसाठी मोठा धक्का असेल तसेच मलिंगाच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला संधी देण्यात आली आहे. मलिंगा १७० बळींसह आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. यावरुन मलिंगाचे मुंबई संघातील स्थानाचा अंदाज येईलच. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईच्या जलदगती गोलंदाजीची जसप्रित बुमराह, मिशेल मॅकलाघन, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईलवर असेल.\nमलिंगाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेम्स पॅटिन्सनने यापुर्वी कोलकत्ता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत खेळलेल्या ३९ टी-२० सामन्यांत २४.१२ च्या सरासरीने व ८.२५ च्या इकॉनॉमीने पॅटीन्सनने ४७ बळी पटकावले आहेत. तसे पाहिले तर पॅटिन्सन सप्टेंबर २०१५ पासुन मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही पण २०१९-२० मध्ये झालेल्या बिग बॅश लीगमध्ये त्याने ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे पॅटिन्सन कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.\nपाकिस्तान मालिकेचा शेवट गोड करणार की इंग्लंड मालिका खिशात घालणार \nयजमान इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्धचे मायदेशातील वर्चस्व कायम राखेल की ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील पहिल्या टी-२० मालिका विजयाकडे आगेकुच करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-4059", "date_download": "2020-09-27T20:05:27Z", "digest": "sha1:H7LJQZMDCHD7AGYMPRY25U7RB4TRR4BG", "length": 25838, "nlines": 167, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nराजकारणातही ग��ती जमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर...\nयांना लॉकडाऊन लागू का नाही\nब्रह्मांडनायकांनी देशाच्या दूरचित्रवाणीवर तीन वेळा अवतीर्ण होऊन आणि नंतरही रोज त्या चित्रफितींची असंख्य आवर्तने दाखवून लोकांना ‘घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक आहे, घराबाहेरची लक्ष्मणरेषा ओलांडू नका, गर्दी करू नका...’ वगैर वगैरे असे अनेक उपदेश केले. हे उपदेश नव्हते. लोकांना दिलेले भयसूचक इशारे होते.\nकोणताही खरा व प्रामाणिक नेता एखाद्या संकटात त्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची हिंमत वाढवतो पण येथे चित्र उलटेच लोकांना घाबरविण्यातच जास्त मजा\nतर, लोकांना गर्दी करू नका म्हणून सांगितलेले. देशात ठिकठिकाणी लोक अडकून पडलेले आणि आपल्या आप्तस्वकीय, जवळच्या कुटुंबापासून दूर अडकलेली माणसे बिचारे फोनवरून कुटुंबाच्या संपर्कात राहून समाधान करीत राहिलेली बिचारे फोनवरून कुटुंबाच्या संपर्कात राहून समाधान करीत राहिलेली तिकडे असंघटित मजूर व कष्टकऱ्यांची अवस्था तर जनावरांपेक्षा वाईट. यमुना नदीच्या किनारी चक्क उघड्यावर त्यांनी राहण्यास, झोपण्यास सुरुवात केली. पण मंडळी हे सर्व तुमच्यासाठी हो\nतुम्ही गुजरातमधले रहिवासी असता तर असे घडले नसते\nहरिद्वारला यात्रेसाठी गेलेले १८०० गुजराती राष्ट्रीय टाळेबंदीने अडकून पडले. करायचे काय पण या गुजराती मंडळींचे संकटमोचक दिल्लीत सर्वोच्चपदावर असताना त्यांना लॉकडाऊन कसा लागू होईल\nतर साक्षात प्रतिपोलादी पुरुष गृहमंत्री अमितभाई शहा, मनसुख मांडविया हे आणखी एक केंद्रीय मंत्री, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री यांनी फोनाफोनी करून या गुजराती मंडळींची हरिद्वारहून सुटका करण्याचे ठरविले.\nआता देशाच्या गृहमंत्र्यांनीच सांगितल्यावर काय सगळेच सोपे आणि सुरळीत की हो उत्तराखंड सरकारच्या... अरे हो, तेही भाजपचेच सरकार असलेले राज्य नाही का उत्तराखंड सरकारच्या... अरे हो, तेही भाजपचेच सरकार असलेले राज्य नाही का... तर त्यांच्या मदतीने २६ आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त (इंग्रजीत लक्‍झरी बस म्हणतात) बसगाड्यांची सोय करण्यात आली. अगदी लगोलग\nअमितभाईंची परवानगी म्हणजे देशातल्या पोलिसांना तर शिरसावंद्यच ना कुणाची हिंमत आहे या २६ बस अडविण्याची कुणाची हिंमत आहे या २६ बस अडविण्याची बसेस निघाल्या, अहमदाबा���ला पोचल्यासुद्धा बसेस निघाल्या, अहमदाबादला पोचल्यासुद्धा तर मंडळी या देशात तुम्हाला काही स्पेशल गोष्टी हव्या असतील तर गुजराती असायला हवे\nपंतप्रधानसाहेब, गृहमंत्रीसाहेब हे त्या राज्याचे केंद्रातील पालक असताना गुजराती लोकांना काय ‘प्रॉब्लेम’ इतर राज्यातले असाल तर बसा...\nपण बहुधा या घटनेवरूनच धडा घेऊन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ‘महाराज’ ऊर्फ योगी आदित्यनाथ यांनीही असलाच एक प्रकार केला.\nजसे अमितभाईंना अडवायची कोणाची हिंमत झाली नाही, तसेच ‘महाराज’ योगी आदित्यनाथ यांनाही अडविण्याची कुणाची हिंमत झाली नाही कोटा (राजस्थान) हे एक देशातले मोठे कोचिंग सेंटर आहे. तेथे देशभरातले विद्यार्थी शिकायला असतात. उत्तर प्रदेशातले सुमारे ७५०० विद्यार्थी या लॉकडाऊनमुळे तेथे अडकून पडले.\n त्यांनी तत्काळ २५० बसगाड्या कोटा येथे रवाना केल्या आणि विद्यार्थ्यांची सुटका केली.\nचला म्हणजे एकतर तुम्ही गुजराती असायला पाहिजे किंवा उत्तर प्रदेशातले रहिवासी मग तुम्हाला सर्व नियम व कायद्यातून सूट\nदेशात कोरोना साथ पसरविण्यासाठी तबलिगी जमात या संघटनेला जबाबदार धरले जाते. या संघटनेने त्यांचा पोलिस व प्रशासनाबरोबरचा पत्रव्यवहार सार्वजनिक केला आहे. त्यांनीदेखील बसगाड्या घेऊन त्यांच्या कार्यक्रमाला जमलेल्यांना त्यांच्या त्यांच्या गावी नेण्याची सोय केली होती. परंतु त्यांना मात्र परवानगी दिली गेली नव्हती.\nयालाच भेदभाव पक्षपात आणि क्षुद्रबुद्धी म्हणतात.\nभारत देश असा कधीच नव्हता राज्यकर्तेही असे निगरगट्ट कधीच नव्हते... हो, सत्तर वर्षातले\nशिंदे महाराजांच्या गोटात अस्वस्थता\nअप्रामाणिकपणाला सजा मिळतेच मिळते असे म्हणतात.\nग्वाल्हेरचे शिंदे घराणे हे मूळचे संघनिष्ठ सत्ता, अधिकार आणि राजकीय व्यावहारिकता म्हणून या घराण्यातल्या मंडळींनी विविध पक्षांशी घरोबा करून ठेवला होता.\nपण आता सर्व शिंदे घराणे एकाच संघ परिवारात विलीन झाले ज्योतिरादित्य शिंदे हेच एकमेव भाजपच्या बाहेर होते. त्यांनीही\nकाँग्रेसला रामराम ठोकून भाजपकडे शरणागती पत्करली. ज्योतिरादित्य भाजपमध्ये सामील झाल्याने संघ-भाजप परिवारात आनंदाची लाटच आली. राजेमहाराजे, संस्थानिक यांच्याबद्दल तसेही संघपरिवारात अंगभूत आकर्षण राहिले आहेच परंतु, ज्योतिरादित्य यांच्या एन्ट्रीनं��र पुढील राजकीय घडामोडी मात्र भाजप-संघ परिवाराच्या योजनेनुसार होताना दिसत नाहीत. उलट त्यात विघ्नच येताना दिसत आहेत.\nज्योतिरादित्य यांना भाजप प्रवेशाच्या बदल्यात राज्यसभा सदस्यत्व आणि केंद्रीय मंत्रिपद देण्याचा सौदा होता. तसेच राज्यातल्या त्यांच्या समर्थकांना राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा भागही सौद्यात समाविष्ट होता. प्रत्यक्षात कोरोना विषाणूने जो हल्ला केला, त्यामुळे ज्योतिरादित्य यांनाही अद्याप बक्षीस मिळालेले नाही तर त्यांच्या समर्थकांनाही अजून पदरात काही पडलेले नाही.\n तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार आता तर लोकांचे मतही भाजपबद्दल काहीसे फिरू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे फुटीर आमदारांना पोटनिवडणूक जिंकण्याची धास्ती वाटू लागली असल्याचे समजते.\n एकंदरीत कोरोना विषाणूने राजकारणातही धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा पराभव होणार कधी आणि महाराजांना व त्यांच्या अनुयायांना मंत्रिपदे मिळणार कधी\n नाही नाही... शिवराजसिंग चौहान\nएकेकाळी ‘सबकुछ किशोरकुमार’ म्हणून चित्रपट झळकायचे म्हणजे त्या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संगीत, प्रमुख भूमिका, गीत-संगीत सर्व काही किशोर कुमार यांचेच असायचे म्हणजे त्या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संगीत, प्रमुख भूमिका, गीत-संगीत सर्व काही किशोर कुमार यांचेच असायचे तो त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा भाग होता.\nसध्या असाच काहीसा खेळ मध्य प्रदेशात सुरू आहे\n योगायोगाचा भाग म्हणजे किशोर कुमार यांची गांगुली फॅमिली ही खांडव्याची म्हणजे मध्यप्रदेशातलीच होती\nतर सध्या मध्य प्रदेशात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि सर्वच खात्याचे मंत्री एकमेव म्हणजे शिवराजसिंग चौहान हे आहेत\nतुम्हाला आठवत नाही का २४ तारखेला सामाजिक किंवा शारीरिक दुरीकरणाचा पंतप्रधानांचा आदेश धुडकावून शिवराजसिंग यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशी विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. कमलनाथ यांचे सरकार पाडण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.\nपण आता मात्र त्यांना ते दुःस्वप्न वाटू लागले असावे.\nलॉकडाऊनला न जुमानता त्यांनी शपथविधी, बहुमत प्राप्ती हे सर्व उरकले.\nअर्थात वरचा किस्सा वाचल्यानंतर या देशात भाजपसाठी कायदे व नियम नसतात हे एव्हाना सूज्ञ वाचकांना समजले असेलच\nत्यामुळे शिवराजसिंग चौहान यांनीही कोणतेही नियम न पाळता आपला हव्यास पूर्ण करून घेतला. पण त्यावरून एवढा गदारोळ माजला, की त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास अवधी मिळाला नाही. आता ते एकटेच राज्यकारभार करीत आहेत.\nआता त्यांची तारांबळ उडत असल्याच्या बातम्या येत आहेत.\nभोपाळमध्ये असे विनोद सुरू झालेत, की मुख्यमंत्री शिवराजसिंग हे आरोग्यमंत्री शिवराजसिंग यांच्यावर नाराज आहेत कारण आरोग्यमंत्री ढिलाई करीत आहेत. तर दुसऱ्या एका विनोदात आरोग्यमंत्री शिवराजसिंग हे अर्थमंत्री शिवराजसिंग हे पुरेसा निधी पुरवीत नसल्याची तक्रार करीत आहेत\nभाजपला सत्तेची लालसा विलक्षण आहे. महाराष्ट्रातही ते हाच खेळ करू पाहत आहेत. मध्यप्रदेशातले हे बंड त्यांना पचनी पडताना दिसत नाहीये\nआता काँग्रेसचे जे २४ बंडखोर भाजपवासी झाले त्यांच्या जागी पोटनिवडणुका होणे अपरिहार्य आहे आणि लोकांच्या सांगण्यानुसार त्यात भाजपला मतदार धडा शिकवतील.\nथोडक्‍यात मध्यप्रदेशातला ‘सबकुछ शिवराजसिंग’ सिनेमा पब्लिकला फारसा पसंत पडलेला नाही\nहिमामंडन व स्वनामधन्यतेचे नगारे\nस्वस्तुति, स्व-प्रशंसेचे ढोल पिटणे, महिमामंडन, व्यक्तिस्तोम यात भारतीयांचा हात कुणी धरू शकणार नाही.\nएकेकाळी काँग्रेसमध्ये या सर्व नाटकांचे प्रयोग झाले होते आणि जनतेने त्या प्रयोगांचे काय केले हा इतिहासही सर्वांना माहिती आहे.\nपरंतु जेव्हा सत्तेची धुंदी व नशा स्वार होऊ लागतो तेव्हा विवेकचा लोप होतो.\nसध्या सरकारी जाहिरातींमधून पंतप्रधानांचे व्यक्तिमहात्म्य\nअशाच पद्धतीने वाढविण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहेत.\nकेवळ सरकारी जाहिरातीच नव्हे तर सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरून हे प्रकार योजनाबद्धरीतीने केले जात आहेत. यासाठी धंदेवाईकांची\nमदत घेऊन विशिष्ट व्यक्तीची प्रतिमा उंचावण्याचा प्रकार केला जात आहे. या प्रचारकी टोळ्यांना अधिकृतपणे राजकीय आश्रय दिला जात आहे.\nघराबाहेर चलण्याचा आग्रह करणाऱ्या आईला तिचा लहानसा मुलगा सांगतो, ‘नही, मोदी अंकल ने कहा है...\nआता चाचा नेहरूंना नष्ट करून त्या जागी ‘मोदी-अंकल’ची प्रतिष्ठापना करण्याची भक्त संप्रदायाची धडपड सुरू झाली आहे. हे करतानाही आपल्या कोत्या आणि क्षुद्रबुद्धीचे प्रदर्शन केले नाही, तर तो भक्तसंप्रदाय कसला\n‘मोदी-अंकल’ आ��ा घरोघरी आणि आधुनिक भारतीय\nसमाजात पोचले आहेत. त्यासाठी त्यांना सरकारी चाचा होण्याची आवश्‍यकता भासलेली नाही, अशा अत्यंत फुटकळ आणि सुमारबुद्धीच्या टिप्पण्या करून भक्तसंप्रदाय व्यक्तिमहात्म्य वाढविण्याची खटाटोप करीत आहे.\nदुसऱ्याचा मोठेपणा मान्य न करता आपणच मोठे असल्याचा\nअहंकार बाळगणारे आणि सुप्त हुकुमशाही भावना बाळगणाऱ्यांना\nअसले महिमामंडन आणि स्वनामधन्यतेचे वेड असते. सध्या ते जोरात आहे\nपरंतु या गोष्टी केवळ प्रचारकीच्या माध्यमातून होत नसतात. समाजाने त्या मान्य कराव्या लागतात. मी मोठा आहे, मी साहेब आहे, मी अंकल आहे अशा जाहिराती करून लोकांचे मन काबीज करता येत नाही.\nलोकांनी आपण होऊन तशी स्वीकृती देणे याला म्हणतात जनमान्यता व लोकमान्यता\nटिळकांनी स्वतःला लोकमान्य पदवी मिळण्यासाठी चाटुकार अनुयायांकडून प्रचार केलेला नव्हता. लोकांच्या भावनेचा तो आविष्कार होता.\nपरंतु सुमारबुद्धी व सवंग क्षुद्रबुद्धी असलेल्यांना काय समजावणार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/7338", "date_download": "2020-09-27T20:35:13Z", "digest": "sha1:CSABIG6GBN72D4GUW4NCROLXPLX7TG7N", "length": 14656, "nlines": 116, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ह्यू-एन-त्सँग - | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०२० आवाहन\nलहानपणी शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातल्या एका\nचित्रा बद्दल मला खूप कुतूहल वाटायचं. गोटा केलेले यूल ब्रायनर सारखे डोके, गोल गोमटे शरीर, चपटे डोळे, गुडघ्यापर्यंत पसरलेला झगा, हातात पंख्यासारखी वस्तू, पायात सपाता, एक पाऊल पुढे तर दुसरे मागे, अशा रूपात प्रभाव टाकणारा तो प्रवासी ज्ञानपिपासू म्हणजे चीनचा ह्यू-एन-त्सँग (इ. स. ६०२-६६५) याचे चित्र होय.\nत्याने आयुष्यभरात सुमारे दहा हजार मैलांची पायवाट\n (इंग्रजीत 'झुआंग अँग' असा सोपा उच्चार\nआहे. यापुढे फक्त 'झुआंगच' म्हणू). त्याच्यावर फारसे\nवाचायला मिळत नाही. पण काही वर्षांपूर्वी दोन पत्रकारांनी झुआंगने ज्या मार्गाने चीन ते भारत व परत प्रवास केला त्याच मार्गाने आधुनिक वाहनांनी प्रवास करून Chasing The Monk's Shadow हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. लहानपणापासून झुआंगला बौद्ध धर्मतत्त्वांचे आकर्षण होते व मिळेल तेवढ्या धर्मग्रंथांचा तो अभ्यास करत होता. विसाव्या वर्षीच तो भिक्षू झाला. तथापि त्याच्या अनेक शंकांचे समाधानकारक निरसन होत नव्हते. मूळ धर्मग्रंथ वाचावे, विद्वान भाष्यकारांना भेटावे\nव एकूणच धर्मसंस्कृतीचा अभ्यास करावा या हेतूने त्याने भारतात जायचे ठरवले. डोंगराळ भाग, हिमकडे, बर्फाळ प्रदेश, कडाक्याची थंडी, निर्जन भाग यांना पुरून उरत तो भारतात आला. वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत (केरळपर्यंत) त्याने वेगवेगळ्या मठातून व विद्यापीठातून ज्ञानग्रहण चालू\nठेवले. त्यासाठी तो संस्कृत-पालीसह येथील इतर अनेक भाषा शिकला. त्याकाळच्या जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातही त्याने शिक्षण घेतले. तेथील सर्व अध्यापकांनी त्याच्या जिद्द, बुद्धी, नम्र आचरण याबद्दल गौरवोद्गार काढले होते. अनेक\nज्ञानमहर्षीच्या पायाशी बसून त्याने चर्चा करत तसेच शंकानिरसन करून घेत बौद्ध धर्म व इतर अनेक ज्ञानशाखांमध्ये नैपुण्य प्राप्त केले. भारतातील सर्व राजेमंडळींनी त्याचा आदर करून इथेच\nस्थायिक होण्याची विनंती केली होती. यात थोर राजा हर्षवर्धनही होता. पण चीनमध्ये परत जाऊन हा ज्ञानठेवा तेथील सर्वांना उपलब्ध करून देण्याचे त्याचे जीवितध्येय होते. त्याची भ्रमंती तब्बल १८ वर्षे (इ.स.६२७ ते ६४५) झाली. विशेष म्हणजे त्याने येथील अनेक मूळ धर्मग्रंथांच्या स्वहस्ते नकला करून घेतल्या होत्या. परत जातांना हस्तलिखिते नेण्यासाठी सुमारे २१ खेचरांची गरज लागली असे सांगतात. बरे.. एवढे केल्यावर घरी जाऊन विश्रांती घ्यावी तर तेही नाही. चीनच्या राजाने परत आल्यावर त्याचे स्वागत करून राजदरबारी राहण्याची विनंती केली होती. पण झुआंगने ते नाकारले व ज्ञानयज्ञ चालू ठेवला. उर्वरित १९ वर्षांच्या आयुष्यात त्याने एका गुंफेत वास्तव्य केले व या सर्व हस्तलिखितांचे चिनी भाषेत भाषांतर केले. भारताबद्दलच्या ऐतिहासिक माहितीसाठी काही वेळा झुआंगच्या ग्रंथांचा आधार घेतला जातो. वयाच्या ६४व्या वर्षी त्याने देह ठेवला. ज्याकाळी कोणत्याही सोई नव्हत्या त्यावेळी त्याने केलेली पायपीट, ज्ञानसाधना व बौद्ध साहित्यावर केलेले प्रचंड कार्य थक्क करते.\nआता या पार्श्वभूमीवर आपल्याकडची मुलेमुली पहा. फर्लांगभर अंतरावरच्या शाळाकॉलेजात जायलाही दुचाकी - चौचाक��� हवी. ज्ञानग्रहण मात्र शून्य. त्यांना निदान ह्यू-एन-त्सँग हे नाव तरी माहीत आहे का किंवा ऐकले आहे का बहुधा उत्तरादाखल प्रश्नार्थक, निर्विकार व मख्ख चेहराच दिसेल\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nभारतातल्या शहरांबद्दल त्याने जे लिहून ठेवले ते बहुमोल आहे. एका त्रयस्थाने केलेले निरीक्षण महत्त्वाचे.\nआमच्या काळातल्या शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकांत या सद्गृहस्थाचे नाव 'युआन श्वांग' असे छापलेले असायचे. संबंधित तज्ज्ञांनी असा उच्चार नक्की कोठून शोधून काढला, हे त्यांचे त्यांनाच माहीत\nआमच्या पाठ्यपुस्तकात ह्युएन त्सांग होते बहुधा\nपण प्रमाण चिनी राष्ट्रबोलीत उच्चार श्युएन् झाङ् (झ नव्हे ज़, पण शब्दात लिहिता येत नाही) याजवळ जाणारा असावा.\nह्यू-एन-त्सँगच्या मध्यातल्या \"-एन-\"मुळे भारतीय उच्चारात कुप्रसिद्ध \"चाऊ-एन-लाय\" नाव आठवले.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)\nमृत्यूदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)\nवर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)\n१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.\n१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.\n१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.\n१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2020-09-27T20:25:18Z", "digest": "sha1:HHIOZGNH5UAPNMKHSNYQJ7GFBE5JTHTO", "length": 16711, "nlines": 177, "source_domain": "lifebogger.com", "title": "उरुग्वे फुटबॉल प्लेयर्स आर्काइव्ह्ज - लाइफबॉगर", "raw_content": "\nझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडू\nआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडू\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nसर्वइंग्रजी फुटबॉल खेळाडूवेल्श फुटबॉल खेळाडू\nनिक पोप बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएबरेची एझे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nडीन हेंडरसन बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएडी नकेतिया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वबेल्जियन फुटबॉल खेळाडूक्रोएशियन फुटबॉल खेळाडूझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडूडॅनिश फुटबॉल खेळाडूडच फुटबॉल खेळाडूफ्रेंच फुटबॉल खेळाडूजर्मन फुटबॉल खेळाडूइटालियन फुटबॉल खेळाडूपोर्तुगीज फुटबॉल खेळाडूस्पॅनिश फुटबॉल खेळाडूस्विस फुटबॉल खेळाडू\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफॅबिओ सिल्वा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वकॅमेरूनियन फुटबॉल खेळाडूघानियन फुटबॉल खेळाडूआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडूनायजेरियन फुटबॉल खेळाडूसेनेगलीज फुटबॉल खेळाडू\nएडॉर्ड मेंडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nआंद्रे ओणाणा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसॅम्युअल चुकवेझ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nहबीब डायलॉ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वअर्जेंटिना फुटबॉल खेळाडूब्राझिलियन फुटबॉल खेळाडूकोलंबियन फुटबॉल खेळाडूउरुग्वे फुटबॉल खेळाडू\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nLanलन लॉरेरो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nगॅब्रिएल मॅगलहेस बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजोनाथन डेव्हिड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nजियोव्हानी रेना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअल्फोन्सो डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nख्रिश्चन पुलिझिक चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nली कांग-इन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफैक बोलकीया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटाकुमी मिनामिनो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nकॅग्लर सोयूनुकु बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटेकफुसा कुबो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nख्रिस वुड बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमाईल जेदीनक बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nआरोन मोय बालहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये\nटिम काहिल बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nमार्क विंदू बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nघर दक्षिण अमेरिका फुटबॉल कथा उरुग्वे फुटबॉल खेळाडू\nप्रत्येक उरुग्वे फुटबॉलपटू आणि बालपण कथा मिळाली. या सॉकर प्लेयर्स (सक्रिय आणि सेवानिवृत्त दोघेही) बद्दल आम्ही सर्वात मोहक, आश्चर्यकारक आणि मोहक बायोग्राफी तथ्ये येथे घेत आहोत.\nआमचे उरुग्वेयन श्रेणी आर्काइव्ह दक्षिण अमेरिकेतील देशातील उल्लेखनीय फुटबॉलपटूंचे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्यांचा संग्रह प्रदर्शित करते.\nफेडरिको व्हॅल्व्हर्डे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nदाखवा - सुधारित तारीख: 23 सप्टेंबर 2020\nलुकास टोररेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nDiego Godin बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nएडिन्सन कवानी बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nलुइस सुआरेझ बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 26 सप्टेंबर 2020\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nस���धारित तारीख: 23 सप्टेंबर 2020\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 19 सप्टेंबर 2020\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nप्रत्येक फुटबॉल खेळाडूच्या बालपणाची कथा आहे. लाइफबॉगर आपल्या लहानपणीच्या काळापर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत फुटबॉलपटांबद्दल सर्वात मनोरंजक, आश्चर्याची आणि मनोरंजक कथा काढतात. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंमधील तथ्ये बालपणाच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम डिजिटल स्रोत आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा: lifebogger@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-27T20:46:17Z", "digest": "sha1:JQ54Z3KEFCVGUDF5EPGHBDWC3SAFQFTB", "length": 3454, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लिथुएनिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलिथुएनिया ० - ५ एस्टोनिया\nलिथुएनिया ७ - ० एस्टोनिया\nइजिप्त १० - ० लिथुएनिया\n(Paris, फ्रांस; जून १, १९२४)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A3", "date_download": "2020-09-27T21:35:06Z", "digest": "sha1:O5IWNWTIIPXVBB4QNDKEYUQT6MEHQIS2", "length": 8095, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स वेब अवकाश दुर्बीण - विकिपीडिया", "raw_content": "जेम्स वेब अवकाश दुर्बीण\nजेम्स वेब अवकाश दुर्बीण\nऑस्टिनमधील जेम्स वेब अवकाश दुर्बिणीचे पूर्ण प्रमाणातील प्रारुप\nनासा / इएसए / सीएसए / एसटीएससीआय[१]\nपृथ्वी-सूर्य द्वितीय लॅग्रांज बिंदू वृहत कक्षा\n६.५ मी (२१ फूट)\n२५ म���२ (२७० चौ. फूट)\nजेम्स वेब अवकाश दुर्बीण (James Webb Space Telescope (JWST)) ही सध्या बांधणी सुरू असलेली अवरक्त अवकाश दुर्बीण आहे. ही दुर्बीण जास्त तरंगलांबीच्या दृश्य प्रकाश किरणांपासून (नारंगी-लाल) मध्य-अवरक्त किरणांपर्यंत (०.६ ते २७ मायक्रोमीटर) अभूतपूर्व विभेदन आणि संवेदनशीलता प्रदान करेल. ही दुर्बीण हबल अवकाश दुर्बीण आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीची उत्तराधिकारी आहे. या दुर्बिणीला फ्रान्सच्या एरियान रॉकेटमधून ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रक्षेपित केले जाईल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n\"\" (इंग्रजी भाषेत). २३ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"JWST (James Webb Space Telescope)\" (इंग्रजी भाषेत). २३ जुलै २०१६ रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%88-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2020-09-27T19:57:21Z", "digest": "sha1:NKDDMTZHWBWRNC3BD74CGNNLSUNPG5HG", "length": 7343, "nlines": 61, "source_domain": "satyashodhak.com", "title": "दै.मूलनिवासी नायक | Satyashodhak", "raw_content": "\nसामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया\nबहुजन समाजातील अनेक जातींमध्ये सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा या जातीमधून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि.१५ फेब्रुवारी ला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन\nआठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र\nआठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nचैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय\nचैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त शेख अकबर, लातूर यांचा दै. मूलनिवासी नायक मधील लेख…\nक्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ\nक्रिकेट : राष्ट्रविघातक खेळ.. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासतज्ञ प्रा. मा.म.देशमुख सर यांचा माहितीपूर्ण लेख..\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nधर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…\nधर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही… धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांचे भाषण…\n“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत” (लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती) स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्‍या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nदादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमी नास्तिक का आहे\nमहात्मा फुलेंची बदनामी का होते \nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nआंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राम्हण\nगणपती देवता : उगम व विकास - डॉ.अशोक राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sensex/19", "date_download": "2020-09-27T21:30:02Z", "digest": "sha1:2AJQ5AGBRNTZN5YWQPPQBN44OCWLTB45", "length": 5260, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेअर बाजारात नवा उच्चांक\nशेअर बाजारात ऐतिहासिक उसळी\nमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची आपटी\nसेन्सेक्स ३५ हजारांच्या उंबरठ्यावर\nगुंतवणूकदार १.६० लाख कोटींनी कंगाल\nशेअर बाजार उघडताच २०० अंकांनी कोसळला\nशेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स २०० अंकांनी उसळला\nशेअर बाजार उघडताच ५०० अंकांनी कोसळला\nसेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला\nशेअर बाजार उघडताच ५०० अंकांनी कोसळला\nसेन्सेक्स सावरला; ३०० अंकांच्या वाढीनं खुला\nसेन्सेक्स सावरला; ३०० अंकांच्या वाढीनं खुला\nशेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण\nघसरणीनंतर BSE १०० अंकांनी सावरला\n'या' कारणांमुळे शेअर बाजारात हाहाकार\nशेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण\n शेअर बाजार उघडताच 'धडामधूम'\nगुंतणूकदारांचे ४.६ कोटी रुपये बुडाले\nशेअर बाजारः निफ्टीची सुरुवात घसरणीने\nबजेटचा परिणाम: दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळला\nबजेटचा परिणाम: दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/boat-club/", "date_download": "2020-09-27T20:40:29Z", "digest": "sha1:RKXWDE7PLV7KCMYQMFUODI5BGPWC3WVH", "length": 29870, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बोट क्लब मराठी बातम्या | boat club, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nशेअर समालोचक... बाजारावर अस्वलाची मजबूत पकड\nमानसिक कोंडी संपण्यासाठी ग्रंथालयाची कवाडे खुली करा\nठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार\n\"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या\"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी\nदेवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मं���ूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nसिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहिती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखांवरून १ लाख करणे, सिंधुदुर्गमध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता, मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य मागण्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाई ... Read More\nSindhudurg portFortboat clubsindhudurgसिंधुदुर्ग किल्लागडबोट क्लबसिंधुदुर्ग\nVideo: दक्षिण अफ्रिकेत जहाजावर बसला नाविकांचा बाप्पा, अशी बनवली मूर्ती\nBy ऑ���लाइन लोकमत | Follow\nसुखकर्ता दु:खहर्ताचा गजर चालतो दहा दिवस, चक्क जहाजावर साजरा होतोय गणेशोत्सव ... Read More\nबामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ‘अमेझिंग प्लेस’ असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट ... Read More\nSatara areaboat clubसातारा परिसरबोट क्लब\nनव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत. ... Read More\nऐनापुरे यांची हॅम मदतीला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूरच्या महापुरात फारशी जीवितहानी झाली नाही, याचे कारण नितीन ऐनापुरे आणि त्यांच्या चमूने हॅम रेडिओच्या माध्यमातून केलेली मदत. ... Read More\nयेथे केवळ महिलांना प्रवासभाडे, बोटीने जाण्यासाठी पुरूषांना फुकट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअर्नाळा गावातील अजब प्रथा : बोटीने जाण्यासाठी पुरूषांना भाडे नाही ... Read More\nVasai Virarboat clubवसई विरारबोट क्लब\nVideo : रत्नागिरीच्या समुद्रात 10 चीनी बोटी, देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, ... Read More\nमासेमारी करणाऱ्या १० चिनी जहाजांची रत्नागिरी समुद्रात घुसखोरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतटरक्षक दलामुळे प्रकार उघडकीस; सहा दिवस उलटून कारवाई नाही ... Read More\nरोजगाराअभावी हजारो खलाशी परराज्यात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकुटुंबाशी आठ महिने वाताहत : शासनाची अनास्था, अनेकवर्ष मतदानापासून वंचित, कुपोषण व निरक्षरता ... Read More\n‘देवगिरी’ जवळील नौकाविहार प्रकल्पाची दुरवस्था\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेवगिरी किल्ल्यापासून जवळ असलेल्या मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून प्राथमिक सुविधा निर्माण केल्या होत्या. आज त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तथापि, ‘नौकाविहार’ सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचे पदा ... Read More\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nरिझर्व्ह बँक पतधोरण : व्याजदरामध्ये बदल होण्याची शक्यता कमीच\nव्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेस खरेच ‘प्रायव्हेट’ असतात का\nक्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली\nशेतकरी का संतापले आहेत राजू शेट्टींनी दिलं उत्तर...\n...ये तो बहोत नाइन्साफी है, सरकार \nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोक���ंची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401578485.67/wet/CC-MAIN-20200927183616-20200927213616-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}