diff --git "a/data_multi/mr/2020-16_mr_all_0049.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0049.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-16_mr_all_0049.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,542 @@ +{"url": "http://basanu.org/yuva-spandan/yuva-spandan-cultural-programme/", "date_download": "2020-03-29T20:43:09Z", "digest": "sha1:OF262CM52HHMJGVH5A3DPPZYVAFUWPPP", "length": 2273, "nlines": 77, "source_domain": "basanu.org", "title": "Yuva Spandan-Cultural Programme - Dr Babasaheb Ambedkar Student Organisation", "raw_content": "\n2019-20 संपुर्ण कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सभा 9 ऑगस्ट 2019 रोजी सायं. 3 वाजता आयोजित केलेली आहे.\nसत्र २०१९-२० ची कार्यकारिणी गठीत करण्याबाबद नामांकन अर्ज दि. ३१ जुलै २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहेत.\nनागपुर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने सूचना आणि तक्रार निवारणा पेटी लावण्यात आली.\n2019-20 संपुर्ण कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सभा 9 ऑगस्ट 2019 रोजी सायं. 3 वाजता आयोजित केलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/taxonomy/term/57", "date_download": "2020-03-29T20:54:29Z", "digest": "sha1:73KIVAIHEAAHFQEEW7BMVWMOQ6OZ3V4Z", "length": 13057, "nlines": 188, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतिहास | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nवेल्थ ऑफ नेशन्स (1776)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन (1792)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड (1789)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nएक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी (तीन खंडात 1839, 1844, 1855)\n- मायकेल फॅरडे (1791-1867)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज(1859)\n- चार्लस् डार्विन (1809-1882)\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nजगरहाटीला अत्यंत वेगळे वळण देणारे अनेक तत्वज्ञ, वैज्ञानिक, तंत्रज्ञ व द्रष्टे उद्योजक जगभर होऊन गेलेले आहेत. त्यांनी शब्दबद्ध केलेले ग्रंथ आजही काही प्रमाणात मार्गदर्शक ठरत आहेत. परिस्थितीचा रेटा व कालमान स्थिती-गतीमुळे प्रत्येक समाजगटाचे प्रश्न व अग्रक्रम बदलत असले ��री थोड्या-फार प्रमाणात या तत्वज्ञांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच जग पुढे जात असते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, अखंड जगाला समावून घेतलेल्या व जग बदलू पाहणाऱ्या अशा काही विचारवंतांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या माहितीबद्दलचे हे नवे सदर.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं\nएमू पालनाचा फसलेला प्रयोग\nआजकाल ‘स्टार्टअप’ची हवा आहे. प्रत्येक स्टार्टअपवाल्याला वाटत असते की आपली आयडियाच भन्नाट आहे; आपले उत्पादन नक्कीच हिट होईल;\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about एमू पालनाचा फसलेला प्रयोग\nआचार्य बोधीधर्म आणि झेन तत्वज्ञान\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आचार्य बोधीधर्म आणि झेन तत्वज्ञान\nलहानपणी शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातल्या एका\nचित्रा बद्दल मला खूप कुतूहल वाटायचं. गोटा केलेले यूल ब्रायनर सारखे डोके, गोल गोमटे शरीर, चपटे डोळे, गुडघ्यापर्यंत पसरलेला झगा, हातात पंख्यासारखी वस्तू, पायात सपाता, एक पाऊल पुढे तर दुसरे मागे, अशा रूपात प्रभाव टाकणारा तो प्रवासी ज्ञानपिपासू म्हणजे चीनचा ह्यू-एन-त्सँग (इ. स. ६०२-६६५) याचे चित्र होय.\nत्याने आयुष्यभरात सुमारे दहा हजार मैलांची पायवाट\n (इंग्रजीत 'झुआंग अँग' असा सोपा उच्चार\nआहे. यापुढे फक्त 'झुआंगच' म्हणू). त्याच्यावर फारसे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/jayvrishaligmailcom/stories", "date_download": "2020-03-29T22:39:01Z", "digest": "sha1:2NVGRAJ7XFCSTIRK2FU7YOXQ6LZMWDBW", "length": 5037, "nlines": 122, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Vrishali Gotkhindikar लिखित कथा | मातृभारती", "raw_content": "\nQUALIFICATION -M.COM CAIIB MANAGER BANK OF MAHARSHTRA मी कोल्हापूर येथे राहते कविता करणे लिखाण करणे हे माझे छंद आहेत . मी चारोळ्या पण करते ज्याचा एक संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गा वर आहे या व्यतिरिक्त गाणे, स्वयपाक, फिरणे, गप्पा करणे या गोष्टीत पण मला रुची आहे . माझ्या कविता मराठी व हिंदी भाषेत आहेत काही इंग्रजी भाषेत पण आहेत कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिर यांचे कडून उत्तम कवियित्री म्हणुन सत्कार झाला आहे आकाशवाणी वरून पण माझे लेखन प्रसारित झाले आहे . मागील वर्षी माझा “गाज “ हा कविता संग्रह सोलापूर येथून प्रसिध्द झाला आहे . माझे लेखन अनेक साप्ताहिक मधुन छापून आले आहे . सकाळ स्मार्ट सोबती पुरावानिमधून बरेच लेखन केले आहे आता अनुवाद क्षेत्रात पण काम चालू आहे .\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Madhu_makarandgad-Trek-M-Alpha.html", "date_download": "2020-03-29T22:12:35Z", "digest": "sha1:GKJ6FZGSO3OEZJ5KKK2PKHRENZEH4DL5", "length": 14686, "nlines": 45, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Madhu makarandgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमधुमकरंदगड (Madhu makarandgad) किल्ल्याची ऊंची : 4050\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर\nजिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम\nमहाबळेश्वरच्या मुंबई पॉईंट वरुन सुर्यास्त पाहाताना तो घोड्याच्या पाठीवरच्या खोगीरी सारख्या दिसणाऱ्या (\" Saddle back\") डोंगराच्या मागे होतो . हा डोंगर म्हणजेच मधुमकरंदगड . मधु आणि मकरंद हे जोड किल्ले पूर्व - पश्चिम पसरलेल्या डोंगरारांगेवर वसलेले आहेत. यातील पूर्वेकडील शिखरावर मकरंदगड आणि पश्चिमेकडील शिखरावर मधुगड आहे .\nमधुमकरंद गडाच्या पायथ्याशी असलेल्या हातलोट गावातून कोकणातील बिरमणी (जिल्हा रत्नागिरी) या गावात उतरणाऱ्या प्राचीन हातलोट घाटाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती .\nमधुमकरंदगड गडाच्या ��ाचीवर घोणसपूर हे गाव आहे. गावात जंगम लोकांची वस्ती आहे. हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे. या गावात मांसाहार करु नये असा फलक मंदिराजवळ लावलेला आहे.\nमधु गडावर जाणारी वाट मोडल्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे .\nमधुमकरंदगडाच्या माचीवर घोणसपूर हे गाव आहे. या गावात येण्यासाठी दोन वाटा आहेत . एक चतुर्बेट गावामार्गे आणि दुसरी हातलोट गावामार्गे आहे . या दोन्ही वाटानी आपण घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराजवळ काही झिजलेल्या वीरगळी आणि सतीचा हात पाहायला मिळतात . मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूने चढत जाणारी पायवाट मकरंदगड किल्ल्यावर जाते . डोंगराच्या धारेवरुन चढणाऱ्या या वाटेने १५ मिनिटाचा खडा चढ चढल्यावर आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. येथे दगड फोडून किल्ल्याचे प्रवेशद्वार बनवलेले होते. त्यामुळे या प्रवेशव्दाराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले होते . प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर एक वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर उजवीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाते . या वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण मोठ्या खांब टाक्यापाशी पोहोचतो . या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे .\nखांबटाके पाहून आलो त्या मार्गाने परत जाताना खांबटाक्या जवळच गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्या ठिकठिकाणी मोडलेल्या आहेत त्यावरुन जपून चढत गडमाथ्यावर पोहोचण्यास ५ मिनिटे लागतात. गडमाथ्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरा बाहेर उघड्यावर नंदी आहे . मंदिराच्या समोरच्या बाजूला एक उध्वस्त वास्तूचा चौथरा आहे . त्या चौथऱ्यावर वास्तूचे दगड वापरुन एक समाधी बनवलेली आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला कोणतेही अवशेष नाहीत .\nमकरंदगडावरुन महाबळेश्वरचा डोंगर , चकदेव , पर्वत , मधुगड , रसाळ सुमार आणि महिपतगड हे किल्ले दिसतात .\nमकरंदगडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी मळलेली वाट आहे . या वाटेने उतरतान मध्ये एक वेगळा दगड पाहायला मिळतो . पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे या दगडाची झीज होवून त्यातून आरपार बोगदा तयार झालेला आहे . येथून खाली उतरल्यावर आपण गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो . या ठिकाणी आधी आपण उजवीकडे वळ���न टाक्याकडे गेलो होतो . आता डावीकडे वळून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या वाटेने चालत जाताना उजव्या बाजूला एक सुकलेले टाके दिसते . याच पायवाटेने मधू गडावर जाता येते . मधु गडावर जाणारी वाट मोडल्यामुळे गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे . मधु गडावर एक मोठे पाण्याचे टाके आहे .\nमधुमकरंद गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत .\n१) चतुर्बेट मार्गे :- महाबळेश्वरहून चतुर्बेट हे गाव ३७ किलोमीटर अंतरावर आहे . महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून १५ किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो याठिकाणी एक कमान असून रामवरदायिनी मंदिर , पार असे यावर लिहिलेले आहे. हा रस्ता थेट चतुर्बेट गावापर्यंत जातो . गावाच्या पुढे घोणसपूरला जाणारा कच्चा रस्ता आहे . चार किलोमीटरच्या रस्त्यावरून जीप किंवा बाईक सारखे वाहन थेट घोणसपूर या किल्ल्याच्या माचीवरील गावात जाऊ शकते .\nमहाबळेश्वरहून चतुर्बेटला जाण्यासाठी एसटी बस आहेत .\nमहाबळेश्वर - वाळण - १८. ०० ,\nमहाबळेश्वर - खरोशी - १५ .००\nमहाबळेश्वर - दुधगाव १४ . ३० आणि १७.०० मुक्कामी\nया एसटी बसने घोणसपूर फाट्यावर उतरुन रस्त्याने चालत घोणसपूर गावात जाण्यासाठी २ तास लागतात . घोणसपूर गावातून मल्लिकार्जुन मंदिराजवळून गडमाथ्यावर जाण्यास पाउण तास लागतो .\n२) हातलोट मार्गे :- महाबळेश्वरहून चतुर्बेट हे गाव ३७ किलोमीटर अंतरावर आहे . महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून १५ किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो याठिकाणी एक कमान असून रामवरदायिनी मंदिर , पार असे यावर लिहिलेले आहे. हा रस्ता थेट हातलोट गावापर्यंत जातो . (चतुर्बेट गावाच्या अलीकडे हातलोटचा फाटा आहे.) हातलोट गाव संपल्यावर डाव्या बाजूला ओढ्यावर पूल आहे . हा पूल ओलांडून घरांच्या मधून चढत गेल्यावर आपण १० मिनिटात सपाटीवर येतो . येथेच किल्ल्यावर जाणारी ठळक वाट आहे . दाट जंगलातून जाणाऱ्या यावाटेने आपण दिड ते दोन तासात घोणसपूर गावातील मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचतो . मंदिरापासून अर्ध्यातासात गडमाथ्यावर पोहोचता येते .\nमहाबळेश्वर - हातलोट एसटी संध्याकाळी ५ वाजता महाबळेश्वरहून सुटते. ती मुक्कामी हातलोटला असते. सकाळी ७ वाजता महाबळेश्वरला जाते.\nमल्लिकार्जुन मंदिरात २० जणांची राहाण्याची सोय होते.\nगडाव��� जेवणाची व्यवस्था नाही.\nकिल्ल्यावर पिण्या योग्य पाणी नाही. घोणसपूर गावात आहे .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nहातलोट मार्गे दिड ते दोन तास, चतुर्बेट मार्गे २ तास लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nपावसाळा सोडून वर्षभर .\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: M\nमाहूर (Mahurgad) मलंगगड (Malanggad) मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/27", "date_download": "2020-03-29T21:08:32Z", "digest": "sha1:6ODT3EJIUSRYY7EB3MO63HN3ABW5H37X", "length": 4312, "nlines": 82, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "इतिहासाचार्य राजवाडे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसाने गुरुजी लिखित READ ON NEW WEBSITE\nजन्म, बाळपण व शिक्षण 1\nजन्म, बाळपण व शिक्षण 2\nजन्म, बाळपण व शिक्षण 3\nजन्म, बाळपण व शिक्षण 4\nजन्म, बाळपण व शिक्षण 5\nजन्म, बाळपण व शिक्षण 6\nजन्म, बाळपण व शिक्षण 7\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 1\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 2\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 3\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 4\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 5\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 6\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 7\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 8\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 9\nइतिहास संशोधन व इतिहास मंडळ 10\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध 1\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध 2\nसमाजशास्त्रविषयक व इतर निबंध 3\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 1\nराजवाडे यांचें लिहिणें-त्याचें स्वरुप-गुणदोष 2\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 1\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 2\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 3\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 4\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 5\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 6\nराजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति 7\nअंत व उपसंहार 1\nअंत व उपसंहार 2\nअंत व उपसंहार 3\nअंत व उपसंहार 4\nअंत व उपसंहार 5\nअंत व उपसंहार 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-114060400009_1.html", "date_download": "2020-03-29T22:00:04Z", "digest": "sha1:GOTOOYIDCUDECXGGPBPLE5RBTRVFUZCA", "length": 10363, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मसुरी : निसर्गाचा अप्रतिम आविष्कार | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमसुरी : निसर्गाचा अप्रतिम आविष्कार\nउत्तर प्रदेश राज्याचे विभा���न करून उत्तरांचल या नव्या राज्याची निर्मीती झाली. उत्तरांचल या राज्याला ‘मसुरी’ ही निसर्गसौंदर्याची खाण भेट मिळाली.\nगढवाल मंडल आणि कुमाऊ मंडल असे या राज्याचे दोन महत्त्वपूर्ण भाग आहेत. गढवाल मंडल मध्ये दहा पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी मसुरी हे प्रमुख स्थळ आहे. निसर्गाचा अप्रतिम आविष्कार मसुरीमध्ये अनुभवास येतो.\nमसुरी हे स्थळ ‘पहाडोंकी रानी’ म्हणजेच पर्वतांची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या कुशीत 2005 मीटर उंचीवर मसुरी हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर वसले आहे तिच्या आकार इंग्रजी सी सारखा आहे. टेकडीच्या उत्तर भागातून हिमालय तर दक्षिण भागातून द्रोणस्थलीचे विहंगम दर्शन घडते.\nमसुरी पर्यटन स्थळाचा शोध 1827 मध्ये कॅप्टन यंग याने लावला. पूर्वी येथे मसुराची भरपूर रोपे होती. त्यावरून या गावाला ‘मसुरी’ हे नाव पडले. या गावाला ‘डेहराडूनचे छत’ असे म्हणतात. मसुरीत प्रथम लंढोर बाजार बसवला गेला. त्यानंतर त्याच्या\nइतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात\nदेखील येथील वातावरण थंड असते.\nमसुरी परिसरात पाच महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळे अथवा प्रेक्षणी स्थळे आहेत. पुढे पहा :\nदर्शनीय हाँगकाँगचं डिस्ने रिसॉर्ट\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही ���्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-116082400017_1.html", "date_download": "2020-03-29T22:29:52Z", "digest": "sha1:YTJH2DHTRYU2KYV766UWDUOXVSXTBGO3", "length": 10381, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साक्षी मलिकने शेअर केली नाश्त्याची फोटो | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाक्षी मलिकने शेअर केली नाश्त्याची फोटो\nऑलिंपिकमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंना किती स्ट्रिक्ट डायट घ्यावी लागते याचा आपल्या अंदाज असेलच. किती तरी महिन्यांपासून चाललेल्या ट्रेनिंगमध्ये हाईट महत्त्वाचा भाग असतो.\nखेळ आणि खेळाडूप्रमाणे डायट बदलतं असते. अलीकडेच पहलवान साक्षी मलिकने ऑलिंपिकहून परतल्यावर आरामाने नाश्ता केला आणि आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो खूप व्हायरल होत आहे. पाहा काय खात आहे साक्षी तिकडून आल्यावर.\nया फोटोसोबत कॅप्शन आहे 'प्रोपर ब्रेकफस्ट'. हा नाश्ता साक्षी किती मिस करत होती हे स्पष्ट दिसत आहे. रिओमध्ये आपल्या एका साक्षात्कारात साक्षीने म्हटलेही होते की बटाट्याचे पराठे आणि कढीभात मिस करत आहे. कारण तेव्हा ती लिक्विड, कार्ब-फ्री डायटवर होती.\nकाय भारताला गोल्ड मेडल मिळवून देईल सिंधू\nगरिबीतून उठून दीपा करमाकरची रिओ ऑलिंपिक फायनलमध्ये धडक\nरियो ऑलिंपिक 2016च्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\nजाणून घ्या रियो ऑलिंपिकच्या सर्वात युवा खेळाडूबद्दल\nरिओ ऑलिंपिकमध्ये 'सेक्स सेल, सेक्स वर्कर्स देत आहेत विशेष ऑफर...\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात को��ोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/blog-post_34.html", "date_download": "2020-03-29T21:48:00Z", "digest": "sha1:OPYKCSAV7625XQ3JSGJL724CRAR66HRA", "length": 12310, "nlines": 103, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "रात्री-अपरात्री उठून खाता? 'हा' आजार असू शकतो - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\n 'हा' आजार असू शकतो\n 'हा' आजार असू शकतो\nतुम्हाला रात्री-अपरात्री उठून खाण्याची सवय आहे रात्री जाग येते तेव्हा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं रात्री जाग येते तेव्हा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं तर मग तुम्हाला 'नाइट इटिंग सिंड्रोम' असू शकतो. नाइट इटिंग सिंड्रोम काय असतो तर मग तुम्हाला 'नाइट इटिंग सिंड्रोम' असू शकतो. नाइट इटिंग सिंड्रोम काय असतो आणि तो कशाप्रकारे तुम्ही आटोक्यात आणू शकता, याविषयी...\nनाइट इटिंग सिंड्रोम म्हणजे काय\nरात्रीचे जेवण केल्यावरही मध्यरात्री जाग आल्यावर भूक लागणं आणि ठरावीक काळानंतर त्याचं सवयीत रुपांतर होणं, याला 'नाइट इटिंग सिंड्रोम' असं म्हणतात.\nवेळीच लक्ष देणं गरजेचं\nहल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीत अवेळी खाणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. बऱ्याचदा भूक नसतानाही केवळ सवय आहे म्हणून काही व्यक्ती मध्यरात्री उठून खातात. असं रात्री-अपरात्री उठून खाल्लेल्या अन्नाचं पचन न होता त्याचं रूपांतर थेट कॅलरीमध्ये होऊ शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अवेळी आणि मध्यरात्री उठून खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. थोड्या काळासाठी गरज म्हणून खात असाल, तर त्याचं रुपांतर सवयीमध्ये होऊन न देणं, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अशा वेळी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं, कारण मध्यरात्री भूक लागण्यामागे शारीरिक किंवा मानसिक अनेक कारणं असू शकतात. जसं, की मधुमेहाचे रुग्ण असणं, झोपेच्या अनियमित वेळा किंवा झोपेसंबंधित आजार असणं, शर्करा कमी होणं, मानसिक तणाव असणं, शरीरातील संप्रेरकांचं प्रमाण बदलणं इत्यादी. वरील सर्व गोष्टी 'नाइट इटिंग सिंड्रोम' होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.\nमध्यरात्री उठून खाण्याचे दुष्परिणाम\n० अपचनामुळे पोटात गॅस होणं, जुलाब होणं, बद्धकोष्ठता.\n० शरीरात अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढणं.\n० वजन आटोक्याच्या बाहेर गेल्यानं हृदयविकाराचा धोका वाढणं.\n० मध्यरात्री खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न केल्यास दातांच्या समस्या उद्भवणं.\n० रक्तातील अतिरिक्त शर्करा वाढणं.\nसवय टाळण्यासाठी काय कराल\nबदलत्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला तुमचं आरोग्य जपायचं असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःला योग्य वेळी जेवायची सवय लावून घ्यायला हवी. डॉक्टरांच्या मते, मध्यरात्री उठून खाणाऱ्या व्यक्तींपैकी बरेच लोक हे भुकेपेक्षा जास्त सवयीचे शिकार असतात. हे सर्व टाळण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या भुकेचं गणित तुम्हाला सांभाळायला हवं. रात्रीच्या जेवणात आणि सकाळच्या न्याहारीत योग्य अंतर ठेवा. यासोबतच तुमच्या रात्रीच्या जेवणात कर्बोदकं आणि प्रथिनं यांचं प्रमाण योग्य ठेवा. जेणेकरून तुमच्या शरीरा��ील कॅलरींची आणि शर्करेची पातळी योग्य राहून मध्यरात्री तुम्हाला भूक लागण्याची शक्यता कमी होण्यास मदत होईल. रात्रपाळी करणाऱ्या व्यक्तींनी सामोसा, वेफर्स यांसारखे तेलकट पदार्थ न खाता गरयुक्त फळं किंवा फळांचा रस सेवन केल्यास शरीराला अन्य कशाचीच आवश्यकता भासणार नाही. तसंच, यामुळे पोटाच्या समस्याही उद्भवणार नाहीत, शिवाय धूम्रपान आणि मद्यपानाची सवय असणाऱ्यांना हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. त्यांनी वेळीच ही सवय आटोक्यात आणणं आवश्यक आहे.\nरात्री-अपरात्री भूक लागणाऱ्या व्यक्तींनी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण ही सवय तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते. व्यग्र वेळापत्रकात स्वतःच्या आरोग्याकरिता वेळ राखून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच, तुमच्या शरीराला प्रथिनं आणि ऊर्जा पुरवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. पुरेशी झोप घ्या.\n-डॉ. जयेश लेले, फिजिशियन\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/do-you-know-news/no-fly-list-banning-kunal-kamara-abn-97-2072733/", "date_download": "2020-03-29T21:59:43Z", "digest": "sha1:2PUREXNSSZQM45WTA6KKAYOM5IUJQ3OX", "length": 15250, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "No Fly List banning Kunal Kamara abn 97 | कुणाल कामरावर बंदी आणणारी ‘No Fly List’ आहे तरी काय? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध���ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nकुणाल कामरावर बंदी आणणारी ‘No Fly List’ आहे तरी काय\nकुणाल कामरावर बंदी आणणारी ‘No Fly List’ आहे तरी काय\nप्रवाशांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीमुळे हा नियम करण्यात आला.\nविमानातून प्रवास करत असताना स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरानं पत्रकार अर्णब गोस्वामी यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावर आक्षेप घेत चार विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानातून प्रवास करण्यावर कुणाल कामरावर बंदी घातली आहे. विमान कंपन्यांनी त्याच्यावर ‘नो फ्लाय लिस्ट’ नियमानुसार कारवाई केली. यात विमान कंपन्यांबरोबरच प्रवाशांना संरक्षण देणारेही काही नियम आहेत.\nप्रवासादरम्यान अनेक प्रवाशी विमानात गोंधळ घालतात. विशेषतः विमानातील कर्मचाऱ्यांशी वाद होतात. काही महिन्यांपूर्वीच खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनीही विमानात कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. अशा घटना वारंवार होत असल्यानं काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे नो फ्लाय लिस्ट होय.\nएअर इंडिया काय म्हणाली\nकुणाल कामरावर बंदी घालताना ‘एअर इंडिया’नं नो फ्लाय लिस्ट नियमाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. प्रवासादरम्यान दुसऱ्या प्रवाशांनी केलेल्या गैरवर्तणुकीचं कारण एअर इंडियानं दिलं आहे. त्यानुसार कुणाल कामरावर अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली आहे.\n‘नो फ्लाय लिस्ट’ची गरज का पडली –\nमार्च २०१७ मध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यानं विमानातील कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. सीटच्या कारणावरून हा वाद झाला होता. तर मागील वर्षी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनीही एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती . सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली. त्यानंतर सरकारने हवाई प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये एक नवीन नियमाचा समावेश केला, तो म्हणजे No fly list. प्रवाशांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीमुळे हा नियम करण्यात आला.\nविमानात एखाद्या प्रवाशांने चुकीचं अथवा गैरवर्तन केलं, त्याची दखल विमानातील पायलट-इन-कमांड घेतो. त्यानंतर त्या विमान कंपनी यासाठी एक समिती नेमते. समितीला ३० दिवसांच्या आत तक्रारीची दखल घ्यावी लागते. जर बंदी घालायची असेल, तर किती दिवसांसाठी हवी हे समितीला ठरवावे ला��ते.\nएखाद्या प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशासोबत शाब्दिकरित्या गैरवर्तणुक केली, तर त्या प्रवाशावर तीन महिन्यांसाठी विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली जाते.\nजर प्रवाशाकडून शारीरिक आक्षेपार्ह वर्तन झाले असेल, तर त्यावर सहा महिन्यासाठी बंदी आणली जाते.\nप्रवाशाने एखाद्याच्या जिवास धोका निर्माण होईल असं कृत्य केलं, त्यांच्यावर किमान दोन वर्षासाठी बंदी घातली जाते.\n‘नो फ्लाय लिस्ट’नुसार बंदी घातल्यानंतर प्रवासी याविरोधात दाद मागू शकतो. प्रवासी हवाई प्रवास बंदी आणल्यानंतर ६० दिवसांच्या समितीकडे अपील करू शकतो. प्रवाशाची बाजू ऐकून घेतल्यानंतर बंदीच्या निर्णयावर समिती पुनर्विचार करू शक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 Video : काय आहे कोरोना व्हायरस, ही आहेत लक्षणे\n2 Budget 2020: जाणून घ्या बजेटमध्ये काय असते आणि कसे पास होते बजेट\n3 आधारकार्डवर चुका आहेत घरबसल्या अशा करा दुरूस्त\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामो��ींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/trump-iran_5.html", "date_download": "2020-03-29T22:03:58Z", "digest": "sha1:I723AB36AMMXCOJRXMBITRWV26GE3WTC", "length": 6640, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "ट्रम्प यांच्यावर ₹ ५.७६ अब्जचे इनाम | Gosip4U Digital Wing Of India ट्रम्प यांच्यावर ₹ ५.७६ अब्जचे इनाम - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या ट्रम्प यांच्यावर ₹ ५.७६ अब्जचे इनाम\nट्रम्प यांच्यावर ₹ ५.७६ अब्जचे इनाम\nअमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी मारले गेल्यानंतर दोन्ही देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना धमक्या दिल्या जात असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनेही ट्रम्प यांच्या शीरच्छेदासाठी ८ कोटी डॉलर (सुमारे ५.७६ अब्ज रुपये) इतक्या रकमेचे इनाम जाहीर केले आहे.\nजनरल कासिम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारावेळीच हे इनाम जाहीर करण्यात आले. इराणच्या सर्व नागरिकांनी प्रत्येकी एक डॉलर दान करावा. त्यातून उभी राहणारी ८ कोटी डॉलर इतकी रक्कम डोनाल्ड ट्रम्प यांचा शीरच्छेद करणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. याबाबतचे वृत्त विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.\nदरम्यान, ट्रम्प यांनी इनामाच्या वृत्तानंतर पुन्हा एकदा इराणला धमकावले आहे. ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. इराणने कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला वा ठिकाणाला लक्ष्य केले तर त्यापेक्षा अधिक जहालपणे त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे ट्रम्प यांनी नमूद केले.\nअमेरिकी सरकारच्या वेबसाइट हॅक केल्याचा दावा इराणी हॅकरच्या गटाने केला आहे. अमेरिकेच्या फेडरल जिपॉझिटरी लायब्ररी प्रोग्रामच्या वेबसाइटवर 'इराणीयन हॅकर्स' असा इंग्रजी मजकूर दाखवण्यात येत होता. याशिवाय इराणचे नेते आयातुल्ला अला खामेनी यांचा फोटो आणि इराणचा झेंडाही या वेबसाइटवर दिसत होता. 'इराणच्या सायबर क्षमतेची हा छोटा भाग आहे,' असे वाक्य या वेबसाइटच्या दुसऱ्या पेजवर दिसत होते.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; च���नचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mms-not-going-to-oppose-padmavati-film/articleshow/61666149.cms", "date_download": "2020-03-29T23:10:47Z", "digest": "sha1:HGJC55DIVRWT4H5UOAJKKEWCUEA2FSFG", "length": 11670, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: प्रदर्शनाआधीच विरोध नको - mms not going to oppose padmavati film | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणे ही चुकीची बाब असून चित्रपट पाहिल्याशिवाय राजपूत समाजाने त्याला विरोध करू नये, असे आवाहन करतानाच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह भाग असल्यास त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nपद्मावती चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला विरोध करणे ही चुकीची बाब असून चित्रपट पाहिल्याशिवाय राजपूत समाजाने त्याला विरोध करू नये, असे आवाहन करतानाच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह भाग असल्यास त्याबाबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बुधवारी स्पष्ट केले.\nपद्मावती चित्रपटाला राजपूतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटनांनी तसेच काही राजकीय पक्षांनीही तीव्र विरोध केला आहे. न्यायालयाकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला असला तरी या चित्रपटाला असलेला विरोध मावळलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसेने हे मत नोंदवले आहे.\nचित्रपट पाहिल्याशिवाय राजपूत समाजाने त्याला विरोध करू नये. भाजपचे काही आमदार या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करीत आहेत, त्यांचे सरकार आहे. हिंमत असेल तर त्यांनी या चित्रपटावर बंदी आणावी. मनसेही प्रदर्शना��धी हा चित्रपट पाहणार. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याला विरोध केला जाईल. न्यूड आणि येस दुर्गा या चित्रपटांना गोवा फिल्म फेस्टिव्हल मध्ये मिळालेली वागणूक निषेधार्ह असून केंद्रीय प्रसारण विभागाचा निषेध करण्यासाठी अनेक मराठी कलावंतांसह आपण गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नाही, असेही खोपकर म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nउत्तरेकडून थंड वाऱ्यांची सुरुवात...\n... मात्र, कर्जमुक्तीसाठी नाही\n‘जनताच सरकारला जमिनीत गाडेल’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-113032200009_1.htm", "date_download": "2020-03-29T20:46:16Z", "digest": "sha1:NMFWEVMK6KOKXDZTOJA2T4V5CGAGD7IP", "length": 11013, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अश्विनी, ज्वालाची जोडी फुटली ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअश्विनी, ज्वालाची जोडी फुटली \nभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने गुरुवारी एका आश्चर्यकारक निर्णय घेताता तिची दीघोकाळची महिला जोडीदार ज्वाला गुट्टापासून वेगळे होण्याची घोषणा केली.\nज्वाला-अश्विन�� जोडी ही भारताची महिला बॅडमिंटनमदील आजवरची सर्वात यशस्वी जोडी मानली जाते. इंग्लंडमध्ये 2011ला जागतिक स्पर्धेत भारताला एकमेव कांस्यपदक याच जोडीने पटकावून दिले आहे, तसेच दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतीही या जोडीने महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले आहे. ज्वाला गुट्टाने लंडन ऑलिम्पिकमधील निराशाजनक प्रदर्शनानंतर काही काळ ‍बॅडमिंटनमधून विश्रांत घेतल्यामुळे अश्विनीने प्रज्ञा गद्रेसोबत महिला दुहेरीत जोडी केली होती. त्यानंतर ज्वालाने जानेवारी 2013ला बॅडमिंटनमध्ये पुनरागमन केल्यानंतर 2016चे ऑलिम्पिक लक्षात घेता अश्विनीसोबत जोडी करून म हिला दुहेरीवरच लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. ऑल इंग्लंड स्पर्धेत प्रज्ञासोबत जोडी करणार्‍या अश्विनीने इंग्लंडहून परतल्यानंतर भारतीय बॅडमिंटन असोसिएशन (बीएआ)ला पत्र पाठवून यापुढे सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपण महिला दुहेरीत केवळ प्रज्ञा गद्रेसोबतच जोडी करणार असल्याचे सांगितले.\nमराठी चित्रपट 'आजचा दिवस माझा'\nमोदी आणि राहुलची तुलना नको\nनदाल इंडियन वेल्स, मियामी स्पर्धेला मुकणार\nपिस्टोरियसने मानले चाहत्यांचे आभार\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/discussion-forum/topic/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-5036.htm", "date_download": "2020-03-29T21:48:43Z", "digest": "sha1:756RM3T7NYRFZYSWEEOZ5BT6SH4UMBUU", "length": 3501, "nlines": 53, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Discussion Forum - धोनीच्या घरात भारताचा धमाकेदार विजय | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधोनीच्या घरात भारताचा धमाकेदार विजय\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-03-29T22:47:35Z", "digest": "sha1:RZPH76KM6FHLSPYU3H2O4R4O3RBS37QX", "length": 8874, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिंकान्सेन - विकिपीडिया", "raw_content": "\n३०० (डाविकडे) व ७०० मालिकेतील शिंकान्सेन तोकयो स्टेशनवर\nशिंकान्सेन ५०० मलिका, क्योतो स्टेशन मार्च २००५\n) ही जपान रेल्वे ने चालवलेली जपान मधील अतिउच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रणाली आहे. ताशी २१० कि.मी. (१३० मैल) या वेगाने धावणारी पहिली शिंकान्सेन - तोकाइदो शिंकान्सेन - १९६४ साली कार्यान्वयित करण्यात आली. आजच्या दिवसाला, एकूण २,४५६ कि.मी. (१,५२८ मैल) एवढ्या अंतराचे जाळे असलेली शिंकान्सेनची प्रणाली जपानच्या Honshu (होन्शू) आणि Kyushu (क्यूशू) या बेटांवरील जवळ जवळ सर्व मुख्य शहरांना जोडते. भूकंप आणि टायफून (वादळे) प्रवण प्रदेश असून सुद्धा शिंकान्सेन प्रणालीतील गाड्या ताशी ३०० कि.मी. (१८५ मैल) पर्यंतच्या वेगाने धावतात. परीक्षणाच्या वेळेस, परंपरागत रुळांवर धावणाऱ्या गाड्यांनी १९९६ साली ताशी ४४३ कि.मी. (२७५ मैल) ची वेगमर्यादा गाठली, तर आधुनिक मॅगलेव्ह तंत्रज्ञानावर आधारित गाड्यांनी २००३ साली ताशी ५८१ कि.मी. (३६१ मैल) एवढी वेगमर्यादा गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.\nजपानी भाषेत शिंकान्सेन या श्ब्दाची अशी फोड होते - शिन्‌ (Shin) अर्थात नवीन, कान्‌ (Kan) अर्थात मुख्य (Trunk), सेन्‌ (Sen) अर्थात मार्गिका - जो रुळांच्या मार्गिकेला संबोधतो तर त्यावरून धावणाऱ्या गाड्याना अधिकृतरीत्या \"Super Express\" - 超特急 - चोऽतोक्क्यू) म्हणतात. परंतु खुद्द जपानम्ध्येदेखील हा भेदभाव न करता शिंकान्सेन या शब्दाने सर्व प्रणालीला संबोधले जाते. शिंकानसेन प्रणालीतील गाड्यांच्या मार्गिका स्टॅण्डर्ड गेज मापाच्या आहेत. अतिवेगाने धावता यावे म्हणून शिंकान्सेनचे मार्ग जेवढे आणि जिथे जमतील तिथे सरळ ठेवण्यात आले आहेत आणि वळणांची वक्रता जेवढी कमी ठेवता येईल तेवढी कमी ठेवण्यात आली आहे. सरळ मार्ग आखण्यासाठी डोंगरांमधून बोगदे आणि दऱ्यांवर वायाडक्ट (पूल) बांधण्यात आले आहेत. बहुतांशी हे मार्ग जनिनीपासून एक ते दोन मजले उंचीवरून जातात. अशा पद्धतीने शहरांमधील रस्ते, इतर रेल्वे मार्ग, घरे, शेते इत्यादींचा अडथळा टाळण्यात आला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खात�� तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१७ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/personality-development/", "date_download": "2020-03-29T22:33:45Z", "digest": "sha1:GJIUTZZ4UK2SW6RS724N6DLYR57YO6XO", "length": 2277, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Personality Development Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकाही व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतात…. जाणून घ्या, त्यांच्या पर्सनॅलिटीचं सिक्रेट\nकुणाला आवडणार नाही चांगलं राहणं, प्रसिद्ध होणं पण दुसऱ्याची कॉपी करून काहीच फायदा नाही.\nब्लॉग याला जीवन ऐसे नाव वैचारिक\nआपली मुलं गुन्हेगार बनत नाहीयेत ना\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === मागील काही दिवसांत लहान मुलांनी केलेल्या हिंसाचाराच्या, अत्याचाराच्या अनेक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/profile-sunanda-patnaik-akp-94-2065870/", "date_download": "2020-03-29T21:54:17Z", "digest": "sha1:4GZGXQL6HTK4L2O7ZGTJFAQ4GLO6ZHZG", "length": 14672, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Profile Sunanda Patnaik akp 94 | सुनंदा पटनाईक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nभारतीय अभिजात संगीतात स्त्री कलावंतांची संख्या नेहमीच कमी राहिली आहे.\nसुनंदा पटनाईक हे नाव अभिजात संगीताच्या क्षेत्रात विशेषत्वाने लक्षात राहिले ते त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या गायनशैलीमुळे. तारसप्तकात लीलया हिंडून येताना, त्यांचा सुरांवरचा ताबा कधी ढळला नाही आणि भान व्यक्त करण्याच्या हातोटीलाही ओहोटी लागली नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशवाणीवरून आपले गायन सादर करणाऱ्या सुनंदाबाईंनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण कुंदला आदिनारायण यांच्याकडून आणि नंतर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे घेतले. पुण्यात त्यांचे संगीत अध्ययन सुरू असतानाच त्यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. ओडिशा संगीत नाटक अकादमी, ओडिशा सोसायटी ऑफ अमेरिकन्स यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या.\nभारतीय अभिजात संगीतात स्त्री कलावंतांची संख्या नेहमीच कमी राहिली आहे. विष्णू दिगंबरांनी त्या दृष्टीने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर विविध घराण्यांमध्ये महिला अभिजात संगीत शिकू लागल्या. स्त्रीला जन्मत:च गायनानुकूल गळा लाभल्याने या कलेत निपुण होण्यास फार सायास करावे लागत नाहीत, असेही दिसून आले. मात्र प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचे वरदान लाभलेल्या कलावंतांनाच रसिकांकडून मनोमन दाद मिळते. सुनंदाबाईंच्या बाबतीत अशी दाद सतत मिळत गेली आणि त्यामुळे त्यांच्या गायनातील अभिजातताही अधिक उजळून निघाली. त्यांचे वडील बैकुंठनाथ पटनाईक हे कवी होते. घरात पहिल्यापासूनच अभिजात कलांचा वावर होता. ज्या काळात मुलीने गायन करणे फारसे प्रतिष्ठेचे मानले जात नव्हते, तेव्हा त्यांची गायन शिकण्याची हौस त्यांच्या वडिलांनी पुरी केली आणि त्यामुळेच ग्वाल्हेर घराण्याच्या पठडीत एका स्त्री कलावंताची मोलाची भर पडली. त्यांच्या गायनातील भरदारपणा आणि घराण्याची कडक शिस्त जशी लक्षात राहणारी होती, तशीच त्यांची सादरीकरणाची खास शैलीही लक्ष वेधून घेत असे.\nसुनंदा पटनाईक यांनी भारतातील बहुतेक सगळ्या संगीत परिषदांमधून आणि महोत्सवांमधून आपले गायन सादर केले. देशाच्या कानाकोपऱ्यात आपले गायन पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टर ऑफ म्युझिक ही पदवी त्यांनी संपादन केली होती. संगीत सादर करणाऱ्या कलावंताने त्या विषयातील आपला अभ्यासही नेटाने सुरू ठेवण्याचे सुनंदा पटनाईक हे आगळे उदाहरण. त्यांच्या निधनाने संगीतातील एक अभ्यासू विदुषी काळाच्या पडद्याआड गेली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्य�� बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 प्रा. सुरजित हन्स\n3 डॉ. अजयन विनू\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE", "date_download": "2020-03-29T22:57:49Z", "digest": "sha1:J5CRB3AYPTRWKLXYY4GLPFMOJ6RYWFGX", "length": 5367, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११७८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११५० चे - ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे\nवर्षे: ११७५ - ११७६ - ११७७ - ११७८ - ११७९ - ११८० - ११८१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nडिसेंबर २२ - अंतोकु, जपानी सम्राट.\nइ.स.च्या ११७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आ��ेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/kolhapur-urban-area-development-authority-suffer-with-fund-and-employee-shortage-zws-70-2085937/", "date_download": "2020-03-29T21:41:58Z", "digest": "sha1:ZNX5XB4MSSSFRNIHUDQPBVHPDCSFKNKM", "length": 19383, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kolhapur urban area development authority suffer with fund and employee shortage zws 70 | ‘कोल्हापूर प्राधिकरणा’चे चाक खोलातच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\n‘कोल्हापूर प्राधिकरणा’चे चाक खोलातच\n‘कोल्हापूर प्राधिकरणा’चे चाक खोलातच\nतीन वर्षांनंतरही कामकाज संथगतीने\nतीन वर्षांनंतरही कामकाज संथगतीने\nकोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यास कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीस पर्याय म्हणून उदयास आलेल्या प्राधिकरणाकडून विकासाच्या मोठय़ा अपेक्षा कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागाच्या होत्या. मात्र, तीन वर्षे झाले तरी प्राधिकरणाचे कामकाज कासवगतीनेच सुरू आहे. प्राधिकरणाकडे निधी, ना पुरेसा कर्मचारी अशी अवस्था असल्यामुळे साध्या बांधकाम परवानगीसाठीही प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते.\nकोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेमध्ये चार दशकांपूर्वी झाले. तेव्हापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नव्हती. हद्दवाढ होण्याच्या दृष्टीने अनेक प्रस्ताव बनवले गेले. ग्रामीण भागातून जोरदार विरोध होत असल्यामुळे प्रस्ताव बासनात बांधून ठेवावे लागले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर हद्दवाढीचा प्रश्नाने पुन्हा उचल घेतली. तत्कालीन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिका व ग्रामीण भाग या दोघांचाही विकास होण्याच्या दृष्टीने ‘कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन’ करण्याचा निर्णय घेतला. हा सुवर्णमध्य ग्रामीण आणि शहरी भागाचा चेहरामोहरा बदलणारा असेल असे चंद्रकांत पाटील यांनी तेव्हा जाहीर केले होते. मात्र प्राधिकरणाकडे महायुतीच्या काळात दुर्लक्ष झाले.\nत्यामुळेच प्राधिकरण रद्द केले जावे, अशी मागणी जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांनी आयोजित केलेल्या लोकशाही दिनी ग्रामीण भागातून जोरदारपणे करण्यात आली. प्राधिकरण रद्द करणे हे तितकेसे सोपे नाही. एक तर प्राधिकरणाच्या कामाला गती देणे किंवा कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणे हाच पर्याय आहे. यावर विद्यमान राज्य शासन आणि जिल्ह्य़ातील तीन मंत्र्यांना काम करावे लागणार असून यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.\nप्राधिकरण स्थापन झाल्याने कोल्हापूर शहर आणि ४२ गावांचा कायापालट होणार असे भव्य दिव्य चित्र रंगवले गेले. स्वाभाविक नागरी आणि ग्रामीण भागात विकासकामांच्या अपेक्षा भलत्याच वाढल्या. मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरण स्थापताना हजारो कोटी रुपये देण्याची घोषणा केली असली तरी प्राधिकरणाच्या तिजोरीत निधीचा खणखणाट खडखडाट कायम राहिल्याने विकास कामे झाली नाहीत. विद्यमान सत्ताधाऱ्यांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा प्राधिकरणाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.\nप्राधिकरणाचे अध्यक्ष पालकमंत्री असून महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्ह्य़ातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेले वर्षभर प्राधिकरणाची बैठकच झाली नाही. यामुळे प्राधिकरणाबाबतची उदासीनता ठळकपणे पुढे आली आहे. बैठक घेण्याबाबत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पण बैठक झाली नाही, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव शिवराज पाटील यांचे म्हणणे आहे. ‘प्राधिकरणाकडे बांधकामसह अन्य कामांचे नियोजन झाले आहे. लोकांच्या तक्रारी दूर होण्याच्या दृष्टीने प्राधिकरण प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. तथापि, या कामी पुरेसे कर्मचारी नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरणासाठी ४७ कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यातील २७ जणांना मंजुरी देण्यात आली असली तरी सध्या प्राधिकरणाकडे ९ कर्मचारी सेवारत आहेत. त्यातील चार कायम स्वरूपाचे तर बाकीचे सेवा तत्वावर कार्यरत आहेत. उर्वरित जागा भरण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे’, असे शिवराज पाटील यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\nप्राधिकरण रद्द करण्याची मागणी लोकशाही दिनात सतेज पाटील, मुश्रीफ व यड्रावकर या तिन्ही मंत्र्याकडे करण्यात आली होती. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी ग्रामीण भागातील सर्व सरपंचां समवेत सर्वसमावेशक बैठक लवकरच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. याबाबतचा निर्णय सतेज पाटील हे घेऊन प्राधिकरणाला गती दिली जाईल, असे मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले. या सर्व गोंधळात प्राधिकरण रद्द करण्याची लोकभावना वाढत असली तरी ते रद्द करण्यापूर्वी वैधानिक बाबी तपासून घ्याव्या लागणार आहेत. कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करण्याचा मार्ग असला तरी ग्रामीण भागातून होणारा विरोध पाहता या पातळीवर ही अडचणी आहेत. यामुळे प्राधिकरणाचे रुतलेले गाडे मार्गी लावणे हे पाटील, मुश्रीफ व यड्रावकर या तिन्ही मंत्र्यासमोर कडवे आव्हान असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 ‘जेसीबी’ लावून शिवपुतळा हटवणे संतापजनक – संभाजीराजे\n2 तरुणीच्या छेडछाडीवरून कृषी महाविद्यालयात वाद\n3 ‘व्हॅलेंटाइन डे’साठी शिरोळच्या गुलाबाला जगपसंती\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास��क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/-----38.html", "date_download": "2020-03-29T22:08:50Z", "digest": "sha1:HTI26C2ZDN7CTJBJCHJVE7LCOB6VNEVY", "length": 29178, "nlines": 1026, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तांदुळवाडी", "raw_content": "\nजळगाव जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवतात ती जळगावची केळी. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी रत्नावती नदीच्या काठावर असलेले हे तालुक्याचे शहर धुळ्यापासून ७५ कि.मी. तर जळगाव पासुन ५० कि.मी.अंतरावर आहे.पुर्वी खानदेशात असलेले चोपडा शहर मध्ययुगीन काळापासून नावाजलेले व गजबजलेले शहर होते. शहराच्या रक्षणासाठी या संपुर्ण शहरा सभोवती तटबंदी व तटबंदीत सहा दरवाजे होते. काळाच्या ओघात वाढत्या लोकवस्तीने हि संपुर्ण तटबंदी व दरवाजे नष्ट झाले असले तरी त्यातील दोन दरवाजे आजही आपले स्थान टिकवून आहेत. या दोन्ही दरवाजांचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन त्यांची मूळ रचना मात्र कायम ठेवण्यात आली आहे. यातील शहराच्या दक्षिण वेशीत नदीच्या दिशेने असलेला दरवाजा म्हणजे पाटील दरवाजा. या दरवाजाचे नुतनीकरण केले असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले असले तरी या दरवाजाशेजारी असलेले दोन बुरुज पहाता येतात. या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याची देवडी असुन तेथुन बुरुजावर जाण्यासाठी जिना असावा पण सध्या हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या नंतरचा दुसरा दरवाजा म्हणजे शहराच्या पश्चिम तटबंदीत असलेला ठाण दरवाजा. शिरपुरच्या दिशेला असलेला हा दरवाजा शहराचा मुख्य वाहता दरवाजा असावा. पाटील दरवाजा व ठाण दरवाजा या दोन्ही दरवाजाची रचना वेगवेगळी आहे. पाटील दरवाजाचे बुरुज दरवाजाशी बिलगुन आहेत तर ठाण दरवाजाचे बुरुज पुढील बाजुस बांधलेले असुन दरवाजा मागील बाजुस आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवडीत सध्या घर बांधलेले असुन एका बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजुने जिना आहे. दरवाजासमोर मारुतीचे पुरातन मंदिर आहे. याशिवाय शहरात चोपडा गावचे वतनदार रावसाहेब श्रीपतराव देशमुख यांचा जुना वाडा आहे. कधी काळी तीन मजली असलेल्या या वाडयाची पडझड होऊन आज केवळ दोन मजले उरले आहेत तरीही या वाड्यातील लाकडावरील कोरीवकाम आवर्जुन पाहण्यासारखे आहे. वाड्याभोवती असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीतील केवळ दरवाजाची कमान शिल्लक आहे. चोपड्याहुन यावलकडे जाताना नव्याने उभारलेल्या कारगिल चौकात एक तोफ ठेवलेली दिसते. -----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/nirbhaya-gang-rape.html", "date_download": "2020-03-29T20:51:58Z", "digest": "sha1:IM6I6OU3H3HCNBGPFMKB5KNCESV47D3S", "length": 9920, "nlines": 62, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "माझ्या लेकीला न्याय मिळाला, निर्भयाची आईची पहिली प्रतिक्रिया | Gosip4U Digital Wing Of India माझ्या लेकीला न्याय मिळाला, निर्भयाची आईची पहिली प्रतिक्रिया - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्राईम माझ्या लेकीला न्याय मिळाला, निर्भयाची आईची पहिली प्रतिक्रिया\nमाझ्या लेकीला न्याय मिळाला, निर्भयाची आईची पहिली प्रतिक्रिया\nनवी दिल्ली, 07 जानेवारी : देशाला हादरावून सोडणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषींचा अखेर फैसला झाला आहे. 2012 मध्ये दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटवले जाणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाबद्दल निर्भयाच्या आईने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.\n२०१२ मधील सामूहिक बलात्कार पीडित निर्भयाची आईने कोर्टाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिली. 'माझ्या मुलीला न्याय मिळाला आहे. दोषींना फाशी देण्यात आल्यामुळे देशातील महिला सशक्त होतील. या निर्णयामुळे न्यायालयीन यंत्रणेवरील लोकांचा विश्वास बळकट होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nआज, पतियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेचा अखेर वारँट जारी केला आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता या चारही नराधमांना फासावर लटकवणार आहे. तसंच या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिकाही फेटाळली.\nहे प्रकरण 16 डिसेंबर 2012 च्या रात्रीचे आहे. चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर 6 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. नराधम आरोपींनी माणुसकीच्या सर्व मर्यादा सोडून पीडितेवर अत्याचार केले होते. नंतर तिला मृत्यूच्या मार्गी फेकण्यात आले. काही दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यासाठी पवन, मुकेश, अक्षय आणि विनय या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच वेळी, मुख्य आरोपी रामसिंगने खटल्याच्या वेळीच तिहार तुरुंगात आत्महत्या केली, तर आणखी एका अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात 3 वर्षानंतर सोडण्यात आले.\nनिर्भया प्रकरणात चारही आरोपींना एकाच वेळी देणार फाशी, तिहार जेलमध्ये केली तयारी\nनिर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आधी एका-एकाला फाशी देण्यात येणार होती पण आता चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. तशा तयारीलाही सुरुवात करण्यात आली आहे.\nतिहार जेल देशातील असं पहिलं कारागृह आहे, जिथे एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत इथे फक्त फाशी देण्याकरिता एकच जागा होती, परंतु आता त्यांची संख्या 4 करण्यात आली आहे. तिहार कारागृहाच्या आत फ्रेम्स तयार करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सोमवारी पूर्ण केलं. हे काम पूर्ण करण्यासाठी जेलमध्ये जेसीबी मशीनदेखील आणण्यात आलं होतं. असं तिहार जेलच्या सूत्रांनी सांगितलं आहे.\nजेसीबी मशीनच्या सहाय्याने तीन नवीन हँगिंग फ्रेम आणि बोगदे तयार करण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की, लटक्या फळ्याखाली बोगदा देखील बांधला गेला आहे. या बोगद्यात लटकल्यानंतर मृत कैद्याचा मृतदेह बाहेर काढला जातो. सद्यस्थितीत तीन नवीन हँगिंग बोर्डासमवेत जुनी फळीही बदलण्यात आली आहेत.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/open-place-issue-at-nashik-midc-it-park/articleshow/59462051.cms", "date_download": "2020-03-29T22:45:24Z", "digest": "sha1:SZJGDQHXV7NCRUA7AUP4BZZ7GP2LFYTB", "length": 12891, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: भूखंड गुरांना आंदण! - open place issue at nashik midc it park | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nऔद्योगिक विकास महामंडळाने खास आयटी पार्कसाठी अंबड एमआयडीसीत जागा आरक्षित केली होती. याठिकाणी वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या या आपल्या शाखांसाठी जागा घेत आहेत.\nआय. टी. पार्कमधील बंद कारखान्यांच्या जागेवर अतिक्रमण\nम. टा. वृत्तसेवा, सातपूर\nऔद्योगिक विकास महामंडळाने खास आयटी पार्कसाठी अंबड एमआयडीसीत जागा आरक्षित केली होती. याठिकाणी वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या या आपल्या शाखांसाठी जागा घेत आहेत. मात्र सद्यस्थितीत याठिकाणी आय. टी. कंपन्यांनी विकत घेतलेल्या भूखंडांवर काठेवाडींनी आपली गुरे चरायला सोडली आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेवर कंपन्या नावावरच दिसत असल्याचे समोर येत आहे. यामुळे तातडीने याबाबत कारवाई करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.\nअनेक अडचणींचा सामना करत शहरात येणाऱ्या आय. टी. कंपन्यांसाठी नुकतीच बदली होऊन गेलेले प्रादेशिक अधिकारी यांनी उद्योजकांना भुखंड वितरित केले होते. परंतु, त्यांना देण्यात आलेल्या भूखंडांवर केवळ नावालाच कारखाने टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या आयटी पार्क कारखान्याच्या हिरवळीवर काठवाडींनी जागा घेतली आहे. यात त्यांच्याकडून बंद असलेल्या कारखान्यांच्या जागेवर गुरांचा मुक्त संचार हिरवे गवत खाण्यासाठी होत आहे. जागेवरील संबंधित कारखाना जरी बंद असला तरी परिसरात असलेल्या गवताचा उपयोग तर गुरांसाठी झाला असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत कोणतीही ठोस भूमिका एमआयडीसी प्रशासनाने घेतलेली दिसून येत नाही.\nयाठिकाणी अनेक कारखाने केवळ नावालाच सुरू आहेत. तसेच आयटी पार्कच्या मोकळ्या जागेवर काठेवाडींनी सहारा घेतला आहे. या कारखान्यांच्या परिसरात त्यांच्या गुरांना हिरवेगार गवत खाण्यासाठी उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे आयटी पार्कच्या नावावर ऑटोमोबाइल्स उत्पादन घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बदलून गेलेल्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची चौकशी संबधित भूखंडांच्या वितरणाबाबत सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यातच एमआयडीसीच्या अभियं��ा विभागाकडे संबंधित भूखंडांबाबत माहितीच नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांचे नेमके काम काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.\nनाशिक एमआयडीसीत आय. टी. पार्कच्या जागेवर नोंदणी केलेल्या मात्र जागा मोकळ्या ठेवलेल्या कंपन्यांबाबत आता पाऊले उचलण्याची गरज आहे. याने नाशिक एमआयडीसीच्या आय. टी. पार्कच्या जागेवर होणारे अतिक्रमण थांबेल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n२७३ हॉस्पिटल्स होणार नियमित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-115092900004_1.html", "date_download": "2020-03-29T21:31:50Z", "digest": "sha1:OOU7O24QSVRWAKWCBRZQVU5Y4PDHDVP3", "length": 10287, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आक्रमण मजबूत करणे, हेच लक्ष्य: उत्थप्पा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआक्रमण मजबूत करणे, हेच लक्ष्य: उत्थप्पा\nनवी दिल्ली- भारताच्या यजमानपदाखाली होणार्‍या विश्व लीग अजिंक्यपद हॉकी अंतिम स्पर्धा आणि न्यूझीलंडचा दौरा यासाठी भारतीय हॉकी संघ आक्रमण मजबूत करण्याचे लक्ष्य घेऊनच सहभागी होणार आहे. त्यामुळे हे आक्रमक मजबूत करण्य��कडेच आमचे जास्त लक्ष्य आहे, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर एस के उत्थप्पा याने केले.\nविश्व लीग अजिंक्यपद स्पर्धेच्या आधी भारतीय संघ सहा कसोटी सामान्यांची मालिका खेळणार आहे. या दौर्‍यात भारताचा संघ सरावादरम्यान ज्या कौशल्यावर अभ्यास करण्या आला, तसेच जे आणखी काही कौशल्य नव्याने शिकले गेले ते दा‍खविण्याचा प्रयत्न करेल, उत्थप्पा म्हणाला.\nस्वच्छ भारत अभियानाचं अँथम सचिनच्या आवाजात\nकोळसा घोटाळा: मनमोहनसिंग याच्याविरुद्ध पुरावा नाही\nदहशतवादाची व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाने करावी: मोदी\nदेशातील पहिल्या सुपरकारचं अनावरण\nराज्यात लाखो कर्मचारी 12 टक्क्यांच्या प्रतीक्षेत\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2020-03-29T20:53:43Z", "digest": "sha1:7OYF2VKWSOSQNWOOTO4VELVJYQIEG6VZ", "length": 34773, "nlines": 88, "source_domain": "shekharpatil.com", "title": "देशदूतचे ‘दे धमाल’ दिवस - Shekhar Patil", "raw_content": "\nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nदेशदूतचे ‘दे धमाल’ दिवस\nपहिल्या दिवसाचे काम आटोपल्यानंतर मी ‘देशदूत’विषयी काही निरिक्षणे नोंदविली. काही अपवाद वगळता यातील बहुतांश निष्कर्ष येणार्‍या वर्षांमध्ये खरे ठरले. मोटारसायकलीने वा बसने भुसावळहून ये-जा करणे शक्य नसल्याने मी रेल्वेचा पास काढला. जळगाव रेल्वे स्थानकावरून देशदूतला रिक्षाने येतांना प्रारंभी अडचणी जाणवल्या. मात्र सुप्रीम, जळगाव केमिकल्स आदी कंपन्यांमधील अपडाऊन करणार्‍या कर्मचार्‍यांशी ओळख झाल्यानंतर रिक्षावालेही ‘फिक्स’ झाले अन् सहप्रवासीदेखील भुसावळहून सकाळी सुरत पॅसेंजरने मी येत असे. खरे तर त्यानंतरच्या नवजीवननेही सकाळी दहाची वेळ गाठणे शक्य असे. मात्र वेळेच्या किमान अर्धा-एक तास आधी येण्याची सवय मी स्वत:ला लावून घेतली. याचे अनेक फायदे झाले. एक तर भल्या सकाळी संपादकीय विभागातील ट्रेमध्ये ठेवलेल्या बातम्या पाहून कामाचे नियोजन अचूक होत असे. लवकर येऊन बातम्या संपादित करून डीटीपी ऑपरेटर्सजवळ दिल्या की काम खल्लास. साधारणत: दहाच्या सुमारास ऑपरेटर आल्यानंतर थोडा वेळ गप्पा करून काम सुरू होत असे. यानंतर विना छताच्या संपादकीय विभागात बसण्यापेक्षा आम्ही सर्व सहकारी वातानुकुलीत डीटीपी विभागातच बसत असू. फक्त कुणी वार्ताहर वा अन्य व्यक्ती भेटण्यासाठी आल्यासच आम्ही तिकडे जात असू अन्यथा काम संपेपर्यंत सुभाष सोनवणे साहेबांकडील बैठक वगळता डीटीपी विभागातच आम्ही बसत असू. हा दैनंदिन कार्यक्रम इतका पक्का झाली की मी आजही तेव्हाचा देशदूत आपल्यासमोर साकार करू शकतो.\nआमच्या ठरलेल्या पप्पूच्या रिक्षातून साधारणत: पावणेनऊ वा फार तर नऊच्या सुमारास मी देशदूतच्या (उत्तरेक���ील सध्या बंद झालेल्या ) गेटमधून आता शिरताच प्रवेशद्वारावरच दराडे बाबांचा स्नेहयुक्त स्वर कानी पडायचा. अनेकदा बाबा न्याहारी करत असायचे. ‘या-अमृत घ्या’ झाल्यानंतर थोडा वेळ चर्चा होई. तेव्हा सकाळी सातपासून कामावर आलेले माळीबाबा (रामपाल मौर्य) राहतच. दराडेबाबा हा अत्यंत मायाळू माणूस. त्यांच्यावर पुढच्या काळात अनेक संकटे कोसळली तरी त्यांनी याचा खंबीरपणे मुकाबला केला. त्यांच्याशी दोन शब्द बोलल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर स्वागतकक्षात साडेआठची ड्युटी असणारे टेलिफोन ऑपरेटर लक्ष्मण महाजन, शिपाई लालाजी (छगनलाल जैसवाल), योगराज पाटील, किरण सोनार आदी भेटत. अनेकदा कार्यालयाची साफसफाई करतांना त्यांच्यात हास्यविनोद सुरू असे. अनेकदा सुख-दु:खाच्या घटना शेअर होत. देशदूतमधील काही वल्ली माझ्या भावजीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या. सरशिपाई (सरसेनापतीच्या धर्तीवर) लालाजी हा माणूस म्हणजे देशदूतचा पुराणपुरूष होय. हे वर्तमानपत्र सुरू होण्याआधीपासून लालाजी नोकरीस आहेत. देशदूतला लागून असणारी लहानशी हॉटेल त्यांचा मुलगा मनोज चालवतो. अत्यंत विनोदी स्वभावाचे लालाजी आपल्या लहान मुलाच्या कर्करोगाने आणि यातच झालेल्या त्याच्या मृत्यूने कसे उन्मळून पडले अन् पुन्हा कशा उमेदिने उभे राहिले हे मी पुर्ण अनुभवले. आजही कधी तरी लालाजी मुलाच्या हॉटेलवरून कडक रामराम ठोकतात तेव्हा त्यातील प्रेमाचा ओलावा लपून राहत नाही. संपादकीयचे माझ्या वाट्याचे काम आटोपल्यानंतर जवळपास सर्व कार्यालय भरलेले असायचे. स्वागतकक्षाला लागूनच जाहिरात विभाग होता. यात विनोद नेवासकर साहेबांसह अत्यंत चुणचुणीत नदीम शेख, विनोदी प्रदीप जाधव, प्रसन्न स्वभावाचा मात्र सतत संभ्रमात असणारा जगदीश कुंटे, रिकव्हरी सांभाळणारे मनोज भादलीकर आदी मंडळी भेटत असे. खुद्द नेवासकर हे मिश्किल स्वभावाचे असून त्यांचा हळूच केलेला विनोद अनेकदा भलताच भन्नाट असे. तेथून डाव्या बाजूला डीटीपीमध्ये रामसिंग व कैलास परदेशी तसेच राजू पाटील असत. अनेकदा दुपारी पुरवणी लावण्याच्या निमित्ताने डीटीपी विभाग प्रमुख योगेश शुक्ल येत असे. प्रारंभी या माणसाचे मला कोडंच वाटत असे. नोकरी सोडेपर्यंत हे कोडे मला बरेचसे सुटले हा भाग वेगळा\nप्रवेशद्वाराच्या अगदी समोर शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होऊन देशद��तमध्ये मुद्रीतशोधक म्हणून कामास असणारे जगताप सर बसत. डीटीपीतून सरळ चिंचोळ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला प्रारंभ वितरण विभाग होता. यात वितरण व्यवस्थापक सुभाष गोळेसर व त्यांचे सहकारी राहत. यात विजय महाजन, अजय पाटील, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, रवींद्र हळकुंडे आदी मंडळी रहायची. यातील विजय महाजन व अजय पाटील हे कायम दौर्‍यावर असल्याने महिन्यातून आठ-दहा दिवस येत असत. गोळेसरही अनेकदा दौर्‍यावर जात. मला जाणवलेली सर्वात लक्षणीय बाब म्हणजे एखादा वार्ताहर वा एजंट ज्या बिनधास्तपणे वा प्रेमाने वितरण विभागात जायचा तेव्हढा ओलावा तो संपादकीय विभागाबाबत दाखवत नसे. वितरण विभागाने त्यांच्याशी उत्तम संबंध कायम राखले होते. ते त्यांच्या समस्या समजून घेत अन् त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्नही करत. यामुळे आपणही वार्ताहर आणि एजंटशी चांगले संबंध जोपसण्याची खुणगाठ मी मनाशी बांधली. पुढे यावर अंमलबजावणीदेखील केली. या विभागाच्या आता गोळेसरांची कॅबीन होती. दुसर्‍या जिल्ह्यातून आलेल्या सुभाष गोळेसर यांनी जळगाव जिल्ह्यात जे संबंध जोपासले ते मॅनेजमेंटचा अभ्यास करणार्‍या कुणालाही विचार करायला लावणारे होते. अर्थात याचे फळ त्यांना मिळून त्यांनी देशदूतच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळली. गोळेसरांच्या कॅबीनच्या बाजूला कंपनीचा सर्व्हर ठेवलेला होता. येथेच ‘ईडीपी’ विभागप्रमुख प्रशांत भालेराव यांची बैठक व्यवस्था होती. वितरण विभागाच्या अगदी समोर जाहिरात व्यवस्थापक मनीष पात्रिकर यांची तर त्यांच्याच बाजूला व्यवस्थापक सुनील (एस.के.) ठाकूर यांची तर त्यांना लागूनच संपादक सुभाष सोनवणे यांची कॅबिन होती. ठाकूर सरांच्या कॅबिनसमोर आमचा संपादकीय विभाग होता. याला लागूनच लायब्ररी होती. सायंकाळी सहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील याची धुरा सांभाळत असत. त्यांच्या कॅबिनच्या समोर आणि सोनवणे सरांच्या कॅबिनला लागून कार्मिक विभाग होता. या विभागाचे प्रमुख समीक भट्टाचार्य हा एक कलंदर माणूस. स्वत:ला वाचनाद्वारे अपडेट ठेवणार्‍या या बंगाली तरूणाने मराठी सहजगत्या आत्मसात केली होती. त्यांचे सहकारी जितेंद्र दुसाने होते. या कॅबीनला लागूनच लेखा विभाग होता. याचे प्रमुख नितीन सोनवणे होते. त्यांचे एक सहकारी सुनील निळे हे भुसावळातून ये-जा करत. बँकेचा काम करणारे द���डे तर रोखपाल बाभुळके होते. मी लागलो त्याच दिवशी या विभागात किर्ती कोठारी हा तरूण रूजू झाला.\nदेशदूतच्या मुख्य कार्यालयाला लागून असणार्‍या दुसर्‍या शेडमध्ये प्रिंटींग विभाग होता. सुरवातील श्री. सावकारे आणि त्यानंतर ऐहतशाम देशमुख हे या विभागाचे प्रमुख होते. त्यांच्याशिवाय या विभागात अरूण पाटील, प्रकाश पाटील, ढवळे, जाधव, दिनकर पन्हाड आदी मंडळी होती. प्रारंभी स्टोअर विभाग हा छपाई विभागाला लागून असणार्‍या छोट्याशा शेडमध्ये होता. यात अनिल मोरे आणि त्यांचे सहकारी शरद पाटील हे असायचे. आता ही मंडळी सर्व दिवसपाळीला कामाला होती. आमची ड्युटी साडेसहाला संपत असे तर रात्रपाळी सहाला सुरू होत असे. यामुळे या अर्ध्या तासात रात्रीची बहुतांश मंडळी कामावर येत असे. किशोर शिंपी, विवेक खडसे व फकिरा खाटीक या सर्व ‘प्रुफ रिडर’ मंडळीचा डेरा ग्रंथपाल चंद्रकांत पाटील यांच्या कॅबिनमध्ये असे. अनेकदा ते लालाजीच्या टपरीवर चहा घेण्यासाठी जात. यातील शिंपी हे कायम चौकस, खडसे मामा नेहमी त्राग्यात तर खाटीक शांत असत. संपादकीयपैकी क्रीडा प्रतिनिधी राजू खेडकर हा कार्मिक विभागात स्वाक्षरी केल्यानंतर थेट डीटीपीत शिरत असे. तो आणि ऑपरेटर दिलीप वराडे अवघ्या दीड-दोन तासात क्रीडा पान लावत. तेव्हा सायंकाळी सहा वाजेला ‘ई टिव्ही’वर बातमीपत्र असे. याप्रसंगी सुभाष सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये हेमंत अलोने, विवेक उपासनी, भरत चौधरी, श्रीपाद सबनीस, विलास पवार आदी सहकारी कागद-पेन घेऊन बसलेले असत. यातील ठळक बातम्या नियोजनात घेतल्या जात. दरम्यान, डीटीपीमध्ये एस.एल.दादा पाटील, प्रथमदर्शनी अगदी फटकळ वाटणारे दिलीप वराडे, सुहास बोरोले, आपण भले आणि आपले काम भले अशा वृत्तीचा सुनील दांडगे, कोणतेही काम न कुरकुरता करणारा सुधाकर, हसरा अतुल भंगाळे आदी सहकारी हळूहळू येत. यातच त्यांचा सरदार अर्थात योगेश शुक्लही येत असे. जाहिरात विभागात शेड्युलींग क्लार्क किशोर कुळकर्णी (के.के.), रात्रपाळीचा शिपाई (सहसा योगराज) येत असत. पार्सल विभागप्रमुख प्रीतम सारस्वत याच्यासह रिक्षावाले नितीन शर्मा दिवसा कधीतरी दिसायचे.\nकाम आटोपून रेल्वे गाडी मिळावी म्हणून माझ्यासह अमळनेरचे रमेश चौधरी, सुनील निळे व अमळनेर येथील किर्ती कोठारी आदी धावपळ करत निघायचो तेव्हा गेटवर सिक्युरिटी पाटील (कदम शक्यतो तिसर्‍��ा शिफ्टला असत) आलेले असत. यावेळी दराडेबाबांच्या निघण्याची घाई सुरू असे. या गडबडीतच आम्हाला रेमंड चौफुलीपर्यंत पायी जावे लागत असे. येथून रिक्षा पकडल्यानंतर रेल्वे स्थानकावर गाडी पकडण्यासाठी धांदल उडत असते. एका अर्थाने सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतचा वेळ हा अत्यंत गडबडीत जात असे. घरी जातांना किमान आठ-सव्वाआठ वाजत. यानंतर मित्रांना थोडा वेळ भेटून अंथरूणात जाणे क्रमप्राप्त होते. या अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देशदूतमध्ये मी वेळेचे अचूक व्यवस्थापन करून दुपारी मिळालेल्या फावल्या वेळेत लिखाण केल्याचा मला खूप लाभ झाला.\nदेशदूतमधील अनेक ‘अर्क’ मंडळी अजूनही आठवतात. यापैकी प्रदीप जाधव, कैलास सोनवणे व मनोज सोनवणे हे दुसर्‍यांची मजा घेण्यात आश्‍चर्य वाटावे इतपत पारंगत होते. विशेष म्हणजे एकमेकांचे जीवलग मित्र असणार्‍या या तिघांचे ‘टायमिंग’ अगदी अचूक असे. समजा एखाद्या वेळेस यातील दोन जण एकाची फिरकी घेत असतांना तिसरा आला तर तो प्रसंगावधान राखून त्यांच्याच सुरात सुरू मिळवून बोलायचा. यामुळे अनेक जण फसत असत. असेच एकदा मनोज सोनवणे अगदी गंभीर चेहरा करून संपादकीय विभागात आला. त्याने तातडीने देशदूतची फाईल चाळण्यास सुरूवात केली. तेथे मी आणि गिरीश निकम असल्याने आम्ही त्याला ‘काय झाले’ असे विचारले. यावर त्याने चिंताक्रांत चेहर्‍याने चोपडा तालुक्यातील मोहंमद जॉन पाटील या सरपंचाच्या निवडीची बातमी लागली का’ असे विचारले. यावर त्याने चिंताक्रांत चेहर्‍याने चोपडा तालुक्यातील मोहंमद जॉन पाटील या सरपंचाच्या निवडीची बातमी लागली का अशी विचारणा केली. थोड्याच वेळात कैलास सोनवणेही आला. त्याने ही बातमी जाहिरातदाराची असल्याचे सांगितले. मला ही गंमत लक्षात आली तरी गिरीशही त्यांना बातमी शोधण्यासाठी मदत करू लागला. हळूच मनोज आणि कैलास बाजूला सरकले व गिरीश बातमी शोधत राहिला. थोड्या वेळाने सर्व जण खो खो हसायला लागले हे सांगणे नकोच. अशा अनेक गमती घडल्या. अचानक वीज गेल्यास डीटीपी विभागात गडद अंधार होत असे. यामुळे वीज जाताच कुणालाही कामाच्या निमित्ताने डीटीपीत बोलावून त्याला बदडण्याची पध्दतही होती. एकदा वीज गेल्यानंतर खुद्द ठाकूर साहेब डीटीपीत आले असता कुणी हात चालवणार यापुर्वीत एकाने साहेब आल्याची वर्दी दिल्याने सर्व जण वाचले. देशदू���मध्ये अनेक दिवस हा किस्सा गाजला.\nचर्चेच्या गुर्‍हाळासाठी सर्वांचा आवडता वेळ हा अर्थातच जेवणाचा होता. देशदूतमध्ये दिवसपाळीला संपादकीय आणि डीटीपी विभाग एकत्र भोजनाला बसे. आमच्यासोबत टेलिफोन ऑपरेटर लक्ष्मण महाजन आणि शिपाई किरण सोनार हेदेखील येत. पावसाळा व कडक उन्हाळा वगळता आम्ही कार्यालयासमोरच्या लॉनवर भोजन करत असू. अन्यथा प्रिंटींग विभाग वा संपादकीयमध्ये आमची पंगत जमत असे. हिरवळीवर तर अगदी वनभोजनाचा ‘फिल’ येत असे. आमच्या ग्रुपशिवाय जाहिरात, डीटीपी, प्रिंटींग आणि वित्त विभाग स्वतंत्रपणे भोजन करत असत. कार्मिक व्यवस्थापक समीक भट्टाचार्य, जितेंद्र दुसाने, अनिल मोरे आणि नितीन सोनवणे हे अनिल मोरे यांच्या कॅबिनला भोजन करत. ठाकूर साहेब त्यांच्या कॅबिनला भोजन करायचे तर सोनवणे साहेब हे घरी भोजन करून येत असत. यातील वितरण विभागाचा भोजन सोहळा हा अत्यंत अफलातून असायचा. या विभागातील सर्व जण आपापले डबे टेबलावर ठेवून आजूबाजूला उभे राहून भोजनावर अक्षरश: आक्रमण करायचे. त्यांच्यात एखादा नवखा गेल्यास बिचार्‍याचे हालच होत असत. भोजनानंतर पाय मोकळे करण्यासाठी गेटपर्यंत जाण्याचा अनेकांचा नेम होता. रात्रपाळीत संपादकीय, डीटीपीसह सर्व विभागाचे सहकारी संपादकीय विभागातच भोजन करत. आमच्या ग्रुपमध्ये भोजनाप्रसंगी धमाल मजा चालत असे. अगदी तत्वचिंतनापासून ते फालतू गप्पांपर्यंतचे सगळे काम आम्ही जेवतांना केले. जळगाव आवृत्तीला किरण पाध्ये यांची बदली झाल्यानंतर तेदेखील आमच्यासोबत येऊ लागले. त्यांच्यामुळेच उन्हाळ्यात जेवणानंतर ताक घेण्याची सवय लागली. अर्थात ताक आणणे त्यात मिठ-मसाला मिसळणे आदी बाबी एखाद्या कर्मकांडासमान भक्तीभावाने केल्या जात. समीक भट्टाचार्य यांच्या जागेवर आलेले राजेंद्र पवार साहेब आमच्यात आल्यानंतर ते, मी आणि पाध्ये यांची अनेकदा साहित्यावरही चर्चा होऊ लागली. यात चंचल स्वभावाच्या लक्ष्मणला उपदेशाचे डोस आणि रामसिंग परदेशी याची फिरकी याबाबीही नित्याच्याच होऊ लागल्या. आमचे भोजन सुरू असतांना अनेक प्रतिनिधी, वार्ताहर वा एजंटही सोबत येऊन बसत. यातून सुख-दु:खाची विचारणा होई.\nदेशदूतमधील बहुतांश कर्मचारी हे मध्यमवर्ग आणि गरीब मध्यमवर्गातील होते. काही ‘पोहचलेले’, काही विनोदी, काही परिस्थितीने गांजलेले, काही टाईमपास कर��ारे तर काही प्रचंड काबाडकष्ट करणारे होते. जगातील कोणत्याही संस्थेत असणारे सर्व घटक देशदूतमध्ये उपस्थित होते. एका अर्थाने ही एक अत्यंत गतीमान अशी संस्था होती. काही दिवसांतच या संस्थेशी एकजीव होत असतांना माझे सृजन सुसाट गतीने सुरूच होते. वर नमूद केलेले सहकारी हे साधारणत: २००२ची अखेर आणि २००३च्या प्रारंभीचे आहेत. यानंतर अनेक जण सोडून गेले तर बरेच नवीन आले. या सर्वांचा आढावा घेत देशदूतमधील साडेसात वर्षाच्या काळातील माझे सृजन, यातील महत्वाचे टप्पे, मला लाभलेले मार्गदर्शन, यातून घडलेला माझा पिंड आदींविषयी वाचा पुढील भागात…\n(देशदूतमधील माझ्या शेकडो लेखांमधील हा एक लेख\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pragyaneshs-challenge-ends-in-tennis-competition/", "date_download": "2020-03-29T20:20:01Z", "digest": "sha1:FB2FYXN7JAWJGT42PXWLOUDB43ITAJYQ", "length": 5319, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेनिस स्पर्धेत प्रज्ञेशचे आव्हान संपुष्टात", "raw_content": "\nटेनिस स्पर्धेत प्रज्ञेशचे आव्हान संपुष्टात\nलॉस काबोस (मेक्‍सिको) – भारताच्या प्रज्ञेश गुणेश्‍वरनचे एटीपी टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. अमेरिकेच्या फ्रिट्‌झ टेलरने त्याचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nप��रज्ञेशने पहिल्या सेटमध्ये सर्व्हिस व परतीच्या फटक्‍यांवर चांगले नियंत्रण मिळविले होते. मात्र नंतर टेलरने पासिंग शॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने बिनतोड सर्व्हिस करीत प्रज्ञेशला संधी दिली नाही. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये प्रज्ञेश सर्व्हिस व परतीच्या फटक्‍यांबाबत खूप चुका करीत सामना गमावला.\nदुहेरीत भारताच्या दिविज शरणने जोनाथन एलरीचच्या साथीत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. त्यांनी बेन मॅकलॅचियन व जॉन पॅट्रिक स्मिथ यांचा 7-5, 6-1 असा सरळ दोन सेट्‌समध्ये पराभव केला.\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nकोरोना अनुमानित दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nचंद्रकांत पंडित यांचा विदर्भला बाय बाय\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द –…\nकोरोना अनुमानित दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/novels/best-novels", "date_download": "2020-03-29T20:45:11Z", "digest": "sha1:FTURJ4ZKY4J7YMWLQEMKHTGQ63ZJ3YS3", "length": 6074, "nlines": 178, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "मराठी मध्ये सर्वोत्तम पुस्तके | कादंबरी | कथा वाचा आणि डाउनलोड करा | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्तम मराठी कादंबरी वाचा आणि विनामूल्य PDF डाउनलोड करा\nप्यार मे.. कधी कधी\nना कळले कधी season 2\nना कळले कधी - Season 1\nरंग हे नवे नवे\nबहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका\nएक पाठवणी अशी ही\nप्रिती.. तुझी नी माझी\nकादंबरी - जिवलगा ..\nतुझ्या विना -मराठी नाटक\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/sc-appoints-former-sc-retired-judge-d-k-jain-as-an-ombudsman-on-bcci-1845175/", "date_download": "2020-03-29T20:53:33Z", "digest": "sha1:WXRPVUDSTLY7QTMWNLCSDALYYGWYIORZ", "length": 13520, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "SC appoints Former SC retired judge D K Jain as an ombudsman on BCCI| सर्वोच्च न्यायालयाकडून BCCI वर लोकपालाची नेमणूक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nपांड्या-राहु��� प्रकरणात लोकपालाची नेमणूक\nपांड्या-राहुल प्रकरणात लोकपालाची नेमणूक\nसर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश\n‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या समोरच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘लोकपाल’ म्हणून निवृत्त न्यायमुर्ती डी.के.जैन यांनी नेमणूक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांनी जैन यांच्या नावाला समंती दर्शवल्यामुळे न्यायालयाने जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. याचसोबत जैन यांनी तात्काळ पदाचा ताबा घ्यावा असे निर्देशनही न्यायालयाने दिले आहेत.\nयाआधी झालेल्या सुनावणीमध्ये या प्रकरणी निवाडा करण्यासाठी लोकपालाची नेमणुक करावी का यावरुन मत-मतांतर झाली होती. बीसीसीआयची बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी लोकपाल नेमणुकीला विरोध केला होता. बीसीसीआय ही खासगी क्रीडा संघटना असल्याचं रोहतगी यांनी म्हटलं होतं. मात्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने लोकपालाच्या नेमणुकीला विरोध दर्शवला नव्हता. मात्र आजच्या सुनावणीत सर्व पक्षकारांनी जैन यांच्या नावाला पाठींबा दर्शवला. यानंतर जस्टीस बोबडे आणि जस्टीस सप्रे यांच्या खंडपीठाने जैन यांच्या नेमणुकीचे आदेश दिले.\nकाही दिवसांपूर्वी बीसीसीआयने लोकेश राहुल-हार्दिक पांड्या यांचं निलंबन मागे घेतलं होतं. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात हार्दिकने सामन्यातही पुनरागमन केलं होतं. 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही लोकेश राहुल-हार्दिक पांड्याची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. हार्दिकच्या जागी रविंद्र जाडेजाची संघात निवड करण्यात आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nBCCI निवड समितीसाठी चार नावं निश्चीत; माजी मराठमोळा खेळाडूही शर्यतीत\nसरन्यायाधीशांनी भाजपाला झापलं : राजकीय पोळी भाजण्यासाठी कोर्टाचा वापर करू नका\nबीसीसीआयच्या समालोचकांच्या यादीतून संजय मांजरेकर ‘क्लीन बोल्ड’\n…तरच भारतीय संघात धोनीचा विचार होईल BCCI ची भूमिका कायम\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 IND vs AUS : हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर\n2 World Cup 2019 : १६ जून, ठरल्याप्रमाणे भारत – पाक सामना होणारच – ICC\n3 एकाच सामन्यात गेलने हरवले 8 चेंडू, ‘युनिव्हर्सल बॉस’च्या पुनरागमनामुळे पंच त्रस्त\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/thought-of-the-day/articleshow/73327296.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T23:09:09Z", "digest": "sha1:AENEZ4F7B5HL334IJXZ43GFYUBQAAJC6", "length": 6288, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "thought of the day News: आशावाद - thought of the day | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉ���वर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/orphans-reservation/articleshow/62557098.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T22:46:58Z", "digest": "sha1:T7I2YHDNSYOACL4ROSNONDKDJV6UZNCB", "length": 12501, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Dhavte Jag News: अनाथांना आधार - orphans reservation | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nअनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात असलेल्या मागणीची पूर्तता या निमित्ताने होत असून, अनाथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नही यामुळे व्यापक होणार आहे.\nअनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात असलेल्या मागणीची पूर्तता या निमित्ताने होत असून, अनाथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्नही यामुळे व्यापक होणार आहे. अर्थात, केवळ या एक टक्का आरक्षणामुळे अनाथांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटणार नाहीत. अनाथांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनापासून त्यांना आपलेसे करण्यापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. समाजातील अन्य घटकांपेक्षा ते पूर्णत: वेगळे असून, त्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज आहे. तसे झाले तरच ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.\nराज्य सरकारचा ताजा निर्णय हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. अनाथांच्या पालन पोषणाची; तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या अनेक स्वयंसेवा संस्था राज्यभरात आहेत. त्यांपैकी अनेक संस्था समाजाच्या मदतीद्वारेच चालू आहेत. विविध कारणांमुळे अनाथ होणाऱ्या बालकांना मायेने आसरा देणाऱ्या या संस्थांचे कार्य मोठे आहे. अशा संस्थांमुळे अनाथांच्या शालेय शिक्षणाची सोय होत आहे. मात्र, त्यांच्या उच्च शिक्षणात अडचणी आहेत. दिवसेंदिवस उच्च शिक्षण महाग होत असून, आर्थिक क्षमता नसल्याने अनाथांना खासगी क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षणाची दारे जवळ जवळ बंद झाली आहेत. वयाच्या अठरा वर्षांनंतर अनाथाश्रमही सोडावा लागतो. त्यामुळे अनेक अनाथांचे शिक्षण अपूर्ण राहते. अशा विपरीत स्थितीत अतिशय जिद्दीने उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथांना ��ुढे रोजगार मिळण्यात अडचणी येतात. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विविध मागास आणि वंचित घटकांसाठी आपल्याकडे जातनिहाय आरक्षण आहे. मात्र, जातीच्याही पलीकडे असलेल्या अनाथांना आरक्षण नाही, अशी स्थिती आहे. अनेक अनाथांना आपल्या मूळ जातीची माहिती नसते. त्यामुळे जातनिहाय आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत नाही. यामुळे मिळेत ते काम करीत आणि मिळेल त्या जागेत राहत दिवस काढण्याची वेळ अनेकांवर येते. त्यांची ही परवड थांबविण्यासाठी धोरण आखण्याची गरज होती. याच्याच जोडीने खासगी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांनीही अनाथांसाठी मदतीची भूमिका घ्यायला हवी. तसे झाल्यास अनाथांचे पुनर्वसन होण्यास मोठी मदत होऊ शकेल. अनाथांकडे सहानुभूतीने नव्हे, संवेदनशीलतेने पाहायला हवे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधावते जग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/how-meeting-gopichand-shaped-manasi-joshis-world-championship-gold/articleshow/71037680.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-29T22:59:37Z", "digest": "sha1:GUYASSREB6SGJA6ZDPQUVLALUB6BWJK5", "length": 16541, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "badminton News: गोपी सरांमुळे कारकीर्दीला 'लिफ्ट' मिळाली! - how meeting gopichand shaped manasi joshi’s world championship gold | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nगोपी सरांमुळे कारकीर्दीला 'लिफ्ट' मिळाली\nगोपीचंद यांच्याशी एका लिफ्टमध्ये झालेली भेट आणि त्यातून मिळालेली प्रेरणाच मला विश्वविजेतेपदाकडे घेऊन गेली, अशा शब्दांत नुकत्याच झालेल्या पॅरा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील विजेती दिव्यांग खेळाडू मानसी जोशीने पुलेला गोपीचंद यांचाही आपल्या या विजेतेपदात मोलाचा वाटा असल्याचे मान्य केले.\nगोपी सरांमुळे कारकीर्दीला 'लिफ्ट' मिळाली\nदिव्यांग बॅडमिंटनपटू मानसी जोशीने व्यक्त केली कृतज्ञता\nगोपीचंद यांच्याशी एका लिफ्टमध्ये झालेली भेट आणि त्यातून मिळालेली प्रेरणाच मला विश्वविजेतेपदाकडे घेऊन गेली, अशा शब्दांत नुकत्याच झालेल्या पॅरा जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील विजेती दिव्यांग खेळाडू मानसी जोशीने पुलेला गोपीचंद यांचाही आपल्या या विजेतेपदात मोलाचा वाटा असल्याचे मान्य केले.\nमानसी ही आठवण सांगत होती. ती म्हणाली, 'अहमदाबाद येथे मी बँकेत नोकरी करत होते. तेथे एक मोठे सभागृह आहे. एकदा या सभागृहात गुजरात विद्यापीठाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी गोपी सर भाषण करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. पण हिंमत होत नव्हती. मात्र माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितले की, तू प्रयत्न कर त्यांच्याशी बोलण्याचा. ज्यावेळी मी त्या सभागृहाच्या लिफ्टजवळ गोपी सरांना पाहिले, तेव्हा मी त्यांच्याशी दिव्यांगांच्या या खेळाविषयी, माझ्या बॅडमिंटनमधील प्रवासाविषयी अगदी मिनिटभर बोलले. त्यावेळी २०१८च्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. काही महिन्यांचा अवधी होता. जकार्तातील या स्पर्धेसाठी मी कशी तयारी करू, असे मी त्यांना विचारल्यावर त्यांनी तडक मला हैदराबाद येथील त्यांच्या अकादमीत येण्याची सूचना केली.\nतिथून मानसीच्या हैदराबाद येथील अकादमीच्या वाटचालीस सुरुवात झाली. तिथे जे. राजेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस ट्रेनर एल. राजू यांच्या सल्ल्याने ती खेळू लागली, सराव करू लागली. धावणे आणि सायकलिंग करणे शक्य नसल्याने तिला वेगळ्या व्यायामाचा आधार घ्यावा लागला.\n३० वर्षीय मानसीला २०११मध्ये अपघात झाला होता. त्यात तिला आपला डावा पाय गमवावा लागला. पण त्यामुळे खचून न जाता तिने खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी तिला एका द्रोणाचार्याची गरज होती. गोपीचंद यांच्या रूपात तसा मार्गदर्शक तिला लाभला.\nहैदराबादमध्ये तिला कृत्रिम पायांचा एक संच भेट देण्यात आला. या सगळ्या संघर्षानंतर तिने गतविजेत्या पारुल परमार या भारतीय खेळाडूला २१-१२, २१-७ असे नमवून विश्वविजेतेपद पटकाविले. त्याचवेळी भारताच्या पी. व्ही. सिंधूनेही सुवर्णपदक पटकाविले होते.\nमानसी म्हणते की, 'मी जेव्हा सराव करत असे तेव्हा स्वतः गोपीसर तिथे बसून मला प्रोत्साहन देत. तिथेच मी वेगवेगळी शैली आत्मसात केली. कृत्रिम पायांचा संच मिळाल्यानंतर मला त्याचा फायदा झाला. मला कधी वाटले नव्हते की खेळात मी इतकी प्रगती करेन. केवळ वैयक्तिक क्षमता वाढविण्यासाठी मी बॅडमिंटन खेळत असे. पण याच खेळातून मी देशाचे प्रतिनिधित्व केले.'\nमानसीने या प्रवासात स्वतःचा शोध घेतला. ती म्हणते की, 'माझा हा प्रवास रोमांचक आहे. मला माझ्याबद्दल खूप काही जाणून घेता आले. वेगवेगळ्या परिस्थितीत मानवी शरीर कसे बदलांशी जुळवून घेते, याचा अनुभव आला.'\nमानसी आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा बाळगून आहे. त्यासाठी तिने एकेरीऐवजी मिश्र दुहेरीत खेळण्याचे ठरविले आहे. कारण पॅरालिम्पिकमध्ये एकेरीचा समावेश नाही.\nकृत्रिम पायांवरील जीएसटी कमी करा\nकृत्रिम पायांवरील जीएसटी कमी करण्याचे आवाहन तिने केले आहे. कारण या पायांच्या संचासाठी २५ लाख खर्च करावे लागतात. त्यात सवलत मिळाली तर ते परवडेल असे तिचे म्हणणे आहे. 'हे पाय नियमित चालण्यासाठी उपयोगात येतात. कृत्रिम पायांवर कर आहे म्हणजे चालण्यासाठीच जणू कर भरावा लागतो आहे. नेहमीच्या गोष्टी करण्यासाठी त्यावर कर कशाला हवा म्हणून मी सरकारला विनंती करते की, या पायांवरील जीएसटी काढून त्यावर सवलत द्यावी,' असे मानसी म्हणते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाग्रस्तांसाठी सिंधूने राज्य सरकारला दिले १० लाख\nआणखी पाच बॅडमिंटन स्पर्धा रद्द\nसिंधू पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nअचंबित करणारेआकडे आणि आपण\nकरोनाग्रस्तांसाठी हीथर झाली स्वयंसेवक\n… तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फटका\nटोकियोतील हॉटेल व्यवसायला मोठा फटका\nआंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धाही पुढे ढकलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगोपी सरांमुळे कारकीर्दीला 'लिफ्ट' मिळाली\nएलएडी, सेंटर पॉइंट स्कूलला विजेतेपद...\nसृष्टी, चिन्मय, जेनिफरला अग्रमानांकन...\nएलएडी, सेंटर पॉइंट स्कूलला विजेतेपद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/use-these-5-hair-oils-get-rid-dandruff/", "date_download": "2020-03-29T21:13:06Z", "digest": "sha1:GNQRZNCB4NWZT4W3RC2UWKP6HVYTKTOM", "length": 15038, "nlines": 175, "source_domain": "policenama.com", "title": "'या' तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा ! | use these 5 hair oils get rid dandruff | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\n‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा \n‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण केसातील कोंड्यामुळे परेशान असतात. याशिवाय केसांच्या इतरही समस्या असतात. यामागे अनेक कारणे आहे. धूळ, प्रदूषणामुळे कोंडा आणि त्वचेच्याही समस्या ओढवतात. केसांवरही याचा परिणाम होतो. कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण शॅम्पू आणि तेलाचा वापर करताना दिसतात. यात असणाऱ्या केमिकलमुळे समस्या आणखी वाढते. कोंडा आणि केसातील इतर समस्यांवर उत्तम उपाय म्हणजे तेलाने डोक्याला मालिश करणं. यामळे रक्तप्रवाह सुरळीत होतोच शिवाय केसांना पोषण मिळतं. कोणतं तेल केसांसाठी फायदेशीर आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.\n1) खोबऱ्याचे तेल – तुम्हाला माहिती नसेल परंतु खोबऱ्याचे तेल खूप गुणकारी आहे. यात अ‍ॅटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. या तेलाच्या वापराने केसातील कोंडा दूर होतो. खोबऱ्याचे तेल कोमट करा आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. या तेलाने स्कॅल्पला 5 मिनिट मसाज करा. 45 मिनिटांनी केस धुवून टाका. या उपायाने तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.\n2) मोहरीचे तेल – मोहरीच्या तेल्याने केसांना मालिश केलं तर रक्तप्रवाह सुरळीत होतो. या तेलात अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. या तेलाच्या मसाजने केसातील कोंड्यासोबतच इतरही समस्या दूर होतात. 1 चमचा मोहरीचे तेल घ्���ा त्यात 1 चमचा खोबऱ्याचे तेल आणि 1 चमचा कॅस्टरऑईल मिक्स करा. तयार झालेले मिश्रण केलांच्या मुळांना लावत मसाज करा. यानंतर 45 मिनिटांनी शॅम्पूने केस धुवून टाका. हा उपाय तु्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.\n3) ऑलिव्ह ऑईल – केसांशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी एक बाऊलमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा हळद घालून मिश्रण तयार करा. यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळांना लावत मसाज करा. एका तासाने शॅम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग करा. ऑलिव्ह ऑईलमध्ये केसांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.\n4) तिळाचे तेल – खास केसातील कोंड्याच्या समस्येने जे लोक परेशान झाले आहेत त्यांच्यासाठी तिळाचे तेल जास्त फायदेशीर ठरते. तिळ्याच्या तेलाने तुम्हाला तुमच्या केसांना मसाज करायची आहे. यानंतर एका तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता.\n5) कडुलिंबाचे तेल – कडुलिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे केसातील कोंडा दूर करण्यास मदत होते. एका बाऊलमध्ये 1 चमचा कडुलिंबाचे तेल घ्या. त्यात 1 चमचा खोबऱ्याचे तेल मिक्स करा. तयार झालेल्या मिश्रणाने 5 मिनिट केसांच्या मुळांना मसाज करा. अर्ध्या तासाने शॅम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे.\nभांडणाच्या रागातून भर बाजारात तरुणाचा ‘सपासप’ वार करून खून\nअयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं हिंदूत्वाचं खरं ‘रक्त’ जागं होईल, फडणवीसांचा CM ठाकरेंना ‘टोला’\nCoronaviurs : डोळे लाल होणं हे ‘कोराना’चं लक्षण आहे का \nCoronavirus : ‘कोरोना’च्या ‘फोबिया’मुळं नागरिक…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्याचे ‘हे’…\nCoronavirus : Vitamin-C होऊ शकतं का ‘कोरोना’वर असरदार \n‘होम क्वारंटाइन’ असताना आपल्या वजनावर कसे ठेवाल नियंत्रण \n‘या’ वॉशचा वापर करून पुरूष ठेऊ शकतात ‘इंटीमेट’ पार्टला…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nनिष्काळजीपणामुळं देखील पसरवला ‘कोरोना’ तर होऊ…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूण���ला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : इटलीत आतापर्यंत 10000 ‘कोरोना’बाधितांचा…\nCoronavirus Face : आतापर्यंत ‘कोरोना’नं 8 वेळा…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं गॅस सिलेंडरसाठी…\n पक्षाचे खासदार देणार 1 कोटी, आमदार करणार 1…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली ‘ही’ अभिनेत्री, मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये करतेय…\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज ‘पठण’ \nमुंबईहून केरळमध्ये 18 मार्चला परतलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-03-29T20:55:42Z", "digest": "sha1:2YVHQLVHRSVRISUUJYJQU65ZEWSAQC2S", "length": 23579, "nlines": 76, "source_domain": "shekharpatil.com", "title": "मन मे है विश्‍वास... - Shekhar Patil", "raw_content": "\nमन मे है विश्‍वास…\nफुटबॉलचा विश्‍वचषक संपला तो अनेक अविस्मरणीय क्षणांची भरभरून उधळण करतच सर्वार्थाने सरस असणार्‍या फ्रान्सने विश्‍वषकावर उमटवलेली मोहर ही अनपेक्षीत नव्हतीच. मात्र उपविजेता ठरलेल्या क्रोयेशियाच्या संघाची जोरदार लढतदेखील कुणी विसरू शकणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जाणारा फुटबॉल किती विलक्षणपणे जगभरातील अब्जावधी लोकांना एका सूत्रात बांधून ठेवू शकतो याची प्रचितीदेखील यातून आली आहे. निर्वासीत व अल्पसंख्यांकांमुळे तणावग्रस्त बनलेला फ्रान्स आणि गृहयुध्दामुळे होरपळलेल्या क्रोयेशियातील फुटबॉलच्या मैदानात रंगलेली लढाई ही हार-जीतच्या पलीकडे जाणारी ठरली. सर्वात महत्वाचे म्हणजे हा सामना फुटबॉलवर मनापासून प्रेम करणार्‍यांच्या मनात एक नवीन आस निर्माण करणारा ठरला आहे.\nफुटबॉलचा हा खेळ तसा रांगडा. मैदानावरील धुसमुसळेपणा आणि स्टेडियम��धील हुल्लडबाजीमुळे अनेकदा टिकेचा विषय बनणारा. मात्र या खेळाला जगभरात किती अलोट लोकप्रियता लाभलीय हे नुकत्याच संपलेल्या विश्‍वचषकाने दाखवून दिले आहे. भारतासाख्या खंडप्राय देशाचा फुटबॉलचा संघ जागतिक पातळीवर कुणाच्या खिजगणतीत नसला तरी आपल्याकडे या खेळाचे चाहते कमी नसल्याचेही यातून दिसून आले आहे. जवळपास एक महिनाभर पृथ्वीतलावरील अब्जावधी लोक आपले श्‍वास रोखून टिव्हीच्या वा स्मार्टफोनच्या पडद्यासमोर बसलेली वा अस्वस्थतेत येरझरा घालतांना दिसून आली आहेत. यात कोट्यवधी भारतीयांचाही समावेश होता. जगभरातील फुटबॉल शौकिनांना दक्षीण अमेरिकन शैलीतल्या फुटबॉलची चांगलीच मोहिनी पडलेली आहे. यामुळे साहजीकच ब्राझील व अर्जेंटीनासारख्या मातब्बर लॅटीन अमेरिकन संघांना जबरदस्त फॅन फॉलोविंग असून त्यांनी विश्‍वचषक जिंकावा अशी प्रार्थना करणारे रसिक संख्येने अधिक होते. तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शस्त्रे हाती न टाकणार्‍या जर्मनीसह इटली, स्पेन, पोर्तुगाल आदी संघदेखील ‘हॉट फेव्हरीट’ मानले जात होते. तथापि, या सर्वांचा अंदाज चुकवत फ्रान्स आणि क्रोयेशियात अंतिम सामना रंगला याचे अनेक आयामांमधून विश्‍लेषण करता येईल. मात्र या विश्‍वचषकाने कथित वलयांकीत खेळाडूंच्या मर्यादा साफ उघड्या पाडल्याचे दिसून आले. विशेष करून लिओनेल मेस्सी, क्रिस्तीयानो रोनोल्डो आणि नेमार यांच्यासारख्या सेलिब्रीटींना यात फारशी चमक दाखवता आली नाही. एक तर बहुतांश मातब्बर खेळाडू हे राष्ट्रीय संघापेक्षा आपापल्या प्रोफेशनल लीग्जला जास्त महत्व देतात. अर्थात विविध क्लब्जसाठी घाम गाळणारे महान खेळाडू हे या विश्‍वचषकात थकलेले वाटत होते. नेमार तर कामगिरीपेक्षा त्याच्या नाटकीपणामुळेच जास्त गाजला. यामुळे रशियातील विश्‍वचषकाने आजवर असलेल्या वलयांकीत कंपूची सद्दी संपुष्टात आल्याची द्वाही फिरवली असल्याचे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. अर्थात त्यांच्या जागेवर एमबाप्पेसारख्या नव्या दमाचे सुपरस्टार याच विश्‍वचषकातून उदयास आले आहेत. १९५८ सालच्या विश्‍वचषकात पेलेचा जसा उदय झाला होता, अगदी त्याच प्रकारे २०१८मध्ये एमबाप्पे जगासमोर आल्याचे मानले जात आहे. हा फुटबॉल विश्‍वातील नवीन ‘ब्लॅक डायमंड’ ठरणार असल्याची भाकिते आता केली जात आहेत.\nया विश्‍वचषकाच्या ���ंतिम फेरीमध्ये पोहचलेले दोन्ही संघ युरोपियन होते. यामुळे जगावर युरोपीयन शैलीच्या फुटबॉलच्या साम्राज्याचचे वर्चस्व निर्माण झाल्याचे मानले जात आहे. तथापि, हा निष्कर्षदेखील वरवरचा ठरू शकतो. कारण या आधीदेखील काही वेळेस असे प्रसंग आले आहेत. खरं तर, युरोपमध्ये फुटबॉलच्या पायाभूत सुविधा या अन्य खंडातील राष्ट्रांपेक्षा अधिक आहेत. यातील बहुतांश देशांमधील अंतर्गत लीग सामन्यांमधून मातब्बर क्लब्ज उदयास आले आहेत. यातील बर्‍याचशा क्लबचा संघ तर एखाद्या देशाच्या बलाढ्य संघालाही मात देणारा असतो. एकंदरीतच फुटबॉलची संस्कृती ही युरोपशी एकजीव झाल्याचा लाभ काही प्रमाणात तरी फ्रान्स आणि क्रोयेशियाला झाल्याचे कुणी अमान्य करणार नाही. तथापि, याच्याही पलीकडे जात आणि खरं तर या दोन्ही देशांमधील सामाजिक स्थितीचे अध्ययन केले असता आपल्याला एका नवीन बाबीचे आकलन होते. ते म्हणजे या दोन्ही संघांमधील विजीगिषु वृत्ती ही तेथील सामाजिक स्थितीतून निर्माण झाली आहे. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी युगोस्लाव्हीयाचे विभाजन होऊन सर्बिया व माँटेनेग्रो, बोस्नीया व हर्जेगोविना, स्लोव्हेनिया, मॅसिडोनिया आणि क्रोयेशिया आदींसारख्या चिमुकल्या देशांचा जन्म झाला. मात्र हे विभाजन सुखासुखी झाले नव्हते. मानवी जीवनातील सर्वात भयंकर एक म्हणून कुख्यात झालेल्या गृहयुध्दातून या देशांचा जन्म झाल्याचे विसरता येणार नाही. खरं तर याच रक्तरंजीत वेदनांनी कण्हत असतांनाच १९९८च्या विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरी क्रोयेशिया पोहचला तेव्हा हा चमत्कार मानला जात होता. आज दोन दशकानंतर याच चमत्काराने पुन्हा एक नवीन पायरी वर चढल्याचे दिसून आले आहे. जेमतेम ४० लाखांवर लोकसंख्या असणार्‍या आणि फुटबॉलच्या फारशा पायाभूत सुविधा नसतांनाही या संघाची ही भरारी आश्‍चर्यकारक अशीच आहे. यामुळे भारतात फुटबॉलसाठी सुविधा नसल्याची ओरड करणार्‍यांनी यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. साधारणत: फुटबॉलच्या विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीस दोन्ही बाजूचे संघ बचावात्मक खेळ करत असल्याचे आधीदेखील दिसून आले आहे. यामुळे फायनल मॅच ही नेहमी निरस होत असते. मात्र यावेळी दोन्ही संघांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे साहजीकच सामना चुरशीचा झाला. यात बाजी सर्वार्थाने उजव्या असणार्‍या फ्रान्सने मारली. अ���तिम फेरीतील सामना हा फुटबॉलच्या कोणत्याही शैलीमध्ये बध्द नसल्याचे दिसून आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आक्रमण केले. यामुळे गोलांचा वर्षाव झाला. अर्थात गेल्या अनेक वर्षांमध्ये इतक्या चुरशीचा अंतिम सामना झाला नव्हता.\nफ्रान्सच्या यशात या संघातील कृष्णवर्णीय खेळाडूंचा सर्वात मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर २३ खेळाडूंच्या चमूत तब्बल १५ अश्‍वेतांचा समावेश असल्यामुळे फ्रान्समधील कट्टरपंथी आधीच खूप संतापले होते. यावरून तेथील सोशल मीडियात विखारी चिखलफेकदेखील सुरू होती. मात्र फ्रान्सच्या विश्‍वविजेतेपदामुळे त्यांना थोबाडात मारल्यासारखी झाली आहे. फ्रान्सच्या १९९८ साली मिळवलेल्या पहिल्या-वहिल्या विश्‍वविजेतेपदात झिनेदीन झिदानचा मोलाचा वाटा होता. तेव्हादेखील झिदानला त्याचे अल्जेरियन मूळ आणि मुस्लीम धर्मावरून टोमणे मारणार्‍यांची संख्या कमी नव्हती. तथापि, झिदानच्या आगमनानंतर फ्रान्सच्या फुटबॉल संघामध्ये ‘ब्लॅक, ब्लँक, ब्युअर’ अर्थात ‘अश्‍वेत, श्‍वेत आणि अरब’ असा संकर झाल्याचे मानले जात होते. हीच त्रिसूत्री पुन्हा एकदा मोठ्या दिमाखात विश्‍वचषक मिरवतांना दिसून येत आहे. खरं तर, संपूर्ण पृथ्वीवतलावर आपल्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा सर्वप्रथम जयघोष करणार्‍या फ्रान्समध्येच हा चमत्कार शक्य आहे. तथापि, ही वाटचाल वाटते तितकी सोपी नक्कीच नाहीय. कारण, फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वांशिक तणाव वाढला आहे. विशेष करून परधर्मीय निर्वासीतांना हेटाळणीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यांच्याविषयीचा द्वेष वाढीस लागला आहे. याला विश्‍वविजेतेपदामुळे मोठी चपराक मिळणार आहे. आज अवघा फ्रान्स ज्यांना राष्ट्रीय नायक म्हणून डोक्यावर मिरवत आहेत ते केलियन एमबाप्पे, पॉल पोगबा, एनगोलो कांटे आणि अन्य मंडळी ही गौरवर्णीय आणि कथितरीत्या शुध्द फ्रेंच नव्हेत. कुणाचे मूळ अल्जेरियाचे तर कुणी कॅमरूनचा. कुणी ख्रिस्ती तर कुणी मुस्लीम. आफ्रिकेच्या विविध देशांमध्ये मूळ असणार्‍या आणि पराकोटीच्या गरीबीत राहणारी ही मुले आज जगभरातील रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. यातील बहुतांश खेळाडू हे पॅरीससह आसपासच्या झोपडपट्टीत राहणारे आहेत. यामुळे कुणातही टॅलेंट असेल तर तो खेळाडू कोणत्याही धर्माचा असो, वंशाचा असो, वर्णाचा असो की भाषेचा…त्याला कुणीही थांबवू शकत नाही. फ्रान्सच्या विश्‍वविजयातील नायकांची पार्श्‍वभूमि तपासून पाहिली असता आपल्याला हीच बाब दिसून येते. यामुळे आपल्याकडे हे नाही…ते नाही अशी ओरड करण्यापेक्षा आहे त्याच स्थितीत प्रतिभा दाखविण्याची धमक ज्यांच्यात आहे तेच कोणत्याही विपरीत परिस्थितीवर मात करू शकतात हेच फ्रान्सच्या संघाने दाखवून दिले आहे. तर किती शालीनतेने हरता येते हे दाखवणे क्रोयेशियाशिवाय कुणालाही शक्यच नव्हते. अगदी पराभूत झाल्यानंतरही ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा निर्धार या संघातील लुका मॉड्रीक आणि त्याच्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यांवर दिसून आला. अर्थात या सर्वात विजय झालाय तो फुटबॉलचा अवघ्या जगाला एका सूत्रात बांधणार्‍या सुंदर खेळाचा \nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/mount-elbrus-expedition-russia%C2%A0-15-august-2019-mission-seven-summit-23423", "date_download": "2020-03-29T21:36:03Z", "digest": "sha1:UX4RMIODTKDB64DNKRGWQSV2IWCHYVHA", "length": 4955, "nlines": 103, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "MOUNT ELBRUS EXPEDITION RUSSIA 15 AUGUST 2019 MISSION SEVEN SUMMIT | Yin Buzz", "raw_content": "\nरशियाच्या माऊंट एलब्रुसवर मराठी झेंडा फडकवल्याबद्दल संभाजीराजेंकडून कौतुक\nरशियाच्या माऊंट एलब्रुसवर मराठ��� झेंडा फडकवल्याबद्दल संभाजीराजेंकडून कौतुक\nतसं क्लांबिंग, ट्रेकिंग म्हटलं की सगळ्यांचा उर भरून येतो, पण ते ठिकाण सर करायचं म्हणजे साऱ्या अंगातून घाम निघतो. असच अवघड ठिकाण म्हणजे रशिया येथील माऊंट एलब्रुस (MOUNT ELBRUS).\nमुंबई - तसं क्लांबिंग, ट्रेकिंग म्हटलं की सगळ्यांचा उर भरून येतो, पण ते ठिकाण सर करायचं म्हणजे साऱ्या अंगातून घाम निघतो. असच अवघड ठिकाण म्हणजे रशिया येथील माऊंट एलब्रुस (MOUNT ELBRUS). हाच माऊंट एलब्रुस आपल्या मराठी शिलेदाराने एका मोहिमेच्या माध्यमातून सर केलाय. तसा हा तरुण आहे कोल्हापुरचा; मात्र सध्या तो मुंबईत रोहातो, अशा सागर नलावडे या तरुणाने रशियातल्या माऊंटवर भारताचा झेंडा फडकवून नवा विक्रम केला आहे.\nकोल्हापूरचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सागर नलावडे यांना या विक्रमाबाबत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले आहे, तर पुढील अनेक मोहिमांसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. इतकच नाही तर या मोहिमेसाठी मार्गदर्शिका म्हणून ठरलेल्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनीही सागर नलावडे तसेच त्यांच्या टीमचे कौतूक केले आहे.\nरशिया मुंबई mumbai भारत खासदार संभाजीराजे\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/politics", "date_download": "2020-03-29T21:42:12Z", "digest": "sha1:WIYPEM6SMTG5QUZNLZ7I6TLDYRVFLJX5", "length": 4978, "nlines": 106, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "राजकारण | Yin Buzz", "raw_content": "\nसरकारचा मोठा निर्णय: लॉकडाऊन काळात...\nमुंबई: लॉकडाऊन काळामध्ये शालेय पोषण आहार योजनेचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे सर्व स्तरातून सरकारचे कौतुक केले जात आहे...\nमुंबई: देशभरात कोरोना व्हायसरने खुमाकुळ घातला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे काही पॉझीटीवर रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनग्रस्त रुग्णांची सख्या वाढतचं चाचली आहे. त्यामुळे...\nरविवारचा जनता कर्फ्यू तुम्हाला माहित आहे का \nदिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी नुकतेच भारतीय जनतेला विविध माध्यमातून आवाहन केले. की २२ मार्चला रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहेर न पडता, जनता कर्फ्यूचे पालन...\nफ���णवीसांना एवढाच अनुभव असेल तर वुहानला पाठवा;...\nसध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यावरून अनेक उपपययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी देखील घेण्यात येत आहे. मात्र सध्या राज्याला शून्य प्रशासनाचा...\nशेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री दादाजी भुसे...\nजळगाव: नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. २० वर्षापासून रखडलेल्या 'सुतार बर्डी' धरणाचे काम तात्काळ सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उत्तर...\n'तुम्ही घाबरू नका, मी पवार साहेबांच्या...\nमुंबई: पर्यटनासाठी उज़्बेकिस्तान देशामध्ये महाराष्ट्रातील 39 नागरिक गेले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावा टाळण्यासाठी उज़्बेकिस्तान- भारत विमानसेवा बंद करण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2020-03-29T21:40:30Z", "digest": "sha1:FO7UAJLGMN5MWFZO6CHFXA7TMQTCA2SF", "length": 14643, "nlines": 165, "source_domain": "marathiblogs.in", "title": "सावकारशाही व्यवस्थेचा बळी | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nज्याला झाडावरून उतरता येते त्यानेच झाडावर चढावे असे जैन धर्मात एक सुभाषित आहे. उद्योगपती सिध्दार्थ कर्जाच्या वृक्षावर चढला खरा; परंतु कर्जाच्या वृक्षावरून त्याला उतरता आले नाही. ह्याचा अर्थ त्याने उतरण्याचा प्रयत्न केला नाही असा नाही. त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. त्यात यश न आल्याने नेत्रावतीत उडी मारून आयुष्या संपवावे लागले. अर्थशून्य होत चाललेल्या जीवनाच्या पसा-यातून सुटण्यासाठी तो स्वतःहून मृत्युच्या स्वाधीन झाला ‘कॅफे कॉफी डे’ चे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिध्दार्थची आत्महत्या हा सावकरशाहीचा बळी असल्याचे मी काल लिहले होते. माझी पोस्ट अनेकांना झोंबली. सिध्दार्थने ‘हवाला’त पैसे गमावले असतील अशी प्रतिक्रिया एक पोस्टकर्त्याने व्यक्त केली तर दुस-या एकाने मला काही माहित नसताना मी जजमेंट का पास करावे अशी टीका केली ‘कॅफे कॉफी डे’ चे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिध्दार्थची आत्महत्या हा सावकरशाहीचा बळी असल्याचे मी काल लिहले होते. माझी पोस्ट अनेकांना झोंबली. सिध्दार्थने ‘हवाला’त पैसे गमावले असतील अशी प्रतिक्रिया एक पोस्टकर्त्याने व्यक्त केली तर दुस-या एकाने मला काही माहित नसताना मी जजम���ंट का पास करावे अशी टीका केली सावकारशाहीचा बळी ह्या माझ्या मुद्द्याला त्यांनी विरोध दर्शवला. पोस्टकर्त्याचे लेखनस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी त्यांचा युक्तिवादाचा प्रतिवाद करत बसलो नाही. एकच म्हणावेसे वाटते की त्यांना वृत्तपत्रातल्या बातम्यांचा तपशील नीट समजला नाही. सिध्दार्थच्या उपक्रमाला ज्यांनी प्रायव्हेट इक्विटी स्वरूपात रक्कम दिली ती त्यांना परत हवी होती. आयकर खात्याने कॅफे कॉफी डेची इक्विटी जप्त केल्याने प्रयत्न करूनही प्रायव्हेट इक्विटी सिध्दार्थ एनकॅश करून देऊ शकला नाही. प्रायव्हेट इक्विटी हा वरवर शेअर दिसत असला तरी तो ब्वहंशी कर्ज कम शेअरचा प्रकार आहे हे आर्थिक जगात वावरणा-या सगळ्यांना ठाऊक आहे. मुंबई शेअर बाजारात ब्लॉक डील नावाचा एक प्रकार मध्यंतरी प्रकार सर्रास सुरू झाला होता. जरा विचार केल्यास हाही कर्जाचाच मार्ग असल्याचे ध्यानात येईल सावकारशाहीचा बळी ह्या माझ्या मुद्द्याला त्यांनी विरोध दर्शवला. पोस्टकर्त्याचे लेखनस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी त्यांचा युक्तिवादाचा प्रतिवाद करत बसलो नाही. एकच म्हणावेसे वाटते की त्यांना वृत्तपत्रातल्या बातम्यांचा तपशील नीट समजला नाही. सिध्दार्थच्या उपक्रमाला ज्यांनी प्रायव्हेट इक्विटी स्वरूपात रक्कम दिली ती त्यांना परत हवी होती. आयकर खात्याने कॅफे कॉफी डेची इक्विटी जप्त केल्याने प्रयत्न करूनही प्रायव्हेट इक्विटी सिध्दार्थ एनकॅश करून देऊ शकला नाही. प्रायव्हेट इक्विटी हा वरवर शेअर दिसत असला तरी तो ब्वहंशी कर्ज कम शेअरचा प्रकार आहे हे आर्थिक जगात वावरणा-या सगळ्यांना ठाऊक आहे. मुंबई शेअर बाजारात ब्लॉक डील नावाचा एक प्रकार मध्यंतरी प्रकार सर्रास सुरू झाला होता. जरा विचार केल्यास हाही कर्जाचाच मार्ग असल्याचे ध्यानात येईल मात्र हे कर्ज बॅलन्सशीटमध्ये कर्ज ह्या हेडखाली दाखवले जात नाही एवढेच. जुन्या सावकारशाही व्यवस्थेचेच हे नवे रूप मात्र हे कर्ज बॅलन्सशीटमध्ये कर्ज ह्या हेडखाली दाखवले जात नाही एवढेच. जुन्या सावकारशाही व्यवस्थेचेच हे नवे रूप फेसबुकच्याच नव्हे तर, लाखो वृत्तपत्रांच्या वाचकांना हा प्रकार नेमका काय असतो हे माहित नाही. त्यात त्यांचा दोष नाही. देशात लाखो लोक ‘वित्तव्यवहार निररक्षर’ आहेत फेसबुकच्याच नव्हे तर, लाखो वृत्तपत्���ांच्या वाचकांना हा प्रकार नेमका काय असतो हे माहित नाही. त्यात त्यांचा दोष नाही. देशात लाखो लोक ‘वित्तव्यवहार निररक्षर’ आहेत राजकाकरणी आणि उच्चअधिका-यांचा तर ‘वित्त निरक्षरा’त पहिला नंतर लागेल राजकाकरणी आणि उच्चअधिका-यांचा तर ‘वित्त निरक्षरा’त पहिला नंतर लागेल सिध्दार्थच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस तपास चालू आहे. त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. बाहेर आले तर एवढेच सत्य बाहेर येई की सिध्दार्थने आत्महत्या केली, जे सर्वांना माहित आहे. मरावे परि कीर्तीरूपे उरावे, असे समर्थांनी म्हटले आहे. कॅफे कॉफी डे ही कंपनी अगदी पाश्चात्य धर्तीवर उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वीही झाला. मात्र, कंपनी उभी करण्यासाठी आणि ती अविरत चालवण्यासाठी जे सतत्याने करावे लागते तेही सिध्दार्थने केले. नाही केले असे म्हणता येत नाही. मात्र ते करत असताना त्याची दमछाक झाली. हे उघड आहे. सिध्दार्थ सत्प्रवृत्त होता. म्हणूनच त्याचे नाव एक अपेशी उद्योगपती अशा अपकीर्ती रूपानेच उरणार आहे. सिध्दार्थ सत्प्रवृत्त होता. व्यापारउद्योगात केवळ सत्प्रवृत्त असून चालत नाही. ठक भेटला तर त्याला महाठक व्हावे लागते. सिध्दार्थला महाठक होता आले नाही सिध्दार्थच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस तपास चालू आहे. त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. बाहेर आले तर एवढेच सत्य बाहेर येई की सिध्दार्थने आत्महत्या केली, जे सर्वांना माहित आहे. मरावे परि कीर्तीरूपे उरावे, असे समर्थांनी म्हटले आहे. कॅफे कॉफी डे ही कंपनी अगदी पाश्चात्य धर्तीवर उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वीही झाला. मात्र, कंपनी उभी करण्यासाठी आणि ती अविरत चालवण्यासाठी जे सतत्याने करावे लागते तेही सिध्दार्थने केले. नाही केले असे म्हणता येत नाही. मात्र ते करत असताना त्याची दमछाक झाली. हे उघड आहे. सिध्दार्थ सत्प्रवृत्त होता. म्हणूनच त्याचे नाव एक अपेशी उद्योगपती अशा अपकीर्ती रूपानेच उरणार आहे. सिध्दार्थ सत्प्रवृत्त होता. व्यापारउद्योगात केवळ सत्प्रवृत्त असून चालत नाही. ठक भेटला तर त्याला महाठक व्हावे लागते. सिध्दार्थला महाठक होता आले नाही वित्तीय संस्थांचे बडे अधिकारी, उच्चपदस्थ आयकर अधिकारी, कोणताही सौदा सफाईने करणारे धूर्त स्टॉकब्रोकर, बनेल नेते, बनचुके कर्मचा���ी पुढारी ह्या सगळ्यांना सिध्दार्थ उद्योगाच्या दैनंदिन लढाईत पुरा पडू शकला नाही. अर्थात उद्योगयुध्दात अनेक उद्योगपती मित्ररूपाने वावरणा-या ‘शत्रू’ला पुरे पडू शकत नाहीच. किंबहुना ह्या सगळ्यांना हाताळणारा हुषार, बेरकी चालू मध्यस्थ लागतो. एवंगुणविशिष्ट मध्यस्थ सिध्दार्थला मिळाला नसावा.सिध्दार्थच्या मृत्यूनंतर कॅफे कॉफी डे च्या व्यवहारांची छाननी सुरू झाली आहे. त्यामागे कॅफी कॉफी डे ही कंपनी वाचवण्यापेक्षा कॅफे कॉफी डे कडून सगळा पैसा कसा सुरक्षित काढून घेता येईल ह्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. अन्यथा ही कंपनी चालवायला प्रयत्न करणे अजिबात अशक्य नाही. पण ज्याने त्याने आपले बघावे असा सध्याचा काळ आहे. ह्या काळात तो प्रयत्न कोण करणार वित्तीय संस्थांचे बडे अधिकारी, उच्चपदस्थ आयकर अधिकारी, कोणताही सौदा सफाईने करणारे धूर्त स्टॉकब्रोकर, बनेल नेते, बनचुके कर्मचारी पुढारी ह्या सगळ्यांना सिध्दार्थ उद्योगाच्या दैनंदिन लढाईत पुरा पडू शकला नाही. अर्थात उद्योगयुध्दात अनेक उद्योगपती मित्ररूपाने वावरणा-या ‘शत्रू’ला पुरे पडू शकत नाहीच. किंबहुना ह्या सगळ्यांना हाताळणारा हुषार, बेरकी चालू मध्यस्थ लागतो. एवंगुणविशिष्ट मध्यस्थ सिध्दार्थला मिळाला नसावा.सिध्दार्थच्या मृत्यूनंतर कॅफे कॉफी डे च्या व्यवहारांची छाननी सुरू झाली आहे. त्यामागे कॅफी कॉफी डे ही कंपनी वाचवण्यापेक्षा कॅफे कॉफी डे कडून सगळा पैसा कसा सुरक्षित काढून घेता येईल ह्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. अन्यथा ही कंपनी चालवायला प्रयत्न करणे अजिबात अशक्य नाही. पण ज्याने त्याने आपले बघावे असा सध्याचा काळ आहे. ह्या काळात तो प्रयत्न कोण करणार आणि का करणार शेतक-यांच्या आत्महत्या आणि उद्योगपतीची आत्महत्या ह्यात साम्य नाही हे मलाही मान्य आहे, कर्ज थकल्यामुळे दोघांना आत्महत्या करावी लागणे हे एक साम्य तर नक्कीच आहे शोतकरी असो की व्यापारी वा उद्योजक, त्याला आत्महत्या करावी लागणे हे नामुष्कीचेच. ती व्यक्तीची जितकी नामुष् तितकीच समाजाची शोतकरी असो की व्यापारी वा उद्योजक, त्याला आत्महत्या करावी लागणे हे नामुष्कीचेच. ती व्यक्तीची जितकी नामुष् तितकीच समाजाची आपला समाज आतून किडून चालला आहे हे घगधगते वास्तव. त्याला भ्रष्ट प्रशासन जितके जबाबदार आहे तितक्याच निव्वळ आपकमाईसाठी हपापले���्या वित्तीय संस्थादेखील कारणीभूत आहेत. सदैव संधीच्या शोधात असलेल्या राजकारण्यांबद्दल न बोललेच बरे.रमेश झवर\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/anyone-who-pickups-the-gun-will-be-killed-says-indian-army-and-appealed-kashmiri-youth-who-are-engaged-in-terror-activities-in-valley-to-surrender/articleshow/68058894.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T23:17:45Z", "digest": "sha1:QAJPXXLEH3UUXZXOVGPFEMF77IKE2FZD", "length": 16363, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "भारतीय सेना : दहशतवाद: शरण या, अन्यथा मारले जाल; 'त्या' काश्मिरी तरुणांना इशारा", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nterrorism: शरण या, अन्यथा मारले जाल; 'त्या' काश्मिरी तरुणांना इशारा\nदहशतवादाच्या मार्गावर चालणाऱ्या काश्मिरी तरुणांना त्यांच्या मातांनी योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देत हा मार्ग सोडून शरण येण्यास सांगावे, असे आवाहन भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील मातांना केले आहे. दहशतवादाचा मार्ग सोडून शरण आलेल्या काश्मिरी तरुणांसाठी आम्ही चांगले कार्यक्रम राबवत आहोत, परंतु दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना दया दाखवली जाणार नाही, जो शस्त्र उचलेल त्याला मारले जाईल, असा आवाहन वजा इशारा भारतीय लष्कराने आज दहशतवादाच्या मार्गावर चालणाऱ्या काश्मीरमधील तरुणांना दिला.\nबंदूक हाती घ्याल तर मारले जाल: भारतीय लष्कर\nनाही तर मी वेडी झाले असते-...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधि...\nकरोनाः पाय तुटलेला असतानाह...\nदहशतवादाच्या मार्गावर चालणाऱ्या काश्मिरी तरुणांना त्यांच्या मातांनी योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देत हा मार्ग सोडून शरण येण्यास सांगावे, असे आवाहन भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील मातांना केले आहे. दहशतवादाचा मार्ग सोडून शरण आलेल्या काश्मिरी तरुणांसाठी आम्ही चांगले कार्यक्रम राबवत आहोत, परंतु दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना दया दाखवली जाणार नाही, असा आवाहन वजा इशारा भारतीय लष्कराने आज दहशतवादाच्या मार्गावर चालणाऱ्या काश्मीरमधील तरुणांना दिला. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-का���्मीर पोलिसांनी श्रीनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून दहशतवाद्यांना कडक इशारा देण्यात आला.\nगुलवामा हल्ल्यानंतर १०० तासांच्या आत दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे लष्कराने स्पष्ट केले.\nपुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा १०० टक्के सहभाग\nजैश-ए-मोहम्मद हे पाकिस्तानच्या लष्कराचेच अपत्य आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा १०० टक्के सहभाग आहे, यात आम्हाला जरा देखील शंका नाही असे चिनार कॉर्स्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले. 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेला आयएसआय ही संस्था नियंत्रित करत असल्याचेही ढिल्लन म्हणाले.\nकाश्मीर खोऱ्यात पाकिस्तानची घुसखोरी नक्कीच सुरू आहे, मात्र ही घुसखोरी बऱ्याच प्रमाणात कमी झाली असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.\nशहिदांच्या कुटुंबीयांनी ते एकटे आहेत असे मुळीच समजू नये, तुमच्यासाठी आम्ही सदैव उभे आहोत, असे सीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. देशाच्या विविध भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांना कोणत्याही अडचणी सतावू नयेत या साठी आम्ही हेल्पलाइन सुरू केलेली आहे, अशी माहितीही हसन यांनी दिली. काल दहशतवाद्यांविरोधात पुलवाम्यात केलेल्या कारवाईदरम्यान कोणत्याही स्थानिक नागरिकाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेतल्याचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लन यांनी म्हटले आहे. पुलवाम्यातील चकमकीत 'जैश-ए-मोहम्मद'चे ३ कमांडर ठार झाले आहेत. या हल्ल्यात आणखी कोण सहभागी होते आणि त्यांची पुढील योजना काय होती, याबाबत आम्ही जाहीर करू शकणार नाही, असेही ढिल्लन म्हणाले.\nकाश्मीरच्या नागरिकांनी सहकार्य करावे\nकाल पुलवाम्यात केलेल्या कारवाईत आघाडीवर उत्तर देणारे आमचे जवान सुटीवर होते, मात्र देशसेवेसाठी ते तातडीने कर्तव्यावर रुजू झाले अशी माहिती ढिल्लन यांनी दिली. लष्करी कारवाईदरम्यान काश्मीरच्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहनही ढिल्लन यांनी केले.\nIn Videos: बंदूक हाती घ्याल तर मारले जाल: भारतीय लष्कर\nतुम्हालाही तुमच्��ा अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nइतर बातम्या:भारतीय सेना|भारतीय लष्कर|जम्मू आणि काश्मीर|terrorism|Kashmir youth|Jammu and kashmir|Indian Army\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nterrorism: शरण या, अन्यथा मारले जाल; 'त्या' काश्मिरी तरुणांना इश...\nTerrorism: आता मूकबधीर दहशतवादी\nKulbhushan Jadhav: ‘कुलभूषण यांची फाशी रद्द करा’...\nपुलवामात १६ तास चालली चकमक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-03-29T22:50:32Z", "digest": "sha1:NLQNHVEZKU435ZEHO3LDLDGMZPU227KD", "length": 12581, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकीपत्रिका/ नोंदणी - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपत्रीकेच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियातील सद्द घटनांबद्दल माहिती ह्या पत्रिके द्वारे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल.मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे. जेणेकरून सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. संख्याकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क आदी गोष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करीत आहोत. सदर पत्रिका हि संघटनात्मक बांधणीच्या कामी मराठी विकिपीडियाचे मुखपत्र म्हणूनही वापरता येईल. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर पोहचवण्यात येईल.\nआपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथे विपत्राद्वारे संपर्क करा.\nमराठी विकिपीडिया - विकिपत्रिका पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nसभासद नोंदणी रद्द करा\nसंपर्का साठी येथे क्लिक करा\nआपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे\nसंजय ठकसेन वाघमारे स्तंभलेख मुंबई ४०००४३. १०/०७/१९६४\nसदस्यांनी आपले सदस्य नाव लिहून सही (~~~~) करावी.\nसंकेत संजय पाटील ( पप्पु --पप्पु १०:०७, ५ मार्च २०१२ (IST))\nराहुल देशमुख ( राहुल देशमुख ०९:५६, ४ डिसेंबर २०११ (UTC))\nमंदार कुलकर्णी ( मंदार कुलकर्णी)\nप्रा.डॊ.दिलीप बिरुटे ( प्रा.डॊ.दिलीप बिरुटे १२:१८, ४ डिसेंबर २०११ (UTC))\nअभय नातू १५:५४, ४ डिसेंबर २०११ (UTC)\nवि. नरसीकर वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:०८, ७ डिसेंबर २०११ (UTC)\nसागर मार्कळ [[सागर:मराठी सेवक १०:३०, ७ डिसेंबर २०११ (UTC)]]\nविजय प्रभाकर नगरकर --Vijay Nagarkar १०:५६, ११ डिसेंबर २०११ (UTC)\nविनोद रकटे ( विनोद रकटे)विनोद रकटे १८:१७, ११ डिसेंबर २०११ (UTC)\nनिनाद कट्यारे 131.170.90.4 २३:१९, ११ डिसेंबर २०११ (UTC)\nभिमराव पाटिल (Bhimraopatil ०४:०७, १३ डिसेंबर २०११ (UTC) )\nमाधुरी शिंदे ११:१४, १४ डिसेंबर २०११ (UTC) माधुरी शिंदे\nसाईनाथ पारकर (साईनाथ पारकर २०:४४, १५ डिसेंबर २०११ (UTC))\nहरिष सातपुते (हरिष सातपुते १६:१४, १७ डिसेंबर २०११ (UTC))\nलकी (लकी १७:०३, १८ डिसेंबर २०११ (UTC))\nसंतोष शिनगारे (संतोष शिनगारे 09:30, १9 डिसेंबर २०११ (UTC))\nकरण कामत विशेष:योगदान/Karan_Kamath १०:१५, १९ डिसेंबर २०११ (UTC))\n[सुधाकर जवळकर] १२.५४, १९ डिसेंबर २०११ (UTC)\nमंगेश खैरनार --Khairnar.mangesh १०:२५, २६ डिसेंबर २०११ (UTC)\nRamkale456 ११:५१, २१ डिसेंबर २०११ (UTC\nJ ...J १८:००, २६ डिसेंबर २०११\nमनिष नेहेते --Manish २३:२९, २६ डिसेंबर २०११ (UTC)\nश्रद्धा कोतवाल--Shraddhakotwal १६:०२, २८ डिसेंबर २०११ (UTC)\nनिखिल चौधरी--Npc0405 ���९:५९, २९ डिसेंबर २०११ (UTC)\nसंकल्प द्रविड (संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २०:३१, ३१ डिसेंबर २०११ (UTC))\nअजय कुमार गर्ग १0:१४, 5 जानेवारी २०१२ (UTC) अजय कुमार गर्ग\nअभिजीत मानेपाटील Abhimanepatil १८:५३, ५ जानेवारी २०१२ (UTC)\nविक्रम साळुंखे (vikram ०९:३२, ६ जानेवारी २०१२ (UTC))\nसंतोष पवार (संतोष पवार पावरा)\nसंतोष गजरे १४:३१, ५ मार्च २०१२ (IST)\nनमस्कार Namskar (चर्चा) १७:०९, ६ मार्च २०१२ (IST)\nबर्गे ओमकार (Barge Omkar)बर्गे ओमकार (चर्चा) १७:४५, ६ मार्च २०१२ (IST)\nसूर्यकान्त महादेवराव कापशिकर सुजित\nअमित कुलकर्णी -- Amitshrikulkarni १४:४६, २५ जानेवारी २०१२ (UTC)\nसंजय ठकसेन वाघमारे स्तंभलेखक१०/०७/१९६४\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०२० रोजी १२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=-chandrakant-patil", "date_download": "2020-03-29T22:09:49Z", "digest": "sha1:YHRTHI4ODUANDPXXNFQSUHVDTRDMJ67O", "length": 17344, "nlines": 212, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (155) Apply बातम्या filter\nसंपादकीय (2) Apply संपादकीय filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nयशोगाथा (1) Apply यशोगाथा filter\nचंद्रकांत पाटील (154) Apply चंद्रकांत पाटील filter\nमुख्यमंत्री (50) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (46) Apply महाराष्ट्र filter\nदेवेंद्र फडणवीस (39) Apply देवेंद्र फडणवीस filter\nकोल्हापूर (24) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (22) Apply सोलापूर filter\nकृषी विभाग (20) Apply कृषी विभाग filter\nदुष्काळ (19) Apply दुष्काळ filter\nमंत्रालय (18) Apply मंत्रालय filter\nप्रशासन (17) Apply प्रशासन filter\nसुभाष देशमुख (15) Apply सुभाष देशमुख filter\nकृषी विद्यापीठ (13) Apply कृषी विद्यापीठ filter\nपुनर्वसन (13) Apply पुनर्वसन filter\nसदाभाऊ खोत (12) Apply सदाभाऊ खोत filter\nसुधीर मुनगंटीवार (12) Apply सुधीर मुनग���टीवार filter\nजिल्हा परिषद (11) Apply जिल्हा परिषद filter\nकर्जमाफी (10) Apply कर्जमाफी filter\nधनंजय मुंडे (10) Apply धनंजय मुंडे filter\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे नुकसान\nजळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील विक्रीसंबंधी सरकारकडून ठोस घोषणा, व्यवस्था केली जात नसल्याने खानदेशसह मध्य प्रदेशातील केळीची...\nकापसाच्या बीजोत्पादनासाठी पुढे या : डॉ. दत्तप्रसाद वासकर\nबदनापूर जि. जालना : ‘‘गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा लागेल. लागवडीच्या...\nपहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवण\nमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरून गुरुवारी (ता. २७) विधानसभेत शाब्दिक टोलेबाजी पहायला...\nयात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष\nमुक्ताईनगर/चांगदेव, जि. जळगाव ः कोथळी व मेहूण येथे आदिशक्ती मुक्ताबाईच्या यात्रोत्सवात शेकडो दिंड्या सहभागी झाल्या आहेत. टाल...\nचंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड\nमुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही...\nचाळीसगाव येथे नुकसानीच्या मदतीपासून शेतकरी वंचित\nचाळीसगाव, जि. जळगाव : अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या नुकसानीचे पंचनामे झाले. परंतु मोजक्‍याच...\nआदिवासींच्या विकासासाठी झपाटलेला प्रयत्नवादी..\nसुधारणा, बदल, प्रगती याबाबी स्वत:हून होत नाहीत. कोणीतरी याकरिता प्रयत्न करावे लागतात. ते व्यक्तीगत असतील तर सर्वच जण प्राधान्य...\nपुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचे प्रश्‍न १५ जानेवारीपर्यंत सोडवा ः अजित पवार\nपुणे ः ‘‘पुणे जिल्ह्यातील रेंगाळलेले जायका प्रकल्प, मुंढवा जॅकवेल प्रकल्प, भामा आसखेड पाणी पुरवठा आणि खडकवासला ते फुरसुंगी...\nसरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला ः देवेंद्र फडणवीस\nकोल्हापूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांची जी कर्जमाफी दिली ही उधारीची कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा काडीचाही उपयोग होणार...\nघरात बसणार नाही, राज्यभर दौरा काढणार ः पंकजा मुंडे\nपरळी, जि. बीड : ‘‘बंड केले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. घरात बसणार नाही,...\nहिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या : चंद्रकांत पाटील\nऔरंगाबाद : राज्यातील गावा-गावांतील रस्ते, १२ हजार कोटींच्या पाणी योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे...\nराज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समाधानी ठेव: चंद्रकांत पाटील\nपंढरपूर, जि. सोलापूर: दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या दुहेरी संकटाने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना या संकटातून...\nराज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला नाही ः चंद्रकांत पाटील\nमुंबई ः भाजप-शिवसेना महायुतीला पुन्हा सरकार स्थापनेसाठी स्पष्ट जनादेश मिळालेला आहे. मात्र, सत्तास्थापनेत विलंब होत असल्याने...\nसत्तेत समान वाटा हवा ः उद्धव ठाकरे\nमुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच...\nचंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल\nपुणे ः कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला...\nसांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांचे निर्णय पुण्यालाही लागू : चंद्रकांत पाटील\nखेड शिवापूर, जि. पुणे : ‘‘सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जे शासन निर्णय काढले आहेत, ते सर्व शासननिर्णय पुण्यातही...\n‘ईडी’ प्रकरणाचा लोकांच्या मतावर परिणाम होणार नाही : चंद्रकांत पाटील\nखेड-शिवापूर, जि. पुणे : ‘ईडी’ प्रकरणाचा कोणी कितीही फायदा उठविण्याचा प्रयत्न केला; तरी तो फक्त इव्हेंट मॅनेजमेंटचा कार्यक्रम...\nशिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात : चंद्रकांत पाटील\nमुंबई ः शिवसेना-भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली...\nअतिवृष्टीग्रस्त सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार\nमुंबई : जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांवरील कर्ज माफ करण्यासाठी घेतलेल्या शासन निर्णयात...\nजतला ‘तुबची बबलेश्‍वर’मधून पाणी द्या : प्रकाश जमदाडे\nजत, जि. सांगली : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराच्या पाण्याने वेढले होते. कोट्यवधीचे नुकसान झाले. मात्र, जत तालुका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/jignesh.prajapati/bites", "date_download": "2020-03-29T22:14:26Z", "digest": "sha1:FJWV3RTDC6A6CFAUHPAON2GUGPJ4TRQT", "length": 7608, "nlines": 226, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Jignesh Prajapati मातृभारती पर एक पाठक के रूप में है | मातृभारती", "raw_content": "\nJignesh Prajapati मातृभारती वर वाचक म्हणून आहे\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English वोट्सेप स्टेटस\n7 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી नृत्य\n2 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી मजेदार\n2 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી वोट्सेप स्टेटस\n3 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી विनोद\n2 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી नृत्य\n1 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી बातम्या\n3 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી नृत्य\n2 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी वोट्सेप स्टेटस\n6 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nJignesh Prajapati तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English वोट्सेप स्टेटस\n5 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/social-media-is-turning-into-a-fatal-addiction/articleshow/67496266.cms", "date_download": "2020-03-29T22:39:02Z", "digest": "sha1:CQJI4BNXVHQS3526TGQZMZUYZOEKTEAV", "length": 21979, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "social media addiction : सोशल मीडियाची जीवघेणी नशा - social media is turning into a fatal addiction | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nसोशल मीडियाची जीवघेणी नशा\nसोशल मीडियावर बहुतांश वेळ घालवणाऱ्या किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य निर्माण होण्याचं प्रमाण याच वयातील मुलांच्या प्रमाणात दुप्पट असल्याचा निष्कर्ष नुकताच 'ई क्लिनिकल मेडिसिन' या मेडिकल नियतकालिकाने काढला आहे, त्यानिमित्ताने यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.\nसोशल मीडियाची जीवघेणी नशा\nसोशल मीडियावर बहुतांश वेळ घालवणाऱ्या किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य निर्माण होण्याचं प्रमाण याच वयातील मुलांच्या प्रमाणात दुप्पट असल्याचा निष्कर्ष नुकताच 'ई क्लिनिकल मेडिसिन' या मेडिकल नियतकालिकाने काढला आहे, त्यानिमित्ताने यामागच्या कारणांचा घेतलेला वेध.\nसोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोकांचा संदेश आपल्याला आणि आपल्याकडून त्यांना क्षणात पोचू शकतो. एकदा का आपण सोशल मीडियाच्या खिडकीत बसलो की ते जग पाहण्यात किंबहुना जगण्यात आपण इतके गुंततो की मग पुन्हा त्या जगातून मागे वळणे कठीण होऊन जाते. हा परिणाम जे जे सोशल मीडियाशी परिचित आहेत, त्या सर्व वयोगटातील गरीब-श्रीमंत सगळ्यांमध्ये दिसून येतो. पण यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झालेला ग्रुप म्हणजे तरुणाईचा. एकदा का सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात सापडले की दिवसाचे २४ तास ते अडकतात. त्यातून सुटणे त्यांच्यासाठी खूप मुश्कील बाब आहे. तरुणाई म्हटली म्हणजे मुले व मुली दोन्हीही या परिणामात अंतर्भूत आहेत, पण मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मुलींवर होणारा दुष्परिणाम अधिक आहे.\nअर्थात सोशल मीडियाचा उद्गम सकारात्मक हेतूनेच झालेला आहे. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात कुटुंबाशी व मित्रमैत्रिणींशी जोडलेले राहतो. संकटात आपल्याला त्यामुळे वेळेत मदत मिळते. सोशल मीडियामुळे ज्ञान व माहिती मग ती कुठल्याही विषयाची असो, दैनंदिन व्यवहाराची असो व गंभीर शास्त्राची असो आपल्याला ती एका क्लिकवर मिळते. अशी माहिती जेव्हा सत्य व तथ्यावर आधारित असते तेव्हा तिच्यामुळे होणारा फायदाही प्रामाणिक व दूरगामी असतो. पण तरुणाईसाठी हा सोशल मीडियाचा वापर जपूनच व्हायला हवा, कारण प्रौढ शहाणपणाच्या अभावी याचा दुरुपयोग जास्त होत आहे आणि त्याचे नकारात्मक दुष्परिणाम या पिढीत जास्त दिसून येत आहेत. आजकाल असे दिसून येत आहे की जवळजवळ ८० ते ९० टक्के तरुण मुले सोशल मीडियावर असतात. ती सतत आपले मित्रमैत्रिणी क्षणोक्षणी काय करीत आहेत, कुठे आहेत, कोणाबरोबर आहेत याचा आढावा घेत सोशल मीडियावर वावरताना दिसतात. त्याचबरोबर आपण काय करतो आहोत याची क्षणक्षणांची खबर आपल्या मित्रम��डळींना देत असतात. हे सगळे क्षण अनेक वेळा सर्वसामान्य असतात. दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक अशा कृतीपलीकडे त्यांचे काही महत्त्वही नसते. पण अशा अर्थहीन गोष्टीत आपला वेळ वाया घालवण्यात या तरुणाईला त्यांच्या वेळेचे भविष्यातील महत्त्व जाणवलेले दिसत नाही. आज सोशल मीडियाचे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही खूप मोठी गंभीर समस्या जगासमोर आहे.\nजी तरुण मुले आपला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात त्यांच्यात डिप्रेशन वा उदासीनतेची लक्षणे जास्त दिसून येतात, असा आज संशोधनाचा निष्कर्ष दिसून आला आहे. यातसुद्धा तरुण मुलांपेक्षा मुलींमध्ये डिप्रेशन जास्त प्रमाणात दिसून येते. यात नक्की जैविक कारण जरी सांगता आलेले नाही, तरी या संशोधनाचा परामर्श घेताना मुळात सोशल मीडिया मानसिक अनारोग्यासाठी कारणीभूत आहे आणि याशिवाय मुलींमध्ये त्याचा मानसिक दुष्परिणाम अधिक दिसून येतो ही बाब गंभीर आहे.\nसोशल मीडियामुळे आपण आपल्या मित्रमंडळांची संख्या वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. नवीन पिढीला आपल्याला जितक्या अधिक सकारात्मक प्रतिक्रिया किंवा लाइक्स मिळाले तर आपली सामाजिक प्रतिमा देदीप्यमान झाल्यासारखे वाटते. आपली 'सोशल स्टेटस' अधिक प्रभावी करायची हा त्यामागचा प्रांजळ हेतू आपल्याला मुलींमध्ये दिसून येतो. खरेतर स्वत:ला या 'सोशल स्टेटस'च्या माध्यमातून पारखायचे वेडे व्यसनच या मुलींना लागले आहे म्हणावे लागेल. सोशल मीडियावरचे मित्रमैत्रिणी हे काही आपल्या अवतीभोवती असणाऱ्या खऱ्या जिवंत मित्रमैत्रिणींसारखे नसतात. सोशल मीडियावरची मैत्री ही केवळ नंबरांपुरती म्हणायची त्यात सच्च्या मैत्रीसारखे काहीच जीवाभावाचे नसते. पण तरीही मीडिया मैत्रीचे आकर्षण मात्र नशेसारखे असते. भरकटलेले आणि भासांच्या काल्पनिक जगातले. या आभासी जगाचा अनुभव व त्यातले गुंतणे या तरुण मुलींना वास्तविक जगापासून खूप दूर घेऊन जातात. यामुळे त्यांचे भावनिक संतुलन बिघडते. त्यांना सतत दुसऱ्यांशी, आभासी जगातल्या दुसऱ्यांशी तुलना करत जगायला आवडते. आपले अस्तित्व व जगणे दुसऱ्यांपेक्षा कसे अधिक चांगले आहे हे सिद्ध करण्यात अधिक रस वाटायला लागतो. मुलींवर तर आपण सोशल मीडियावर कसे अधिक सुंदर दिसायला पाहिजे, आपली स्टाइल कशी प्रभावी असायला हवी, आपले केस कसे चमकदार असायला हवे��, आपली 'फिगर' कशी फिट असायला हवी या सर्वांचा प्रचंड मानसिक दबाव असतो. या सगळ्या गोष्टींना त्यांना हवे तसे 'लाइक्स' नाही मिळाले तर त्या स्वत:वर नाराज होतात, निराश होतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. स्वत:बद्दल भ्रांती निर्माण होते जेव्हा सोशल मीडियाचे प्रतिसाद कमी होतात तेव्हा या मुलींमध्ये एकटेपणाची भावना बळावते. दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या निर्माण होते, स्पर्धात्मक विकार निर्माण होतात. या सगळ्यांमुळे मग या मुलींच्या मनात निराशा निर्माण होते. आपण आकर्षक नाहीत, आपण एकाकी पडलो आहोत, आपण आपल्या मित्रमंडळींना प्रभावित करू शकत नाही या विद्ध करणाऱ्या भावनांमुळे या मुलींचे नैतिक खच्चीकरण होत राहते. साहजिक या सगळ्यांमुळे येणारी निराशा ही खूप गंभीर बाब आहे. यातून एक दुष्टचक्र निर्माण होते. या निराशेतून बाहेर यायच्या अप्रगल्भ प्रयत्नात सोशल मीडियावर मग काही फसवे प्रयोग या मुली करतात, सुंदर दिसणारे फोटो टाका किंवा खर्चिक गोष्टींतून मीडियावर छाप टाकायचा प्रयत्न करायचा, असत्य बडेजाव निर्माण करायचा. या सगळ्या नाट्यपूर्ण आविर्भावात स्वत:चा आत्मसन्मान व आत्मविश्वास गमावून या मुली स्वत:ला निराशेच्या खाईत ढकलतात वा स्वत:ला संपविण्याचेही प्रयत्न करतात.\nया अनुभवातून जाताना तरुणाईला गरज असते ती वास्तविक मार्गदर्शनाची व योग्य उपचारांची. आईवडील व शिक्षकांनी या मुश्कील परिस्थितीला ओळखून तरुणाईची मदत करणे गरजेचे आहे. त्यांना आभासी सोशल मीडियातून बाहेर काढून भावनिक समतोल कसा साधावा हे जितक्या लवकर शिकविता येईल, तितके त्यांचे भविष्य घडविणे सोपे होईल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n... पुन्हा एकदा विद्या प्रभूदेसाई\nगोचाला : पूर्वेचा स्वर्ग\nकरोना व्हायरसचा गिर्यारोहणाला संसर्ग\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठ��क बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोशल मीडियाची जीवघेणी नशा...\nमाझी वाङ्मयीन भूमिका मांडली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/dharmashikshan", "date_download": "2020-03-29T20:28:04Z", "digest": "sha1:2IPRB6XQ4CJKJN5BLSFM4PQRRCJ6HFGB", "length": 18006, "nlines": 208, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "धर्मशिक्षण Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > धर्मशिक्षण\nसध्या मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे \n‘भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. संस्कृती आणि संस्कार कुटुंबातून नाहीसे होत आहेत. भारतीय स्त्री शिक्षणामुळे मोठी होत नसून संस्कृतीमुळे मोठी होते. त्यामुळे संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे.\nCategories राष्ट्र-धर्मविषयक चौकटTags धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्मविषयक चौकट, हिंदु संस्कृती\nगुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ \nगुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले.\nCategories धर्मशिक्षण, सण-उत्सवTags गुढीपाडवा, तत्त्व, धर्मशिक्षण, सण-उत्सव, हिंदू\nगुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण\nगुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.\nCategories धर्मशिक्षण, सण-उत्सवTags गुढीपाडवा, धर्मशिक्षण, पंचांग, पूजन, सण-उत्सव\nगुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व \nगुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराची तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते \nCategories धर्मशिक्षण, सण-उत्सवTags गुढीपाडवा, धर्मशिक्षण, सण-उत्सव\nइतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.\nCategories धर्मशिक्षणTags गुढीपाड���ा, धर्मशिक्षण\nसूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी \nज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी.\nCategories धर्मशिक्षण, सण-उत्सवTags गुढीपाडवा, धर्मशिक्षण, सण-उत्सव\nगुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया \nसुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.\nCategories आवाहन, राष्ट्र-धर्म लेखTags आवाहन, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म लेख, सण-उत्सव, हिंदु\nगुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.\nCategories धर्मशिक्षणTags गुढीपाडवा, धर्मशिक्षण\nशिक्षण : वस्तूस्थिती आणि उपाययोजना\nमहाराष्ट्रातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकणारा वर्ष २०१८ मधील ‘राष्ट्रीय शैक्षणिक अहवाल’ नुकताच प्रकाशित झाला. या अहवालात ग्रामीण भागांत इयत्ता तिसरीतील ५.२ टक्के विद्यार्थ्यांना १ ते ९ पर्यंतचे अंक ओळखता येत नाहीत, …\nCategories नोंदTags धर्मशिक्षण, मराठी भाषा, महाराष्ट्र, शिक्षण\nहिंदूंचा वर्षारंभाचा दिवस (२५ मार्च २०२०) म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत.\nCategories सण-उत्सवTags गुढीपाडवा, धर्मशिक्षण, सण-उत्सव, सनातन संस्था\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/8002", "date_download": "2020-03-29T21:25:59Z", "digest": "sha1:SRDGMKKX62AFGEI63UOBMH33SSZFRQPB", "length": 12647, "nlines": 107, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चतुःश्लोकी भागवत | राजा परीक्षितीची योग्यता| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n वीर्यशौर्यधर विवेकी पैं ॥५९॥\nकृष्ण असतां धर्म भ्याल�� कलीभेणें पाठी पळाला हा कलीसी ग्रासुनी ठेला धैर्यै आथिला अधिकारी ॥९६०॥\n ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती त्याचे अधिकाराची स्थिती वानावी पां किती वाचाळता ॥६१॥\nजेणें गर्भी रक्षिलें निजस्थितीं त्यातें परीक्षी सर्वांभूती येथवर प्रीती हरिचरणीं ॥६२॥\n उभयपक्षीं चांग जन्मला शुद्ध ॥६३॥\n असे अतिनेटक परमार्थी ॥६४॥\nपरमार्थाचा योग्य अधिकारी म्हणून या राजाला श्रीशुकांनी भागवत सांगितलें - उपदेशाची परंपरा\n श्रीभागवत त्यासी निरोपिलें ॥६५॥\nदुजें दवडून दृश्य दृष्टी अति गुप्ततेपरिपाठीं बोले कर्णपुटीं अतिएकांतीं ॥६६॥\n व्यासासी करी निजबोध ॥६८॥\n गुप्तरुपें जे आली होती तेचि प्रगट जगाप्रती शुक परीक्षिती परमार्थ सांगे ॥९७०॥\n मेळवूंनियां सहज त्यक्तोदक जाहला ॥७१॥\nश्रीशुकमुखानें भागवत श्रवण करुन परीक्षिति ब्रह्मज्ञानी झाला\n तेवीं आगमन श्रीशुकाचें ॥७३॥\n तो परीक्षिती शापें पीडितां झाला रक्षिता शुकयोगींद्र ॥७४॥\n श्रीभागवतार्थी शुक वक्ता ॥७५॥\nधन्य वक्ता तो श्रीशुक श्रवणे विसरवी तान्हभूक \n पूर्णपरमार्था त्यासी लावी ॥७७॥\nतें हें श्रीभागवत संपूर्ण दशलक्षणीं सुलक्षण परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला ॥७८॥\n दोरीच मिथ्या होय जाण तेवीं देहाचें देहपण देहस्था मीपण जाणतां मिथ्या ॥७९॥\nदेह असो अथवा जावो आह्मी पूर्णपरब्रह्म आहों केला निः संदेहो श्रवणमात्रें ॥९८०॥\nश्रोत्यांना विनंती व कथासूत्र\nभगवदभजनाशिवाय ब्रह्मदेवालासुद्धां ज्ञानप्राप्ति नाहीं\nस्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला\nकिंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा\nचित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं\nअनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं\nस्वयंचिंतनांतून ‘ तप ’ याचा अर्थ त्याला स्फुरला\nतप म्हणजे नेमकें काय \nकामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें\nअशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें\nअहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन\nनारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त\nज्ञान देण्याला अधिकारी कोण\nआत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें.\nछाया माया यांचे नाते\nसदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल\nमाझी प्राप्ति कोणाला होत नाहीं \nब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला\nचार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें\nब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला\nजनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली - एकनाथ\nब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात \nपितृसेवेनें नारद ज्ञानी झाले\nभागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले\nनारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली\nगुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ\nअशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें\nश्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/05/23/2364/", "date_download": "2020-03-29T21:19:32Z", "digest": "sha1:IWWB63OME4EWXA4BK3WW7AT7P7Q7HMII", "length": 9560, "nlines": 121, "source_domain": "www.krushirang.com", "title": "निकाल आकडेवारी | चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, गडचिरोली", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nHomeमहाराष्ट्रऔरंगाबादनिकाल आकडेवारी | चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, गडचिरोली\nनिकाल आकडेवारी | चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, गडचिरोली\nMay 23, 2019 Team Krushirang औरंगाबाद, ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय 0\nलोकसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू असून दुपारी १२.५० वाजेपर्यतचे निकाल आता निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाने जाहीर केलेले उमेदवार व पक्षनिहाय मतदान खाली दिलेले आहे.\nमतदारसंघातील प्रमुख उमेदवार, कंसात त्यांचा पक्ष आणि आतापर्यत मिळालेली एकूण मतदान पुढीलप्रमाणे :\nहंसराज अहिर (भाजप): 80189\nसुरेश धानोरकर (काँग्रेस): 82910\nसुभाष भामरे (भाजप): 259354\nकुणाल पाटील (काँग्रेस): 150677\nडॉ. भारती पवार (भाजप): 162698\nधनराज महाले (राष्ट्रावादी): 102451\nजीवा पांडू गावित (सीपीआय): 39285\nअशोक नेते (भाजप): 187880\nडॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस): 145047\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनिकाल आकडेवारी | बारामती, बीड, भंडारा, भिवंडी, बुलढाणा\nनिकाल आकडेवारी | हातकणंगले, हिंगोली, जळगाव, जालना, कल्याण, कोल्हापूर\nहा असेल सेनेला दुसरा धक्का..\nMarch 3, 2019 Team Krushirang नागपूर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ 0\nनागपूर / चंद्रपूर : सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडल्यानंतर आता आणखी एक शिवसेना आमदार जय महाराष्ट्र करून कॉंग्रेस पक्षात डेरेदाखल होण्याची चर्चा विदर्भात सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार सुरेश धानोरकर [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nमोफत वैद्यकीय सुविधांसाठी फिरते पोटविकार केंद्र\nमुंबई : पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज विधानमंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nभाजप-शिवसेनेची ऐन निवडणुकीत भगव्या रंगाशी कट्टी\nApril 11, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nकाश्मीरमधे भाजप सातत्याने पोस्टर्सवर भगव्या ऐवजी हिरव्या रंगाचा वापर करत आहेत. तर आता शिवसेनेच्या ऑफिशीयल फेसबुकवर काल प्रोफाईल फोटोत बदल करण्यात आला. तर त्यामधेही भगवा रंगाचा वापर कुठेच नाही. एरव्ही भगवे रक्त, भगवेकरण, सातत्याने भगव्याचा [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/martyrs-day-significance/", "date_download": "2020-03-29T21:34:35Z", "digest": "sha1:44TUXE4BN5HSMDPVNQV4AAPXYDRV4VKC", "length": 25844, "nlines": 212, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Martyrs Day Significance – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Martyrs Day Significance | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nपुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, मार्च 30, 2020\nराशीभविष्य 30 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nपुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nNikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)\nCoronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या समान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nFact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा\nCoronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nCoronavirus Outbreak In Maharashtra: कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाऊ द्यायचा नसेल तर 'ही' गोष्ट महत्वाची; पहा काय सांगतायात अजित पवार\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर वांद्रे पश्चिम विभागात नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करता येणार, पहा वेळापत्रक\nCoronavirus: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी; BMC ने ट्विट करून दिली माहिती\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nCoronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर\nप्रियंका गांधी यांचे टेलीकॉम कंपन्यांना पत्र; लॉकडाऊन दरम्यान शहरात���ल विविध भागात अडकलेल्या कामगारांना महिनाभरासाठी मोफत ईनकमिंग-आउटगोईंग सुविधा द्या\nCoronavirus: कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अदनानी फाउंडेशनकडून 100 कोटींचे PM Cares Fund साठी दान\nCoronavirus Outbreak: स्पेन मध्ये 24 तासात 838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; देशात आतापर्यंत 6,528 बळी\nCoronavirus: अमेरिकेत एका दिवसात कोरोनाबाधित 19 हजार नवे रुग्ण, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लॉकडाउनला विरोध\nCoronavirus: स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा चा कोरोनामुळे मृत्यू\nCoronavirus: इटली येथे कोरोनामुळे मृतांचा आकडा 10 हजारांवर पोहचला-AFP यांची माहिती\nHow To Open Google 3D Animal: Lion, Giant Panda, Penguin, Tiger यांसारखे प्राणी प्रत्यक्ष पाहण्यास मोबाईलमधील कमी जागेमुळे अडथळा येत असेल तर काय कराल\nGoogle 3D Animals ला कंटाळला असाल तर ट्राय करा Toontastic 3D Cartoon App, अफलातून गेम्सच्या माध्यमातून बनवा स्वत: अॅनिमेटेड कार्टून्स\nफेसबुक न वापरणाऱ्यांना किंवा लॉगआऊट केलेले युजर्संनाही Facebook Live ऐकता येणार; जाणून घ्या काय आहे नवीन फिचर\nTata Gravitas ला टक्कर देण्यासाठी लॉन्च होणार Hyundai Creta, जाणून घ्या खासियत\n भारतीय बाजारात पुन्हा सादर होणार Maruti 800; कंपनीकडून होत आहे दोन नव्या कार्सची निर्मिती, 5 लाखाहून कमी किंमत\nBS6 Ford Endeavour: भारतात लाँच झाली देशातील पहिली 10 Gear एसयूव्ही; जाणून घ्या किंमत व खास वैशिष्ट्ये\n1 एप्रिल पासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये होणार मोठा बदल; बंद होणार बीएस-4 वाहने\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या समान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nCOVID-19 Outbreak: लॉकडाउनमध्ये दिसला रिषभ पंतचा वेगळा अंदाज, अशाप्रकारे ठेवत आहे स्वत:ला व्यस्त\nएमएस धोनी याच्या निवृत्तीबद्दल मोठी बातमी, 'कॅप्टन कूल' नेट घेतलाय निवृत्तीचा निर्णय पक्का: सूत्र\nCOVID-19 लॉकडाउनमुळे घर बसलेत टीम इंडियाचे खेळाडू, कोच रवि शास्त्री यांना दिसत आहे यात फायदा, जाणून घ्या कसे\nLockdown In India: लॉकडाऊन काळात बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना ला घेऊन रुग्णालयात पोहचला; पहा व्हिडिओ\nCoronavirus: बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची कोरोना व्हायरस चाचणी चौथ्यांदाही पॉझिटव्हच\nझी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका 30 मार्चपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nSherlyn Chopra: शर्लिन चोपडा हिने हॉट व्हिडीओ शेअर करून Coronavirus Lockdown दरम्यान काय करावे या प्रश्नाचे दिले उत्तर (Watch Video)\nराशीभविष्य 30 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nराशीभविष्य 29 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nDating Tips: मुलींना त्यांच्याबद्दल 'या' गोष्टी ऐकायला खूप आवडतात; मुलांनी नक्की जाणून घ्या\nVinayak Chaturthi 2020 Muhurt: विनायक चतुर्थी निमित्त विघ्नहर्त्या गणेशाची अशा पद्धतीने करा आराधना, जाणून घ्या शुभ मुहूर्त\nNikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)\nFact Check: मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणारी 'ती' Audio Clip खोटी; क्लिप शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन\nFact Check: कोरोना व्हायरसची PH Value 5.5-8.5 च्या मध्ये असल्याने लिंबू, आंबा, संत्री खाऊन करता येणार उपचार जाणून घ्या व्हायरल फॉरवर्ड मागील सत्य\nFact Check: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना COVID-19 ची लागण झाल्याच्या व्हायरल वृत्तावर पाकिस्तानी सरकारने दिले स्पष्टीकरण\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMartyrs' Day 2020 Images: खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून, वीर पुरूषांचे Quotes शेअर करून जागवा शहिदांच्या त्यागाच्या आठवणी\nMartyrs’ Day 2020 Images: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या राष्ट्रपितांना आदरांजली\nMartyrs’ Day 2020: 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून का साजरा केला जातो जाणून घ्या यामागचे कारण\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना ‘ही’ विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nCoronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या समान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nFact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा\nCoronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर\nराशीभविष्य 30 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nपुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nNikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)\nCoronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO\nअमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी Digital Payment चा वापर करण्याचे RBI चे आवाहन; NEFT, IMPS, UPI सेवा चोवीस तास सुरु\nस्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे … ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा\nFact Check: COVID-19 पासून बचाव करण्यासाठी Vitamin-C ते Paracetamol सेवनापर्यंतच्या अनेक अफवा आणि तथ्य याबाबत NDMA ने सांगितले वास्तव\nCoronavirus: दिल्ली से पलायन करने वाले मजदूरों को रोकने को लेकर अरविंद केजरीवाल का बड़ा ऐलान, कहा- अगर कोई मकान का किराया नहीं दे पाता है तो सरकार करेगी भरपाई\nराशिफल 30 मार्च 2020: जानें किस राशि की चमकेगी किस्मत और कैसा रहेगा आज का दिन\nCoronavirus: मोदी सरकार ने कोरोना महामारी से निपटने की जिम्मेदारी 11 ग्रुप्स को सौंपी, पीएमओ और कैबिनेट के वरिष्ठ सदस्य होंगे हिस्सा\nCoronavirus: बिहार में कोराना के 4 नए मामले आए सामने, पीड़ितों की संख्या बढ़कर 15 हुई: 29 मार्च 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुंबई इंडियंस ने जारी रखा IPL 2020 का उत्साह ट्वीट किया 'MI vs CSK' के पहले मैच का ऐसे लाइव स्कोर\nभारत में कोरोना वायरस से संक्रमित मरीजों की संख्या बढ़क��� 1024 हुई, अब तक 27 की मौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manasvi-news/magic-of-technology-1194971/", "date_download": "2020-03-29T21:11:05Z", "digest": "sha1:2KWXDWCQ2XWKMOVIYMALABHSKV35ORYX", "length": 25745, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nआई-बाबांची पिढी ना या सगळ्या गॅजेट्सला तशी मागासच आहे. पण सगळयाचं कुतूहल एकदम जबरदस्त.\nहातातला स्मार्टफोन, त्यातले वेगवेगळे अ‍ॅप्स वापरणं ही तरुणाईसाठी रोजचीच बात. पण घरातले आई-बाबा हे स्मार्ट फोन वापरायला घेतात आणि त्यांची सॉलिड तारांबळ उडते..\n‘तसं नसतं करायचं, तुम्हाला कळत नाही. जरा नीट ऐका माझं.. एकतर अर्धवट माहिती आणि मी सांगितलेलं ऐकायचं नसतं तुम्हाला.. अरे पुन्हा तेच.. तुम्ही इम्पॉसिबल आहात.’ रविवारी आमच्याकडे बहुतेकदा हे संभाषण कानी पडतं. कारण दादा घरी असला की आई-बाबांची तंत्रज्ञानविषयक ज्ञानपिपासा मॅक्झिमम लेव्हलला जाऊन पोचते आणि मग मोबाइलपासून सुरू होणारा सिलसिला मिक्सर किंवा मायक्रोवेव्हपर्यंत असा कुठेही थांबू शकतो. बिच्चारा दादा. रविवार सुट्टी नसून सक्ती वाटत असेल त्याला. आई बाबांनी ज्ञानार्जनासाठी माझ्याकडे येण्याचा मार्ग तर मी आधीच बंद करून टाकला. त्याला कारण आईचे आधीचे प्रयत्न. ‘अगं, मला जरा हा नंबर कसा सेव्ह करायचा ते दाखवतेस का’ अगदी नीट रीतसर मी तिला दाखवले पण त्यातही तिच्या हजार शंका.. शेवटी कंटाळून मीच नंबर सेव्ह करून दिला. पुन्हा काही दिवसांनी तीच शंका. ‘हो, दाखवते थांब. आलेच.’ असं म्हणून मी सटकलेच. हळूहळू मग ही जबाबदारी दादावर सरकवायला लागले. ‘हे ना दादाला नीट माहितेय. त्याच्या फोनमध्ये पण असंच आहे. दादा दाखव रे.’ माझी आग्ऱ्याहून सुटका..\nआई-बाबांची पिढी ना या सगळ्या गॅजेट्सला तशी मागासच आहे. पण सगळयाचं कुतूहल एकदम जबरदस्त. दादाने एखादी गोष्ट शिकवली की तेच करत बसतात, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आई-बाबांच्या चेहऱ्यावर बघणं म्हणजे एक बेस्ट अनुभव असतो. तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल केलेत हे खरंच आहे, पण त्याने सगळ्यात मोठा बदल केला असेल तो म्हणजे पिढय़ांचे रोल बदलणे. या तंत्रज्ञानामुळे वीसपंचवीस पावसाळे पावसाळे पाहिलेली पिढी आठ-दहा व्हर्जन्स अपग्रेड केलेल्यांकडून मार्गदर्शन घेते. एक्स्चेंज ऑफ रोल.. मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी आणि हे सगळ्यांच्याच घरोघरी. प्रत्येकजण असतो वेगवेगळ्या लेव्हल्सना. पण गेम तोच.\nत्या दिवशी ऋचा वैतागून सांगत होती. ‘ही आई ना.. अगं तिला ना मी एसएमएस कसा पाठवायचा, वाचायचा ते शिकवलं. म्हटले की मला कॉल घेता नाही येणार तेव्हा मी एसएमएस पाठवला तर निदान वाचता तरी येईल तिला, पण आता ताप झालाय हा डोक्याला. अगं, कोणताही सण आला, काहीही ऑकेजन असलं की ही मला पण एसएमएस पाठवते. तेही सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला बसून आणि पाठवून झाल्यावर विचारते, ‘मिळाला का’ मी सांगितलं की अगं तुझ्या मत्रिणींना पाठव, मला काय पाठवतेस तर म्हणते वाच ना. बघ आता कसा मला नीट पाठवता येतो ते. बरं तू काकूंना अजून व्हॉट्सअ‍ॅप नाही शिकवलंस ते नाहीतर तुझं काही खरं नसतं, ट्रस्ट मी’ मी सांगितलं की अगं तुझ्या मत्रिणींना पाठव, मला काय पाठवतेस तर म्हणते वाच ना. बघ आता कसा मला नीट पाठवता येतो ते. बरं तू काकूंना अजून व्हॉट्सअ‍ॅप नाही शिकवलंस ते नाहीतर तुझं काही खरं नसतं, ट्रस्ट मी\nअसं झालं तर काय अनर्थ होईल या विचारातून मी कशीबशी बाहेर येत हळू आवाजात म्हटल, ‘सध्या मी आणि दादाने त्यांना त्या स्टेजपर्यंत पोहोचूच दिलं नाहीये, जरा हळूहळू चालू ठेवलंय. तरी ते म्हणत असतात मध्येच की ते व्हॉट्सअ‍ॅप का काय ते टाकून दे मोबाईलमध्ये. आम्ही तर कानाडोळा करतो. पण त्यांना कोण शिकवतं देव जाणे रोज सकाळी पुष्पगुच्छांच्या फोटोबरोबर गुड मॉर्निगचा मेसेज आणि गुड नाईटचा मेसेज दररोज असतोच त्यांचा. आणि त्यात वरून सगळं मराठीत लिहायचं असतं त्यांना.. यात कहर म्हणजे या मेसेजचा त्यांना रिप्लायसुद्धा हवा असतो.. कित्ती ते मेसेज त्यांचे.\nशंकर महादेवनना पिछाडीवर टाकून मी ब्रेथलेस होण्याचा रेकॉर्ड केव्हाच मोडला होता. साहाजिकच होतं ते. मनातली भडभड अशी सह अनुभवी समोरच बाहेर येणार ना.. तितक्यात आम्हा दोघींचा फोन वाजला आणि एक हताश उसासा सोडून दोघींनी एकमेकींकडे पाहिले. शाळेतल्या निबंधात का कधी ‘तंत्रज्ञान-एक शाप’ मध्ये हा मुद्दा मी लिहिला नाही याचे राहून राहून वाईट वाटले .\nत्या दिवशी तर आईने गेमच केला. खूप दिवसांनी मी, आईबाबा आणि दादा स��नेमा पाहायला गेलो होतो. सिनेमा ऐन रंगत असताना शास्त्रीय संगीताची एक धून मोठय़ाने वाजायला लागली.. एक मिनिट ओळखीची वाटतेय मला ही. आइशप्पथ.. आईचा मोबाइल. थिएटरमधल्या सगळ्यांच्या नजरा समोरचा पडदा सोडून आमच्याकडे वळल्या. मी जवळजवळ खुर्चीच्या खाली लपण्याच्या मार्गावर होते. दादा तर ‘मी यांना बिलकुल ओळखत नाही’ या मोडमध्ये गेला. आणि आई.. बाकी दुनियेशी आपलं काय देणंघेणं या आविर्भावात निश्चलतेने पर्समध्ये आपला फोन शोधत होती. तोपर्यंत सिनेमाला आलेल्यांना शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला आल्याचा चांगलाच फील मिळत होता. फायनली साधारण १०-१५ वर्षांनी (मध्ये इतका वेळ गेला असावा असं मला खरंच वाटलं ) आईला फोन मिळाला आणि आता खरा सीन सुरू.. इतर कोणी म्हणजे आमच्या सारख्या साधारण लहान मुलांनी फोन पटकन बंद करून गुडूप केला असता आणि खजील होऊन सिनेमा पहिला असता, पण छे असं काहीच घडलं नाही उलट आईने तो कॉल रिसिव्ह केला, तोपर्यंत मी खुर्चीखालच्या जमिनीला दे माय धरणी ठाय म्हणून झालं होतं. दादा तर मला वाटतं चुपचाप सटकून गेला होता. आणि सिनेमाला आलेले बाकीचे लोक मला झोंबी ( ९े्रुी ) वाटायला लागलेले.. आमच्याकडे लाल डोळ्यांनी रोखून पाहणारे. ‘बोल गं नीतू, कसा काय केलास फोन नाही गं, जरा बाहेर आलेले, करते तुला घरी गेल्यावर. हो ना गं. ते ठरवायचं बाकीच आहे अजून, बघ तुला कसा वेळ आहे ते.. हो चालेल अच्चा बाय. ‘नीतूचा फोन होता अहो, ते आमचं पिकनिकच..’ आता पाणी डोक्याच्या चार फूट वरून जात होतं आणि झोंबीसुद्धा चार फूट जवळ आलेले आमच्या .. मला लाइफ गार्ड बनणं भाग होतं. ‘आई नंतर सांग आता ते आणि दे तो फोन. बाबा तुमचा फोन सायलेंट वर आहे ना नाही गं, जरा बाहेर आलेले, करते तुला घरी गेल्यावर. हो ना गं. ते ठरवायचं बाकीच आहे अजून, बघ तुला कसा वेळ आहे ते.. हो चालेल अच्चा बाय. ‘नीतूचा फोन होता अहो, ते आमचं पिकनिकच..’ आता पाणी डोक्याच्या चार फूट वरून जात होतं आणि झोंबीसुद्धा चार फूट जवळ आलेले आमच्या .. मला लाइफ गार्ड बनणं भाग होतं. ‘आई नंतर सांग आता ते आणि दे तो फोन. बाबा तुमचा फोन सायलेंट वर आहे ना मी शक्य तितक्या दबक्या आवाजात झोंबींना त्रास होणार नाही अशा रीतीने बोलले. थिएटरमधून बाहेर येताना मला तर लोकांच्या चेहऱ्यावर ‘यही है वह खुनी परिवार’ टाइप भाव दिसत होते या प्रसंगापासून मी तिकीट बघायच्या आधी या दोघांचे मोबाईल पाहते. एक मात्र आहे, आईबाबांना हे सगळं शिकायचं असतं. मग कधीतरी टच स्क्रीन मुळे कोणालातरी चुकून फोन लागतो, ब्लँक मेसेज जातो, मी एफ बी चेक करत असताना हळूच डोकावलं जाते. आम्हाला याबाबतीत बरंच माहिती आहे याचं त्यांना खूप कौतुकसुद्धा आहे. अर्थात आमचं चोवीस तास मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये घुसून बसण्याचं कारण मात्र त्यांना अजून उमगलेलं नाही. आम्हालाही नाही कळलंय खरतर.\nतर त्या दिवशी आमच्यापेक्षाही स्मार्ट व्यक्ती घरी आली. आमची छकुली ताई.. रडत मुसमुसत. आईने तिला जवळ घेतले. छकुली ताई म्हणजे आमचं अपग्रेडेड वर्जन. मला जितकं तंत्रज्ञानामधलं कळतं त्यापेक्षा सव्वाशे पट जास्त तिला कळत असेल. पण आज मात्र ताई रडत होत्या. आईने जवळ घेतल्या घेतल्या ती अगदी बिलगलीच आईला. ‘आंटी, मम्मी ओरडली मला खूप. ‘का बरं, काय केलंस तू होमवर्क पूर्ण नाही का केलास होमवर्क पूर्ण नाही का केलास’ आईने तिचे डोळे पुसत विचारले. ‘नाही, मी ना, मम्मा डेडाचे फोन लपवून ठेवले.’, ‘का ग’ आईने तिचे डोळे पुसत विचारले. ‘नाही, मी ना, मम्मा डेडाचे फोन लपवून ठेवले.’, ‘का ग’ आम्ही दोघींनी आश्चर्याने विचारले. ‘ते ना घरी आले की फोनवरच चॅट करत बसतात. माझ्याशी बोलतच नाहीत. त्या दिवशी पण ना मला ए ग्रेड दिली टीचरने पण मम्मा काहीच बोलली नाही. लॅपटॉपवर काम करत बसलेली. मग मी दोघांचे पण फोन लपवले तर मला खुप्प्प ओरडली’ असा म्हणून तिने भोकाड पसरले. आणि पुन्हा मनात तरळून गेले एक्स्चेंज ऑफ रोल्स.. मॅजिक ऑफ टेक्नॉलॉजी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसंगीत क्षेत्रासमोर तंत्रज्ञानाची शरणागती – संगोराम\nतंत्रज्ञानाकडे डोळसपणे पाहण्याची गरज\nIntel १२००० कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापर्यंत कामावरून काढणार\nतंत्रज्ञानच वित्तीय क्षेत्रातील परिवर्तनाचा केंद्रिबदू असेल\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संताप���त नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/TADA/406.aspx", "date_download": "2020-03-29T21:44:25Z", "digest": "sha1:C5VXHIKRKEBZLR6X57JG3BLX4B75DGUW", "length": 20125, "nlines": 199, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "TADA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन न���ही. ब्रदर आहे’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे भाऊ मोठा भाऊ अण्णा.’’ ‘‘पण माझे डॅडीमम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्माअप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही. ‘‘वेगळे असले म्हणून काय झालं माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. भारतीय समाजाला जात असलेल्या तड्याचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवनदर्शन घडवणारी कादंबरी.\nस्वातंत्र आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वत:चे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद् ध्वस्त करणार्‍या मानसिकतेची विदारक कहाणी भारतिय समाजाला जात असलेल्या तड्यांच दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी, समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन- दर्शन घडवणारी कादबरी. ...Read more\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एक���्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/nagpur-news/article/cm-uddhav-thackeray-attacked-on-modi-government-on-jamia-protest-issue/272904?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2020-03-29T21:29:26Z", "digest": "sha1:H3J6GCSUQAVO4VIIEHYUQ2HT2M2AJI3A", "length": 12588, "nlines": 90, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " उद्धव ठाकरे मोदी सरकारवर भडकले, पुन्हा ‘जालियनवाला बाग’ करण्याचा आरोप cm uddhav thackeray attacked on modi government on jamia protest issue", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nउद्धव ठाकरे मोदी सरकारवर भडकले, पुन्हा ‘जालियनवाला बाग’ करण्याचा आरोप\nउद्धव ठाकरे मोदी सरकारवर भडकले, पुन्हा ‘जालियनवाला बाग’ करण्याचा आरोप\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदी सरकारवर चांगलेच भडकले आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी निषेध केलाय.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डागली मोदी सरकारवर तोफ\nजामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी केला निषेध\nतरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा 'जालियनवाला बाग' घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप\nनागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. 'तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा 'जालियनवाला बाग' घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.\nहिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. काही काळ कामकाज झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. दुसऱ्या दिवसाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात झालेल्या पोलीस कारवाईवरून मोदी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारनं ही आंदोलनं चिरडण्याची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. यामुळे ‘देशातील तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. युवाशक्तीचा ���वाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बसारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय. तसंच देशभरात हे आंदोलनं होत असतांनाच महाराष्ट्रात सर्वत्र शांतता असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\n\"ज्या देशांमध्ये युवक जिथे बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही म्हणून मी केंद्र सरकारला सांगतो की तुम्ही युवकांना बिथरवू नका, युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, शक्ति आहे.\"\n-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/kOxlgkkJPv\nदरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी पाळणारच असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारनं केंद्राकडे साडे पंधरा हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट केलंय. यात रक्कमेपैकी अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २२०७ रुपयांची मागणी केली आहे. तर, पूरग्रस्तांसाठी ७ हजार कोटींची मागणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही, हे स्पष्ट करायला सुद्धा मुख्यमंत्री विसरले नाहीत.\n\"शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे, तो शब्द माझ्या आणि शेतकऱ्यांमधला आहे आणि तो मी पाळणार आहे पण आम्हाला तुम्ही करायला लावलं असा आव आमच्या विरोधी पक्षाने आणण्याचा प्रयत्न करू नये.\"\n-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/8nI8LHtHAm\nदरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी जामियामध्ये हे विरोध प्रदर्शन सुरू होतं, तेव्हा पोलिसांकडून एकही गोळी चालवली गेली नाहीय. याप्रकरणी ज्या १० जणांना अटक करण्यात आलीय, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड सापडलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून हिंसाचार घडवला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.\nसामना न वाचणाऱ्यांनी सभागृहात सामना दाखवला, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेला 'तो' शब्द मी पाळणार पण...\nआसाममधील संचारबंदी उठवली, इंटरनेट सेवाही सुरू\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फे��बुक पेजला लाइक करा.\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\nVIDEO: पाणी प्रश्नावरून आमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ\nLoksabha 2019: मोदींनी त्यांच्या गुरुंचाच अपमान केला : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/8004", "date_download": "2020-03-29T21:33:51Z", "digest": "sha1:4QUMI4ENTBYXAPZQF5M3GEN2NKC2AUBM", "length": 7058, "nlines": 92, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "चतुःश्लोकी भागवत | भागवत सार| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकरी जो सृष्टीची रचना तया न कळे ब्रह्मज्ञाना \n उपदेशी ब्रह्मा ॥धृ. ॥२॥\nअत्रि पूर्ण कृपें स्थित \nश्रोत्यांना विनंती व कथासूत्र\nभगवदभजनाशिवाय ब्रह्मदेवालासुद्धां ज्ञानप्राप्ति नाहीं\nस्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला\nकिंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा\nचित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं\nअनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं\nस्वयंचिंतनांतून ‘ तप ’ याचा अर्थ त्याला स्फुरला\nतप म्हणजे नेमकें काय \nकामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें\nअशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें\nअहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन\nनारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त\nज्ञान देण्याला अधिकारी कोण\nआत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें.\nछाया माया यांचे नाते\nसदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल\nमाझी प्राप्ति कोणाला होत नाहीं \nब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला\nचार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें\nब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला\nजनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली - एकनाथ\nब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात \nपितृसेवेनें नारद ज्ञानी झाले\nभागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले\nनारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली\nगुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ\nअशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें\nश्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/anwat-aksharvata/", "date_download": "2020-03-29T22:09:47Z", "digest": "sha1:TMJTVQSY5WWUYOF3JIDDZILGBM2LTNL3", "length": 13427, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनवट अक्षरवाटा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nगेलं वर्षभर या सदराच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधत होते.\nजे वेड मजला लागले..\n‘‘मी जेव्हा चार वर्षांची होते, तेव्हा इतर मुलांप्रमाणेच किल्ले, इमले उभारत असे.\nशब्द शब्द जपून ठेव\nतो दिवस होता १५ फेब्रुवारी १८६७.\nबिकट वाट झाली वहिवाट\n३० जानेवारी १९६१ रोजी मुंबईला जन्मलेल्या सुचेताला एक मोठी बहीण व लहान भाऊ. आई-वडील डॉक्टर.\nआयन रँड हे नाव ऐकलं की अनेकांच्या भुवया वर चढतात\n‘‘मी आता ही सगळी कव्हरं फाडून, कापून टाकीन.’’\nही एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली कादंबरी आहे.\nआडवाटेला दूर एक माळ..\nरात्र अधिकाधिक घनदाट होत वेटाळतेय मला\nकधी कधी एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतींशी अकारणच खूप उशिरा गाठभेट होते\nसात-आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट. आमची ‘एशियाटिक’मध्ये एक विशेष भेट ठरली.\n१९९१मध्ये रशियात वाङ्मयीन, बौद्धिक स्वातंत्र्याचा काळ आला तेव्हाच सेन्सॉरशिप नसणारी आवृत्ती आली.\nशब्द पडे टापुर टुपुर..\n‘शब्दांशिवाय आहेच काय दुसरं शब्दांद्वारा तर माणसं एकमेकांशी जोडली जातात.\nतीस वर्षांपूर्वीची घटना. राजस्थानात १८ वर्षीय रूपकँवर शेखावत सती गेली.\nखूब लडी मर्दानी ..\n वह तो झाँसीवाली रानी थी\nस्व-तंत्र ती, मनस्वी ती..\n‘‘द फिमेल यूनक’ या माझ्या पहिल्या पुस्तकाची ही एकविसावी आवृत्ती निघाली आहे.\n‘‘शांतता चळवळ हे काहींना भाबडं स्वप्न वाटतं.\nक्षमा राव आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत शिस्तप्रिय व वेळेचे मूल्य जाणणाऱ्या होत्या.\nकॉन्रेलिया व भावंडे पारशी, ख्रिश्चन म्हणूनच वाढली. आपण पारशी असल्याचा तिला अभिमान होता.\nआपण या धर्मपगडय़ाखाली कसे दबून गेलेलो होतो याचं मोठं प्रत्ययकारी वर्णन तिनं केलं आहे.\n‘‘३० एप्रिल १९८०. सकाळचे साडेअकरा वाजलेले.\n‘आयुष्यानं मला शिकवलंय की, सुख ही आपल्याला मिळालेली भेट असते\nती कमला नायर ऊर्फ कमला दास ऊर्फ माधवीकुट्टी ऊर्फ कमला सुरैय्या.\nस्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सगळ्या संस्कृतींनी अनेक वर्षे इमानेइतबारे केलं.\nशब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, प्रयोगशीलता याबरोबरच वैपुल्य हेही तिच्या लेखनाचे वैशिष्टय़ होते.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-category/ravivar-vruttant/", "date_download": "2020-03-29T20:23:30Z", "digest": "sha1:QLGBF242NMMPUJUPNHJZXHE5PCT6NVEY", "length": 18484, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रविवार वृत्तांन्त | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nजावेद जाफरीचे सात अवतार\nएकाचवेळी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावर धम्माल उडवूण देणारा अभिनेता जावेद जाफरी आपल्या आगामी चित्रपटात एक नव्हे, दोन\nमेरे मेहबूब : पन्नास वर्षांनंतरही गोडवा कायम\nनवे चांगले काही सुचत नाही म्हणून अथवा जुने चांगले ते पुन्हा ‘दाखवावे’ अशा ‘सोप्या चाली’ने म्हणा, पण ‘रिमेक’चा (अर्थात पुन:निर्मितीचा) मार्ग स्वीकारला जात\nयश चोप्रांच्या ‘दिल तो पागल है’ने माधुरीला तिच्या उतरत्या काळात नवी संजीवनी दिली आणि केवळ माधुरी चित्रपटात असल्याने आपल्याला दुय्यम\nसलमानने ‘जय हो’चे पोस्टरही रंगवले\nसलमानची चित्रकारिता आणि त्याने काढलेल्या चित्रांनी त्याच्या बॉलिवूडमधील मित्रांचे, सहकाऱ्यांचे सजलेले दिवाणखाने ही नवी गोष्ट नाही.\n‘हॅपी जर्नी’मध्ये अतुल कुलकर्णी-प्रिया बापट\n‘हॅपी जर्नी’ या आगामी मराठी चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेता कलावंत अतुल कुलकर्णी आणि ‘काकस्पर्श’मधील अभिनयाचे\nभरतचा ‘आता माझी हटली’\nश्रीमंत नायिका, एका गरीब माणसाच्या प्रेमात पडते. प्रेमात पडून त्याच्याशी लग्नही करते. आणि लग्न झाल्यानंतर मात्र हीच नायिका नवऱ्याकडून\nमानवी भावभावना, त्यातील गुंतागुंत आणि त्याची उलगड होणे हाच खऱ्या अर्थाने सिनेमांचा विषय असावा असे मत व्यक्त केले जाते. बाह्य़ परिप्रेक्ष्य कोणतेही असले\n‘आमिर खान’ एक यशस्वी अभिनेता, निर्माता, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीपासून मार्केटिंगपर्यंतची सगळी गणितं जाणणारा जाणकार..\nपडद्यावर नवाब पतौडी रंगवायचाय..\n‘बुलेट राजा’च्या निमित्ताने चर्चेत असलेल्या सैफ अली खानने आपल्याला ‘मन्सूर अली खान पतौडीं’ची व्यक्तिरेखा पडद्यावर रंगवायची आहे\n‘सोबत संगत’ नात्यांतले तरल अनुबंध\nमाणसाच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर कळत-नकळत अनेक नाती निर्माण होत असतात. रक्ताची तसंच विवाहानं निर्माण होणारी नाती या सीमित परीघातून माणसं आता बाहेर पडत आहेत.\n‘डूडल सोशल अ‍ॅड फेस्टिव्हल २०१४’\nडूडल महोत्सवाचा या वर्षी विस्तार वाढविण्यात आला आहे. विशेषत: िपट्र अ‍ॅड व अ‍ॅड फिल्म्स अशा दोन वर्गवारीत उमेदवारांनी आपल्या कलाकृती पाठवायच्या आहेत.\nएचआयव्ही विषयावरचा ‘सूर राहू दे’\nटीव्ही मालिकांमधून रमाबाई रानडे यांच्या भूमिकेत गाजलेली अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या ‘मोरया’मधील भूमिकेचे कौतुक झाले होते.\nतद्दन उत्तर भारतीय संस्कृती आणि तिथली बंदूक संस्कृती खिळवून ठेवणाऱ्या कथानकासह दाखविणारा तिग्मांशू धुलियासारख्या वेगळ्या पठडीतील दिग्दर्शकाचा तद्दन गल्लाभरू पण क��ानकात असंख्य कच्चे दुवे राहिलेला सिनेमा म्हणजे ‘बुलेट राजा’.\nकलावंत आणि दिग्दर्शकांची नावे वाचून आणि प्रोमोज् पाहून प्रेक्षक अनेकदा चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जातात.\nबॉलीवूडची नवीन ड्रीम गर्ल\nबॉलीवूडमधील तीन खानांच्याबरोबरीने कोणी काही केले की सहजच त्याला ‘खान’ नाव दिले जाते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जेव्हा विद्या बालनने ‘\nप्रादेशिक चित्रपटांचा दर्जा उत्तमच..\nसुधा मूर्तीची क था, नितीश भारद्वाजसारख्या संवेदनशील अभिनेत्याचे दिग्दर्शन, सचिन खेडेकरसारखा कसलेला कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा\n‘धूम ३’ची गाणी वाजणार नाहीत\nहिंदी असो वा मराठी चित्रपट.. चित्रपटातील गाणी हा त्यांच्या प्रसिध्दीचा एक मोठा भाग असतो. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच त्यासाठी मोठमोठे\nकिंचित वेगळी, नेत्रसुखद प्रेमकथा\nलग्न, लग्नसंस्था, मराठी तरुण-तरुणींचा लग्नसंस्थेविषयीचा गोंधळ, प्रेम-करिअर या विषयांवर गेल्या काही काळात मराठीमध्ये लागोपाठ चित्रपट आले\n‘फिरसे जी उठूंगा मै उन्हीं बनारस की गलियोंमे..फिर किसी झोया का प्यार ढुंढते हुए’, असे म्हणत ‘रांझना’तील धनुष जेव्हा पुन्हा\nएक गाव, एक स्टुडिओ\nएकदा ‘प्रगतीची पावले’ पडायला लागली की ती सर्व दिशांना पडायला लागतात..मराठी चित्रपटसृष्टीत त्याचा बऱ्याच\n‘गेट वेल सून’चे अर्धशतक\nनाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीचे बऱ्याच कोलावधीनंतर आलेले नाटक हे जसे ‘गेट वेल सून’चे आकर्षण आहे\nबडे कलावंत, पंजाबी मानसिकता आणि कधी कधी सगळ्या संस्कृतींचे मिश्रण, अर्थहीन शब्दांची गाणी आणि संधी मिळेल तेव्हा नृत्य-गाणी असा सगळा\nसनी देओलचा सिनेमा अशी त्याची एक प्रतिमा प्रेक्षकांमध्ये तयार झाली आहे. ‘ढाई किलो का हाथ’, ‘सच्चाई’ आणि सनी देओल स्टाईल हाणामारी हे त्याच्या\n‘दबंग’मध्ये ती ज्या अवतारात आणि रूपात प्रकटली तिचं नशीबच पालटलं. पहिल्याच चित्रपटात ती सलमानबरोबर उभी राहिली आणि तिने जिंकून घेतलं.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/for-the-beautification-of-mumbai-state-government-made-a-provision-of-rs-320-crore-45686", "date_download": "2020-03-29T21:33:02Z", "digest": "sha1:HU63MWNHFXBPMWO46X4BGDZZ47J2UTAX", "length": 10932, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद\nमुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद\nमुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) सह हेरिटेज वास्तू, टेक्सटाइल मिल म्युझियम, मणी भवन, बाणगंगा, माहीम किल्ला, महालक्ष्मी मंदिर, मरिन ड्राइव्ह, वरळी, माहीम चौपाटी, संजय गांधी उद्यान आदींचं आता सुशोभिकरण होणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) सह हेरिटेज वास्तू, टेक्सटाइल मिल म्युझियम, मणी भवन, बाणगंगा, माहीम किल्ला, महालक्ष्मी मंदिर, मरिन ड्राइव्ह, वरळी, माहीम चौपाटी, संजय गांधी उद्यान आदींचं आता सुशोभिकरण होणार आहे. यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात ३२० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पासाठी प्रत्येक खात्याच्या आढावा बैठका सुरू केल्या आहेत. यात मुंबईच्या विकासाबाबतची बैठकही दोन दिवसांपूर्वी झाली. बैठकीत मुंबईच्या पर्यटन विकासाचा आराखडा त्यांच्यापुढे मांडण्यात आला. ३२० कोटींच्या या आराखड्याला अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.\nमहाविकास आघाडी सरकारने मुंबईचे वैभव असलेल्या वास्तू, मंदिर, हाजी अली दर्गा, जुने किल्ले, चौपाट्या यांच्या सुशोभिकरणाच्���ा माध्यमातून मुंबईतील पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील हेरिटेज वास्तूंच्या सुशोभिकरणासाठी १०० कोटी, गेट वे ऑफ इंडियासाठी ३५ कोटी, बॅलार्ड इस्टेट कोर्टच्या सुशोभिकरणासाठी ४० कोटी, फोर्ट विभागातील काही रस्ते आकर्षक बनविण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईत मुंबई महापालिका टेक्स्टाइल्स मिल म्युझियम बनविणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मनीभवन गांधी संग्रहालयासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आझाद मैदानासाठी राज्य सरकार आणि महापालिका हे संयुक्तरित्या २० कोटी रुपये खर्च करणार आहेत. लोवर ग्रो पम्पिंग स्टेशनसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nबाणगंगा तलावालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी दहा कोटी, खोताची वाडी, वांद्रे आणि म्हातारपाकडी या भागाच्या विकासासाठी प्रत्येकी दहा कोटी, मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरांलगतच्या विकासासाठी दहा कोटी, मरिन ड्राइव्ह, वरळी आणि माहीम चौपाट्यांच्या सुशोभिकरणासाठी अनुक्रमे ५० कोटी, ३० कोटी आणि २० कोटी, संजय गांधी उद्यान आणि कान्हेरी गुंफा यांच्या विकासासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅम्पसच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचबरोबर मुंबईतील महत्त्वाच्या इमारतींच्या सुशोभिकरणासाठीही तरतूद करण्यात आली आहे.\nवर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता\nकोस्टल रोडसाठी ६०० झाडांचा बळी\nCoronavirus Pandemic: सोशल डिस्टंन्सिग ठेवत दादर, भायखळा भाजी मार्केट सुरू\nलॉकडाऊनची जाणीव, मात्र तरिही गर्दी कशाला हवी\nमहाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण, अहवाल निघाला खोटा\nयूपीतल्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा, आम्ही खर्च देऊ, योगी आदित्यनाथ यांची उद्धव ठाकरेंना विनंती\nकोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले साईबाबा शिर्डी देवस्थानची 'इतक्या' कोटींची मदत\nसिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प\nवरळीत कोरोनासूर आणि हिंगणघाट आरोपीच्या प्रतिकृतीचं दहन\nबसथांब्यावर मृत्यू पावलेल्या 'त्या' मुलाला अखेर ३ वर्षांनी न्याय\nमुंबईच्या वेशीवर लवकरच फास्टॅग यंत्रणा कार्यरत होणार\nदादर चौपाटी, वरळी किल्ल्याचं होणार सुशोभीकरण\nफास्टॅगच्या अंमलबज��वणीला अद्याप मुहूर्त नाहीच\nवांद्रे किल्ल्याची दुरवस्था, पालिका करणार सुशोभीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/hindu-nation", "date_download": "2020-03-29T23:13:01Z", "digest": "sha1:UXX76XBOZO7VOZME42CNIWW45R67537S", "length": 20571, "nlines": 285, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "hindu nation: Latest hindu nation News & Updates,hindu nation Photos & Images, hindu nation Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच���या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nभारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न नको; लेखक, कलाकारांचा निर्धार\nसंपूर्ण देशामध्ये आग भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माणसांचे रूपांतर कागदामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे या देशात कधीच झाले नव्हते. इथे माणूस महत्त्वाचा राहिलेला नाही. आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्याला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न होऊ नये, असा निर्धार आझाद मैदानात 'सीएए', 'एनसीआर' आणि 'एनपीआर'ला विरोध करणाऱ्या लेखक, कलाकार, पत्रकारांनी व्यक्त केला.\nCAB हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने पाऊल;इम्रान खान यांची PM मोदी-शाहांवर टीका\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे पक्षपाती असून ही शेजारील देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो शेअर करत टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक सघाच्या हिंदू राष्ट्र या धोरणाच्या दिशेने ही वाटचाल असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.\n'धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी भारतापुढे आव्हान निर्माण झाले आहे. भारत या देशाची संकल्पना काय होती आपण स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये हरवत चाललो आहोत.\nगोव्यातील हिंदू राष्ट्र अधिवेशनात नगरचा सहभाग\nहिंदु राष्ट्र स्थापनेसाठी व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने गोव्यातील श्रीरामनाथ देवस्थानात (फोंडा) अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन सुरू असून, यात नगरसह औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील २५ हिंदुत्ववादी सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले. येत्या ८ जूनपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे.\nकर्नाटकः पत्रकाराचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात नेला\nहिंदू राष्ट्रवाद विदेशी, देशाची वाट लावणार\nहिंदू राष्ट्रवादाचा स्वदेशीशी काहीही संबंध नसून तो विदेश��� आहे. १९ व्या शतकातील युरोपीयन आणि इस्लामिक विचारांवर हिंदूत्वाचं मॉडेल आधारलेलं आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या श्रेष्ठत्वाची भावना हा उन्माद असून हा विचार देशाची वाट लावणारा असल्याचं मत प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं.\nभारत भविष्यात हिंदुराष्ट्र होईलच\n‘राष्ट्रीय अस्मिता समजून घेण्यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्य घटना अभ्यासली पाहिजे. हिंदू संस्कृतीशी निगडीत तरतुदी घटनेत आहेत. त्यामुळे घटना पूर्ण समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली तर भारत देश नक्कीच एक दिवस हिंदू राष्ट्र होईल’, असा ठाम विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे व्यक्त केला.\nभारतातल्या प्रत्येकाची राष्ट्रीयता हिंदूच: भागवत\nभारतातले मुस्लिम भलेही इस्लाम मानत असोत, पण त्यांची राष्ट्रीयता हिंदू आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. मध्य प्रदेशातला आदिवासी जिल्हा बैतुल येथे एका हिंदू संमेलनात ते बोलत होते.\n२०२० पर्यंत भारत हिंदूराष्ट्र बनेल: अशोक सिंघल\nभारत हिंदू राष्ट्र आहेच, गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-03-29T23:01:36Z", "digest": "sha1:Z5XIERWXVVTYD4TBZGU47WSFTMSFGK5A", "length": 3285, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेसिका मूरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nजेसिका मूरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख जेसिका मूर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील टेनिस ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/water-withheld-for-salary-akp-94-2084718/", "date_download": "2020-03-29T22:20:30Z", "digest": "sha1:HVRYGENAK3IWB2WFI24XCMYEMUGD5KAO", "length": 13695, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water withheld for salary akp 94 | पगारासाठी पाणी रोखले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nपाणीपुरवठा ही बाब अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे.\nचिखलोली धरणावरील कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथकर वेठीस\nअंबरनाथ : चिखलोली धरणातील पाणी वितरण केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी वेतन वाढीसाठी बुधवार सायंकाळपासून शहरातील पाणीपुरवठा रोखून नागरिकांना वेठीस धरले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामगारांना विनंती केल्यानंतरही त्यांनी कामबंद सुरूच ठेवल्याने शहराच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला. अखेर स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या मध्यस्थीनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी काम सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या या नागरिकांना वेठीस धरणाच्या भूमिकेवर आता संताप व्यक्त होत आहे.\nपाणीपुरवठा ही बाब अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही मागणीसाठी पाणीपुरवठा रोखून नागरिकांना वेठीस धरणे बेकायदेशीर मानले जाते. मात्र अंबरनाथमधील चिखलोली धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या १२ कंत्राटी कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरले. त्याचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला.\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी २०१८ मध्ये नाशिक येथील हर्षल टेक्निक्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यांचे चिखलोली धरणाच्या ठिकाणी ९ तर नवरे नगर येथील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी ३ असे एकूण १२ कामगार कार्यरत आहेत. त्यांना दिले जाणारे वेतन तुटपुंजे असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून येथील कंत्राटी कामगार पगार वाढीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मागणी करत होते. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळनंतर धरणातून पाणी वितरण बंद केले. गुरुवार दुपापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्याचा फटका अंबरनाथ पूर्वेतील विविध भागांना बसला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनंती करूनही त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला नाही. अखेर स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांना मध्यस्थी करावी लागली. वेतनवाढीबाबत मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाईल असे आश्वसन त्यांनी दिले. त्यानंतर म्हणजेच, गुरुवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबाधितांच्या संख्येवर नियंत्रणात यश\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे क��वळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाची बाजी\n2 ‘केडीएमटी’च्या नव्या बस भंगारात\n3 संपाचा तिढा कायम\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/diwali13_tracker?order=comment_count&sort=asc", "date_download": "2020-03-29T21:51:06Z", "digest": "sha1:ETVWRUF2IMTGTUBAKKI3S36CIZDE4LHT", "length": 10062, "nlines": 101, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18 3,574\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21 3,175\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55 5,056\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19 6,048\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19 6,889\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39 4,015\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32 5,292\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55 6,143\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45 6,623\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29 4,980\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59 10,891\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14 6,299\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44 4,832\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05 6,574\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59 9,892\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27 6,484\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27 8,501\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55 7,401\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02 7,539\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42 8,543\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31 9,583\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09 10,726\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34 7,768\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50 8,862\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44 11,104\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28 12,097\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41 12,379\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41 11,041\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32 16,838\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19 11,596\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53 13,726\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28 13,384\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31 16,850\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01 13,579\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40 15,767\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32 22,240\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/filmmaker-shoojit-sircar-tweets-comparing-mulk-with-his-film-october/articleshow/65319546.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T22:56:30Z", "digest": "sha1:NFQZSDRMKM2V74WP47LTUIOK5I3NH64D", "length": 12096, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Shoojit Sircar : Mulk: शूजित सरकार सिनेरसिकांवर संतापला! - filmmaker shoojit sircar tweets comparing mulk with his film october | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nMulk: शूजित सरकार सिनेरसिकांवर संतापला\nबॉलिवूडमध्ये सशक्त कथानकांचे चित्रपट येत नाहीत. बॉलिवूड मुद्द्यांवर भाष्य करत नाही, अशी टीका करणाऱ्या प्रेक्षकांवर दिग्दर्शक शूजित सरकार चांगलाच संतापला आहे. 'लोकच चांगले चित्रपट पाहायला जात नाहीत,' असा आरोप त्यानं केलाय.\nMulk: शूजित सरकार सिनेरसिकांवर संतापला\nबॉलिवूडमध्ये सशक्त कथानकांचे चित्रपट येत नाहीत. बॉलिवूड मुद्द्यांवर भाष्य करत नाही, अशी टीका करणाऱ्या प्रेक्षकांवर दिग्दर्शक शूजित सरकार चांगलाच संतापला आहे. 'लोकच चांगले चित्रपट पाहायला जात नाहीत,' असा आरोप त्यानं केलाय. 'ऑक्टोबर' चित्रपट पाहिला नसेल तर आता 'मुल्क' तरी बघा,' असा टोमणाही त्यानं मारलाय.\nशूजीत सरकारचा 'ऑक्टोबर' हा चित्रपट अलीकडंच प्रदर्शित झाला होता. मात्र, समीक्षकांनी कौतुक केल्यानंतरही प्रेक्षकांनी त्याकडं पाठ फिरवली होती. त्यामुळं तो नाराज होता. गेल्याच आठवड्यात आलेल्या 'मुल्क' चित्रपटाच्या निमित्तानं शूजितनं आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.\nत्यानं एक ट्विट केलं आहे. 'स्लो आणि उदासवाणा होता म्हणून 'ऑक्टोबर' बघितला नसेल तर ठीक आहे. पण आता जा आणि 'मुल्क' चित्रपट बघा. हा चित्रपट महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतो. खूपच चांगला चित्रपट आहे. मित्रांनो, जा आणि चित्रपट बघा. नंतर तक्रार करू नका की बॉलिवूडमध्ये चांगल्या मुद्द्यांवर चित्रपटच बनत नाहीत,' असं त्यानं म्हटलं आहे.\n'मुल्क' चित्रपटाच्या माध्यमातून 'जिहाद' या शब्दाचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यात तापसी पन्नू, ऋषी कपूर, प्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\n१२ वर्ष लहान कोरिओग्राफरशी लग्न, असं आहे प्रकाश राज यांचं आयुष्य\nघटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हृतिकच्या घरी राहायला आली सुझान\nइतर बातम्य��:शूजित सरकार|मुल्क|Shoojit Sircar|october|mulk\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nकरोना- २५ कोटी का देतोय ट्विंकलच्या प्रश्नावर अक्षयने दिलं उत्तर\nकरोनाग्रस्तांसाठी या स्टारने देऊ केला मुंबईतील बंगला\n...म्हणून तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर- आलिया\nअमोल कोल्हेची प्रेक्षकांना 'गुड न्यूज', पुन्हा दिसणार संभाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nMulk: शूजित सरकार सिनेरसिकांवर संतापला\nआनंद साजरा करणारी पार्टी...\nझोपी गेलेले, जागे झाले...\nमाझं आयुष्य सार्वजनिक नाही: प्रियांका चोप्रा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-transport-unions-call-off-strike/articleshow/64524319.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:57:52Z", "digest": "sha1:BZJKPVOV2T2IZ5TYX47E3XCOYN6TXDJ4", "length": 10891, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: एसटी संप मागे - maharashtra transport unions call off strike | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nवाढीव वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचारी संघटनांशी शनिवारी रात्री उशिरा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चर्चा केली. यानंतर दोन दिवस सुरू असलेला संप मागे घेण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nवाढीव वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या एसटी कर्मचारी संघटनांशी शनिवारी रात्री उशिरा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चर्चा केली. यानंतर दोन दिवस सुरू असलेला संप मागे घेण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला. गंभीर गुन्हे वगळता संपकरी कर्मचाऱ्यांवरील इतर कारवाई मागे घेण्यात येईल, असेही रावते यांनी जाहीर केले.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाच्या दुसऱ्या दिवशीही राज्यभर वाहतूक कोलमडली. राज्यातील २५० आगारांतून शनिवारी फक्त २० टक्के फेऱ्या झाल्या. ९७ आगारांतून एकही बस बाहेर निघाली नाही. काही भागांत हिंसक वळण लागून १९ शिवशाही बसची तोडफोड झाली. यानंतर रात्री उशिरा रावते यांनी कर्मचारी संघटनांसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. 'महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक अशी ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीसंदर्भात गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे वेतनवाढ नेमकी किती आहे, ते समजून घ्यावे', असेही आवाहन रावते यांनी केले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nएसटी संप: दुसऱ्या दिवशी हिंसक वळण...\nदिलजमाई झाली; दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे...\nकाँग्रेस स्थापणार विरोधी पक्षांची महाआघाडी...\nमुंबईत १०० मिमी पावसाची नोंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/modi-wave/", "date_download": "2020-03-29T22:23:44Z", "digest": "sha1:GZHHNUCXMZOCWTQBAJLLVN7OZSGRBFFR", "length": 1385, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Modi Wave Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“मोदी लाट” असो नसो – एक नवी “Modi” लाट नक्कीच येतीये, जी फारच सुखावह आहे\nया ग्रुपमध्ये उस्मानाबादमधील पुजारी आणि मस्कतमधील एक पुरुष आणि महाराष्ट्रात��ल नऊ पुरुष व महिलांचा समावेश आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/romance/", "date_download": "2020-03-29T22:34:47Z", "digest": "sha1:LC77OSYU6GBPONCOUS3QXRTQQ7674ZH2", "length": 2047, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Romance Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\nहळवी नाती तयार होत असतील तर होऊ देत – आमच्या “नको” म्हणण्याने तुम्ही ऐकणार नाही आहात – पण किमान त्यातून तुम्हाला नेमकं काय मिळतंय ह्याची गोळा बेरीज करत जा अधूनमधून.\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलींचं मन जिंकण्यात हमखास यशस्वी ठरणाऱ्या १५ टिप्स\nमग असं काय करावं की रिलेशनशिप, प्रेम किंवा लग्न जुनं झाल्यावरही ते अद्याप ताजं वाटेल \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/haute-couture-673243/", "date_download": "2020-03-29T21:58:14Z", "digest": "sha1:3VVNAXVYH5X6VPMZAWQPUNQR6PRAH32O", "length": 26902, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ऑत कुटुर… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nडिझायनर्सनी स्वत:च्या कलेवरच्या प्रेमापोटी विशिष्ट ग्राहकाला घेऊन, त्याच्या मापानुसार बनवलेले कपडे म्हणजे ऑत कुटुर.\nडिझायनर्सनी स्वत:च्या कलेवरच्या प्रेमापोटी विशिष्ट ग्राहकाला घेऊन, त्याच्या मापानुसार बनवलेले कपडे म्हणजे ऑत कुटुर. फॅशनच्या जगातल्या अभिजाततेचा आविष्कार असंही या संकल्पनेबाबत म्हणता येईल.\n‘कपडे, दागिने हे घालण्यासाठी असतात, कपाटात सजवून ठेवण्यासाठी नाही.’ हा आपला कपडय़ांबाबतीत प्राथमिक समज असतो. ‘घालायचेच नसतील तर महागडे कपडे घ्यायचेच कशाला’ जिथे या प्रश्नाचे ‘बरोबर.. नाहीच विकत घ्यायचे असे कपडे’ असं उत्तर देण्यात आपण समाधान मानतो, तिथे जगात काही डिझायनर्स असे आहेत जे वर्षांतून ठरावीक काळात केवळ असेच कपडे बनवतात जे एक तर उच्चभ्रू लोकं काही लाखो रुपये खर्च करून विकत घेऊ शकतील किंवा ड���झायनरच्या संग्रहाची शोभा वाढवू शकतील. असे कोणी सांगितले तर आश्चर्य वाटणे साहजिकच आहे.\nकलाकार आणि त्याची कला यात कोणतेही मापदंड नसतात. कलाकाराला त्याच्या कलेशी असलेली निष्ठा जपायची असते आणि तो इमानेइतबारे ती जपतोही. पण कित्येकदा ‘पापी पेट का सवाल है’ असं म्हणत व्यापारीकरण आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याला विशिष्ट रचना कराव्या लागतात. मग तो चित्रकार असो, गायक, संगीतकार, वादक किंवा शिल्पकार. प्रत्येक जण पोटापाण्यासाठी आपल्या आवडीला, सृजनशीलतेला मुरड घालतात. पण त्यापासूनही दूर जात काही अशा कलाकृतीही बनवतात ज्या अभिजात असतात, त्यांच्या कलेच्या समाधानासाठी असतात. फॅशन जगतामध्येही अनेक डिझायनर्स आपल्यातील प्रतिभेला जिवंत ठेवण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे कलेक्शन्स तयार करतात, जे केवळ त्यांच्यातील कलाकाराच्या समाधानासाठी असतात, त्यांना ‘ऑत कुटुर’ म्हटले जाते. अर्थात आपण आजही टेलर किंवा डिझायनरला कलाकाराचा दर्जा देत नाही, त्यामुळे तो केवळ स्वत:च्या समाधानासाठी, कलेच्या प्रेमासाठी महागडे कपडे बनवू शकतो यावर आपण विश्वास ठेवत नाही.\nऑत कुटुर हा तसाच काहीसा प्रकार आहे. याबद्दल बोलण्याआधी या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. ऑत कुटुर या फ्रेंच संज्ञेचा शब्दश: अर्थ आहे ‘हाय ड्रेसमेकिंग’, ‘हाय ड्रेसिंग’ किंवा ‘हाय फॅशन’. थोडक्यात उच्च दर्जाचे कपडे शिवणे. अशा प्रकारचे कपडे शिवण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर न करता, केवळ हाताने कपडे शिवले जातात. त्यामुळे विशिष्ट व्यक्तीसाठी, त्याच्या मापानुसार हे कपडे शिवले जातात. बाजारात उपलब्ध साइज चार्ट इथे वापरले जात नाहीत. त्यामुळे तयार झालेला ड्रेस हा जणू घालणाऱ्याच्या त्वचेचाच एक भाग आहे, इतक्या सुंदर रीतीने तो आपल्या शरीरावर बसतो. अशा प्रकारच्या कपडय़ांसाठी निवडलेले कापड, एम्ब्रॉयडरी, अगदी दोरेदेखील खास पडताळून निवडलेले असतात. डिझायनर्स या कलेक्शन्ससाठी जगातला कानाकोपरा पालथा घालतात, त्यांच्या मनाला भावेल अशाच साहित्यांची निवड करतात. त्यात तडजोडीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे बहुतेकदा या कपडय़ांवर ‘प्राइस ऑन रिक्वेस्ट’चे लेबल असते. म्हणजेच याची किंमत ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य डिझायनरकडे असते. त्याला बाजारभावाचा संबंध अजिबात येत नाही. कित्येकदा हे कलेक्शन्स विकण्या���ेक्षा आपल्या कलादालनात सजवून ठेवण्यासही कलाकार प्राधान्य देतात.\nआज शनेल, डिओर, लुई विटॉन, जिवाशी, इमिनो पुची, लावीन असे कित्येक महत्त्वाचे युरोपियन ब्रान्डस कुटुर कलेक्शन्स बनवत आहेत. पूर्वी डिझायनर्स अशा प्रकारच्या कलेक्शन्सचा एक शो आयोजित करत असत. तेथे शहरातील उच्चभ्रू लोक हजेरी लावत. या कलेक्शन्सपैकी त्यांच्या पसंतीच्या डिझाइन्समध्ये त्यांना आवश्यक फेरबदल करून तसे कपडे डिझाइनरकडून बनवून घेतले जात. आजही कुटुर कलेक्शन्समधून ब्रॅण्डची मूळ ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. या कलेक्शन्समध्ये फक्त कपडय़ांचा समावेश असतो असेही नाही. यात दागिने, बॅग्स, शूज यांचाही समावेश होतो.\nया संकल्पनेची सुरुवात अर्थातच युरोपात झाली. सुरुवातीला म्हणजेच व्हिक्टोरियन कालखंडापर्यंत उंची कपडे, दागदागिने घालण्याची परवानगी केवळ शाही कुटुंबाला होती. डिझायनर कपडे तेव्हा अर्थात सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हतेच. त्यामुळे डिझायनर्सनासुद्धा वेगवेगळे प्रयोग करण्याची, आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत असे. आपल्या कारागिरीसाठी त्यांना शाही नजराणेसुद्धा मिळत असत. पण हळूहळू राजघराण्यांना शह देणारा नवा कारखानदारी, व्यापारीवर्ग उदयाला येऊ लागला होता. या वर्गाच्या\nहातात पैसा खुळखुळू लागला आणि त्यांनीसुद्धा उंची राहणीमान स्वीकारायला सुरुवात केली. हे आपण मागे पाहिलेच आहे. त्यामुळे फॅशन जगतातसुद्धा व्यापारीकरण सुरू झाले. कला सादर करण्याऐवजी दुसऱ्याच्या तोडीस तोड डिझाइन्स बनवून एकमेकांशी स्पर्धा करण्यात डिझायनर्स धन्यता मानू लागले. पण त्यातही कुठेतरी त्यांचे कलाकार मन त्यांना साद घालत होते. त्यातूनच १९४५ मध्ये युरोपात ‘ऑत कुटुर’ची संकल्पना उदयास आली. आज या संकल्पनेला Chambre Syndicale de la haute couture या संस्थेचे स्वरूप लाभले आहे. या संस्थेच्या माध्यमातून ऑत कुटुर या संकल्पनेला काही ठरावीक मापदंड दिले आहेत. या नियमांचे पालन करून बनवलेल्या कलेक्शन्सना कुटुरचा दर्जा दिला जातो. यातील प्रमुख अट ही आहे की, ऑत कुटुरच्या नावाखाली बनवलेले कपडे हे विशिष्ट ग्राहकासाठी आणि त्याच्या मापानुसार बनवलेले असले पाहिजेत.\nत्यामुळे १८व्या शतकाच्या कालखंडात युरोपातील चार्ल्स फेड्रिक वर्थसारख्या डिझायनर्सनी शाही घराण्यांसाठी बनवलेले पोशाख ऑत कुटुरमध्ये समाविष्ट केले जातात. आज युरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मनीसारख्या देशांमध्ये या कुटुर कपडय़ांसाठी खास संग्रहालये बनवण्यात आली आहेत. तेथे विशिष्ट पद्धतीने या कपडय़ांचे जतन केले जाते. विशेष म्हणजे या कपडय़ांची स्थिती आजही इतकी उकृष्ट आहे की तुम्ही आजही ते घालून कोणत्याही पार्टी किंवा शाही समारंभाला जाऊ शकता. तिथे तुम्हाला ओल्ड फॅशन्ड म्हणून हिणवलं जाणार नाही, तर तुमच्या निवडीचे कौतुक केले जाईल. आजही लिलावात त्यांच्यावर लाखोच्या बोली लागतात. आपल्याकडे आजीच्या, पणजीच्या जुन्या हातमागावरच्या साडय़ा जपून ठेवल्या जातात. संग्रहालयात आपल्याही जुन्या राजेमहाराज्यांचे कपडे, आभूषणे पाहायला मिळतात. पण त्यांची स्थिती दयनीय असते. कित्येक पोशाख तर गहाळसुद्धा झाले आहेत. पूर्वीच्या साडय़ांना सोन्याचांदीची जर लावलेली असे. ती काढून या साडय़ा नष्टही करण्यात आल्या आहेत. असे असले तरी आजही कित्येक घरामध्ये अशा जुन्या साडय़ा, दागदागिने जपून ठेवले आहेत. ही आपल्याकडील ‘ऑत कुटुर’ संपत्ती आहे.\nआज कित्येक युरोपियन आणि भारतीय डिझायनर्ससुद्धा कुटुर कलेक्शन्स बनवत आहेत. पण युरोपात सादर होणारे कुटुर कलेक्शन्स आणि भारतात सादर होणारे कलेक्शन्स यांच्यात तफावत आहे. युरोपातील या कलेक्शन्सना व्यावसायिक रूप मिळाले असले तरी कुटुर कलेक्शन्स बनवण्यासाठीच्या नियमांचे काही अंशी पालन तिथे आजही होते. या कलेक्शनमधील कपडे प्रत्यक्षात घालता आलेच पाहिजेत असा नियम नसतो. त्यातून कदाचित डिझायनरला त्याच्या पुढच्या चार कलेक्शनची प्रेरणाही मिळू शकते. फक्त डिझाइनरचे कौशल्य, त्याचे कलेवरील प्रेम पाहिले जाते. भारताला मात्र या नियमांचे बंधन नाही. त्यामुळे उच्चभ्रू समाजातील महिला लग्नसमारंभात घालतात ते कपडे म्हणजे कुटुर कपडे असे मानले जाते. त्यात कलेपेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन जास्त असतो.\nत्यामुळे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, आपल्यातला कलाकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जर डिझायनर्स करत असतील आणि आपला इतिहास, परंपरा, पूर्वजांच्या आठवणी या ‘ऑत कुटुर’ या गोंडस नावाखाली सांभाळून ठेवता येत असतील तर त्यात काहीच हरकत नाही. त्यामुळे कलाकाराच्या कलेचा सन्मानसुद्धा होईल आणि कलेचा अभिजातपणासुद्धा टिकून राहील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन कर��्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nwear हौस: सेफझोन तोडताना..\nफॅशनबाजार : सुपरहिरोंची सुपर फॅशन\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n2 रॅम्पवर : चंदेरी दुनियेतील फॅशनचे वारे\n3 कहानी छोटे पडदे से उतारे हुए फॅशन की…\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/dabangg-3-salman-khan-shares-first-look-of-saiee-manjrekar-ssv-92-1999453/", "date_download": "2020-03-29T21:51:14Z", "digest": "sha1:ACJPMUHJGFL5K2M52EPGIXPDYQ2FMBIP", "length": 12844, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dabangg 3 Salman Khan shares first look of Saiee Manjrekar | #Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n#Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\nसई ही महेश मांजरेकर यांची मुलगी असून चित्रपटात बापलेकीची जोडी पाहायला मिळणार आहे.\nअभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरच्या बॉलिवूडमध्ये ���दार्पणाची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून होती. अखेर तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ‘दबंग ३’ या चित्रपटात ती भूमिका साकारत असून तिच्या भूमिकेवरुन नुकताच पडदा उचलण्यात आला आहे. सलमान खानने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सईच्या भूमिकेची ओळख करुन दिली आहे.\nया व्हिडीओत चुलबूल पांडे सईच्या फोटोकडे पाहत म्हणतो, ‘ये है हमाई खुशी और इनकी खुशी के लिए हम किसीको भी दुखी कर सकते है.’ चित्रपटात सई चुलबूल पांडेच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘दबंग ३’मध्ये महेश मांजरेकरसुद्धा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून सईसोबत ते स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे बापलेकीची जोडी पडद्यावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nपाहा फोटो : महेश मांजरेकरांची मुलगी आहे सौंदर्यवती; ‘दबंग ३’मधून करणार पदार्पण\nया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केलं असून ‘दबंग’ फ्रँचाइजीमधला हा तिसरा चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनव कश्यप तर दुसऱ्याचे अरबाज खानने केले होते. या तिसऱ्या भागात विनोद खन्ना यांच्या भूमिकेची जागा प्रमोद खन्ना घेणार आहेत.\nसलमान, सोनाक्षी, सईसोबतच चित्रपटात अरबाज, महेश मांजरेकर, डिंपल कपाडिया, माही गिल आणि कन्नड स्टार सुदीप महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’\n2 …म्हणून सोनाली कुलकर्णी वर्षभर ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही\n3 ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’तील शलाका आठवते, पाहा तिचे आताचे फोटो\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://buroongwadi.epanchayat.in/", "date_download": "2020-03-29T21:51:52Z", "digest": "sha1:K7CYJUVPJTG44X5AQ7HKTKGOIKYDASFD", "length": 2383, "nlines": 24, "source_domain": "buroongwadi.epanchayat.in", "title": "बुरुंगवाडी ग्राम पंचायत", "raw_content": "\nचार भावंडे फार वर्षापूर्वी या ठिकाणी वास्तव्य करीत होते. त्या चौघा भावांचा विस्तार म्हणजे बुरुंगवाडी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दरबारी हे जाधव म्हणून प्रचलित होते. हया मावळयांना बुरुज पहारेकरी म्हणून नेमले होते. त्यामुळे जाधव ऐवजी बुरुजे हे पडनांव पडले. मधल्या इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजी स्पेलिंगमध्ये घोटाळा झाला. तो असा ठनतनर ऐवजी ठनतनदह याप्रमाणे मराठीत उच्चार बुरुंग असा झाला. म्हणूनच बुरुंग यांची वाडी हीच बुरुंगवाडी. कालांतराने या ठिकाणी तावदूर माळी, सुर्यवंशी, देरे, हावलदार, मोहिते, चव्हाण, पानबुडे, मोहिते अशा अनेक आडनावाची मोठे कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास येऊन बुरुंगवाडीचा विस्तार झाला.\n© 2020 बुरुंगवाडी ग्राम पंचायत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/the-fight-for-renaming-was-from-asmit/articleshow/73255274.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T23:09:00Z", "digest": "sha1:CXPF2GYGVX2OMUMYXFO6WSFPODMFUMVP", "length": 14184, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "aurangabad News: नामांतराचा लढा अस्मितेचा होता - the fight for renaming was from asmit | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nनामांतराचा लढा अस्मितेचा होता\n\\Bम टा प्रतिनिधी, औरंगाबाद\\B'डॉ...\nनामांतराचा लढा अस्मितेचा होता\n\\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\\B\n'डॉ. बाबासाहेब आंबेडकरा��चे कार्य जगव्यापक असताना पुरोगामी महाराष्ट्रात मराठवाड्यातील एका विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यासाठी संघर्ष होतो, चळवळ होते ही बाब खेदजनक होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि नामांतराची चळवळ या दोन बौद्धिक आंदोलनांना कोणताही नेता नव्हता. या जनतेच्या चळवळी होत्या, त्यांच्या अस्मितेच्या चळवळी होत्या,' असे प्रतिपादन देवगिरी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. समिता जाधव यांनी केले.\nविवेकानंद महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नामांतर चळवळ आणि प्रासंगिकता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्याम शिरसाठ उपस्थित होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे, डॉ. राजेंद्र शेजुळ, प्रा. शुभांगी गोडबोले तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे यांची यावेळी उपस्थिती होती.\nयावेळी डॉ. जाधव म्हणाल्या, 'मराठवाड्यासारख्या मागास भागात येथील युवकांना दिशा देण्यासाठी, रोजगार देण्यासाठी विद्यापीठासारखे शैक्षणिक केंद्र असावे ही आंबेडकरांची इच्छा होती. विद्यापीठासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळात वैचारिक पार्श्वभूमी आंबेडकरांनी तयार केली होती. असे असूनही त्या काळामध्ये विद्यापीठाच्या नामांतराचा मोठा विरोध झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि नामांतराची चळवळ या दोन बौद्धिक आंदोलनांना कोणताही नेता नव्हता. या चळवळी जनतेच्या चळवळी होत्या. त्यांच्या अस्मितेच्या चळवळी होत्या. यात कोणाचेही व्यक्तिगत हितसंबंध अथवा लाभ नव्हते. हैदराबादच्या निजामाशी लढून 'मराठवाडा' ही अस्मिता-ओळख मिळवलेली होती. त्यामुळे आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी अनेकांकडून विरोध झाला. या दोन अस्मितांचा संघर्ष टाळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतर ऐवजी नामविस्ताराचा पर्याय स्वीकारला,' असेही जाधव म्हणाल्या.\nअध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्याम शिरसाठ म्हणाले, 'आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व हे धर्मातीत होते. त्यांच्या चरित्राला कोणताही एकच ठराविक चष्मा लावून समजावून घेता येणार नाही. अशा अष्टपैलू प्रज्ञा असणाऱ्या महामानवाचे नाव विद्यापीठाला मिळणे हे या मातीचाच गौरव होता.' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शर्मिष्ठा ठाकूर, प्रास्ताविक डॉ. चांगदेव सोष्ठे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. विष्णू सुराशे तर आभार प्रदर्शन डॉ. अप्पाराव वागडव यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\nजनता कर्फ्यूत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीचे लग्न\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nकरोनाचा संशय; औरंगाबादेत हाणामारी, पाच जखमी\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनामांतराचा लढा अस्मितेचा होता...\nभाजपचे हिंदुत्व तर मनुवादी, शिवसेना धर्मनिरपेक्ष: जोगेंद्र कवाडे...\nअमेरिकेतून पती येत नसल्याने वैजापुरात उपोषण...\nशिवरायांशी तुलना; संतापाची लाट\nअवैध होर्डिंगबाज पुन्हा अवतरले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/ronaldo-football-player-117111300018_1.html", "date_download": "2020-03-29T21:56:41Z", "digest": "sha1:GOSHRB36S2YAGOJA6K3IJAYTS2AIOAB6", "length": 10121, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रोनाल्डो झाला चौथ्यांदा बाबा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरोनाल्डो झाला चौथ्यांदा बाबा\nपोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो\nरोनाल्डोची गर्लफ्रेंड जार्जिना रौद्रिगेजनं मुल���ला जन्म दिला आहे.\nचौथ्यांदा बाबा झाला आहे. विशेष म्हणजे रोनाल्डो आणि जार्जिनानं अद्यापही लग्न केलेलं नाही. याबाबत\nस्वत: रोनाल्डोनं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे.\n‘अलाना मार्तिनचा आताच जन्म झाला. जियो आणि अलाना दोघीही उत्तम आहेत. आम्ही खूप खूश आहोत..’ असं ट्वीट रोनाल्डोनं केलं आहे.\nमुलीच्या जन्मावेळी रोनाल्डो तिथं उपस्थित होता. त्यासाठी त्यानं आपल्या कोचची परवानगीही घेतली होती. दरम्यान, याआधी रोनाल्डो आणि जार्जिना यांना गेल्या वर्षी जून महिन्यात जुळी मुलं झाली होती. तसंच त्यांना याआधी क्रिस्टियानो ज्युनिअर हा सात वर्षाचा मुलगा देखील आहे.\nआठ मुलींनंतर 82 व्या वर्षी पीठाधीपतींना झाला मुलगा\nसुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना मारहाण\nअंध असूनही काश्मीरपर्यंत सायकलस्वारी\nख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका\nशहीद जवानाच्या वडीलांना मुलाच्या मृत्यबाबत संशय\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-zp-school-bhoomipujan-today-by-peoples-participation/", "date_download": "2020-03-29T21:27:30Z", "digest": "sha1:VYS67YWKROKQWBPOS3QV532EWHHMD57Q", "length": 21691, "nlines": 248, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लोकसहभागातून अक्राळेत उभ राहतयं शिक्षणाचं मंदिर, nashik news zp school bhoomipujan today by peoples participation", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nज���गाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nलोकसहभागातून अक्राळेत उभ राहतयं शिक्षणाचं मंदिर\nअक्राळे येथे जि.प.शाळा नवीन ईमारतीचे भूमीपूजन\n“गाव करील ते राव काय करील” या म्हणीचा अर्थ अक्राळेच्या गावकर्‍यांनी प्रत्यक्षात उतवरला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला, आणि प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली. त्यासाठी गावातील लोकांनी निधी संकलन चालू केले आणि बघता बघता ३ लाख १० हजाराचा निधी जमा झाला. आज (दिनांक ८ जानेवारी ) रोजी सह्याद्री फार्म्स चे चेअरमन विलास शिंदे आणि राम बंधूचे हेमंत राठी यांच्या हस्ते नवीन शाळा ईमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी ग्रामस्थ,विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.\nदिंडोरी तालुक्यातील अक्राळे हे अवघ्या १६९० लोकसख्येच गाव आणि गावात जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची ७ वी पर्यन्त शाळा आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १६७ असून विद्यार्थी गुणवत्ता अतिशय चांगली आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप साठी भरपूर विद्यार्थी येथून पात्र झालेले आहेत.\nअडचण होती ती शाळेची ईमारत. मोहाडी क्ल्स्टर अंतर्गत चालू असलेल्या ग्रामविकासाच्या कामात गावकर्‍यांनी शाळेच्या नवीन इमारतीचा विषय मांडला आणि मग गावकरी कामाला लागले. मोहाडी क्लस्टर अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील १६ गावांचा विकास आराखडा बनवून त्यावर मागील एक वर्षापासून काम चालू आहे. पहिल्या टप्प्यात रस्तेबांधणी, मग सशक्त ग्राम अभियान नंतर “प्रोजेक्ट शिक्षा” अंतर्गत शाळांची सुधारणा हा विषय हाती घेतला. याची सुरवात अक्राळे गावापासुन करण्यात आली.\nमागील ३ महिन्यापासून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास समिती सदस्य घरोघरी जाऊन लोकांना याची माहिती दिली आणि लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली. अगदी ५०० रुपयांपासून ११००० पर्यन्त ग्रामस्थांनी देणगी देण्यास सुरवात केलेली आहे. सोबत शाळेसाठी जागा, त्याचा आराखडा बनवणे यावर देखील काम सुरू झाले.\nआराखडा बनविण्याची जबाबदारी सह्याद्री फार्म्स चे विवेक नेमाडे यांनी घेऊन ती पूर्णत्वास नेली. एकूण नवीन ८ खोल्या आणि ३ जुन्या अशी ११ खोल्यांची प्रशस्त शाळा बांधणीसाठी ४० लाखापर्यन्त खर्च येणार आहे. गावातील नोकरदार मंडळीदेखील निधी उभारणीसाठी पुढाकार घेत आहेत. आज इमारतीचे भूमिपूजन करण्य��त आले यावेळी सह्याद्री फार्म्सचे विवेक नेमाडे , मोहाडी क्लस्टर समन्वयक सुरेश नखाते,प्रितिश कारे सरपंच, मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ आदि उपस्थित होते.\nआज इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्राचार्य विलास देशमुख , मोहाडी क्लस्टर समन्वयक सुरेश नखाते , प्रितिश कारे ,सरपंच, मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ आदि उपस्थित होते.\nसह्याद्री फार्म्सच्या पुढाकाराने १६ गावांमध्ये मोहाडी क्लस्टर अंतर्गत चालणार्‍या कामात लोकसहभाग महत्वपूर्ण मनाला जातो. त्यातून गावातून निधी उभारणी झाल्यानंतर तेवढीच रक्कम सह्याद्री फार्म्स सीएआर निधीतून देते, उरलेली रक्कम मग शासकीय योजना आणि ग्रामपंचायत यातून उभी करून ते काम पूर्ण केले जाते.लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढल्यामुळे कामाची गुणवत्ता वाढून खर्च कमी होते आणि वेळेची पण बचत होते.\nजूनपर्यंत करणार नवीन शाळेची उभारणी\nपुढील शैक्षणिक वर्षात गावातील विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत बसवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी गावातील लोक एकजुटीने काम करत आहे. कोणी निधी संकलन तर कोणी इमारत बांधणी साहित्य संकलन अशी कामे वाटून आपले योगदान देत आहेत.\nवाहतूक पोलिसांच्या मदतीने शालीमार परिसरातील अतिक्रमण हटवले\nजळगाव : मुलीची हत्या करणाऱ्या पित्यास पारोळ्यात अटक\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nVideo : तरीही जिओ स्वस्तच; पैसे आकारण्यावरून ग्राहकांना जिओचे स्पष्टीकरण\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मार्केट बझ, मुख्य बातम्या\nवाघूर नदीला पूर : गोगडी नदीवरील बंधारा फुटला\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nआमडदे (ता.भडगाव) येथील लेक झाली पहिली मिसेस खान्देश सम्राज्ञी \nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nLive Video देशदूत संवाद कट्टा :वातावरणातील बदलाचे शेतीवर होणारे परिणाम, बदलते ऋतुमान\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, जळगाव, देशदूत संवाद कट्टा, मुख्य बातम्या\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/waste-classification-only-on-paper/articleshow/73526767.cms", "date_download": "2020-03-29T21:50:05Z", "digest": "sha1:SXC3LXESWRK5AH7BOQ4YFONSLBQTTH4D", "length": 15512, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: कचरा वर्गीकरण कागदावरच - waste classification only on paper | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेच्या हलगर्जीमुळे मुंबईत स्वच्छता अभियानाचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे...\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमहापालिकेच्या हलगर्जीमुळे मुंबईत स्वच्छता अभियानाचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण प्रक्रिया फक्त कागदावरच राहिली आहे, असे आरोप करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. स्वच्छता अभियानाचा पालिका मोठा गाजावाजा करते. कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीसाठी जाहिराती दिल्या जातात. कंत्राटदारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. नागरिकांकडून ओला व सुका कचरा वर्गीकरण करून दिल्यानंतरही हा कचरा एकाच वाहनातून वाहून नेण्यात येतो, असा अनुभव नगरसेवकांनी सांगितला.\n'स्वच्छ सर्वेक्षण २०२०'च्या स्वच्छताविषयक जनजागृतीसाठी २३ विभागांतील कचरा वाहनांवर ध्वनिक्षेपण प्रणालीचा पुरवठा करण्यासाठी ९२ लाख रुपयांचे कंत्राट मे. मॅक एन्व्हायरोटेक अॅण्ड सोल्युशन लि. या कंत्राटदाराला देण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. भाजपच्या नगरसेविका ज्योती अळवणी यांनी पालिकेच्या आदेशावरून विलेपार्ले परिसरातील ४० सोसायट्या ओला-सुका कचरा वर्गीकरण करीत असल्याचे सांगितले. मात्र, या सोसायट्यांचा ओला आणि सुका कचरा पालिकेचा कंत्राटदार एकाच गाडीतून नेत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. 'पालिका दोन्ही प्रकारचा कचरा एकत्रित नेत असल्याने सोसायट्यांमधील रहिवाशांचा उत्साह आता मावळला असून, ते कचरा वेगवेगळा करून देत नाहीत. त्यामुळे पालिकेने सुका व ओला कचरा वेगळा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी', अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nसभागृह नेत्या विशाखा राऊत म्हणाल्या, 'पालिकेने कचऱ्याबाबत फक्त जनजागृती अथवा नागरिकांना नुसते आवाहन न करता कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये सुका व ओला कचरा वेगळा वाहतूक करण्याची तयारी करावी. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ओला, सुका, प्लास्टिक आदी कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यात आली आहे.' तर, शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनीही कचरा वेगवेगळा उचलून नेला जात नसल्याबद्दल तक्रार केली. 'स्वच्छ अभियानसाठी पालिकेचे रस्तेसफाईचे चांगले काम आहे. मात्र, झोपडपट्टीतील गल्लीबोळात तशी तयारी दिसत नाही. साफसफाई करणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगारांची पालिकेकडे आजही कमतरता आहे', असे पटेल यांनी स्पष्ट केले.\n'वर्गीकरण करणारी वाहने गेली कुठे\n'पालिकेने सन २०१७मध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित करण्यासाठी काही वाहने खरेदी केली आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. कोट्यवधी रुपयांची ही वाहने कुठे गेली', असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्वपक्षीय सदस्यांच्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि सविस्तर उत्तर द्यावे, असे आदेश प्रशासनाला दिले.\n'यांत्रिक झाडूमुळे धूळ उडते'\n'सायन परिसरात मी मॉर्निंग वॉक करीत असताना कंत्राटी कर्मचारी यांत्रिक झाडूने रस्त्यांची सफाई करत होते. मात्र यावेळी गाडीला लावलेला झाडूच फिरत नव्हता. तेवळ धूळ उडत होती. अशाने रस्ते कधीच स्वच्छ होणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने यांत्रिक झाडूचा नाद सोडावा', असा आग्रह राजा यांनी धरला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंद��� वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसरपंचावर हल्ला: पंकजा यांचा धनंजय मुंडेंना इशारा...\nपुण्यातील 'नाइट लाइफ'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर...\n'नाइट लाइफ'वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंचा हल्ला...\nआता मुंबई झोपणार नाही... 'नाइट लाइफ'ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8_(%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2020-03-29T22:45:45Z", "digest": "sha1:EVAU3IHPZTPVDM3WDVQQXLARVG56U5EP", "length": 5185, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयपेटस (मिथकशास्त्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nझ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,\nआयपेटस (ग्रीक: Ἰαπετός इआपेटॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याला मर्त्यपणाचे दैवत मानले जाई. त्याची पत्नी ओसीनसची समुद्र अप्सरा कन्या क्लायमेनी किंवा आशिया होती व त्यांना ॲटलास, प्रमीथिअस, एपेमीथिअस व मनिशिअस ही मुले झाली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१७ रोजी ०२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/profile-pt-ummer-koya-akp-94-2067751/", "date_download": "2020-03-29T20:55:20Z", "digest": "sha1:T6LQU7UVFGYHHDEKFVGT5IN6F2XE6D4R", "length": 14829, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Profile PT Ummer Koya akp 94 | पी. टी. उमर कोया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nपी. टी. उमर कोया\nपी. टी. उमर कोया\nजीवनपटावरील आव्हाने पेलत ते ‘वजीरपदापर्यंत’ पोहोचले.\nलहानपणीच अनाथपण आल्यामुळे सुपारीसोल्या, हॉटेलात वेटर, पाणीपंप कामगार अशी कामे सुरुवातीला त्यांना पोटापाण्यासाठी करावी लागली. केरळच्या कोळिकोड जिल्ह्य़ात पी. टी. उमर कोया यांच्या आयुष्याची सुरुवात अशी एखाद्या सामान्य प्याद्याप्रमाणे झाली. पण जीवनपटावरील आव्हाने पेलत ते ‘वजीरपदापर्यंत’ पोहोचले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे ते १९९६ ते २००६ या काळात उपाध्यक्ष होते. पी. टी. उमर कोया भारत आणि भारताबाहेरील बुद्धिबळ रसिकांना ज्ञात असण्याची शक्यता नाही. परंतु भारतातील बुद्धिबळपटूंसाठी उमर कोया आधारवड होते. विश्वनाथन आनंदच्या देदीप्यमान कारकीर्दीला नव्वदच्या दशकात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो मुख्यत युरोपमध्ये खेळायचा. अशा वेळी आनंदच्या तोडीचे बुद्धिबळपटू भारतात घडवण्यासाठी ज्या क्रीडा संघटकांनी पुढाकार घेतला, त्यांत कोया अग्रस्थानी होते.\nकष्टाळू क्रीडा संघटकांची केरळमध्ये कधीच वानवा नव्हती. कोया हे याच परंपरेतले. आनंदला आदर्श मानून अनेक मुले-मुली या खेळामध्ये उतरत होते. पण या नव्या कौशल्याला वाव मिळेल, अशा तोडीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग, पुस्तके, प्रशिक्षक असा महत्त्वाचा जामानिमा जुळवण्याचे महत्कार्य उमर कोया यांनी केले. कोया यांनी भारतात काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवून दाखवल्या. सन २००० मधील जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, २००२ मधील बुद्धिबळ विश्वचषक; शिवाय १९९३, १९९८, २००२ आणि २००४ मधील जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा ही उमर कोया यांच्या कष्टांची आणि संपर्���कौशल्याची फलश्रुती. भारताचा क्रमांक दोनचा बुद्धिबळपटू पेंटाल्या हरिकृष्ण याच्यासाठी विशेष प्रशिक्षकाची सोय त्यांनी करून दिली. आनंदसारखे आणखी दर्जेदार बुद्धिबळपटू घडवून भारताला या खेळातील महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. ज्युनियर गटाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळेच नवीन सहस्रकात भारतातून उत्तमोत्तम युवा बुद्धिबळपटू महत्त्वाच्या स्पर्धामध्ये दिसू लागले. महिला बुद्धिबळ स्पर्धा मोठय़ा हॉटेलांमध्ये भरवून त्यांनी नवा पायंडा पाडला. बुद्धिबळ स्पर्धात टायब्रेकरची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या पद्धतीला ‘कोया सिस्टीम’ असे नाव दिले गेले, हेही कौतुकास्पदच.\nत्यांची कारकीर्द वादातीत नव्हती. देशातील तमिळनाडूसारख्या प्रबळ राज्य संघटनांनी त्यांच्यावर निधी अपहाराचे आरोप केले होते. स्पर्धासाठीचे नोंदणी शुल्क वाढवणे किंवा बक्षिसाच्या रकमेचा १० टक्के भाग कापून घेण्यासारखे त्यांचे निर्णय बुद्धिबळपटूंच्या रोषाचे कारण ठरले. असे असले, तरी एक बुद्धिबळ संघटक म्हणून त्यांनी छाप पाडली हे निश्चित. गेल्या आठवडय़ात मकरसंक्रांतीच्या दिवशी वयाच्या ६९व्या वर्षी काहीशा अकाली त्यांची जीवनयात्रा संपुष्टात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा द��लासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n3 प्रा. सुरजित हन्स\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MAHATMA-GANDHI-ANI-TYANCHA-BHARATIYA-SANGHARSH/2959.aspx", "date_download": "2020-03-29T20:41:44Z", "digest": "sha1:ON56V2O5TVIBWIOLRUEYUY6IC7M67LZ5", "length": 22102, "nlines": 196, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MUKTA DESHPANDE | JOSEPH LELYVELD | GREAT SOUL MAHATMA GANDHI AND HIS STRUGGLE WITH INDIA | MAHATMA GANDHI ANI TYANCHA BHARATIYA SANGHARSH", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना आलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान परक्या उपखंडात (दक्षिण आफ्रिकेत त्यांनी घालविलेल्या दोन दशकांत) कसे फुलले, पोसले गेले आणि त्यांना ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने त्यांची तत्त्वं कशी पायदळी तुडवली, याचे वर्णन या पुस्तकात आहे. महात्मा गांधी एक प्रतिाQष्ठत वकील, जो राजकीय आणि सामाजिक कृति-कार्यक्रमांना स्वत:ला वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा होतो याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडते. या नेत्याने दीर्घ काळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जातिसंहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वत:च्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे वर्णनही या पुस्तकात आहे.\nमहात्मा गांधींचा भारतीय संघर्ष... राष्ट्रपिता ही उपाधी बहाल करून आपण त्यांना मखरात बसवले. पण त्यांचे विचार, शिकवण कधीही अंगीकारली नाही. ही खंत आजही समाज, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच पातळ्यांवर आहे. महात्मा गांधी यांनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने सामाजिक मूल्यांचे त्यांना असलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान बाहेरच्या देशात जिथे त्यांचे वास्तव्य अगदी ठराविक कालावधीपुरते मर्याद���त होते, तिथे यशस्वीपणे रुजलेली दिसतात. पण महात्मा पदवी दिलेल्या भारतात तेच विचार जाणूनबुजून दुर्लक्षित केले जातात, हे नक्कीच भूषणावह नाही. एका प्रतिष्ठित वकिलांचा पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा झाला, त्याचा अतिशय रंजक प्रवास म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. ...Read more\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्��ा साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच ��वश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्त�� खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160422021823/view", "date_download": "2020-03-29T20:49:57Z", "digest": "sha1:6OFO7LJX6XR3VSP65FXXHZ2MGTEOGKTN", "length": 10083, "nlines": 90, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nऐतिहासिक तर्क व उपसंहार\nकलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण\nआनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा\nअर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पती\nपुनरपि गांधर्व विवाह होऊ लागण्याचा संभव\nवर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे\nउपाध्यायाच्या गोत्रापेक्षा स्वत:चे गोत्र विशेष इष्ट\nपत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nस्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन वाद\nआरण्यकग्रंथ व सूत्र ग्रंथ\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nसमाजधुरीणांचे काव्य व उपसंहार\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nअसो; ही जी उदाहरणे दर्शविली ती पतीस गोत्राभिमान नाही, व स्त्रीवर्गाला स्वत:च्या अब्रूची चाड बाळगण्याची काही जरूर नाही, अशी सामुदायिक स्थिती असण्याचा प्रत्येक राष्ट्रात एकेकदा काळ येऊन जात असतो, तेव्हाची आहेत. प्रस्तुत काळी हीच उदाहरणे नीचपणाची मानिली जातील, व कालान्तराने आजमितीच्या कल्पना कोणीकडच्या कोणीकडे नाहीशा होऊन जाऊन त्यांच्या जागी याहूनही निराळ्या कल्पना उत्पन्न होती. वर क. १७९ येथे गांधर्वविवाहपद्धती शक्य असल्याचे सांगितले याचे कारन हेच होय.\nसंसार नीटपणे चालावयाचा म्हटले म्हणजे त्यात कृत्रिम अगर स्वाभाविक प्रेम थोडेबहुत असावयाचेच; व अनेक प्रसंगी ते मूळचे नसले तरी त्याची उत्पत्ती स्त्रीपुरुषांच्या सहवासापासून होऊ शकतेही. तथापि ते प्रेम मर्यादित असावयाचे, हा सामान्य नियम आहे. मोठमोठ्या ऋशींनी केलेली प्रेमाची वर्णने कितीही काल्पनिक सौन्दर्याने भरलेली असोत, व त्या वर्णनात प्रेमान्ध झालेली स्त्रीपुरुषे एकमेकांपायी आपल्या जिवाचे यथेच्छ बलिही अर्पण करीत असल्याचे कणी खुशाल दाखवोत, अशी उदाहरणे जगात केव्हाही झाले तरी अत्यंत विरळाच असावयाची, व यासाठी त्याबद्दलचा विचार करीत बसण्याचे काही कारण नाही.\nआपणास विचार करावयाचा तो जगातील बहुजनसमाजात शक्य असणार्‍या गोष्टींपुरताच, व तसा विचार करून पाहिल्यास इतउत्तर शक्य असलेल्या गांधर्वपद्धतीने संयुक्त होणारी जोडपी अन्योन्य प्रेमाने वेडी होऊन न राहता परस्परांशी व्यावहारिक प्रेमाचे वर्तन करती, हेच तत्त्व निश्चित आहे; व व्यवहारत: विचार करू गेल्यास ही स्थिती झाली तरच स्त्रीपुरुषांच्या जगात येण्याचे काही तरी चीज होईल. स्त्रियांच्या मनात पतीविषयी खरे प्रेम असेल, तर ते त्यांस व्यावहारिक स्थितीत राहूनही पूर्णपणे दाखवैता येईल. ते दाखविण्यास सहगमन उपयोगी पडते असे म्हणण्यापेक्षा, सहगमनाचा विचार हा एक वेडाच्या अगर भ्रान्तीच्या भरात होणारा साहसाचा प्रकार; परंतु वस्तुत: जगातील भावी दु:खे व संकटे सोसण्याची अंगी शक्ती नसणे, अथवा मनाचा कुमक���वतपणाच होय, असे म्हणणे हे अधिक वाजवी होईल.\nपु. ( व .) सुतार . बढई पहा . देवदत्त नामें वाढई - पंव १ . ४० . [ संव . वर्धकिः ] वाढकाम --- न . सुताराचें काम , धंदा .\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/02/shaid-afridi-born-girl-fifth-time.html", "date_download": "2020-03-29T22:04:24Z", "digest": "sha1:URDZF63DAMIHQASV6XODX3YBPHE5SUHR", "length": 6358, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न! | Gosip4U Digital Wing Of India शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न! - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्रीडा बातम्या राजकीय शाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न\nशाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न\nशाहीद आफ्रिदीला पाचवं कन्यारत्न\nअल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला चार मुली आहेत. आता पाचवीही मुलगी झाली आहे. मी तिचा फोटो शेअर करतो आहे. पाचवीही मुलगी झाल्याचा मला आनंद होतो आहे. माझ्या चाहत्यांना ही बातमी मी फोटोद्वारे देतो आहे. #FourbecomeFive असंही त्याने लिहिलं आहे. तसंच आपल्या मुलींसोबतचा फोटो शाहीदने ट्विटरवर शेअर केला आहे.\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याला पाचवी मुलगी झाली. त्याने आपल्या मुलींसह पाचव्या मुलीचा फोटो ट्विटरवर ट्विट केला. आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आपण आनंदी आहोत असं शाहीदने म्हटलं आहे. मात्र सोशल मीडियावर त्याची चांगलीच फिरकी घेण्यात येते आहे. अनेकांनी त्याला कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला दिला आहे.\n१२ तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोला ५ हजारांवर रिट्विट्स मिळाले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्सही आले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी शाहीद आफ्रिदीला सल्ले देत त्याच्यावर टीका केली आहे. ट्विटर इंडियावरही Afrdi हा ट्रेंड चांगलाच चालतो आहे.\n‘शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का निरक्षर कुठला’ ‘बास्केटबॉलची टीम तर झाली आता क्रिकेटची टीम बनावयाची आहे क��’ ‘तुला कुटुंब नियोजनाची गरज आहे’ असे सल्ले देत आफ्रिदीला ट्विटरवर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/x-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-x-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-x-%E0%A4%AE/", "date_download": "2020-03-29T22:30:05Z", "digest": "sha1:C34ZAFVWJAMYBFWJTD55M5NY7ZL6WJWT", "length": 6777, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "X प्रेमकहाणी X लव्ह स्टोरी X मराठी | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nTag Archives: X प्रेमकहाणी X लव्ह स्टोरी X मराठी\nछोटीसी कहानी.. भाग २\nदोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर … Continue reading →\nPosted in साहित्य...\t| Tagged X प्रेमकहाणी X लव्ह स्टोरी X मराठी\t| 26 Comments\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nक���य बोलावं आणि काय नाही\nलोकं लग्न का करतात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/tatvbhaan/", "date_download": "2020-03-29T22:33:45Z", "digest": "sha1:EYBULYQW5SJDCLGIP5RYCXNVHHMNU7VE", "length": 20855, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तत्वभान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nदैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न ‘तत्त्वभान’ बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले.\nमानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण नतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.\nभारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.\nशेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले, कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले उचलता येतील का\nशेतीचे नीतिशास्त्र- वेद व महाकाव्ये\nशेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते.\nशेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि ‘जगण्याचा समान हक्क’ मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..\n‘पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे’ अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे..\nरा��कीय नीतिशास्त्र ही केवळ एक अभ्यासशाखा नव्हे. राजकीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी कॅनडासारख्या देशाने धोरणातच राजकीय नीतिशास्त्राचा अंतर्भाव केला.\nएखाद्याची अनैतिकता उघड करू शकणारी माहिती क्रयवस्तू मानून विकणे.. म्हणजे त्याआधारे पैसा मिळवत राहणे, हे प्रकार ‘ब्लॅकमेलिंग’मध्ये मोडतात. माहिती असणे किंवा ती विकली जाणे यात गैर नाही.\nउद्योगसमूह, कंपनी, सरकारी उपक्रम वा सरकार यांतील अंतस्थानेच या यंत्रणा/व्यवस्थांचे दोषपूर्ण वर्तन जगापुढे आणणारी माहिती उघड करणे, हे ‘नैतिक’ कसे हा प्रश्न उपयोजित तत्त्वज्ञानात येतो. त्याची ही चर्चा..\nअ‍ॅडॅम स्मिथचे अर्थशास्त्र ‘उद्योगसमूहा’च्या उदयाने पालटले. त्यानंतरच्या कॉपरेरेट रेटय़ात(सुद्धा), उद्योगसमूह हा ‘समाजघटक’च आहे आणि नैतिक निर्णय माणसांनी करायचे आहेत, याची जाण असणारे नीतिनियम विकसित झाले\nविद्यमान काळात व्यवसाय (सेवाभाव या अर्थी) आणि धंदा (नफेखोरी या अर्थाने) या दोन क्षेत्रांचा संघर्ष जास्त तीव्रतेने जाणवतो तो माध्यमांच्या बाबतीत.\nउपयोजित नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या वृक्षाचीच एक शाखा. प्रत्येक क्षेत्रागणिक अशी निरनिराळी उपयोजित नीतिशास्त्रे, त्यांच्यापुढील निरनिराळे प्रश्न यांची अनेक पाने आज उलगडू लागली आहेत..\n‘अश्वत्थ: सर्ववृक्षाणां ..’ पण पुढे काय\nदेकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर\nआत्मा हे तत्त्व ईश्वरनिर्मित; परंतु प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक अशी विभागणी देकार्तने केल्यामुळे ‘ज्ञानाचे झाड’ धर्माच्या अंगणातून तत्त्वज्ञानाच्या अंगणात आणणे शक्य झाले..\nविद्यापीठीय क्षेत्रातील तत्त्वज्ञानाचे पुरुष प्राध्यापक महिला सहकारी वा विद्यार्थिनींशी कसे वागतात, इथपासून ते तत्त्वज्ञानाचा ज्ञात पाश्चात्य इतिहासच पुरुष तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांची हेळसांड केल्याचा आहे काय,\nभारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक लक्षण आहे.\n‘हे वाचणे कठीणच’ असा शिक्का तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांवर मनोम��� मारला जातो.. समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे.\nएखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस\n‘वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते’ हे जॉन मॅकी यांचे प्रतिपादन नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रात नवी रुजवात घालणारे ठरले..\nज्या ज्ञानक्षेत्राच्या उगमापासून केवळ गरसमजच निर्माण झाले असे क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. नीती या संकल्पनेपेक्षा सुंदर ही संकल्पना अधिक दारुण आणि अतिशय क्रूरपणे हत्यार म्हणून वापरली गेली,\nनीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न\nचांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा ‘नीतिनिर्णय’ करणे हे मोठेच काम ठरते..\nतर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र\nआजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य परंपरा आज अंगी बाणवण्याची गरज पटू लागावी..\nविस्मयचकित करणारे, विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे ‘नासदीय सूक्त’ (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० प���पीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SWAPNA-ANI-SATYA/63.aspx", "date_download": "2020-03-29T20:51:40Z", "digest": "sha1:G4SPDFDU4KKQZZCJOAXEDUWTU2F7AOJ6", "length": 24262, "nlines": 198, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SWAPNA ANI SATYA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nवि.स. खांडेकरांचे आजवरचे कथासंग्रह हे विशिष्ट काळात लिहिलेल्या कथांचे आहेत. १९३० ते १९७० अशा तब्बल चार दशकांतील असंकलित कथा `स्वप्न आणि सत्य`च्या माध्यमातून वाचकांस प्रथमच एकत्र वाचावयास मिळत आहेत. त्यामुळे खांडेकर कथालेखक म्हणून कसे विकसित झाले याचा एक सुस्पष्ट आलेख आपसूकच वाचकांपुढे उबा राहतो. बृहत् कालखंडातील विषय, शिल्प, शैली इत्यादींच्या दृष्टींनी वैविध्यपूर्ण अशा या संग्रहातील खांडेकरांच्या गाजलेल्या `चकोर नि चातक` या रूपक कथेचा मूळ खर्डा `स्वप्नातले स्वप्न` वाचताना लक्षात येते की, खांडेकरांच्या कलात्मक कथांच्या मुळाशीही सामाजिक संदर्भ असायचे. खांडेकरांना स्वप्नाळू कथाकार म्हणणाऱ्यांना `भिंती`सारखी प्रतिकात्मक कथा जमिनीवर आणील. `स्वप्न आणि सत्य` म्हणजे कल्पनेकडून वास्तवाकडे मार्गक्रमण केलेल्या मराठीतील कथासम्राटाचा कलात्मक विकासपटच. रंग, स्वाद, आकार, प्रकारांचं हे अनोखं कथा संमेलनच... स्वप्नांचा चकवा नि सत्याचा शोध यांचा प्रत्यय देणाऱ्या या कथा म्हणजे जीवनातील ऊनसावलीचा खेळच\nकलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात चांगलाच गाजला. जीवनावादी कलाप्रवाहचे वि. स. खांडेकर हे अध्वर्य होत. तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, बोधवादी कथा ही त्या काळात एका परीनं अपरिहार्यही होती. वि. स. खांडेक या स्वप्नाळू, आशाप्रद, बोधवादी साहित्यप्रवाहाचा मोठा आधार होता. त्यांच्या १९३० ते १९७० या काळातील काही कथांचा संग्रह ‘स्वप्न आणि सत्य’ या नावाने प्रकाशित झाला आहे. खांडेकरी कथांची सारी वैशिष्ट्ये व लक्षणे याही कथांमधून दिसतात. रूपककथा हा प्रकार खांडेकरांनी मोठ्या समर्थपणे हात���ळला. ‘स्वप्नातले स्वप्न’ ही कथा रूपककथा नसली तरी चकोर आणि चातक या त्यांच्या गाजलेल्या मूळ रूपकाने समाजातील धर्मद्वेषी माणसं स्वत:चा आत्मनाश कसा ओढवून घेतात, हे त्यांनी समर्थपणे दाखवून दिले आहे. आजच्या काळातही आपल्या समाजाला ते वर्णन तंतोतंत लागू पडते, ते जाणवून खांडेकरांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. अहंकार आणि मानापमानाच्या अडथळ्यांमुळे जीवन कसे कष्टप्रद होते, हे त्यांनी ‘भिंती’चे प्रतीक वापरून सांगितले आहे. खांडेकरांनी अन्य भाषेतील कथांचे अनुवादही केले. ‘सत्य आणि सत्य’ ही अन्स्र्ट टोलर यांची मूळ कथा. एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन जीवघेणं अंतर असतं त्यात. सत्य आणि अंदाज यात असणारं दोन ध्रुवांचं अंतर खांडेकर या कथेतून वाचकाला दाखवतात. जे दिसतं ते सगळंच सत्य नसतं. यातून मानवी जीवनव्यवहाराची गूढ अनाकलनीयता जाणवते. संपादकांनी कालानुक्रमे कथांची निवड केल्यामुळे खांडेकरांचा कथालेखक म्हणून झालेला प्रवास या पुस्तकातून काही अंशी दृग्गोचर होतो. ...Read more\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/technology", "date_download": "2020-03-29T21:59:05Z", "digest": "sha1:N7SL44F4PJKTT23U5JYAP5GRSH6IHFPV", "length": 5059, "nlines": 106, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "National News in Marathi: Latest National News, Breaking News in India, National News, Maharashtra News, Mumbai News, Pune News, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या | Yin Buzz", "raw_content": "\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओ ने लॉन्च केला...\nकोरोना विषाणूमुळे देशभरातील कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरोघरी काम देण्यास सुरवात केली आहे. घरापासून कामावर इंटरनेटची सर्वात जास्त आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल...\nआता इंटरनेटशिवाय करा ऑनलाईन पेमेंट; पाहा कसे\nगेल्या काही वर्षांत ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे व्यवहार सोयीस्कर झाले आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने लगेचच व्यवहार केले जातात. हे व्यवहार...\nसोलर पॅनेलवर बटाटा वडा \nरेवदंडा : चौल नाका येथील पोवळे बंधूंनी उपाहारगृहात अन्नपदार्थ शिजवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला असून, सुमारे दोन तासांत त्यांनी पाच किलो बटाटे सौरऊर्जा छत्रीवरील...\nआता पावसाची वाट नाही पहायची\nबारामती : पावसासाठी अनेकदा शेतकऱ्यांना वाटच पाहावी लागते. पावसाने ओढ दिल्यास शेतीपिकांचेही मोठे नुकसान होते. पण, त्यावर बारामतीच्या डॉ. नीता अनिलकुमार दोशी यांनी उपाय शोधला...\nभारतात लवकरच होणार फ्लाईंग कारची एन्ट्री\nसध्याच्या तंत्रज्ञान युगात अनेक नवनवीन बदल घडून येत आहेत.त्यामध्ये विशेषतः भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र दिवसेंदिवस प्रगती करत आहे.ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये दिवसेंदीवस...\nस्टार्टअपमुळे नवीन उद्योजकांना बुस्टप\nऔरंगाबाद : भांडवल, फायनान्स या गोष्टींच्या माध्यमातून नवीन स्टार्टअप सुरू होते. मराठवाड्यात नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चरच्या(सीएमआयए...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/gulabrao-patil/", "date_download": "2020-03-29T22:15:30Z", "digest": "sha1:GYJSFYDZYCAQ7VZEARL7TETE5ISCHLNA", "length": 7306, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Gulabrao Patil Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी शिवसेना नेत्याचे खळबळजनक वक्तव्य\nराजकीय नेत्यांमध्ये अनेक वाचाळवीर नेतेमंडळी आहेत. त्यातमध्ये अजुन नेत्यांची भर पडत आहे. या अशा नेत्यांमुळे…\nमुंबईत ‘या’ ठिकाणी मिळणार 10 रुपयात शिवथाळी\nप्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महाविकासआघाडीने आज महाराष्���्रातील विविध जिल्ह्यात शिवभोजन योजनेचं शुभारंभ केला गेला. या…\nबहुप्रतिक्षित शिवभोजन योजनेचं विविध जिल्ह्यात शुभारंभ\nदेशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील…\nबंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करणार – मुख्यमंत्री\nराज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण…\nनावात ‘ठाकरे’ आहे, म्हणून राज ठाकरेंना थोडी किंमत आहे- गुलाबराव पाटील\n“राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नावात ठाकरे आहे म्हणून थोड़ी फार किंमत आहे. नाहीतर कुठे…\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0-114111700011_1.html", "date_download": "2020-03-29T22:31:52Z", "digest": "sha1:YRWMVYK5E7UVT6VVUH5GETZVSIYWVNHX", "length": 11628, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चायना ओपन किताबावर श्रीकांतची मोहोर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचायना ओपन किताबावर श्रीकांतची मोहोर\nयुवा स्टार श्रीकांत या भारताच्या बॅडमिंटन पटूने चायना ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचा किताब पटकावला आहे. या किताबावर आपली मोहोर उमटवून श्रीकांतने भारतीय बॅडमिंटनमध्ये नवीन इतिहास रचला आहे.\nश्रीकांतने अप्रतिम कामगिरी करत दोनदा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि पाच वेळा विश्‍वविजेता ठरलेला लिन डॅन याचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीचा हा अंतिम सामना ४६ मिनिटे चालला. श्रीकांतचा हा पहिलाच सुपर सीरिज किताब आहे.\nश्रीकांतने कडव्या लढतीत सुरुवातीला ११-७ अशी आघाडी मिळवली होती; पण लिनने पुनरागमन करून गुणांतील हा फरक ११-१0 वर आणला. श्रीकांतच्या ट्रिपल आणि जोरदार स्मॅशपुढे लिन निष्प्रभ ठरला. त्यानंतर श्रीकांतने १४-१२ अशी आघाडी घेतली.\nत्यानंतर लिनने १९-१७ अशी पुन्हा आघाडी घेतली; पण दबावाखाली न येता श्रीकांतने दोन गुणांनी आघाडी घेतली. दुसर्‍या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या सवरेत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवले.\nदोघांनी ८-८ अशी बरोबरी साधल्यानंतर श्रीकांतने ११-९ अशी बढत मिळवली; पण त्यानंतर सामना १२-१२ असा बरोबरीत आला. त्यानंतर हा सामना रोमांचक होत गेला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी १५-१५ अशी बरोबरी साधली; पण श्रीकांतने त्यानंतर चार गुणांची आघाडी घेतली. लिनने एक पॉईंट वाचवला; पण श्रीकांतने पुढील गुण मिळवून भारतीय बॅडमिंटन इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.\nसायनाचे ऐतिहासिक विजेतेपद विक्रम\nबॉक्सिंग क्वीन मेरी कोमचा पंच, फायनलमध्ये धडक\nप्रो कबड्डी लीगमध्ये 'फिक्सिंग'\nप्रो कबड्डी: अभिषेकची 'गुलाबी गँग'बनली चॅम्पियन\nसेरेनाने सिनसिनाटी स्पर्धा जिंकली\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या ��जरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ajit-pawar-brother-in-law-amar-singh-patil-passed-away-at-pune/articleshow/73603313.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:28:09Z", "digest": "sha1:YUV7ZCRDF3B2ODILMY2MQ6XXS2ZPPOIL", "length": 11438, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Amar Singh Patil Death : अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन - Ajit Pawar Brother-In-Law Amar Singh Patil Passed Away At Pune | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nअजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन\nराज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील (वय ५०) यांचे पुण्यात निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे ते धाकटे ब���धू होते.\nअजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन\nपुणे: राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील (वय ५०) यांचे पुण्यात आज पहाटे निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे ते धाकटे बंधू होते. अमरसिंह गेली अनेक वर्षे पुण्यातच वास्तव्यास होते.\nमागील काही काळापासून अमरसिंह यांना एका आजाराने ग्रासले होते. मधल्या काळात त्यांच्या डोक्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. मनमिळावू स्वभाव असलेले अमरसिंह सर्वांना 'काका' म्हणून परिचित होते. त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या मूळ गावाचे सरपंच पद पाच वर्षे भूषवले होते. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसायही केला होता.\nसत्य बाहेर येऊ नये यासाठी NIA तपास: पवार\nआज शनिवारी, सायंकाळी पाच वाजता त्यांच्या तेर या गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nकोरेगाव भीमा तपास: केंद्र व राज्य नवा संघर्ष\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nपुणे: आणखी तिघे करोनामुक्त; उद्या डिस्चार्ज\nपुणे विभागात आज 'नो करोना'; एकही पेशंट नाही\nआम्ही काळजी घेतली, आता तुम्ही घ्या...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन...\nपालकमंत्री मलिकांनी दिला साईबाबांच्या पाथरीतील जन्माला दुजोरा...\nशिव भोजन योजनेची ११ केंद्रे...\n‘क्राइम इन महाराष्ट्र’ प्रसिद्ध करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ichalkaranji/news", "date_download": "2020-03-29T21:10:13Z", "digest": "sha1:ZHTJ4YAWJUSDBX5CXXBEDSLUSRBK6X6U", "length": 20473, "nlines": 292, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ichalkaranji News: Latest ichalkaranji News & Updates on ichalkaranji | Maharashtra Times", "raw_content": "\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या ...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र...\nकरोनाशी लढा यशस्वी; राज्यात ३४ रुग्णांना ड...\n...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित प...\nजगच संकटात आहे; कोणीही मदतीला येणार नाही: ...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजार...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nसांगलीतील झाकिर मिरजकरला मोक्का\nमटकाकिंग सलीम यासीन मुल्ला याच्याशी कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाल्याने सांगली येथील मटकाचालक झाकिर अब्दुल मिरजकर (वय ४०) याला मोक्का अंतर्गत कारवाई करुन राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.\n‘सर्व डावपेच फोल ठरल्याने आता भाजप सरकार जवानांच्या नावावर मते मागत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान म्हणून विराजमान असलेले नरेंद्र मोदी आज चौकीदार बनले आहेत\n‘सर्व डावपेच फोल ठरल्याने आता भाजप सरकार जवानांच्या नावावर मते मागत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान म्हणून विराजमान असलेले नरेंद्र मोदी आज चौकीदार बनले आहेत\nइचलकरंजीत कौटुंबिक वादातून हत्याकांड; चार ठार\nशिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. कुटुंबातल्या मायलेकी जावयाने केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या तर अन्य दोन गंभीर जखमींचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोर जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.\nसीमाभागात अर्भक विक्रीचे रॅकेट\nमहाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात तस्करी, गुंडगिरी यासह अर्भक विक्रीचेही रॅकेट सक्रीय आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इचलकरंजीत उघडकीस आलेल्या अर्भक विक्री प्रकरणाचे मूळ चिकोडी तालुक्यात असल्याचे समोर येत आहे.\nपाणी टंचाइच्या झळा तीव्र\nशहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. पंचगंगा नदीतील पाणी प्रचंड दूषित झाले आहे. यामुळे नदीकाठावरील ३९ गावे आणि इचलकरंजी शहरासही दुषित पाणी पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nइचलकरंजी नगरपरिषद: २५ कोटी शिलकी अंदाजपत्रक\nइचलकरंजी नगरपरिषदेचे सन २०१८-१९ सालाचे कोणतीही नवीन करवाढ नसलेले २५ कोटी ९२ लाख २८ हजार २८७ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.\nवरदहस्तामुळेच अवैध गुटखा बिनदिक्कत\nगुटखा उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रात इचलकरंजी मोठे केंद्र बनले आहे. कर्नाटक राज्यात गुटखा विक्रीला परवानगी असल्याने सीमाभागात गुटखा विक्री बिनदिक्कतपणे सुरु आहे.\nइचलकरंजीत काँग्रेसतर्फे भागवत यांचा निषेध\nभारतीय सैनिकांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांचा निषेध नोंदवत कॉ. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.\n​ इचलकरंजीत रविवारी अर्धमॅरेथॉन\nस्वयं व्यायामाबाबत जागृतीसाठी कार्यरत आय अॅम फिट संस्था आणि कोल्हापूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी इचलकरंजीत अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शनिवार (२५ नोव्हेंबर) व रविवारी (२६ नोव्हेंबर) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nमोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/bites/category/21/morning-maza", "date_download": "2020-03-29T21:57:47Z", "digest": "sha1:7ECOTN2DPXSGIVGZJR2IF4JQUK2FANRM", "length": 6835, "nlines": 222, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "", "raw_content": "\nआजची प्रतियोगिता - # निष्क्रिय\nदावणं तोडून लेकरू धावले\nममतेने आईच्या कुशीत शिरले\nत्याला तृप्त करुन गाय निघाली बाहेर\nतिल�� नाही वाटला कोणताच अडसर\nथोडी काढा की सवड\nजाग आणे कुणी पक्षी\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-03-29T21:55:11Z", "digest": "sha1:FFIKKYYDN76F74QEZ4G5NMJ5AVASAFEW", "length": 16881, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विसापूर - विकिपीडिया", "raw_content": "\nठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nविसापूर जेल याच्याशी गल्लत करू नका.\nविसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nमुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.\n२ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे\n३ गडावर जाण्याच्या वाटा\nमराठे इ. स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. इ. स. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च इ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.\nपायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे\nमुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापू��� किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.\n१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायर्‍यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.\n२) दुसर्‍या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.\n३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.\nविसापूर किल्ला कसे जायचे पूर्ण विडिओ( विसापूर किल्ला एक अविस्मरणीय ट्रेक]\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेर�� किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मार्च २०२० रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/bollywood-actress-ananya-pandey-will-play-the-female-lead-in-vijay-deverakondas-fighter-directed-by-puri-jagannadh-45653", "date_download": "2020-03-29T22:27:31Z", "digest": "sha1:HGWX32Y7RLLIYVTWVASA2RFEGE5YPKBN", "length": 8943, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार | Mumbai", "raw_content": "\nअनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार\nअनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार\nदिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटात विजय दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nव्हेलेंटाईन डेच्या निमित्तानं विजय देवरकोंडा याचा फेमस लव्हर हा ���ित्रपट प्रदर्शित झाला. पण समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. बरं, असं असूनही, अभिनेता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीला देखील लागला आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटात विजय दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे.\n'हे' आहे चित्रपटाचं नाव\nचित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटर असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत असेल. याशिवाय आणखीन अनेक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.\nट्वीट करत दिली माहिती\nपुरी जगन्नाथ यांनी ट्वीट केलं आणि लिहिलं की, विजय देवरकोंडाबरोबर पॅन इंडिया व्हेंचरमध्ये अनन्याचं स्वागत करायला आनंद होत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चर्मे कौर, अपूर्व मेहता यांनी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करायला मजा येईल.\nअनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनीही ट्विटद्वारे एकमेकांचं स्वागत केलं आहे. फायटर चित्रपटाचं बॉलिवूडशी देखील कनेक्सऩ आहे. कारण या चित्रपटाचा करण जोहर देखील निर्माता आहे. अनन्या या चित्रपटाद्वारे तेलुगू क्षेत्रात पदार्पण करत आहे. ती पहिल्यांदाच विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.\nअनन्या पांडेनं 'स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ‘पती, पत्नी और वो’ चित्रपटात ती भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. अनन्याच्या दोन्ही चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा झाली. तर विजय देवरकोंडाच्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचा हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर कबीर सिंग या भूमिकेत दिसला होता.\nस्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे पुढील प्रसारण थांबवा, अर्जुन खोतकरांची मागणी\n'83' चित्रपटातील रणबीर-दिपिकाचा फर्स्ट लुक प्रदर्शित\n'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'\nहृतिक रोशनकडून पालिकेला २० लाखांची आर्थिक मदत\nCoronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह\nकनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\ncoronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/1776", "date_download": "2020-03-29T20:24:12Z", "digest": "sha1:25OIKTI7URBBXW7IKMO5YL2SZSBC5FYE", "length": 9447, "nlines": 99, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "राष्ट्रीय हिंदुधर्म | मृत्यूवर विजय 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकोणी कोणी परमेश्वराने मदत करावी, आपले दु:ख व दैन्य त्याने हरण करावे म्हणून पूजा करतात. त्या सर्व सामर्थ्यवान् प्रभूची आपणास धीर मिळावा म्हणून प्रार्थना करतात. आणि अशा आर्त भक्तांना धैर्य प्राप्त होते यात शंकाच नाही. कारण शत्रू कोणीही असो, परमेश्वर आपल्या बाजूस आहे, अशी अशा आर्त भक्तांची साहजिकच भावना असते. परंतु अशा आर्तभक्तीत दोष येतोच आर्तभक्तीत देवाला आपण राबवितो, त्याला आपले काम करावयास लावतो, आपली जी पै किंमतीची क्षुद्र सुखे ती प्राप्त करून घेण्यासाठी देवाला आपण एक साधन बनवितो. देवाहून आपण आपल्या कामनांनाच श्रेष्ठ केले \nकाही लोक दैववादी असतात. परंतु यातही धोका आहे, दोष आहे. कारण त्यामुळे दैवच सर्व काही करीत आहे. कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुं अशा दैवाच्या हातातील आपण केवळ बाहुली आहोत, असे आपण मानू लागलो. परंतु वस्तुस्थिती याच्या उलट असते. कार्य करणारे क्रियावान् आपण असतो व दैव हे निष्क्रिय व पंगू असते. आपणच दैवाचे नियंते असतो, दैव घडवीत असतो. दैववादी अरब शिपाई घोड्यावर स्वार होतो, भाला सरसावतो व ‘किस्मत’ अशी गर्जना करून शत्रूवर तुटून पडतो आणि क्षणभर तो अजिंक्य भासतो. परंतु शत्रुचा जोराचा हल्ला येऊन त्याला माघार घ्यावी लागताच तो कपाळाला हात लावून बसतो व ‘किस्मत दुसरे काय ’ असे म्हणतो. तो अरब शिपाई लढाईस तेथे पुन्हा उभा राहू शकत नाही.\nया दोन प्रकारांपेक्षा तिसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे ईश्वराला आई म्हणून पुजून त्यापासून मिळणार्‍या धैर्याचा. ही जी दिव्य मातृपूजा आहे, तेथे मरणाला मिठी मारावयाची आहे. तेथे दु:खाचा खाऊ आहे. अलोट धैर्य हाच आनंद आहे. आईचा हात मृदूच असेल असे नाही, तर तो कठोरही असेल. तो अमृताप्रमाणे गोडच असेल असे नाही, तर विषासारखा कडूही असेल. आई तारीलही किंवा मारीलही. परंतु आईने मुलाला कितीही झोडपले, मारले, पिटले, तरी मूल तिच्या पदराला धरणार, तिच्याच ओच्यात डोके खुपसणार. आई जे जे देईल ते ते सारे गोडच आहे, चांगले आहे, पूज्य आहे. दु:खातही आईची करुणाच आहे. आपत्ती हा तिनेच पाठविलेला आशीर्वाद, तिचाच तो पवित्र दूत. त्याचे स्वागत केले पाहिजे. आई मुलाचे वाटेल ते करील, त्याला रडवील किंवा हसवील; चढवील किंवा पाडील. परंतु भक्त विचारतो, ��आई, तू नाहीस तरी कोठे ’सर्वत्र तूच आहेस. नाना रुपांनी तूच येतेस. मारावयास आलेली राक्षसीण तूच, तारावयास आलेली देवता तूच. कोणत्याही वेषात तू ये, तुला शोधून काढण्यास मी शिकतो आहे. तुझा लपंडाव मी चालू देणार नाही.’\n“सर्वस्वी तुझाच स्पर्श मी अनुभवून राहिलो आहे. पंख लावून मी आता समुद्रापलीकडे गेलो तरी तेथही तूच मला दिसतेस. मी स्वर्गात गेलो तरी तेथे तू व नरकात पडलो तरी तेथे तू.”\nहिंदुधर्म व संघटना 1\nहिंदुधर्म व संघटना 2\nहिंदुधर्म व संघटना 3\nकमळ व भ्रमर 1\nकमळ व भ्रमर 2\nकमळ व भ्रमर 3\nकमळ व भ्रमर 4\nभूत व भविष्य 1\nभूत व भविष्य 2\nप्रपंच व परमार्थ 1\nप्रपंच व परमार्थ 2\nप्रपंच व परमार्थ 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/jignesh-mevani-meets-congress-vice-president-rahul-gandhi-in-navsari/articleshow/61492982.cms", "date_download": "2020-03-29T21:53:38Z", "digest": "sha1:QBLCW7KGO5QJ55WANEY5GGDOC6K2HZTI", "length": 11095, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Jignesh Mewani : राहुल गांधी-जिग्नेश मेवानी यांच्यात बैठक - jignesh-mevani-meets-congress-vice-president-rahul-gandhi-in-navsari/ | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nराहुल गांधी-जिग्नेश मेवानी यांच्यात बैठक\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुजरातमधील नवसारीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निमंत्रक जिग्नेश मेवानी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बैठक पार पडली.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुजरातमधील नवसारीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निमंत्रक जिग्नेश मेवानी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात बैठक पार पडली. बैठकीनंतर काँग्रेससोबत जाण्याचे संकेत मेवानी यांनी दिले आहेत.\nनवसारीत झालेल्या बैठकीनंतर जिग्नेश मेवानी राहुल गांधींसह नवसृजन यात्रेत सहभागी झाले होते. त्यादरम्यान जिग्नेश मेवानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आमच्या ९० टक्के मागण्या या घटनात्मक अधिकाराशी संबंधित असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसच्या निवडणुक जाहीरनाम्यात या मागण्यांचा समावेश करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले असल्याचे जिग्नेश मेवानी यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदला���मध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल गांधींचे PM मोदींना पत्र\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजारावर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराहुल गांधी-जिग्नेश मेवानी यांच्यात बैठक...\nहिंदू दहशतवाद: कमल हासनविरुद्ध गुन्हा दाखल...\n...मग धर्माच्या नावावर हा दहशतवाद नाही का\n'आधार लिंक'च्या मेसेजने लोकांना घाबरवू नका-SC...\nलेखिका कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ जाहीर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/jhansi-like-sonbhadra-lalitpur-also-has-gold-and-mineral-reserves-the-canadian-agency-also-confirmed/", "date_download": "2020-03-29T20:29:09Z", "digest": "sha1:JWEFDY6WXIIH4J26BY6ZTTU7CROITLUA", "length": 14201, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "UP च्या सोनभद्र सारखंच बुंदेलखंडातील ललितपुरमध्ये सोन्याचा मोठा 'साठा', कॅनडाच्या एजन्सीनं दिला 'दुजोरा' | jhansi like sonbhadra lalitpur also has gold and mineral reserves the canadian agency also confirmed | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nUP च्या सोनभद्र सारखंच बुंदेलखंडातील ललितपुरमध्ये सोन्याचा मोठा ‘साठा’, कॅनडाच्या एजन्सीनं दिला ‘दुजोरा’\nUP च्या सोनभद्र सारखंच बुंदेलखंडातील ललितपुरमध्ये सोन्याचा मोठा ‘साठा’, कॅनडाच्या एजन्सीनं दिला ‘दुजोरा’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुंदेलखंड म्हणलं की दुष्काळी भाग, बेरोजगारी. असे असतानाच दुसरीकडे या बुंदेलखंडाच्या जमिनीचा गर्भ रत्नांनी भरलेला आहे. या जमिनीत हिरे, सोन्यासहित रॉक फॉस्फेट सारखे बहुमोल खनिजे आहे. यामुळे बुंदेलखंडमधील दुष्काळ, बेरोजगारी यासारख्या समस्या संपतील. देशातील विविध खनिजे तपास संस्था आणि कॅनडाची खनिज सर्वेक्षण संस्था यांनी देखील सोन्याच्या उपलब्धतेचा दावा केला आहे. यानंतर देखील शोधाच्या नावाखाली येथून फक्त सॅम्पलिंगच केलं जात आहे. सोनभद्रमध्ये सोन्याची खाण मिळाल्यानंतर ललितपूरच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, लवकर येथे देखील तपास पूर्ण होईल.\nबुंदेलखंडचा ललितपूर जिल्हा विकासाच्या बाबतीत बराच मागे आहे. परंतु प्राकृतिक संपदेचे येथे भांडार आहे. नदी, जंगल यासह येथे बरीच खनिज संपदा आहे. उत्तर प्रदेश खनिकर्म आणि पुरात्वत विभाग तसेच भारतीय भू सर्वेक्षण विभागाद्वारे मडावरा विकास खंडाच्या अनेक भागात 12 पेक्षा जास्त गावात खनिजाचा तपास करण्यात आला. याचे नमुने आग्रा, दिल्ली आणि हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेत तपासानंतर सोनं, प्लॅटिनम आणि महत्त्वाच्या खनिजांचा शोध लागला. यानंतर कॅनडाच्या संस्थेने देखील खनिज सर्वेक्षण केले. या तपासात मडावरा भागात प्लॅटिनम आणि गिरर क्षेत्रात सोन्याचा भरपूर साठा असल्याचे स्पष्ट झाले.\nआजतागायत या क्षेत्रात सॅम्पलिंग केले जात आहे. मागील काही वर्ष पावसामुळे सॅम्पलिंगचे कार्य बंद केले होते. मागील 8 महिन्यांपासून विविध क्षेत्रात खनिज सॅम्पलिंग केले जात आहे. यातून काढण्यात येणारे दगड राज्य स्तरावर कुठेतरी पाठवण्यात येत आहे. परंतु अद्यापही ललितपूर जिल्ह्यात विविध गावातून भू – भागात मशीनद्वारे दगड काढले जात आहेत. कॅनडाच्या भू सर्वेक्षण टीमने जमिनीपासून एक मीटर खोल सोन्याची उपलब्धी असल्याचे सांगितले जात आहे. ही उपलब्धता 25 किलोमीटर लांब आणि 2.5 किलोमीटर रुंद असल्याचे सांगितले जात आहे. परंतु खजिन्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. सोनभद्रमध्ये खाण मिळाल्यानंतर ललितपूरमधील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.\n61 वर्षीय ‘पॉप सिंगर’ म��डोनानं केलं 25 वर्षीय बॉयफ्रेंडला KISS (व्हिडीओ)\nशहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील ‘कोरोना’च्या…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना ‘कोरोना’ची…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nLockdown : पोलिसांची अशीही ‘गांधीगीरी’ \nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nCoronavirus : ‘कोरोना’ला हरविण्यासाठी भिवंडीतील…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसची…\nCoronavirus : ‘कोरोना’चा केरळमध्ये पहिला बळी,…\nCoronaviurs : डोळे लाल होणं हे ‘कोराना’चं लक्षण…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’मुळं जगाची हालत ‘वाईट’,…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये घरी जाण्यासाठी…\nCoronavirus Lockdown : ‘सक्तीनं लागू करा ‘लॉकडाऊन’, बॉर्डर पूर्णपणे सीलबंद करा’, केंद्र सरकारचं…\n होय, दारू न मिळाल्यामुळं आत्महत्येचा प्रमाणात वाढ\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं गॅस सिलेंडरसाठी ‘धावपळ’ नको, देशात पुरेसा साठा उपलब्ध : IOC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/blog-post_85.html", "date_download": "2020-03-29T20:38:59Z", "digest": "sha1:5KEBVHRCS6X43Z5HGIUFTB4ZPWCH5O2W", "length": 10413, "nlines": 95, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "इंटरनेट व्यसन सोडवण्यासाठी तरुणांचा 'उपवास' - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nइंटरनेट व्यसन सोडवण्यासाठी तरुणांचा 'उपवास'\nवजन कमी करण्यासाठी डाएट किंवा उपवास केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण आयटी प्रोफेशनल आता इंटरनेटपासून सुटका मिळवण्यासाठीही उपवास करायला लागले आहेत. संपद स्वेन हे वीकेंडला स्मार्टफोनवर नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम पाहायचे. पण त्यांनी आता सवयीत बदल केला आहे. अगोदर वीकेंडला दररोज १० तास मोबाईलवर घालवणारे संपद आता फक्त २ तास मोबाईलवर घालवतात. संपद हे पेमेंट्स आणि ई कॉमर्स स्टार्टअपचे को-फाऊंडर आहेत.\nत्यांनी आता स्क्रीन टाईम अत्यंत वेगाने कमी केला आहे. वीकेंडला ते आता दिवसातून जास्तीत जास्त २ तास फोनवर घालवतात. संपद यांच्याप्रमाणेच अनेक आयटी प्रोफेशनल इंटरनेटपासून मुक्तीसाठी इंटरनेटचा ‘उपवास’ ठेवायला लागले आहेत. संपद यांनी याला डीटॉक्स नाव दिलं आहे. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे संपद स्वेन सांगतात, ‘स्ट्रीमिंग माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनला होता. मी आता नेटफ्लिक्ससारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वेळ घालवण्यापेक्षा रिकाम्या वेळेत पुस्तकं वाचण्याची सवय लावली आहे. नव्या गोष्टी शिकण्याला डीटॉक्स म्हणतात.’ काय आहे सल्ला \nफोनपासून जास्तीत जास्त दूर रहावं\nस्क्रीन फ्री संडे नावाचा उपक्रम\nइंटरनेट फास्टिंग म्हणजेच इंटरनेट उपवासाचा वापर\nसुट्टीच्या दिवशी फोनचा वापर नाही\nइंटरनेटचा वापर बंद करुन इतर गोष्टींचा अनुभव घ्या\nनिमहांसचे मानसोपचारतज्ञ मनोज कुमार शर्मा सांगतात, ‘इंटरनेट फास्टिंगचा निर्णय लोक स्वतःच घेतात, ज्यात ते इंटरनेटचा वापर करुन इतर गोष्टींचा अनुभव घेतात. गेमिंग किंवा स्ट्रीमिंगचं प्रचंड व्यसन असलेले लोक आमच्याकडे येतात, तेव्हा आम्ही त्यांना गेम खेळल्यानंतर थोडी विश्रांती घेण्याचा सल्ला देतो. यामुळे त्यांना मदत होते आणि विश्रांतीमुळे गेमपासून ते दूर जाण्यास मदत होते.’ दरम्यान, इंटरनेटचं व्यसन असलेल्या १० केस तरी आठवड्याला येतात, असंही मनोज कुमार सांगतात. मानसिक अस्वस्थता आणि या व्यसनामुळे डोळ्यांची समस्या, हात आणि थकवा येणे याही समस्या असतात, असं ते म्हणाले. निमहांसच्या २०१८ च्या अध्ययनानुसार, इंजिनीअरिंगच्या २७.१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ, ९.७ टक्के विद्यार्थ्यांमध्ये मध्यम आणि ०.४ टक्के विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटचं गंभीर व्यसन आहे. भाडेतत्वावरील घरात राहणारे विद्यार्थीही इंटरनेटचा जास्त वापर करतात. हे विद्यार्थ��� दररोज ३ तासांपेक्षा जास्त इंटरनेट वापरतात. या विद्यार्थ्यांना मानसिक समस्या जाणवतात.\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160422022017/view", "date_download": "2020-03-29T21:22:39Z", "digest": "sha1:ACVVMKPF7CU67M6JD2THF6D7ZQJIY73U", "length": 8942, "nlines": 90, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सहगमनाची चाल", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|\nऐतिहासिक तर्क व उपसंहार\nकलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण\nआनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा\nअर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पती\nपुनरपि गांधर्व विवाह होऊ लागण्याचा संभव\nवर्णमात्राची गोत्रव्यवस्था सुधारली पाहिजे\nउपाध्यायाच्या गोत्रापेक्षा स्वत:चे गोत्र विशेष इष्ट\nपत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य\nभावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप\nस्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन वाद\nआरण्यकग्रंथ व सूत्र ग्रंथ\n‘ विवाह ’ संस्थेचा संक्षिप्त इतिहास\nसमाजधुरीणांचे काव्य व उपसंहार\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसहगमनाची चाल रानटी लोकांतून आली असावी\nआमच्या लोकांत विष्णूचे दहा अवतार झाले अगर होणार असे मानण्याची चाल आहे हे प्रसिद्धच आहे. या दहा अवतारांपैकी पहिल्या चार अवतरांच्या ज्या कथा आहेत त्यांत देव व दैत्य यांचाच संबंध आहे. अवतारांशी म���ुष्यप्राण्याचा संबंध पाचव्या म्हणजे वामन अवतारापासून लागतो. हा अवतार व याच्या पुढील परशुराम अवतार, या दोहोंत स्त्रियांच्या सहगमनाच्या कथा कोठे असल्याचे आढळत नाही. याच्यापुढे सातवा अवतार रामाचा होय. या अवताराच्या चरित्रासंबंधाने वाल्मीकिनावाच्या आद्य कवीने केलेला रामायण ग्रंथ प्रसिद्धच आहे, व त्याशिवाय रामावताराची कथा घेऊन इतर अनेक ग्रंथकारांनीही रामकथा वर्णिली आहे.\nरावणाचा पुत्र इंद्रजित नामे होता, त्याचा वध लक्ष्मणाच्या हातून झाला असता इंद्रजिताची पत्नी सुलोचना हिने सहगमन केले ही कथा वाल्मीकिरामायणात कोठे आढळत नाही, तथापि ती आबालवृद्धांच्या तोंडी आहे, यावरून तिला कोठे तरी ग्रंथाधार असलाच पाहिजे असे मानणे जरूर आहे. रामचंद्राचे राज्य उत्तर हिंदुस्थानात असून त्याच्या दक्षिणेस दंडकारण्याची ओसाड राक्षसभूमी, तिच्या दक्षिणेस वानरादिकांची राज्ये, व सरतेशेवटी लंकाद्वीपात राक्षसी राज्य, याप्रमाणे भूपृष्ठाची स्वाभाविक मांडणी आहे, व या मांडणीप्रमाणे शेवटल्या राक्षसी राज्यातच काय ते सहगमनाचे उदाहरण दृष्टीस पडते.\nया गोष्टीवरून तर्क करू गेल्यास सहगमनाची चाल मूळची राक्षस नावाच्या रानटी लोकांमधली असून, रावण जातीचा ब्राह्मण असूनही त्याचे राज्य इतक्या दूरच्या प्रदेशात झाल्यामुळे त्याच्या घराण्यात ती उचलली गेली. हा तर्क खरा असल्यास आर्यमंडळात सहगमनाचा आरंभ वेदकाळानंतरचा खरा, तरी बराच प्राचीन असावा असे मानिता येईल.\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/thane-local-news/delete-the-problem-hollow/articleshow/73285281.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T22:38:47Z", "digest": "sha1:22FJARSACJ7Q6MNO6GOPNS5GNOYFTHU2", "length": 7780, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "thane local news News: अडचणीचे खोके हटवा - delete the problem hollow | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठ��� नियमभंग\nडोंबिवली : पूर्वेकडील डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याच्या विष्णू नगर पुलावरील जिन्यावर सकाळ-संध्याकाळ अनधिकृत व्यावसायिकांनी अर्ध्या जागेत लाकडी व पुठ्ठ्यांचे खोके ठेवल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. - अनिल लिंगायत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nदिवा सटेशनच्या परिसरात मध्य रेल्वेने फ्लायओव्हर्स\nइतर बातम्या:रहदारी आणि पार्किंग|Thane\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसंचारबंदी सुरू असताना देखील नागरिक बाहेर\nलोकानंवर दबाव टाकून कामावर या...सांगणारे मँनेजर\nनाव पूर्ण टाकण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/adinath-kothare-file-complaint-in-cyber-cell/articleshow/65541399.cms", "date_download": "2020-03-29T22:45:55Z", "digest": "sha1:6XYJTDZ7DHATT3RQL3U6747PG7O7A3XT", "length": 12147, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Adinath Kothare : आदिनाथचं फेक फेसबुक अकाउंटः पोलिसांकडे तक्रार - adinath kothare file complaint in cyber cell | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nआदिनाथचं फेक फेसबुक अकाउंटः पोलिसांकडे तक्रार\nआज सोशल मीडियावर लोकप्रिय कलाकाराच्या नावानं अनेक फॅन पेज व त्यांच्या नावानं फेक अकाउंट आहेत. या फॅन पॅजवरून किंवा अकाउंटवरून त्यांचे अनेक फोटो शेअर केले जातात. ज्या कलाकारांचे् जास्त फॅन पॅज तेवढीच त्याची प्रसिद्धी जास्त असा सर्वसाधारण समज ही आहे. मात्र अभिनेता आदिनाथ कोठारेला मात्र या फेक अकाउंटमुळं मनस्ताप सहन करावा लागला आहे.\nआदिनाथचं फेक फेसबुक अकाउंटः पोलिसांकडे तक्रार\nआज सोशल मीडियावर लोकप्रिय कलाकाराच्या नावानं अनेक फॅन पेज व त्यांच्या नावानं फेक अकाउंट आहेत. या फॅन पॅजवर��न किंवा अकाउंटवरून त्यांचे अनेक फोटो शेअर केले जातात. ज्या कलाकारांचे् जास्त फॅन पॅज तेवढीच त्याची प्रसिद्धी जास्त असा सर्वसाधारण समज ही आहे. मात्र अभिनेता आदिनाथ कोठारेला मात्र या फेक अकाउंटमुळं मनस्ताप सहन करावा लागला आहे. एका व्यक्तिनं आदिनाथचं फेक फेसबुक अकाउंट तयार करून त्याचा खोटा इमेल आयडी निर्माण केला आहे.\nआदिनाथच्या नावानं एका व्यक्तिनं एक बोगस फेसबुक अकाउंटचा तयार केलं आहे. या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क निर्माण करून त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला गेला. या फेसबुक अकाउंटवरून कुटुंबाचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत.\nआदिनाथनं या विरोधात सायबर सेलकडं तक्रार केली असून सायबर सेल पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी फसवणूक, बदनामी आणि खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणुकी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आदिनाथचा याच विषयांवर आधारित 'टेक केअर गुड नाईट' सिनेमा लवकरच प्रदर्शित होतं आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\n१२ वर्ष लहान कोरिओग्राफरशी लग्न, असं आहे प्रकाश राज यांचं आयुष्य\nघटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हृतिकच्या घरी राहायला आली सुझान\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nकरोना- २५ कोटी का देतोय ट्विंकलच्या प्रश्नावर अक्षयने दिलं उत्तर\nकरोनाग्रस्तांसाठी या स्टारने देऊ केला मुंबईतील बंगला\n...म्हणून तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर- आलिया\nअमोल कोल्हेची प्रेक्षकांना 'गुड न्यूज', पुन्हा दिसणार संभाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्ट��पवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआदिनाथचं फेक फेसबुक अकाउंटः पोलिसांकडे तक्रार...\nकुंडलकरांच्या 'त्या' पोस्टवर जितेंद्रचं सडेतोड उत्तर...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी सनी लिओनीची पुन्हा मदत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/my-treasury-my-hobby/majha-khajina/articleshow/51958913.cms", "date_download": "2020-03-29T22:49:06Z", "digest": "sha1:FAKJPZIQH3NVTVNVMY4LSMKXV52HWZUJ", "length": 10968, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "my treasury, my hobby News: फ्रीज मॅग्नेट्स - Majha Khajina | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nआपल्याला कसला ना कसला छंद असतोच. कुणाला विविध प्रकारच्या आगपेट्या गोळा करण्याचा तर कुणाला चांगले सुविचार एकत्र लिहून ठेवण्याचा. कुणाला अनेक नट-नटींचे फोटो जपून ठेवायचा, तर कुणाला खेळाडूंची माहिती गोळा करायचा. माझाही असाच आगळावेगळा छंद आहे.\nआपल्याला कसला ना कसला छंद असतोच. कुणाला विविध प्रकारच्या आगपेट्या गोळा करण्याचा तर कुणाला चांगले सुविचार एकत्र लिहून ठेवण्याचा. कुणाला अनेक नट-नटींचे फोटो जपून ठेवायचा, तर कुणाला खेळाडूंची माहिती गोळा करायचा. माझाही असाच आगळावेगळा छंद आहे.\nमाझे पती, कॅप्टन शिशिर दीक्षित हे भारतीय नौसेनेत अधिकारी आहेत. त्यांची दर काही वर्षांनी विविध ठिकाणी बदली होत असते. त्यांच्याबरोबर अर्थात आम्ही देखील जात असतो. मग ते भारतात असो वा भारताबाहेर. तर या सगळ्यांमध्ये मला आवड लागली ती म्हणजे आम्ही जिथेजिथे जाऊ त्या त्या ठिकाणचे प्रतीक म्हणून मला फ्रीजचे मॅगनेट्स गोळा करायचे.\nसध्या माझ्याकडे रशिया, ओमान, येमेन, सेशेल्स, सिंगापूर, आफ्रिका, इंग्लंड, फिनलंड, हेल्सिन्की, रिगा या देशांचे प्रतीक असलेली अनेक प्रकारची मॅगनेट्स आहेत. हे सर्व मॅग्नेट्स मी फ्रीजवर सजावट म्हणून लावून ठेवले आहेत. माझ्याकडे येणारे पाहुणे देखील हे पाहून आश्चर्यचकीत होतात आणि उत्सुकतेने पाहतात. मॅग्नेट्सचा हा शोध थांबलेला नाही. यापुढेही मी जिथे जाईन तेथून अशाप्रकारचे मॅग्नेट्स गोळा करण्याचा माझा प्रयत्न असेन.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमाझा खजिना:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना व्हायरसचा फटका; 'या' कंपन्यांच्या सेवा बंद\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'ती' कसोटी पाहणारी रात्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2020/03/16/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5/", "date_download": "2020-03-29T21:29:31Z", "digest": "sha1:KU64ROOTVHQ5LPKJLGKGKN2KSECIDJVT", "length": 33774, "nlines": 146, "source_domain": "vijaymane.blog", "title": "वास्तव | लेखकाची डायरी", "raw_content": "\nआजुबाजूला बर्‍याच लोकांचे आवाज येत होते. बहुतेक ते कॉरिडॉरमधून येत असावेत. जवळजवळ सगळे अनोळखी होते. एक मात्र ओळखीचा होता, आशिषचा. तो कुणाशी बराचवेळ काहीतरी बोलत होता, पण त्याचा संदर्भ लागत नव्हता. मला आजुबाजूच्या हालचाली समजत होत्या पण डोळे उघडता येत नव्हते. नाकात फिनाईलच्या वासाबरोबर साधारण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असतो तसा एक विशिष्ठ प्रकारचा वास हाता.\nथोड्यावेळाने माझ्या हातावरून कुणीतरी खूप प्रेमाने हात फिरवल्यासारखे वाटले. भास पुन्हा एकदा तसेच झाल्यावर मात्र मी डोळे उघडायचा प्रयत्न केला पण काही केल्या ते उघडतच नव्हते. त्यानंतर तो प्रेमळ हात माझ्या डोक्यावर गेला आणि प्रेमाने लहान मुलांचे केस कुरवाळावेत तसा लाडिवाळपणा माझ्या केसांशी झाला.\nशेवटी अंगात होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून खूप प्रयासाने डोळे उघडले तरीही समोर काहीच दिसले नाही. पण मी कुठल्यातरी हॉस्पिटलच्या रुममध्ये होतो तेवढे मात्र समजले. खोलीतल्या ट्युबलाईटचा उजेड डोळ्यांना सहन होत नव्हता. मांजरासारखे किलकिले डोळे करून मी आजुबाजूचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण खूप थकलो असल्याने पुढ��े काहीच आठवले नाही. नंतर एका ऑथॉरेटिव्ह आवाजाने मी शुद्धीवर आलो, “आता कसे वाटतेय समीर\nमला सारे काही ऐकू येत होते पण बोलावेसे वाटले तरी तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. मग डाव्या दंडावर काहीतरी टोचल्यासारखे झाले, बहुतेक ते इंजेक्शन असावे. रुममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली.\n“डॉक्टर, किती वेळ लागेल अजून” आशिष डॉक्टरांना विचारत होता.\n“मी इंजेक्शन दिलेय. अजून अर्धा पाऊणतास झोपू दे त्याला. बरे वाटेल मग.”\nकितीवेळ झोपेत होतो देवालाच ठाऊक, पण नंतर जाग आल्यावर मात्र थोडे बरे वाटले. डोळे उघडून पाहिले तर समोरच आशिष चेहरा पाडून बसला होता. मी शुद्धीत आल्यावर तो एकच वाक्य बोलला, “आय एम सो सॉरी समीर.”\nमी गप्प राहिलो. आता भेटणारा प्रत्येकजण माझे सांत्वन करणार होता आणि मला त्याची सवय करून घ्यायला लागणार होती. खरे म्हणजे मला स्वत:ला आर्याच्या धक्क्यातून सावरणे खूप कठीण जात होते. मी नेमका कुठे होतो आणि मला काय झाले होते याची मात्र मला काहीच कल्पना नव्हती.\n“आशिष, मी कुठे आहे आणि मला काय झालेय\n“तू ना, खूप मोठे कांड केले आहेस आमच्या जीवाला घोर लावून. तुला इथे हॉस्पिटलमध्ये काही बोलत नाही. घरी चल, मग सांगते.”\nतिचा चेहरा पहावा म्हणून मी वळून पाहिले. डोळ्यांत पाण्याचे तळे घेऊन ती माझ्या मागे उभी होती. भूत दिसल्यासारखे मी तिच्याकडे पहातच राहिलो आणि काही समजायच्या आत तिने मला घट्ट मिठी मारली. मला पुन्हा चक्कर येते की काय असे वाटू लागले. मी आर्याच्या मिठीत होतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. परफ्यूम आणि तो सुगंध नो डाऊट, तिचाच होता तो नो डाऊट, तिचाच होता तो मी स्वप्न पहातोय की जागेपणी तिचा असा भास होतोय ते मला कळत नव्हते. मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला, तरीही काही समजेना. म्हणून तशा परिस्थितीतही मी तिला चिमटा काढला. “आऊच मी स्वप्न पहातोय की जागेपणी तिचा असा भास होतोय ते मला कळत नव्हते. मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला, तरीही काही समजेना. म्हणून तशा परिस्थितीतही मी तिला चिमटा काढला. “आऊच” म्हणत तिने जोराचा पंच दिल्यावर ती खरी आर्या आहे याची मला खात्री झाली.\nमी वेड्यासारखा आशिषकडे पहायला लागलो.\n” अजूनही माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती आर्याच आहे ते पटवून देण्यासाठी मला किमान एका साक्षीदाराची गरज वाटत होती.\n“हो. आर्याच आहे ती.”\n“मग मला सॉरी का म्हणालास थ���ड्यावेळापूर्वी\nआशिष बाजूलाच राहिला आणि माझ्यापासून बाजूला होत आर्यानेच माझा क्लास घ्यायला सुरवात केली, “तू चेन्नईवरून आल्यावर किती झोपेच्या गोळ्या घेतलेल्यास\nहे लोक मला वेडा वगैरे समजत होते, मला वेडा बनवायचा त्यांचा प्लान होता की माझ्याच डोक्यात काही केमिकल लोच्या झाला होता ते समजायला मार्ग नव्हता.\n“मी कशाला झोपेच्या गोळ्या घेईन\n आम्हांला विचारून थोडीच घेतल्या होत्यास\nमग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.\n“एक मिनीट…एक मिनीट थांबा जरा. लेट मी रिमेंबर स्टडी टेबलवरची ती बॉटल झोपेच्या गोळ्यांची होती आशिष स्टडी टेबलवरची ती बॉटल झोपेच्या गोळ्यांची होती आशिष\n“अरे पण सुशिक्षित आहेस ना तू गोळ्या घेताना त्या वाचून तरी घ्यायच्यास गोळ्या घेताना त्या वाचून तरी घ्यायच्यास आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुला कुठे मिळाल्या त्या आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुला कुठे मिळाल्या त्या\n“ती खूप मोठी स्टोरी आहे. नंतर सांगेन कधीतरी.”\n“नाही. मला आत्ताच ऐकायची आहे.”\n“आपण मध्यंतरी बोलत नव्हतो त्यावेळी सुब्रतोने त्याच्या भावाच्या मेडिकलमधून आणून दिलेल्या. रात्रभर झोपच यायची नाही म्हणून घेत होतो. थोड्या शिल्लक राहिलेल्या. पण मी ती बॉटल फ्रीजवर ठेवली होती. बाहेर स्टडी टेबलवर कशी आली\n“ती जागा आहे अशा गोळ्या ठेवायची कसा रे तू असा वेंधळा कसा रे तू असा वेंधळा आणि काम झाल्यावर त्या टाकून द्यायच्या ना आणि काम झाल्यावर त्या टाकून द्यायच्या ना की मला लग्नाआधीच विडो बनवायचा प्लान होता तुझा की मला लग्नाआधीच विडो बनवायचा प्लान होता तुझा\n डोक्यात माझा लग्नाआधी विधूर झाला होता त्याचे हिला काही पडले नव्हते. पण झालेल्या सगळ्या प्रकरणामुळे माझी कीव वाटल्याने आशिष समोर येत म्हणाला, “यार ही सगळी माझी चूक आहे.”\n“आता तुझे आणि काय मध्येच मला नक्की काय झाले होते ते कुणीतरी सांगाल का प्लीज मला नक्की काय झाले होते ते कुणीतरी सांगाल का प्लीज\n“तू चेन्नईवरून यायच्या आदल्याच दिवशी मी घराची बरीच साफसफाई केली आणि किचन साफ करताना फ्रीजवरची ती गोळ्यांची बाटली- जिथे आपल्या कॉमन टॅब्लेट्स असतात तिथे स्टडी टेबलवर ठेवलेली – नेमकी तिथेच विसरलो. माझ्यामुळेच हा सगळा घोटाळा झाला.”\n किती गोळ्या होत्या त्यात\n अंग दुखत होते म्हणून घेतलेल्या मी. पण मग पुढे काय झाले आणि मला इथे कोणी आणले\nमग खरे कांड काय झाले होते ते त्या दोघांकडून समजले. ऐकल्यावर तर अंगावर काटाच आला.\nमी रात्री चेन्नईवरून येऊन जे झोपलो ते उठलोच नाही. दुसर्‍यादिवशी कुठे भेटायचे ते ठरवायला सकाळसकाळी आर्याने फोन केला. पण मी उचलला नाही. सुट्टीच्या दिवशीही मी जास्तीजास्त साडेदहा अकरापर्यंत झोपायचो. दोनतीन दिवसांच्या सततच्या प्रवासामुळे मी कदाचित सुट्टी घेतली असेल म्हणून तिने त्यानंतरही फोन ट्राय केला तरीही माझ्याकडून नो रिसपॉन्स शेवटी थकून ती थेट आमच्या फ्लॅटवरच आली. दारावरची बेल, दरवाजा – दोन्ही वाजवून झाले, माझ्या नावाने हाका मारून झाल्या पण काही उपयोग झाला नाही. दरवाजाबाहेरून कॉल केल्यावर आतून रिंगटोनचा आवाज येत होता पण मी पण मी दरवाजा उघडत नव्हतो. मग मात्र काहीतरी विपरीत घडल्याची तिला शंका आली आणि तिने आशिषला फोन केला. त्यावेळी नागपूरला असलेला आशिष संध्याकाळपर्यंत परत येणार होता. सगळा सीन ऐकल्यावर त्याने अर्जंसीसाठी सोसायटीमधल्या मित्राकडे ठेवलेली फ्लॅटची चावी घेऊन दरवाजा उघडायला सांगितले.\nसुदैवाने तो मित्र घरीच होता. आर्याने त्याच्या मदतीने दरवाजा उघडला तर मी गाढ झोपलेलो. हाका मारून पाहिल्या पण माझे लक्षण ठीक दिसत नव्हते. म्हणून त्यांनी बिल्डिंगमध्येच रहाणार्‍या एका डॉक्टरांना बोलवले. मला चेक करत असताना स्टडी टेबलवरची स्लिपिंग पिल्सची बाटली दिसल्यावर एकंदरीत काय झाले असावे याचा त्यांना अंदाज आला आणि त्यांनी मला तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यास सांगितले.\nमग आर्याने धावपळ करून तिच्या फॅमिली डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट केले. आशिष पोहोचायला संध्याकाळ झाली. दिवसभर माझ्या फोनवर बॅनर्जीचे फोन येत होते, पण आर्याने इमर्जन्सीमुळे ‘समीरला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे आणि ऑफिस जॉईन करायला त्याला किमान चार दिवस तरी लागतील’ असा मेसेज पाठवला. घरचा आईचा फोन आला तर उगाच तिला काळजीत टाकायला नको म्हणून, “आम्ही बाहेर पिकनिकला आलोय आणि उद्या समीर तुम्हांला नक्की फोन करेल.” असे सांगितले. ती म्हणजे बॉर्न प्लानर होती. तिला फक्त टास्क सांगायचा. लगेच तिच्याकडे प्लान तयार असायचा, बॅकअप प्लानसह हे निरोप आणि हॉस्पिटलमधली माझ्यासाठीची धावपळ करताना बिचारी थकून गेली होती. तरीही सार्‍या गोष्टी तिने व्यवस्थित हँडल केल्या होत्या.\nती पुन्हा माझ्या बेडवर बसत म्हणाली, “अजूनही तुझे अंग दुखतेय आशिष, थोडावेळ बाहेर जातोस का प्लीज आशिष, थोडावेळ बाहेर जातोस का प्लीज मी जरा याच्याकडे पाहते मी जरा याच्याकडे पाहते\nतिने आशिषला डोळा मारलेला माझ्या लक्षात आले. तिच्या तावडीत मला एकट्याला सोडून तो ही लेकाचा बाहेर जायला निघाला. आर्याचे लक्षण ठीक दिसत नव्हते म्हणून मीच त्याला म्हणालो, “आशिष, डॉक्टर किंवा कोणीतरी येतील त्यांच्यावर लक्ष ठेव, ही वेडी आहे. यू नो वॉट आय मीन.”\nआशिष हाताने थम्सअप करून मला डोळा मारत बाहेर गेला. त्या दोघांनाही आम्ही कुठे आहे आणि काय करतोय याचा जरादेखील सिरीयसनेस नव्हता. तो बाहेर गेल्याची खात्री झाल्यावर आर्या माझ्याजवळ आली, “सम्या, आय एम गोईंग टू किल यू नाऊ तुला काही विचार असतो की नाही मागे मी आहे याचा तुला काही विचार असतो की नाही मागे मी आहे याचा\n“अगं, पण मला समजलेच नाही की ती झोपेच्या गोळ्यांची बॉटल आहे.”\n“तुला काही झालं असतं तर\n“काही नाही होणार मला.”\n“माझी अवस्था तुला नाही कळणार किती घाबरलेले मी. अक्षरश: थरथरत होते तू शुद्धीवर येईपर्यंत.”\n“आणि तुला कुठे माहित आहे माझी अवस्था काय झालेली ते माझ्या डोक्यात एक भयंकर पिक्चर चालू होता.”\n“जाऊदे. विचार करायलाही नको वाटतेय यार.”\n“तुझा अॅक्सिडेंट झालाय असे पहात होतो मी.”\n म्हणजे अपघातात मला मारायचा विचार आहे का तुझा\n“सांगताही येणार नाही काय काय पाहिले सारेच हॉरिबल होते\n मी तुझ्याशिवाय कसा जगू शकलो असतो माहित नाही\n“ऐक ना, रेडी आहेस तू\nमला काही समजायच्या आत तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले आणि तिने एक जोराचा चावा घेतला.\n“अगं काय करतेयस तू\n“तू मला खूप त्रास दिला आहेस. त्याचा हा छोटासा बदला.”\n“अचानक कोण येईल त्याची काळजी तू करू नकोस. आशिष इज ऑन द डोअर\nतिच्या या आक्रमक पवित्र्याने हैराण होऊन मी बेडवर बसलो आणि माझे डोके आपल्या छातीशी कवटाळून माझ्यावर अश्रूंचा अभिषेक करता करता अचानक ती हळवी झाली. आयुष्यात एवढे उत्कटपणे प्रेम करणारे आपल्याला कुणीतरी मिळाले म्हणून मी ही भावूक झालो आणि डोळ्यांत पाणी तरळले.\n“सम्या, आता तुला रडायला काय झालेय\n“तुला गमवायची खूप भीती वाटलेली.”\n“शोना, मलाही तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे आता. या दोन दिवसांत ते कळून चुकलेय मला.”\n“मग आता काय करायचे\n“सध्या तरी हे…” म्हणत तिने डोळे मिटले आणि अत्यंत आवेगाने पुन्हा माझे चुंबन घेतले. त्यावेळी मात्र कोणताही प्रतिकार न करता तिला कसलीही इजा होणार नाही याची काळजी घेत मी चुंबनाच्या बाबतीतला माझाही अनुभव किती विस्तारलाय हे दाखवून दिले. आम्हा दोघांनाही हवाहवासा तो क्षण कधीच संपू नये असे वाटत होते. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत धुंद होतो आणि बाजुलाच असलेल्या एका ट्रॉलीवर आर्याने माझ्यासाठी आणलेली एका नवोदित लेखकाची ‘तुझ्याविना’ ही कादंबरी आमच्याकडे चोरून पहात गालातल्या गालात हसत होती.\n आता सगळेजण खुश ना अरे किती प्रेशर करायचे एखाद्यावर अरे किती प्रेशर करायचे एखाद्यावर तीन चार दिवस झोप नाही मला तीन चार दिवस झोप नाही मला असो, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल असो, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल नऊ महिन्यानंतर प्रसवलेल्या आईची जी मनस्थिती असते, अगदी तशीच मनस्थिती या क्षणाला माझी आहे. जूनमध्ये मी ‘तुझ्याविना’ लिहायला सुरवात केली होती. त्यानंतरचे हे सात महिने खूप मंतरलेले होते. माझे बहुतांश लेखन विनोदी आहे. पण प्रतिलिपीवर लिहायला लागल्यापासून मी ती मर्यादा मनातून काढून टाकली. माझे लेखन वाचून वाचकाचे पहिले पत्र यायला मला बारा वर्षे वाट पहावी लागली होती. दिवाळी अंकातल्या एका व्यक्तिचित्राचा रिव्ह्यू त्या वाचकाने लिहीला होता. त्यांचे पत्र हातात आल्यावर मला आभाळ ठेंगणे झालेले. लिखाणावर एवढ्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया पूर्वी मिळायच्या नाहीत. पण प्रतिलिपीने हे सर्वव्यापी व्यासपीठ उघडून लेखक आणि त्याचबरोबर वाचकांवरही खूप उपकार केले आहेत.\nइथे लिहून प्रकाशित करायचा अवकाश की लगेच प्रतिक्रिया येतात. कोणत्याही लेखकासाठी वाचकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात. म्हणून वाचकांना एक नम्र विनंती, तुम्ही एवढा वेळ काढून कुठल्याही लेखकाचे जे लेखन वाचता आहात, त्यावर थोडी तरी प्रतिक्रिया लिहा. तुमच्या प्रतिक्रिया वाचून लेखकाला खूप आनंद होतो. तुमचे रिव्ह्यूज खर्‍या अर्थाने लेखकांचे बुस्टर्स असतात. ते लेखकांना लिहीते ठेवतात. पण प्रतिक्रियाच येत नसतील तर बरेच नवोदित लेखक आपले लेखन कुणालाही आवडत नाही असा समज करून घेऊन लिहायचे कमी होतात. त्यांना लिहीते करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना त्याशिवाय ते चांगले साहित्य कसे लिहीतील\nतुम्ही समीर आणि आर्यावर किती प्रेम करता ते खर्‍या अर्थ���ने मला तेहतीसावा भाग लिहील्यावर समजले. कुणाला आर्याचे असे अचानक जाणे अजिबात पटले नाही, त्यांनी तसे स्पष्ट सांगितले. काही वाचक माझ्यावर रुसले. काही रागावले. पुढचा भाग वाचा म्हटल्यावर “आर्या गेल्यावर आता काय वाचायचे आहे” अशी त्यांची चिडचिड झाली. बर्‍याच वाचकांनी पर्सनल मेसेज करून “आर्याला परत आणा नाहीतर यापुढे मी तुमची कथा वाचणार नाही.” अशा प्रेमळ धमक्याही दिल्या. तरीही काही चतूर वाचक खूप आशावादी आहेत. आर्याचे काय करायचे त्याबद्दल स्वत: मी कन्फर्म नव्हतो, पण तिला काहीही होणार नाही अशी त्यांची ठाम खात्री होती. खरोखर धन्य आहात तुम्ही\nया कथेत, विशेषत: तेहतीसाव्या भागात मी तुम्हांला खूप रडवले त्याबद्दल सॉरी माझ्या लेखनाची ती एक कसोटी होती. आणि मला खरोखर ती टेस्ट द्यायची होती. त्यात मी कितपत यशस्वी झालोय हे तुम्हीच सांगू शकाल. आय होप, तुम्हांला ही कथा आवडली असेल. आवडली असेल तर वाचण्यासाठी मित्रांना नक्की रेकमंड करा. आणि शेवटी सांगायचे म्हणजे तुमचे माझ्यावरचे प्रेम असेच राहू द्या माझ्या लेखनाची ती एक कसोटी होती. आणि मला खरोखर ती टेस्ट द्यायची होती. त्यात मी कितपत यशस्वी झालोय हे तुम्हीच सांगू शकाल. आय होप, तुम्हांला ही कथा आवडली असेल. आवडली असेल तर वाचण्यासाठी मित्रांना नक्की रेकमंड करा. आणि शेवटी सांगायचे म्हणजे तुमचे माझ्यावरचे प्रेम असेच राहू द्या प्रतिलिपीवर माझी ओळख बनवण्यात तुमचा व्यक्तिश: वाटा आहे, त्यामुळे प्रत्येक वाचकाचे मनापासून आभार प्रतिलिपीवर माझी ओळख बनवण्यात तुमचा व्यक्तिश: वाटा आहे, त्यामुळे प्रत्येक वाचकाचे मनापासून आभार शेवटी सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे शेवटी सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तुटलेले नाते जोडताना जीवाचा आटापिटा करण्यापेक्षा ते नाते मुळातच तुटू नये याची काळजी घ्या. एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि पार्टनरच्या स्वभावातील वेगळेपणा एन्जॉय करायला शिका म्हणजे वेगळा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सेलिब्रेट करण्याची आवश्यकता वाटणार नाही.\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र ���ाज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\nवर्क फ्रॉम होम →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-new-three-corona-affected-patient-maharashtra-state-health-minister-rajesh", "date_download": "2020-03-29T21:45:30Z", "digest": "sha1:XNXGMKWY5ZNULJKZ4DC3EEXMADNAP2WO", "length": 16138, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi New three corona affected patient in maharashtra : State Health minister Rajesh Tope | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण रुग्ण संख्या १२५ : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण रुग्ण संख्या १२५ : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशुक्रवार, 27 मार्च 2020\nमुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे.\nमुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nगोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन वाशी येथील जनरल हॉस्पिटल येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक २४ मार्च रोजी दुपारी भरती झाली. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती कोरोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.\nआजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील असा :\nपिंपरी चिंचवड : १२\nनवी मुंबई , कल्याण, डोंबिवली : ६\nनगर, ठाणे : प्रत्येकी ३\nसातारा, पनवेल : प्रत्येकी २\nउल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग : प्रत्येकी १,\nएकूण : १२५, मृत्यू : ४\n१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३२४३ जणांना भरती करण्यात आले. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २७५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.\nनवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.\nमुंबई mumbai कोरोना corona सिंधुदुर्ग sindhudurg नागपूर nagpur राजेश टोपे rajesh tope मधुमेह रेल्वे पिंपरी पुणे कल्याण यवतमाळ yavatmal नगर पनवेल उल्हासनगर ulhasnagar औरंगाबाद aurangabad वसई\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nस्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...\nपुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...\nपुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...\nदेशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...\nराज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...\nनगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...\nनगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...\nराज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...\nवसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...\nजागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...\nसाखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...\nसॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...\nवाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...\nदेशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...\nभाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...\nराज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...\nमासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/", "date_download": "2020-03-29T21:22:44Z", "digest": "sha1:C6KL7Y2UYV2XBTHC4QBDITW5MBUIFMNR", "length": 9419, "nlines": 142, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\n‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times\nCorona Live: राज्यात करोना रुग्णांची संख्या १८६ वर\nमुंबई: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून आतापर्यंत राज्यातील रुग्णांच आकडा १८६ वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांच...\nTags News, आजचा बीड रिपोर्टर पेपर, नोकरी, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times\nLive Corona: करोनाचा विळखा घट्ट होतोय; अनेक शहरांत जमावबंदी\nमुंबई: काही दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केलेल्या करोना विषाणूनं देशातील सर्वच राज्यात आपला विळखा घट्ट केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही...\nTags News, आजचा बीड रिपोर्टर पेपर, चालू घडामोडी, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या\nनागपूर: मेयो हॉस्पिटलमधून करोना संशयित ४ रुग्ण पळाले\nनागपूर: मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले करोनाचे पाच संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. रुग्ण पळल्या...\nTags Beed news, News, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या\n'ललिता'चा ललित झालेल्या तरुणानं केलं लग्न\nबीड: न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करून ललिता साळवेचा ललितकुमार झालेला माजलगावाती...\nइंदुरीकरांनी चुकीच्या चालीरिती बंद केल्या: थोरात\nसंगमनेर: इंदुरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. मात्र गेल्या २५ वर्षांत त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अ...\nइंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला तर….\nअहमदनगर :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा अखिल भारतीय वारकरी मंडळ,...\nएका चुकीमुळं इंदुरीकर वाईट ठरत नाहीत: चंद्रकांत पाटील\nमुंबई: 'मुलगा-मुलगीबाबत इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. ते त्यांनी करायला नको होतं. मी त्याचं समर्थन करत नाही. ...\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... ���गदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/dhachama/", "date_download": "2020-03-29T21:46:15Z", "digest": "sha1:YKVQRMZZOZDA4YPWRURAPOWMTZAUENUA", "length": 15159, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘ध’ चा ‘मा’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nथंडीवाढीविरोधात लवकरच मफलर मोर्चा\nशरद पवार यांच्या धोरणांमुळेच राज्यात थंडीवाढ झाली असल्याचा आरोप केला आहे.\n‘ध’ चा ‘मा’ : भलामोठा हत्ती\nस्मार्ट सिटी म्हंजे एक प्रकारचे असे शहर असते, की जिथे रस्त्यांवर व महामार्गावर खड्डे नसतात.\n‘ध’ चा ‘मा’ : त्या रात्रभोजनसोबती\nपण तुम्हांस सांगतो, आजकाल कशात लक्षच लागत नाही. कशात मन रमतच नाही.\nभाऊसाहेबांचे मन डोलायमान जाहले होते. मन नव्हे तो तनसुद्धा डोलायमान जाहले होते.\nकाही नतद्रष्ट आणि काँग्रेसवाले आणि इटलीबिटलीतले लोक त्यांच्यावर जळतात.\nआजकाल जो उठतो तो त्याची कारणे सांगत आहे\n ही दिवाळी तुला सुखाची, शांततेची आणि समृद्धीची जावो, हीच प्रार्थना\nकोणासही आता क्षणाचीही उसंत नाही. पेपरा-पेपरांतून, च्यानेला-च्यानेलांतून एकच लगीनघाई उडाली आहे.\nआभाळात ब्याटरी लावा पाहा चांदणं कसं टिपूर पडलंय केजोच्या चित्रपटांतल्या सारखं खुर्चीतल्या खुर्चीत रोमँटिक करणारं\n‘काय तुमच्या मराठीचं स्टॅण्डर्ड परधानजी द्या काय म्हणता\n‘ट्वेंटी फोर्टीमध्ये मोदी पंतप्रधान झाले आणि आता ते सतत कपडे बदलत आहेत.’\nकोर्ट सरकार चालवते. कोर्ट प्रशासकीय निर्णय देते. कशावर बंदी घालते, कशावरची उठवते.\nमामा उठले. मंडपात अजून शांतता होती. आराशीच्या माळा मंद लुकलुकत होत्या.\nतुम्हांस सांगतो, आमचे अख्खे आयुष्य म्हणजे एक उभेच्या उभे सवालिया निशान आहे.\n‘ध’ चा ‘मा’ : येई गणेशा\nदुमदुमत ये दुडदुडत ये रुणझुणत ये खणखणत ये\n मी एन. बापू.. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता सकाळचे- मला वाटतं ...\nसकाळधरनं आम्हाला काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटतंय. काहीतरी चुकचुकतंय, हुरहुरतंय, चुरचुरतंय, फुरफुरतंय..\nठाकूर ���लदेवसिंह सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये ती सफेद मर्सिडिज आली तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते\nसक्काळ सक्काळी मोबाइलने बांग दिली की आधी चारदा त्यास स्नूझावे. पाचव्यांदा उठावे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणावे. तद्नंतर व्हाटस्यापवरील शुभ सकाळ संदेश चेक करावेत.\nकांदा संतापला होता. रागावला होता. चीड चीड चिडला होता. त्याच्या तळमूळाची आग शेंडय़ाला गेली होती दिसायला लाल असला तरी मूळचा तो हळवा. दंवाच्या चार थेंबानंही जखमी होणारा. पण आज\nचालता चालता त्यानं डोईची टोपी चार बोटं मागं ढकलून वर आभाळाकडं नजर टाकली ते तसंच होतं कोळपून पडलेल्या काळीसारखं\nही एअर इंडियाची इमारत. हिचा पत्ता काय सांगशील एक्स्प्रेस टॉवरजवळ. आणि एक्स्प्रेस टॉवर कुठं आहे, म्हणून सांगशील एक्स्प्रेस टॉवरजवळ. आणि एक्स्प्रेस टॉवर कुठं आहे, म्हणून सांगशील\nआमच्या अखिल अधोविश्वातील अधोनायक जे की डीगँगपती दा. इ. पारकर (सध्या राहणार व्हाइट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन, कराची) यांची भारतमुक्कामी येण्याची खूप खूप सदिच्छा होती. परंतु आमचे...\n‘ध’ चा ‘मा’ : ताईंची चिक्की\n‘मी चिक्की खाल्ली नाही. मी कागद उचलणार नाही..’ महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री सुश्री पंकजाताईसाहेब मुंडे (ही तो आठ कोटी जन्तेची इच्छा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\n���ीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/article-on-young-economical-strategies-abn-97-2072908/", "date_download": "2020-03-29T20:35:46Z", "digest": "sha1:2FRT4RJH377UFJ5KFPC3ZWICUYMKU765", "length": 30220, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Young economical strategies abn 97 | तरुण ‘अर्थ’नीती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nतरुणांनी वेगवेगळ्या पर्यायांद्वारे कशी गुंतवणूक करावी आणि कशा प्रकारे त्याचे कार्य असेल याची माहिती करून घेणे आवश्यक ठरले आहे.\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | January 31, 2020 11:19 am\nसध्याची तरुण पिढी ही स्मार्ट आहे. विविध गोष्टींमध्ये ते स्वत:ला गुंतवून घेतात. कोणी स्टार्टअप सुरू करतं, कोणी यू-टय़ूब चॅनेल तर कोणी अजून वेगळं काहीतरी.. या सगळ्यासाठी आर्थिक गुंतवणूक महत्त्वाची असते. त्यामुळेच ती तरुण पिढीची गरजही झाली आहे. हल्ली कुठल्या ना कुठल्या गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्यावर अनेकांचा भर असतो. बचत, गुंतवणूक, खर्च आणि महागाई या सगळ्यांचाच विचार सध्या तरुण पिढीकडून केला जातो. बजेटच्या निमित्ताने तरुणांनी वेगवेगळ्या पर्यायांद्वारे कशी गुंतवणूक करावी आणि कशा प्रकारे त्याचे कार्य असेल याची माहिती करून घेणे आवश्यक ठरले आहे.\nया वर्षीपासून गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. तरुणांमध्ये सर्वात चर्चेचा विषय असतो तो म्हणजे कुठल्या योग्य कंपनीत आपण गुंतवणूक करावी अथवा करू नये स्टॉक मार्केटसारख्या पर्यायांबद्दलही ते साशंक असतात. अनेकदा पालक त्यांच्या मुलांना कुठेतरी गुंतवणूक करण्याबद्दल सुचवतात. आजच्या मुलांना गुंतवणूक करण्यासाठीचे पर्याय माहिती असतात, परंतु त्याची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारा लाभ कशा प्रकारे असेल, याबद्दल त्यांना पुरेसे ज्ञान मिळाले नाही तर नुकसानही होऊ शकते. टॅक्स आणि महागाई या दोन गोष्टींचा त्यांना प्रामुख्याने विचार करावा लागतो, पण कुठेही गुंतवणूक करण्यासाठी फक्त टॅक्स रेट किंवा इन्फ्लेशन रेटवर लक्ष ठेवून चालत नाही तर एकूणच आपल्या गरजा लक्षात घेऊन त्यासाठी आपण लघू किंवा दीर्घ कालावधीमध्ये कशा प्रकारे त्यांची आखणी करू शकू या गोष्टींवर विशेष करून लक्ष ठेवले पाहिजे. गुंतवणूक केल्यावर मिळालेल्या नफ्यातून किती टक्के टॅक्स रिटर्न्‍समधून भरावा लागतो स्टॉक मार्केटसारख्या पर्यायांबद्दलही ते साशंक असतात. अनेकदा पालक त्यांच्या मुलांना कुठेतरी गुंतवणूक करण्याबद्दल सुचवतात. आजच्या मुलांना गुंतवणूक करण्यासाठीचे पर्याय माहिती असतात, परंतु त्याची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारा लाभ कशा प्रकारे असेल, याबद्दल त्यांना पुरेसे ज्ञान मिळाले नाही तर नुकसानही होऊ शकते. टॅक्स आणि महागाई या दोन गोष्टींचा त्यांना प्रामुख्याने विचार करावा लागतो, पण कुठेही गुंतवणूक करण्यासाठी फक्त टॅक्स रेट किंवा इन्फ्लेशन रेटवर लक्ष ठेवून चालत नाही तर एकूणच आपल्या गरजा लक्षात घेऊन त्यासाठी आपण लघू किंवा दीर्घ कालावधीमध्ये कशा प्रकारे त्यांची आखणी करू शकू या गोष्टींवर विशेष करून लक्ष ठेवले पाहिजे. गुंतवणूक केल्यावर मिळालेल्या नफ्यातून किती टक्के टॅक्स रिटर्न्‍समधून भरावा लागतो, सरकारचा टॅक्स रेट किती आहे, सरकारचा टॅक्स रेट किती आहे, सेन्सेक्स निफ्टी यांचे ट्रेण्ड्स काय असतात, सेन्सेक्स निफ्टी यांचे ट्रेण्ड्स काय असतात, कुठल्या कंपन्या फ्रन्ट लाइन कंपन्या आहेत ज्यात आपण गुंतवणूक करू शकतो, कुठल्या कंपन्या फ्रन्ट लाइन कंपन्या आहेत ज्यात आपण गुंतवणूक करू शकतो कुठल्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात कुठल्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात, असे अनेक प्रश्न सामान्य तरुणांना भांबावून सोडतात. बऱ्याचदा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि त्यांना भीती वाटते.\nतरुणांनी याबाबतीत किती आणि कसं सजग राहावं याबद्दल बोलताना ‘मनी मंत्रा’ या फायनान्शियल अ‍ॅडवाइझ देणाऱ्या कंपनीचे संचालक आणि फाउंडर, स्वत: फायनान्शियल अ‍ॅडवायझर असलेले मुंबईचे विरल भट्ट सांगतात,’’ मिलेनियल इन्व्हेस्टर जी प्रामुख्याने आजची तरुण पिढी आहे ती सर्वात जास्त गुंतवणुकीवर भर देते. बचतीबाबतही ते अधिक जागृत असतात, पण गुंतवणुकीबाबत जेवढी जागरूकता असायला हवी तेवढी ती नसते. याचे कारण गुंतवणूकीबाबतीतील त्यांचे अज्ञान. शॉर्ट टर्म गोल्स घेऊन भविष्याचे न���योजन करता येते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. मी स्वत: असे तरुण गुंतवणूकदार अनुभवले आहेत. जेव्हा आमच्याकडे एखादा तरुण गुंतवणूकदार येतो तेव्हा त्याला सेव्हिंग्सबद्दल खूपच माहिती असते पण गुंतवणुकीबाबत अजिबात नसते. तरीदेखील त्यांना योग्य मार्गदर्शनपर गुंतवणूक करायची इच्छा असते.’’ गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या तरुणांनी आपल्या दैनंदिन गरजांचा विशेष आढावा घ्यायला हवा, यात ट्रॅव्हलिंगपासून गॅजेट्सपर्यंत अनेक आवश्यक गोष्टींचा समावेश होतो. खरंतर नुसत्या गुंतवणुकीवर अवलंबून न राहता तुम्ही सेव्हिंग्सचाही तितकाच विचार करा, असा सल्ला ते देतात. कारण, येथे ७०-३० टक्के विभागणीचे तत्त्व आहे. ते असं की ७० टक्के हे सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्सकरता आणि ३० टक्के भाग हा खर्चाकरता ठेवायला हवा. त्यातही ७० टक्क्यांपैकी २० टक्के तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुमचे पैसे हे सेव्हिंग अकाऊं टमध्ये किंवा लिक्विडिटी फंडमध्ये ठेवा आणि उरलेला ५० टक्के भाग हा गुंतवणूकीसाठी राखून ठेवा, जो तुमच्या दैनंदिन गरजांसाठी असेल. इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणून हा मार्ग अगदी योग्य आहे, असं विरल सांगतात. थेट स्टॉक मार्के टकडे वळण्यापेक्षा ट्रॅडिशनल पद्धतीने गुंतवणुकीचा विचार अंगीकारा. त्यात तुमचा पैसा किती प्रमाणात लॉक राहील याचाही विचार करायला हवा. म्युच्युअल फण्ड हाही उत्तम पर्याय आहे, मात्र इथे शिरताना टॅक्सेशन, प्रॉडक्ट आणि लिक्विडिटी समजून घ्या. लाँग टर्मचा पर्याय वापरायचा असेल तर मॅच्युरिटी लक्षात घेऊनच गुंतवणूक करा, असा सल्ला ते देतात.\nहल्लीच्या तरुणांमध्ये आणखी एक ध्यास दिसून येतो तो म्हणजे नवनिर्मितीचा. पैसे कमवणे हे अंतिम ध्येय असले तरी इनोव्हेशन हा या मार्केटचा अविभाज्य भाग बनला आहे. नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्ही बाजूंनी सक्षम होत जाणारी आजची तरुण पिढी आपल्या आर्थिक व्यवहाराची पुरेपूर चाचपणी करत असते. मात्र त्यातून त्यांच्यापुढे असणारे गुंतवणुकीचे पर्याय आणि इतर गोष्टींबद्दलचे त्यांचे समज-गैरसमज काय आहेत याबद्दल बोलताना ‘आयटीएम बिझनेस स्कूल’मध्ये फायनान्शियल मार्केट्स विभागाचे साहाय्यक संचालक शरद झा सांगतात, ‘‘आजच्या घडीला सहज शक्यप्राय अशी गोष्ट म्हणजे तरुण उद्योजकांचे वाढते महत्त्व आणि त्यांची वाढती संख्या. कु���लीही नवनिर्मिती करताना एकदम भांडवल गुंतवावे लागतेच. उद्योजकांच्या नेटवर्कमध्ये गुंतवणूक आणि उत्पन्नाची मोठी रेलचेल असते.\nआणखी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे सर्वसामान्य महाविद्यालयीन तरुण, नुकतीच नोकरी सुरू केलेले तरुण, नव्या उद्योगांत उडी मारण्याची ऊर्मी असणारे होतकरू तरुण किंवा कमावती तरुण मंडळी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि तोटा अनुभवतात. याचे कारण त्यांचे प्रोफेशन कुठलेही असले तरीसुद्धा शेअर मार्केट, इक्विटी मार्केट आणि स्टॉक मार्केटबद्दल त्यांना अपुरी माहिती असते. अनेकदा शेजारीपाजारी, ओळखीतील लोकांशी चर्चा करून मिळवलेला सल्ला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे अशा सल्ल्यांवर पुढचे पाऊल टाकू नये, असा सल्ला ते तरुणांना देतात. नोकरी सुरू केलेल्या तरुणांनी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्सकडे तर उद्योग सुरू करणाऱ्यांनी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्सकडे विशेषत: लक्ष द्यायला हवे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे तुमच्या दैनंदिन खर्चाची आणि गरजांची आखणी करून केलेली गुंतवणूक असते ज्यात टॅक्स, खर्च, बचत आणि उत्पन्न अशा गोष्टींचा बारकाईने विचार केला जातो. तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे साधारण तुमच्या तीन-साडेतीन वर्षांच्या उपक्रमांची आखणी करता येते. जिथे महागाईसारख्या गंभीर बाबीवर लक्ष ठेवावे लागते, अशी माहिती शरद झा यांनी दिली.\nरिटर्न्‍स, रिस्क आणि गुंतवणूक यांचा परस्परसंबंध असल्याने कुठले पर्याय आपल्यासाठी योग्य आहेत आणि त्या पर्यायांमधला फरक काय हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्याबद्दल बोलताना ‘ग्रो’ (Groww) या नवीन पिढीला गुंतवणुकीसाठी तयार करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक आणि चीफ ऑपरेशन ऑफिसर हर्ष जैन यांनी सांगितले की, ज्यांना मीडियम आणि हाय रिस्कमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी दीर्घ कालावधीतून मिळणाऱ्या नफ्यांचा विचार के ला पाहिजे. आणि त्यासाठी म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूक करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्‍स मिळतील पण म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूकदारांना विविध पद्धतीच्या रिस्क लेव्हलवरती विविध पर्याय असतात. येथे तुम्ही कमी गुंतवणुकीतही विविध पर्यायांचा अवलंब करून घेऊ शकता, असे त्यांनी सांगितले.\nएसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर दीर्घ काळासाठी ते तुम्���ाला लाभदायक ठरतील. आजच्या काळात बऱ्यापैकी पेपर गोल्ड आणि गोल्ड ईटीपीसारख्या पर्यायांचा वापर तरुण गुंतवणूकदारांकडून होतो. तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा विचार करून घेऊ शकता ज्यात ७.९ टक्के इंटरेस्ट आहे. त्यानंतर बॅँक फिक्स डिपॉझिटमार्फत लो-रिस्क गुंतवणुकीसाठी ६-८ टक्के इंटरेस्ट तुम्ही यात कमवू शकता. हा पर्याय तरुणांना बऱ्यापैकी सोप्पा वाटतो. सध्या आता तरुणांना सरकारी योजनांचाही वापर करता येईल. पोस्ट ऑफिस मन्थली इन्कम स्कीमद्वारे स्थिर उत्पन्न तुम्ही एका फिक्स रेटद्वारे कमवू शकता. यामध्ये ७.६ टक्के इंटरेस्ट आहे आणि येथे तुम्ही १,५०० रुपये ते ४,५०,००० रुपये एवढी रक्कम एका अकाउंटमध्ये गुंतवू शकता तर जॉइंट अकाउंटसाठी ९,००,००० रुपयांपर्यंत गुंतवू शकता.\nकुठे आणि कशी गुंतवणूक\n* सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या नियम आणि कायद्यांकडे बारीक लक्ष ठेवा.\n* अल्ट्रा शॉर्ट टर्म म्युच्युअल फण्डचा मार्ग तरुण गुंतवणूकदारांकरिता ट्रेण्डमध्ये आहे. येथे तुम्हाला हाय लिक्विडिटी मिळेल. म्हणजे थोडक्यात पैसे वेळेसाठी मिळू शकतील. बॅंकेत पैसे साठवण्याव्यतिरिक्त तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म म्युच्युअल फ ण्डमध्ये गुंतवणूक करू शकता.\n* दुसरा पर्याय असा की तुम्ही इक्विटी हायब्रिड बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता. यातून तूम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्‍स मिळतील आणि तरुण गुंतवणूकदारांसाठी हा योग्य पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला २०-४० टक्के रिटर्न्‍स आहेत. त्यांपैकी २० टक्के हे इक्विटीचे असतात आणि २० टक्के हे डेब्टचे असतात. जशी तुमची यात वाढ होईल तशीच तुमची टक्केवारी इक्विटीसाठी कमी होईल आणि डेब्टसाठी वाढेल. येथे शक्यतो रेटेड बॉण्ड्सवर लक्ष ठेवा.\n* भारत सरकारकडून असलेल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फण्डचा विचार लाँग टर्म इन्व्हेसमेंट्ससाठी अगदी योग्य आहे. आत्तापासूनच तुम्ही तुमच्या रिटायर्ड प्लॅनचाही विचार करू शकता. विद्यार्थ्यांनी आपला कॉरपस आणि गुंतवणुकीच्या सवयी कशा वाढतील याकडे भर द्यावा.\n* फण्ड मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट एक्स्पर्ट, रेग्युलेटरी बॉडी, सेबी, फायनान्शियल अ‍ॅडवायझरचा सल्ला घ्या.\n* फायनान्शियल मार्केट्सची माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन कोर्सचाही अवलंब करता येईल.\n* कुठल्याही वेबसाइटचा उपयोग टाळा.\n* सर्वात प्रथम स्टॉक मार्केटकडे वळू नका.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'या' महिलेमुळे जगभरात पसरला करोना व्हायरस, वुहानच्या 'त्या' बाजाराची गोष्ट\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 संशोधनमात्रे : बों व्हायाज\n2 बुकटेल : हरवलेलं चीज शोधताना..\n3 माध्यमी : माणसं वाचणारी लेखिका\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://acbmaharashtra.gov.in/PressRelease", "date_download": "2020-03-29T22:23:37Z", "digest": "sha1:WZSU3DHJVJW3DW3TJHUG7W4V3G4CZKLP", "length": 3885, "nlines": 93, "source_domain": "acbmaharashtra.gov.in", "title": "प्रसिद्धी पत्रक |लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "१०६४ टोल फ्री नंबर ९९३०९९७७०० व्हाट्सएप नंबर\nमुख्य विषयावर जा अ- अ अ+ English\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य\nप्रथम माहिती अहवाल (FIR)\n-- कृपया परिक्षेत्र निवडा -- मुख्यालय अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नांदेड नाशिक ठाणे पुणे\n-- कृपया घटक कार्यालय निवडा --\n०९ - मार्च - २०१७\n२६ - फेब्रुवारी - २०२०\n१९ - मार्च - २०२०\nपोलीस स्टेशन कामठी ७८/२०२० अन्वये गुन्हा नोंद\n१८ - मार्च - २०२०\nपोलीस स्टेशन गोंदिया १४६/२०२० अन्वये गुन्हा नोंद\n१९ - मार्च - २०२०\nगुन्हा ��जि. क्र.४२१/२०२० तोफखाना पोलीस ठाणे, जि.अहमदनगर\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nमहासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग\nसहावा मजला, सर पोचखानवाला रोड, वरळी पोलिस कॅम्प, वरळी, मुंबई- ४oo o३o, महाराष्ट्र, भारत.\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© २०१८ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र | संकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स |\n| संकेतस्थळ अभ्यागत : ६२५६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/nutrition-diet-fifteen-quintal-rice-is-seized-by-jalgoan-police/articleshow/66337971.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T23:13:24Z", "digest": "sha1:PD6YMZGEMGFHQBDBX7DMOIFWQ7IT3TQW", "length": 13032, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: पोषण आहाराचा तांदूळ जप्त - nutrition diet fifteen quintal rice is seized by jalgoan police | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपोषण आहाराचा तांदूळ जप्त\nआर.आर. विद्यालयातील पोषण आहाराची खिचडी शाळेच्या आवारात न शिजवता बचतगटाच्या महिलांच्या घरी तांदूळ पाठवत असल्याचा प्रकार गुप्त माहितीवरून उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि. २३) एका निनावी फोननंतर पोलिसांनी शाळेतून बाहेर जाणारा १५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शाळेत जागा व पाणी नसल्यामुळे बाहेरून खिचडी शिजवून शाळेत आणत असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची कारवाई\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nआर.आर. विद्यालयातील पोषण आहाराची खिचडी शाळेच्या आवारात न शिजवता बचतगटाच्या महिलांच्या घरी तांदूळ पाठवत असल्याचा प्रकार गुप्त माहितीवरून उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि. २३) एका निनावी फोननंतर पोलिसांनी शाळेतून बाहेर जाणारा १५ क्विंटल तांदूळ जप्त केला. शाळेत जागा व पाणी नसल्यामुळे बाहेरून खिचडी शिजवून शाळेत आणत असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले आहे.\nशहरातील आर. आर. विद्यालयात दररोज १ हजार ८०० विद्यार्थ्यांना पोषण आहाराची खिचडी दिली जाते. शासन नियमानुसार खिचडी शिजवण्याचा मक्ता गुलाब महिला बचतगटाला देण्यात आला आहे. परंतु, ही खिचडी खाळेत न शिजवता बचतगटाच्या महिला घरी शिजवतात. महिन्यातून दोनवेळा रिक्षातून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात तांदूळ महिलांच्या घरी पाठवला जातो. या महिला दिवसातून दोनवेळा खिचडी शिजवून रिक्षाने शाळेत आणून देतात. खिचडी शिजवण्यासाठी शाळेच्या परिसरातच किचन शेड तयार करावे, असा शासन नियम आहे. परंतु, या विद्यालयात नियम मोडून तांदूळ बाहेर दिला जात असल्याचे समोर आले आहे. मंगळवारीदेखील अशाप्रकारे रिक्षातून तांदूळ भरून शाळेच्या बाहेर काढण्यात येत होता. या वेळी एका नागरिकाने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिस कर्मचारी राजेंद्र मेंढे, नाना तायडे, प्रशांत जाधव, जुबेर तडवी यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. पंधरा क्विंटल तांदूळ जप्त करून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आणला. शाळेकडून जी. आर. भावसार या शिक्षकांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली. तसेच गुलाब बचतगटाच्या महिलांनाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. विद्यालयात विद्यार्थ्यांना पिण्यासाठीदेखील पाणी नाही. खिचडी शिजवण्यासाठी जागा, किचन शेड नाही. त्यामुळे खिचडी बनवण्यासाठी बाहेर देत असल्याची माहिती शिक्षक भावसार यांनी दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपरदेशवारीची माहिती लपवल्याने दाम्पत्यावर गुन्हा\nभुसावळ: मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; वाहतूक विस्कळीत\nसुप्रिया सुळे न्यूज अँकर बनल्या; दिली अजितदादांची बातमी\nसुप्रिया सुळेंनी केलं 'या' भाजप खासदाराचं कौतुक\nSSC Exams: दहावीचा पहिलाच पेपर फुटला; परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपोषण आहाराचा तांदूळ जप्त...\nधावता ट्रक पेटल्याने धावपळ...\nपिंपळवाड शिवारातील ‘डरकाळी’ पिंजऱ्यात...\nमोकाट कुत्र्यांसाठी ‘डॉग होम’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ajabgjab.com/2019/09/teachers-day-messages-sms-wishes-marathi.html", "date_download": "2020-03-29T21:13:30Z", "digest": "sha1:DYAS2Q6IBXZLA7IAUUQN52MOOC6UWS6P", "length": 6907, "nlines": 92, "source_domain": "www.ajabgjab.com", "title": "Teachers Day Messages In Marathi | Teachers Day SMS In Marathi", "raw_content": "\n“शाळेत हेच शिकवतात का\n“घरच्यांनी हेच शिकवलं का\nतरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…\nसूर्य किरण जर उगवले नसते,\nतर आकाशाचा रंगच समजला नसता,\nजर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,\nतर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…\nशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसर आज तुमची कमी मला भासत आहे,\nकारण तुमच्या मुळे मी घडलो आहे,\nतुमच्या पुढे मी नतमस्तक झालो आहे,\nमला आशिर्वाद द्या सर हि माझी इच्छा आहे…\nशिकण्याचा आनंद आपल्याकडूनच आला आहे, कारण आपण हे जाणून घेण्यासाठी गोष्टी आश्चर्यकारक बनविता… शिक्षक दिवसांच्या शुभेच्छा\nमेहनतीच्या हजार दिवसांपेक्षा चांगला – अभ्यास हा एक दिवस एका महान शिक्षकासह असतो\nआपण ज्या प्रकारे शिकवता ते… आपण सामायिक केलेले ज्ञान… आपण घेत असलेली काळजी… प्रेम आपण शॉवर करता .. आपल्याला जगाचे सर्वोत्कृष्ट शिक्षक बनवते\nगुरुने दिला ज्ञानरूपी वसा\nआम्ही चालवू हां पुढे वारसा\nगुरु आणि रस्ते दोघांत एक साम्य आहे\nस्वतः जिथे आहे तिथेच राहतात\nपरंतु दुसऱ्यांना त्यांच्या धेय्यापर्यंत पोहचवतात\nआई वडिलांचे रूप आहे गुरु\nकलियुगामध्ये देवाचा अवतार आहे गुरु\nभारत सरकार की योजनाओं के माध्यम से बुजुर्गों की सहायता\nलिंग संग्रालय (पेनिस म्यूज़ियम) – यहाँ रखे है जानवरो, मछलियों और इन्सानो के लिंग (पेनिस)\nपत्नी अपने पति से रखती है ये 10 उम्मीदें\nनमक से जुड़े वास्तु उपाय | Vastu Upay Of Salt\nरोज़ खाइये 5 मुनक्का, होंगे ये फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/actors-prakash-raj-and-javed-akhtar-are-present-for-the-promotion-of-kanhaiya-kumar/", "date_download": "2020-03-29T22:05:25Z", "digest": "sha1:PGMFN5EJREBAVQLAJFQDDR5FLHTLQVI7", "length": 6451, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कन्हैया कुमारच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज आणि जावेद अख्तर यांची उपस्थिती", "raw_content": "\nकन्हैया कुमारच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज आणि जावेद अख्तर यांची उपस्थिती\nबेगुसराय (बिहार) – नवी दिल्ली येथील जवाहरला नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हा 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे. बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढणार आहे. आज बंगळुरू सेंट्रल मधून लोकसभा निवडणूक लढवत असलेले स्वतंत्र उमेदवार अभिनेते प्रकाश राज आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी बेगूसराय येथे कन्हैया कुमारच्या प्रचारात सहभाग नोंदविला आहे.\nकन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (भाकपा) उमेदवार म्हणून महाआघाडीच्या (काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना) सहकार्याने निवडणूक लढविणार आहे. बिहारमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बेगूसराय मतदारसंघात आता गिरिराजसिंह विरुद्ध जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार असा सामना रंगणार आहे. अशातच कन्हैया कुमारच्या प्रचारासाठी अभिनेते प्रकाश राज आणि जावेद अख्तर यांनी उपस्थिती दर्शिविली आहे.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nसरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nसरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nसरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील यांचे जनतेला…\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची…\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/fidel-castro/", "date_download": "2020-03-29T21:43:14Z", "digest": "sha1:VJFX6WQQZUGSJ5S3NXPHGG4Q3W4PH7ZJ", "length": 3077, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Fidel Castro Archives | InMarathi", "raw_content": "\nक्यूबाच्या तावडीतून लहान मुलांना सोडवण्यासाठी अमेरिकेने आखली होती ही चित्तथरारक योजना\nकाहींचे पालक अमेरिकेत आले आणि ते कुटुंब अमेरिकेत राहू लागलं; तर, काहींना या ऑपरेशननंतर पालकांना बघताच आलं नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nसीआईएने हत्येचे षडयंत्र रचणे, अमेरिका समर्थित निर्वासन, ४५ वर्षापेक्षाही अधिक काळ आर्थिक प्रतिबंध आणि कोठे येण्या- जाण्याची बंदी असतानाही कॅस्ट्रोने ९ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांपेक्षा अधिक काळ देशावर सत्ता गाजवली.\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\nइथे डॉक्टरांपेक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स जास्त पैसे कमावतात\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्या���ाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == क्युबा देश हा फारसा प्रसिद्ध नाही. तरी बहुतेक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/bites/poem", "date_download": "2020-03-29T22:04:58Z", "digest": "sha1:GODWRYPJFZTSPLI4N6227XDSM7DB6D3M", "length": 6137, "nlines": 196, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": " मराठी कविता स्टेटस Posted on Matrubharti Community | मातृभारती", "raw_content": "\nआजची प्रतियोगिता - # निष्क्रिय\nआहे आनंदी आयुष्य माझे\nकमी कशाची नाही मला\nया हृदयातील चित्र तुझे\nछेडुन जातं आजही मला...\nकागद कोरा तो मला जणू बोलावतो,\nरंगहीन त्याचे आयुष्य बदलू पाहतो \nते रंग ना त्याला बहुतेक आवडतात,\nचित्राला पूर्ण तेच करतात \nपेन्सिल किंवा पेन महत्वाचा नसतो,\nकागदाचे आयुष्य चित्रच बदलत असतो \nमन माझे अशांत असे,\nकोणाशी बोलण्यास धैर्य नसे \nशब्दांपेक्षाही सुंदर माध्यम दिसे,\nहे चित्र माझ्या हृदयी वसे \nहे चित्र नव्हे जणु प्रेम माझे बोलते.\nरंग स्पर्श गेले गत आठवपटलांचे.\nतु नव्हेस तरीपण नजर खोलवर रुतते.\nते अधरांचे आसुसलेपण चित्रांतही स्पष्टते.\nहा खेळ मनीचा की प्रेम नसांत भिनले.\nतु नसलीस तरीपण चित्र जीवन झाले.\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-03-29T22:36:16Z", "digest": "sha1:HFQFUDTDVOAWBWZFUKQFBBRELPLHOCXT", "length": 8281, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलकापूर - विकिपीडिया", "raw_content": "\nअलकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.\nडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर किन्हवळी बस थांब्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५६ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२३ कुटुंबे राहतात. एकूण ११९५ लोकसंख्येपैकी ५८१ पुरुष तर ६१४ महिला आहेत. गावाची साक्षरता ३३.५४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३९.२६ आहे तर स्त्री साक्षरता २८.१६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.४२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुध्दा केले जाते.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुध्दा डहाणूवरुन उपलब्ध असतात.\nपाटीलपाडा, गडचिंचाळे, दिवाशी,दाभाडी, किन्हवळी, सुकडआंबा, व्याहाळी, रामपूर, मोडगाव, हाळपाडा ही जवळपासची गावे आहेत.किन्हवळी ग्रामपंचायतीमध्ये अलकापूर आणि किन्हवळी ही गावे येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०२० रोजी १७:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-03-29T22:46:26Z", "digest": "sha1:HRHORSJ4XN43KXMJ4W27WLUFX4SGAX3V", "length": 3683, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकीपीडियातील लेखनशैलीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:विकीपीडियातील लेखनशैलीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्य���स | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:विकीपीडियातील लेखनशैली या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकीपीडिया:विकीपीडियातील लेखनशैली (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-MAN-IN-THE-WOODEN-HAT/820.aspx", "date_download": "2020-03-29T20:30:43Z", "digest": "sha1:4IKET6XK3FPEASVHMNJXY6ZRXKN5MKN5", "length": 20913, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE MAN IN THE WOODEN HAT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nएडवर्ड, बेट्टी आणि व्हेनिरिंग या प्रेमाच्या त्रिकोणात, अनेक योगायोगाने भरलेल्या आणि अतक्र्य घटना घडत जातात. विश्वासघात, फसवणूक, सूड आणि प्रेम यांच्या बेमालूम मिश्रणातून तीन आयुष्यांचा प्रवास होतो. अखेर काय होते दुस-या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर साकारलेली जेन गार्डम यांची रहस्यमय कादंबरी. ‘एक अतुलनीय दुस-या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर साकारलेली जेन गार्डम यांची रहस्यमय कादंबरी. ‘एक अतुलनीय’ – गॉर्डियन ‘देदीप्यमान, ठाव घेणारे आणि करुणामय’ – गॉर्डियन ‘देदीप्यमान, ठाव घेणारे आणि करुणामय’ जरूर वाचावे असे. – डेली मेल ‘सुंदर, सुस्पष्ट आणि निश्चितच मनोरंजक’ जरूर वाचावे असे. – डेली मेल ‘सुंदर, सुस्पष्ट आणि निश्चितच मनोरंजक’ – द टाइम्स ‘सहज, सुंदरपणे लिहिलेले आणि अनोख्या पद्धतीने सांगितलेले’ – द टाइम्स ‘सहज, सुंदरपणे लिहिलेले आणि अनोख्या पद्धतीने सांगितलेले’ – स्पेक्टॅटर ‘अलिशान’ – स्पेक्टॅटर ‘अलिशान’ – सन्डे टाइम्स\nलोकसत्ता, ८ जून २०१८\nप्रेमकथा असलेली कादंबरी हा साहित्यातला लोकप्रिय प्रकार. पण या प्रकारात जर रहस्यमयता आली तर ती कादंबरी आणखीनच रंजक होते. अशीच एक कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने आणली आहे. जेन गार्डम लिखित आणि डॉ. मीना शेटे-संभू अनुवादित ‘द मॅन इ द वुडन हॅट’ या पुस्तकातएका रंजक कादंबरीचा अनुभव घेता येतो. एडवर्ड, बेट्टी आणि व्हेनरिंग ही या कादंबरीची मुख्य तीन पात्रं. या तीन पात्रांनी होतो एक त्रिकोण. या त्रिकोणात योगायोगाने अनेक अतक्र्य घटना घडत जातात. फसव��ूक, सूड, प्रेम, मैत्री विश्वासघात या सगळ्यातून त्यांचं आयुष्य पुढे पुढे जात असतं. पण या त्रिकोणाचं शेवटी होतं काय, हे सांगणारी ही मनोरंजक कहाणी आहे. या कादंबरीचे लेखन पाच भागांमधे विभागले आहे. या पाच भागांमध्येही छोटी छोटी प्रकरणं आहेत. त्यामुळे कादंबरी ठराविक भागांमधे वाचता येते. सहज सोप्या भाषेत लिहिलेली ही कादंबरी वाचकांना नक्कीच आवडेल. ...Read more\nरहस्यमय कादंबरी... एडवर्ड, बेट्टी आणि व्हेनिरिंग या प्रेमाच्या त्रिकोणात, अनेक योगायोगाने भरलेल्या आणि अर्तक्य घटना घडत जातात. विध्वासघात फसवणूक, सूड आणि प्रेम यांच्या बेलालूम मिश्रणातून तीन आयुष्यांचा प्रवास होतो. अखेर काय होते दुसऱ्या महायुद्धाच्ा पार्श्वभूमीवर साकारलेली जेन गार्डम यांची रहस्यमय कादंबरी. ...Read more\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढ��तार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या ���टनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=61&bkid=322", "date_download": "2020-03-29T21:55:50Z", "digest": "sha1:LOWBHY3HG7LSDJPZKG732KQTBIXJLDFH", "length": 2589, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nपूर्वीही सामान्यतः ज्येष्ठ पुत्र हा साम्राजाचा प्रमुख अधिकारी होत असे. म्हणून ज्येष्ठत्व महत्वाचे ठरत असे. महाभारताच्या कालखंडातही ज्येष्ठत्व हा कळीचा मुद्दा ठरला होता. धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र असूनही जन्मांन्ध असल्यामुळे बाजुला सारला गेला. मात्र कनिष्ठ बंधू पंडू याच्या निधनानंतर पर्याय नसल्यामुळे विदुराऎवजी राजपदी धृतराष्ट्राची निवड झाली. त्याचा महत्वाकांक्षी पुत्र दुर्योधन कौरवांमधे ज्येष्ठ असला तरी पंडुपुत्र युधिष्ठिर दुर्योधनाला ज्येष्ठ होता. स्वतःला ज्येष्ठ समजून द्यूत व अनुद्यूत खेळण्याचा अविवेकी निर्णय घेणाऱ्या युधिष्टिराला खूप उशिरा समजले की तोही ज्येष्ठ कौंतेय नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/prime-minister-narendra-modi-recalls-nationalism-through-bengal-culture-and-history/articleshow/73206841.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-29T23:03:17Z", "digest": "sha1:7VPXKE3TPRDIDSEODTH4BCIQ2QI56W7L", "length": 17030, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून 'राष्ट्रवादी अभियाना'चा शुभारंभ - prime minister narendra modi recalls nationalism through bengal culture and history | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपंतप्रधान मोदींकडून 'राष्ट्रवादी अभियाना'चा शुभारंभ\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, बंगालमधील संस्कृती आणि इतिहासाच्या माध्यमातून 'राष्ट्रवादी अभियाना'चा शुभारंभ केला. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद विद्यासागर, राजा राममोहन रॉय यांचे दाखले देत कला, संस्कृतीचे २१ व्या शतकात संरक्षण केले पाहिजे, त्या नव्याने लोकांसमोर आणल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले.\nपंतप्रधान मोदींकडून 'राष्ट्रवादी अभियाना'चा शुभारंभ\nकोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून, बंगालमधील संस्कृती आणि इतिहासाच्या माध्यमातून 'राष्ट्रवादी अभियाना'चा शुभारंभ केला. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद विद्यासागर, राजा राममोहन रॉय यांचे दाखले देत कला, संस्कृतीचे २१ व्या शतकात संरक्षण केले पाहिजे, त्या नव्याने लोकांसमोर आणल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले.\n'राष्ट्रवादी अभियान' पश्चिम बंगालच्या मातीतून सुरू करत आहे. संस्कृती आणि साहित्याने भारलेल्या वातावरणात येऊन मन आनंदी होते. बंगालच्या वैभवशाली कला आणि संस्कृतीला नमन करण्याची संधी यामुळे प्राप���त होते. भारतातील कला, संस्कृतीचे सामर्थ्य व वैभव जगभरात पोहोचावे, असा यामगील उद्देश आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.\nPM मोदींनी त्यांचा जन्मदाखला दाखवावाः कश्यप\nभारतीय कला, संस्कृती आणि साहित्य जगतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भारतीय कला, संस्कृती आणि वारसा २१ व्या शतकात संरक्षित केले पाहिजे. भारताचे वैभव पुन्हा जगासमोर मांडायला हवे, त्यात सुधारणा केली पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.\n'भाजपने नव्हे फडणवीस चौकडीने त्रास दिला'\nईश्वरचंद विद्यासागर यांची २०० वी जयंती आपण साजरी करत आहोत. २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील, त्याचवेळी महान समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांची २५० वी जयंती असणार आहे. हा सुखद योगायोग आहे. आदि शंकराचार्य, अंदाल, अक्का महादेवी, भगवान बसवेश्वर, गुरु नानक देव यांनी दाखवलेल्या मार्ग आजही आपल्याला प्रेरित करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे लाल किल्ल्यात संग्रहालय बनवण्यात आले आहेत. अंदमान-निकोबार बेट समूहांना नेताजींचे नाव देण्यात आले आहे. नेताजींच्या संदर्भातील दस्त सार्वजनिक करण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून होत होती, ती आता पूर्ण झाली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.\nमोदी-ममता भेट; CAA मागे घेण्याची केली मागणी\nवर्तमान शतक तुमचे असले, तरी २१ वे शतक भारताचे असेल, असे भाकित स्वामी विवेकानंद यांनी मिशिगन विद्यापीठात केले होते. ते आपण सदैव लक्षात ठेवायला हवे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.\nछपाक'ला शिवसेनेचा पाठिंबा; बंदीचे आवाहन चुकीचेः राऊत\nदरम्यान, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन आहे. त्यांचे नाव घेऊन फुशारक्या मारण्यासाठी आणि चमकण्यासाठी काही लोकं दिल्लीहून आले आहेत, अशी बोचरी टीका करत स्वामीजींनी दाखवलेल्या मार्गावरूनच आम्ही जात आहोत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. सीएए, एनआरसी व एनपीआर याचा आम्ही विरोध करत असून, काही झाले तरी पश्चिम बंगालमध्ये हे लागू केले जाणार नाही, हे निर्णय मागे घ्यावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पष्टपणे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या राज्याच्या हिस्स्याचे २८ हजार कोटी रुपये केंद्राने शक्य तितक्या लवकर द्यावेत, अशी मागणीही केली ��सल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट झाली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nइतर बातम्या:स्वामी विवेकानंद|राष्ट्रवादी अभियान|ममता बॅनर्जी|पंतप्रधान नरेंद्र मोदी|नेताजी सुभाषचंद्र बोस|West bengal|PM Narendra Modi|Nationalism|bengal culture and history\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपंतप्रधान मोदींकडून 'राष्ट्रवादी अभियाना'चा शुभारंभ...\nCAA चा उद्देश धार्मिक आधारावर फूट पाडणं हा आहे: सोनिया...\nCAA विरोधी आंदोलन; रेल्वेचे ८४ कोटींचे नुकसान...\nमोदी-ममता भेट; CAA, NRC वर चर्चा...\nपोलीस-जेएनयूकडून अभाविपला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न, विद्यार्थ्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/ashok-chavan-lashes-fadnavis-government-over-drought-situation-in-marathwada/articleshow/66194101.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T22:03:21Z", "digest": "sha1:3637EPEDJ4PSNJNG7WHEBQKZBW5U62H7", "length": 11596, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "drought : Drought: 'संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा' - ashok chavan lashes fadnavis government over drought situation in marathwada | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nDrought: 'संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा'\n'मराठवाडा दुष्काळानं होरपळत आहे. संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची गरज आहे. मात्र, राज्य सरकार शास्त्रीय चाचपण्या करत आहे. लोक मरत असताना शास्त्रीय पद्धतीनं दुष्काळ जाहीर करण्याची वाट कसली पाहता; अभ्यास कसले करता,' असा संताप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज फडणवीस सरकारला केला.\nDrought: 'संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा'\n'मराठवाडा दुष्काळानं होरपळत आहे. संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची गरज आहे. मात्र, राज्य सरकार शास्त्रीय चाचपण्या करत आहे. लोक मरत असताना शास्त्रीय पद्धतीनं दुष्काळ जाहीर करण्याची वाट कसली पाहता; अभ्यास कसले करता,' असा संताप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज फडणवीस सरकारला केला.\nदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं आज चर्चा व चिंताबैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'राज्य सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. मराठवाड्यात आठपैकी पाच जिल्ह्यांतील पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक दाखवली आहे. त्यामुळं या जिल्ह्यांना दुष्काळी लाभ मिळणार नाही, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली. तर, हवामान खात्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'करोना'सारखाच 'सारी' आला; औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू\nजनता कर्फ्यूत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलीचे लग्न\nसावंगीत विवाह; दोघांचे निलंबन\nकरोनाचा संशय; औरंगाबादेत हाणामारी, पाच जखमी\n‘लॉकडाऊन’मध्ये बाहेर येणाऱ्यांना ५०० रुपये दंड\nइतर बातम्या:दुष्काळग्रस्त मराठवाडा|अशोक चव्हाण|marathwada|drought|Congress|ahsok chavan\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nDrought: 'संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा'...\n५० रुपये न दिल्यामुळे गळ्यावरून फिरवला वस्तरा...\nडेंगीने तरुणीचा हिनानगरात मृत्यू...\n‘मिनी घाटी’चे दोन वॉर्ड झाले सुरू...\n…जटील शस्त्रक्रियेद्वारे वृद्धाची गिळण्याच्या त्रासातून मुक्तता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%9D_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-03-29T22:02:31Z", "digest": "sha1:JFYYHJOTB25KYWVLCQKZ6ZMPUNSJDW5S", "length": 6776, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\nकिंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ\nआहसंवि: JED – आप्रविको: OEJN\nसौदी सर्वसाधारण नागरी उड्डाण ॲथॉरिटी (GACA)\n४८ फू / १५ मी\nविमानतळावर थांबलेले सौदियाचे बोइंग ७४७ विमान\nकिंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك عبدالعزيز الدولي‎) (आहसंवि: JED, आप्रविको: OEJN) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहराजवळील विमानतळ आहे. सौदी अरेबियाचा भूतपूर्व राजा अब्दुल अजीज अल-सौद ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. हा आकाराने सौदी अरेबियामधील तिसर्‍या क्रमांकाचा तर प्रवासी संख्येमध्ये सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. मुस्लिम धर्मीयांचे मक्का हे तीर्थक्षेत्र येथून जवळ असल्याने अब्दुल अजीज विमानतळावर हज यात्रेसाठी येणार्‍या प्रवाशांसाठी ८०,००० क्षमतेचे वेगळे टर्मिनल बांधण्यात आले आहे.\nएका अहवालानुसार अब्दुल अजीज विमानतळ हा एकेकाळी जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वाईट विमानतळ होता.[२]\nसौदी अरेबिया मधील विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०७:३१ वाजता केला ग��ला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE.%E0%A4%B6._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2020-03-29T21:31:02Z", "digest": "sha1:JQXLHZWM774EMAPJPXKWGES4OTPA7QTK", "length": 3067, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शा.श. १७१२ - विकिपीडिया", "raw_content": "\nशालिवाहन शक १७१२ या शकाविषयीचा हा लेख आहे.\nश्रावण कृष्ण द्वादशी - महिपती ताहराबादकर, मराठी संतकवी.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०११ रोजी २०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/article-on-stress-management-abn-97-2080764/", "date_download": "2020-03-29T22:35:30Z", "digest": "sha1:XFLUUAWEBCKWFVJNQ55PEVMMRCVGH5T7", "length": 13636, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Stress Management abn 97 | मनोवेध : तणाव व्यवस्थापन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nमनोवेध : तणाव व्यवस्थापन\nमनोवेध : तणाव व्यवस्थापन\nतणाव वाढला की शारीरिक, मानसिक लक्षणे जाणवू लागतात. त्याकडे लक्ष दिले नाही तर आजार होतात.\nकोणतेही संकट जाणवले, की शरीरात अनेक बदल होतात. हे बदल त्या संकटाशी लढण्यासाठी किंवा त्यापासून पळून जाण्यासाठी स्नायूंना अधिक ऊर्जा मिळावी यासाठी होतात. ही व्यवस्था जंगलात राहणाऱ्या माणसासाठी योग्य होती. आज जाणवणारी अनेक संकटे शरीराने पळून सुटणारी नसतात. शरीरातील हे बदल हालचालींना प्रवृत्त करणारे आणि माणूस मात्र खुर्चीत बसून संकटाच्या विचारात गुंतलेला, अशी बऱ्याचदा स्थिती असते. त्यामुळेच तणावाचा परिणाम म्हणून होणारे शारीरिक आजार वाढत आहेत.\nउच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, दमा, मायग्रेन, अपचन, हायपरअ‍ॅसिडीटी, तोंडात/ आतडय़ात होणाऱ्या जखमा, थायरॉइडच्या समस्या, अंगदुखी, सततचा थकवा.. असे अनेक आजार मानसिक तणावामुळे होऊ शकतात. शरीर-मनाच्या युद्धस्थितीत शरीरात जे बदल होतात, त्यातील एखादा बदल कायमस्वरूपी होतो; त्याला आपण ‘आजार’ म्हणतो. उदाहरणार्थ, संकट जाणवले की रक्तावरचा दाब वाढतो. तो सतत वाढत राहिला, की त्याला ‘हायपरटेन्शन’ म्हणतात.\nमानसिक तणावामुळे होणारे आजार टाळायचे असतील, खऱ्या अर्थाने बरे करायचे असतील, तर ‘मी आत्ता युद्धस्थितीत आहे’ याचे भान यायला हवे. सजगतेचा नियमित सराव केल्याने ते येते. बऱ्याच माणसांना ही सजगता नसते. त्यामुळे, ‘माझ्यावर कोणताच तणाव नाही,’ अशा भ्रमात ते राहतात.\nमानसिक तणाव म्हणजे- परिस्थितीची गरज माझ्या क्षमतांपेक्षा अधिक आहे, याची जाणीव अशी जाणीव योग्य वेळी आली तर क्षमता वाढवण्यास प्रेरणा देते. वीणेच्या तारेवर योग्य ताण असेल तरच तिच्यातून सुंदर सूर निघतात. तसेच मानसिक तणावाचे आहे; तो योग्य प्रमाणात असेल तर माणूस कार्यमग्न राहतो, प्रगती करतो. मात्र तारेवरील ताण अधिक वाढला, की ती तुटते. तसेच तणाव वाढला की शारीरिक, मानसिक लक्षणे जाणवू लागतात. त्याकडे लक्ष दिले नाही तर आजार होतात.\nअसे आजार झाले की, त्यावर दिली जाणारी बरीचशी औषधे ही युद्धस्थितीत शरीरात तयार होणाऱ्या रसायनांना अटकाव करणारी असतात. याचसाठी ‘हायपरटेन्शन’वरील औषधे आयुष्यभर घ्यायला हवीत, असे डॉक्टर सांगतात. ते योग्यच आहे. कारण शरीरात युद्धस्थितीतील रसायने रोज पाझरत असतील, तर त्यांना अटकाव रोज करणे गरजेचे असते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 कुतूहल : जागतिक तापमानवाढ\n2 मनोवेध : शरीराची युद्धस्थिती\n3 कुतूहल : बीजगोळे\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vigyan-bhan-news/scientific-facts-behind-women-menstrual-cycle-1779370/", "date_download": "2020-03-29T22:12:41Z", "digest": "sha1:HSQQADKASGEMT43BQHN7YRXAQHOKKQK3", "length": 28312, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "scientific facts Behind Women menstrual cycle | लोकविज्ञान : नव्या दिशा, नवी आव्हाने | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nलोकविज्ञान : नव्या दिशा, नवी आव्हाने\nलोकविज्ञान : नव्या दिशा, नवी आव्हाने\nआपण मागील लेखात संकल्पना आणि चळवळ या अंगाने लोकविज्ञानाची ओळख करून घेतली.\nस्त्रियांची मासिक पाळी या विषयावर कोणाला जे काही राजकारण करायचे असेल ते त्यांनी करावे. मात्र ते करताना वैज्ञानिक तथ्यांची पायमल्ली होणार नाही, हे लोकविज्ञानाच्या पाठीराख्यांनी त्यांना निक्षून सांगायला हवे.\nआपण मागील लेखात संकल्पना आणि चळवळ या अंगाने लोकविज्ञानाची ओळख करून घेतली. भारतातील लोकविज्ञान चळवळीचा स्वत:चा असा इतिहास आहे, कामाची दिशा आणि उद्दिष्टय़े आहेत. पण आपण या सदराच्या संदर्भात विज्ञानाचा जो व्यापक विचार करीत आहोत, त्या दृष्टीने लोकविज्ञानाला विशिष्ट पठडीत बांधून ठेवता येत नाही. लोकांना विज्ञानाभिमुख करणे, विज्ञान व वैज्ञानिक यांना लोकाभिमुख करणे आणि विज्ञानाच्या प्रक्रियेत लोकांना सामील करून घेऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान यांची निर्मिती करण्यास त्यांना सक्षम करणे ही सारी लोकविज्ञानाची कार्ये आहेत. हे एकदा आपण मान्य केले की मग ‘पाळीच्या दिवसात होणारा रक्तस्राव हा अशुद्ध व घाणेरडा असतो का’ हा प्रश्नही मग लोकविज्ञानाचा प्रश्न बनतो. कारण ‘लोक’ शब्दात फक्त पुरुषच सामावतात असे मानणे हीदेखील वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे, हे भान आपल्याला आलेले असते.\nमासिक पाळी : लोकविज्ञान भान\nहे भान जेव्हा भल्या भल्या व्यक्तींना येत नाही, तेव्हा त्या ‘रक्ताने माखलेले पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी किंवा देवाच्या दारी जाणार का’ असा प्रश्न विचारतात. सॅनिटरी पॅडचा शोध लागण्यापूर्वी हजारो वर्षांपासून स्त्रिया रक्ताने भिजलेले चिरगूट ओटीपोटाशी बांधून सर्वत्र संचार करीत आल्या आहेत.\nसॅनिटरी पॅडची सोय उपलब्ध झाल्यानंतर त्या मित्रांच्या घरी, ईश्वराच्या मंदिरात, विद्येच्या देवळात, लोकशाहीच्या गाभाऱ्यात, क्रीडांगण ते समरांगण – सर्वत्र विहार करीत आहेत व त्यात कोणाला काहीही वावगे वाटत नाही. कारण मासिक पाळीत होणारा रक्तस्राव ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रियाच नव्हे, तर अवघ्या मानवजातीच्या सर्जनाचा तो आधार आहे. एखाद्या व्याधीमुळे किंवा हिंसाचारातून उद्भवणारा रक्तस्राव हा अशुद्ध व अमंगल मानता येईल. पण मासिक पाळीतून होणारा रक्तस्राव हा जगातील सर्वात नैसर्गिक (म्हणूनच मंगल-अमंगलाच्या पलीकडचा) व सर्जनशील प्रवाह आहे, असे विज्ञान सांगते. या विषयावर कोणाला जे काही राजकारण करायचे असेल ते त्यांनी करावे. मात्र ते करताना वैज्ञानिक तथ्यांची पायमल्ली होणार नाही, हे लोकविज्ञानाच्या पाठीराख्यांनी त्यांना निक्षून सांगायला हवे.\nज्ञानेश्वरी, लोकविज्ञान व मातृभाषा\nलोकांना विज्ञानाभिमुख करण्यासाठी विज्ञानविषयक माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. आपण असंख्य उपकरणे वापरतो, पण त्यामागील विज्ञान मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेले नसते. आपण पैसे ओतून जे ‘शुद्ध पाणी’ विकत घेतो किंवा घरी बनवतो, ते कितपत शुद्ध असते, हे आपल्याला माहीत असते का आपण खातो ते अन्न निर्विष आहे का आपण खातो ते अन्न निर्विष आहे का आपण ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो, ते आपल्या नैसर्गिक परिसराला व आपल्या आरोग्याला अनुकूल आहेत का आपण ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो, ते आपल्या नैसर��गिक परिसराला व आपल्या आरोग्याला अनुकूल आहेत का असे प्रश्न आपल्याला पडावे व आपण त्यांच्या सोडवणुकीसाठी विज्ञानातील ज्ञान व दृष्टिकोन यांची मदत घ्यावी, हेच लोकविज्ञान.\nसध्या हे घडत नाही, कारण ज्ञान कोणत्यातरी बोजड पुस्तकात किंवा वैज्ञानिक नियतकालिकात कुलूपबंद होऊन पडले आहे. आजच्या डिजिटल युगात त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण ते सर्वसामान्यांना माहीत नाहीत. आपण त्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून निर्मिलेली जाहिराततंत्रे काम करीत आहेत. हितसंबंध, भाषा व परिभाषा यांचा अडसर दूर करून ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य लोकविज्ञान करते. म्हणजेच, लोकविज्ञान ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘ज्ञानेश्वरी लिहिण्याची’ चळवळ आहे. हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते त्यांच्या भाषेत त्यांना समजेल या पद्धतीने न्यायला हवे. त्यासाठी विज्ञानाच्या निदान प्राथमिक संकल्पना तरी विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेतूनच पोहोचायला हव्या, असे विज्ञानच सांगते. जगदीशचंद्र बोस यांच्यापासून नारळीकर-गाडगीळांपर्यंतच्या भारतीय वैज्ञानिकांच्या सर्व पिढय़ा मातृभाषेतून शिकून ज्ञानसंपन्न झाल्या. विज्ञानाचे पदवी परीक्षेपर्यंतचे ज्ञान मराठीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल, इतपत प्रगती मराठी भाषेने नक्कीच केली आहे. मुळात, भारतीय भाषा या ज्ञान-विज्ञानवाहक भाषा व्हाव्या, यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ७-८ दशके मोठय़ा शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. आता मात्र महानगरांपासून थेट आदिवासी पाडय़ापर्यंत सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे माहात्म्य पोहोचले आहे. जिल्हा परिषद ते सीबीएसई सर्वत्र पाठांतराला प्रचंड महत्त्व येऊन संकल्पनांची स्पष्टता बाजूला पडली आहे. अशा वातावरणात ही ज्ञानेश्वरी वाचणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nलोकविज्ञान ही लोकशाहीकरणाची व जनसामान्यांच्या सबलीकरणाची चळवळही आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील केंद्रीकरण व विषमता बळकट करणाऱ्या रचना या लोकविज्ञानाचा रस्ता क्षणोक्षणी अडवीत असतात. भारतातील प्रस्थापित विज्ञानाची रचनाही अत्यंत श्रेणीबद्ध आहे. सर्वोच्च पायरीवर विज्ञानाचे व्यवस्थापक, त्यानंतर सरकारी प्रयोगशाळांमधील वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिक, मग आयआयटीसारख्या संस्थांमधील प्राध्यापक, मग अन्य वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिक, त्यानंतर अल्पप्रशिक्षित तंत्रज्ञ व सर्वात खाली प्रत्यक्ष काम करणारे मजूर अशी ही रचना आहे. यातील वरच्या पातळीवरील घटक फक्त ‘डोक्याने’ काम करतात. हाताने काम करणारे डोके वापरत नाहीत. आणि हे काम ज्याच्यासाठी करावयाचे त्या सर्वसामान्य माणसाच्या विषयीची आस्था बाळगणाऱ्या हृदयाला तर या रचनेत स्थानच नाही.\nसध्या अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाचा प्रश्न भेडसावीत आहे. दुष्काळ म्हणजे काय, अवर्षण म्हणजेच दुष्काळ का गेली अनेक वर्षे दुष्काळी परिस्थिती का निर्माण होते आहे गेली अनेक वर्षे दुष्काळी परिस्थिती का निर्माण होते आहे त्यासाठी कोणते उपाय योजायला हवे त्यासाठी कोणते उपाय योजायला हवे हे सारे केवळ शेतकऱ्यांच्या नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वाच्याच जीवनमरणाचे प्रश्न आहेत. पण त्यावर सर्वाना सामावून घेणारी बृहत् चर्चा झडल्याचे तुम्हाला कधी आठवते हे सारे केवळ शेतकऱ्यांच्या नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वाच्याच जीवनमरणाचे प्रश्न आहेत. पण त्यावर सर्वाना सामावून घेणारी बृहत् चर्चा झडल्याचे तुम्हाला कधी आठवते कोणी तरी परस्पर ठरवितो की मोठी धरणे बांधून प्रश्न सुटतील. हजारो कोटी रुपये खर्च झाल्यावर जेव्हा जमिनीला तडे पडतात आणि पिण्याच्या पाण्याची ट्रेन नेण्याची वेळ येते, तेव्हा कोणी ‘जलयुक्त शिवार’ हा रामबाण उपाय असल्याचे सांगतो. मग मराठवाडय़ात त्या आधारावर एकीकडे उसाची शेते डुलतात, कोणी विहिरीतून उपसा करून लाखो लिटरचे शेततळे उभारतो, तर दुसरीकडे जमिनीतील पाणी आणखी खोल जाते. हे निर्णय जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संघटना, राजकीय नेते, त्यांचे कर्ते-करविते, कंत्राटदार व सरकारी अधिकारी हे सर्व मिळून घेतात. पण हा ज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तो शेतकरी या प्रक्रियेत कोठेच नसतो. शेतकरी बाई जर या प्रक्रियेत आली, तरच या प्रश्नावर काही ठोस, तसेच शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करता येईल, असे लोकविज्ञान सांगते. त्यासाठी देशात व परदेशात सामान्य शेतकऱ्यांनी, तसेच ग्रामीण तंत्रज्ञांनी शोधलेले उपायही ते सर्वासमोर मांडते. कारण सर्वसामान्य जनतेच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास आहे.\nमागील काही लेखांत आपण राजस्थानमधील जल-साठवणुकीच्या पारंपरिक पद्ध���ी, कोलकात्याला मासेमारी करणाऱ्या निरक्षर तंत्रज्ञांनी निर्मिलेली जैविक जलशुद्धीकरणाची पद्धती अशी काही उदाहरणे पहिली. हे सारे लोकविज्ञान आहे. दुसरीकडे सुदूर चंद्रपूरच्या जंगलातील पाचगाव सामूहिकरीत्या अभ्यास व संघर्ष करून १६०० हेक्टर वनक्षेत्राच्या व्यवस्थापनेचा आपला पारंपरिक अधिकार सरकारी यंत्रणेकडून खेचून घेते आणि त्याचे नियोजन करीत असताना पारंपरिक शहाणपणाला अत्याधुनिक ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाची जोड देते. आता ते जंगलातील विशिष्ट पारिस्थितीकीच्या आधारावर (पाणी, तापमान, जमीन, आसपासची जीवसृष्टी इ. घटकांचा विचार करून) कोठे कोणती झाडे लावावी याचा निर्णय घेतात. हेही लोकविज्ञान आहे. एकीकडे ते पारंपरिक शहाणपणाचा वारसा डोळसपणे वापरण्याचा आग्रह धरते, तर दुसरीकडे ते जगभरातून उपलब्ध झालेले अत्याधुनिक ज्ञान आपल्या कक्षेत आणते. विज्ञानाच्या विकासात सर्वसामान्य जनतेचीही भूमिका असू शकते असे मांडणारी, म्हणजेच विज्ञानाचा आशय व्यापक करणारी ही ‘राजकीय’ चळवळ आहे.\nलोकविज्ञान हे अंतिमत: समाजपरिवर्तन घडवू पाहणारे विज्ञान आहे. झारीतील शुक्राचार्य त्याचा मार्ग अवरुद्ध करतील, हे समजण्यासारखे आहे. मात्र ही (ज्ञान) गंगा पृथ्वीवर नेणारे असंख्य भगीरथ निर्माण झाले, तर पृथ्वीवरील सर्व प्रकारचे ‘दु’ष्काळ त्यामुळे खचितच संपुष्टात येतील.\nलेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n2 विज्ञानप्रेमी, वैज्ञानिक व विज्ञान समीक्षक : म. गांधी\n3 काळझोप आणि धोक्याचे इशारे\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Jean-Sasson.aspx", "date_download": "2020-03-29T20:23:00Z", "digest": "sha1:WEGGE7G2BKYFT5DSXLWEVLPNGOFXP5SF", "length": 14079, "nlines": 141, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nन्यूयॉर्क टाइम्सच्या प्रिन्सेस या लोकप्रिय पुस्तकाच्या प्रसिद्ध लेखिका. बारा वर्षे मध्य-पूर्वेत राहून त्यांनी लेखन केले. यासाठी ३० वर्षे सातत्याने त्यांनी मध्य-पूर्वेचा दौरा केला. सध्या अमेरिकेतील दक्षिणभागात त्यांचे वास्तव्य आहे.\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला ���ेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/mira-road/articleshow/49294269.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T23:00:30Z", "digest": "sha1:Y35WH3PZBDV56VQCJOI7LXKUBFHRJMON", "length": 15414, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "real estate news News: मिरा रोड- गृहस्वप्नाची पूर्तता - mira road | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमिरा रोड- गृहस्वप्नाची पूर्तता\nमुंबईसारख्या स्वप्ननगरीत घर घेणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या शोधात असणाऱ्या गृहखरेदीदारांसाठी मिरा रोड हा एक उत्तम पर्याय आहे.\nमुंबईसारख्या स्वप्ननगरीत घर घेणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या शोधात असणाऱ्या गृहखरेदीदारांसाठी मिरा रोड हा एक उत्तम पर्याय आहे.\nमुं बईमध्ये सध्या वाढत चाललेली गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे अनेकजण बोरिवलीच्या पुढे घर घेण्यास अधिक पसंती देतात. मुंबईमधल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्याने मध्यमवर्गीय उपनगरांचा पर्याय स्वीकारत आहेत. मुंबईच्या तुलनेत मिरा रोड हे नव्याने विकसित झालं असल्यामुळे इथे परवडणारी घरं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसंच भाड्याने राहणाऱ्यांसाठीही इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.\nअंधेरी, वांद्रे, दादर यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी माणसांबरोबरच वाहनांचीही भरपूर गर्दी असते. अशा धकाधकीच्या जीवनापेक्षा दहिसरपुढच्या भागात अधिक शांतता आहे. मिरा-भाईंदर महापालिकेमुळे इथल्या पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, परवडणारी घरं आणि जलदगतीने होणारी प्रगती यामुळे गृहखरेदीच्या बाजारपेठेत मिरा रोड सध्या ‘हॉट डेस्टिनेशन’ बनलं आहे.\nमिरा रोडहून कुठल्याही ठिकाणी जायला फार वेळ लागत नाही. मिरा रोड हे मुंबईला जसं जोडलं गेलं आहे तसंच ते घोडबंदर रोडमुळे ठाण्यालाही जोडलं गेलं आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेमुळे मुंबई उपनगरंही जवळ आली आहेत. बीकेसी, सिप्झ, लोअर परळ यासारख्या व्यावसायिक ठिकाणी जाणंही सुलभ झालं आहे. घोडबंदर रोड हा ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या व्यतिरिक्त मिरा-भाईंदर लिंक रोड, रेल्वे स्टेशन, बेस्टच्या नियमित बस सेवांमुळे यामुळेही प्रवास अधिक सुखकर झाला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हाय��ेमुळे आतंरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणंही सोपं झालं आहे.\nमुंबईमध्ये करमणुकीचे जे पर्याय उपलब्ध आहेत तेवढेच मिरा रोडमध्येही आहेत. अनेक प्रकारची हॉटेल्स, मॉल्स, सिनेमा हॉल्स जवळच असल्यामुळे आपण मुंबईपासून लांब राहतोय असं अजिबात वाटत नाही. नावाजलेल्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स या सर्व सुविधा या भागात आहेत. मुंबईच्या तुलनेत इथल्या घरांचे आकारही मोठे आहेत. इथे परवडणारी घरं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.\nया सर्व सोयीसुविधांमुळ मिरा रोड हे गृहखरेदीमधलं आवडतं डेस्टिनेशन बनलं आहे.\nगेल्या काही वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत जी वाढ झाली त्यातला बराचसा हिस्सा मिरा रोडचा आहे. मुंबई सोडून उपनगरात राहायला येणारे मिरा रोडलाच पसंती देतात. मिरा-भाईंदर पट्ट्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे मिरा रोडमध्ये मुंबईसारख्याच सोयीसुविधा आहेत. नावाजलेल्या शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, कॉलेज, हॉटेल्स, मॉल्स मिरा रोडमध्ये आहेत. सार्वजनिक सुविधांमध्ये मिरा रोड जसं विकसित होत आहे तसंच पायाभूत सुविधांमध्येही मिरा रोड प्रगती करत आहेत. उत्तम रस्ते, रेल्वे, बस, रिक्षा यांच्या उत्तम सेवेमुळे मिरा रोडहून मुंबईच्या कोणत्याही भागात सहज जाता येतं.\nमिरा रोडमध्ये भाड्याने राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मिरा रोडमध्ये सध्या परवडणाऱ्या घरं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्यांना मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटतं, त्यांच्यासाठई मिरा रोड हा एक उत्तम पर्याय आहे. इथे १४ ते ३० लाखांपर्यंतची घरं उपलब्ध आहेत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे\n(घर पाहावे बांधून) कार पार्किंगची मालकी सभासदाचीच\n(घरा पाहावे बांधून) रहिवाशांना बेघर न करता स्वयंपुनर्विकास शक्य\n(घर पाहावे बांधून) जमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२���\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमिरा रोड- गृहस्वप्नाची पूर्तता...\nरेपो रेट कपातीमुळे गृहकर्जदारांना दिलासा...\n‘हाऊसिंग फॉर ऑल’ राबवण्यास राज्य सरकारांना स्वातंत्र्य...\nविहिरींचं अस्तित्व जपणारी आंग्रेवाडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/waqar-younis/", "date_download": "2020-03-29T22:39:18Z", "digest": "sha1:3A7WLQSF6IRS2KPO34XX6L7SVJFK44NC", "length": 1520, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "waqar younis Archives | InMarathi", "raw_content": "\n१० विकेट्सचा विश्वविक्रम – कुंबळेने वकार-वसीमचं षडयंत्र धुळीला मिळवलं\nकुंबळेला १० वी विकेट घेऊ द्यायची नाही. त्यासाठी तू ** *** हो, म्हणजे ती विकेट कुंबळेच्या खात्यात पकडली जाणार नाही आणि त्याला रेकॉर्ड बनवता येणार नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/union-cabinet-approves-construction-of-extension-port-near-dahanu-abn-97-2078380/", "date_download": "2020-03-29T22:15:12Z", "digest": "sha1:KPMOD4GHVINOM4UOD2ZWACTJN2FWZNH5", "length": 17232, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Union Cabinet approves construction of extension port near Dahanu abn 97 | नाणारनंतर वाढवण? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nनाणार तेलशुद्धीकरण, जैतापूर अणुऊर्जा हे एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले प्रकल्प पर्यावरणाच्या मुद्दय़ावर वादात सापडले\nपालघर जिल्ह्यात डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने पर्यावरणाच्या मुद्दय़ावर आणखी एक प्रकल्प वादात सापडण्याची चिन्हे आहते. नाणार तेलशुद्धीकरण, जैतापूर अणुऊर्जा हे एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले प्रकल्प पर्यावरणाच्या मुद्दय़ावर वादात सापडले. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला राजापूरमध्ये स्थानिकांखेरीज शिवसेनेचाही विरोध झाल्याने राज्यातील तत्क���लीन भाजप-शिवसेना सरकारने हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्याची योजना आखली होती. त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. राज्यात सत्ताबदल झाल्यावर शिवसेनेकडे राज्याची सूत्रे आल्याने नाणार प्रकल्पाचे भवितव्य कठीणच मानले जाते. सुमारे ६५ हजार कोटींच्या वाढवण बंदर उभारणीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. खासगीकरणाद्वारे राज्यात होणारी ही मोठीच गुंतवणूक. परंतु पर्यावरण विरुद्ध विकास हा वादाचा मुद्दा वाढवणच्या बाबतीत उपस्थित होऊ शकतो. वाढवणमध्ये बंदर उभारण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. डहाणूजवळील वाढवण या निसर्गरम्य परिसरात किनारपट्टीवर समुद्राची खोली २० मीटरपेक्षा जास्त आहे. एवढी खोली किनारपट्टीवर दुर्मीळच मानली जाते आणि अशा किनाऱ्यावर मोठी जहाजे किंवा कंटेनर्स लागू शकतात. त्यातून सामानाची ने-आण करण्याकरिता खर्चात बचत होते. ही वाढवणसाठी जमेची बाजू ठरते, मात्र दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची. निसर्गरम्य व चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेला डहाणू तालुका हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘पर्यावरण-दृष्टय़ा संवेदनशील’ (इकॉलॉजिकली सेन्सेटिव्ह) म्हणून घोषित झालेला आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने डहाणूसाठी स्वतंत्र पर्यावरण संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्याचा आदेश दिला आणि निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अनेक वर्षे या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भूषविले. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना १९९८ मध्ये वाढवण बंदर उभारण्याचा प्रयत्न झाला असता पर्यावरणाचा ऱ्हास होईल या मुद्दय़ावर याच प्राधिकरणाने परवानगी नाकारली होती. वाढवणमध्ये बंदर उभारल्यास वर्दळ वाढेल आणि त्यातून पर्यावरणाचे नुकसान होईल, असा निष्कर्ष प्राधिकरणाने तेव्हा काढला होता. हा अनुभव लक्षात घेऊन केंद्राकडून ‘आता फक्त समुद्रातच बंदराकरिता बांधकाम’ तसेच ‘वाढवणच्या आसपास काहीही बांधकाम केले जाणार नाही,’ असा दावा केला जातो, पण एवढा मोठा प्रकल्प उभारण्यात पर्यावरणाचे नुकसान होणारच नाही हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. वाढवण बंदर उभारणीकरिताच केंद्र सरकारने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण गुंडाळून सारे अधिकार राष्ट्रीय हरित लवादाकडे सोपविण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीने सर्वोच्�� न्यायालयातही केंद्राने धाव घेतली. याविरोधात स्थानिक नागरिकांनीही न्यायालयात अर्ज केला आणि सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वास्तविक डहाणू तालुक्याच्या पर्यावरण-रक्षणाकरिता प्राधिकरणाने आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजाविली. मुंबई उपनगराला पुरविण्यात येणाऱ्या विजेची निर्मिती डहाणूतील औष्णिक विद्युत प्रकल्पात होते. या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे चिकूच्या बागांवर परिणाम होऊ लागताच प्राधिकरणाने औष्णिक विद्युत प्रकल्पात संरक्षक यंत्रणा बसविण्यास भाग पाडले होते. महाकाय बंदर उभारण्यासाठी राज्याची मदतही लागेलच. सध्या केंद्रातील भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी यांच्यात कटुता आहे. केंद्राने प्रतिष्ठेचा केलेल्या प्रकल्पाला राज्य सरकार अनुकूल भूमिका घेण्याची शक्यता कमीच दिसते. भाजपविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आदी पक्ष पर्यावरणाचा मुद्दा तापवू शकतात. बंदरे उपयुक्त ठरतात हे खरे, परंतु नाणारप्रमाणेच वाढवणची गत होऊ शकते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबाधितांच्या संख्येवर नियंत्रणात यश\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 फक्त उत्साहवर्धक की अर्थपूर्णही\n2 अवलंबित्व आणि अर्थसंकल्प\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क न���र्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/vegetative-phytoplankton-micro-algae-akp-94-2081642/", "date_download": "2020-03-29T22:41:30Z", "digest": "sha1:VDFM7EBXKBDJD25HRWET2CT5MIPEGRTW", "length": 14728, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vegetative phytoplankton micro algae akp 94 | सावधान, वनस्पतीप्लावक घटताहेत.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nसर्वसाधारणपणे समुद्राचा रंग निळा असतो. पण जेथे समुद्राचा रंग निळा असेल तेथे वनस्पतीप्लावक फारच कमी असतात.\nसमुद्रातले फायटोप्लांक्टन किंवा वनस्पतीप्लावक म्हणजे सूक्ष्म एकपेशीय शैवाल. एक मिलीमीटर जागेत लाखो वनस्पतीप्लावक राहू शकतात, इतके ते सूक्ष्म असतात. वनस्पतीप्लावक सूक्ष्म असले तरी समुद्राच्या अन्नसाखळीत त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे सूक्ष्मजीव समुद्राच्या अन्नसाखळीचा पाया आहेत. अब्जावधी मासे, जेलीफिश, कोळंब्या, समुद्रगोगलगायी, व्हेलसारख्या अवाढव्य जलचरांच्या अन्नाचा ते स्रोत आहेत.\nया वनस्पतीप्लावकांना वाढण्यासाठी लागणारा सूर्यप्रकाश आणि फॉस्फेट्स, नायट्रेटॅस, सिलीकेट्ससारखी द्रव्यं समुद्रकिनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यात भरपूर मिळतात. साहजिकच तिथं त्यांची जोमाने वाढ होते. पण खोल समुद्रात सूर्यकिरणं पोहोचत नसल्यानं तिथे वाढण्यात त्यांना अडचण येते. पण सूर्यप्रकाश जर पोहोचत असेल तर अगदी १२० मीटर खोलीपर्यंतही वनस्पतीप्लावक आढळतात.\nसर्वसाधारणपणे समुद्राचा रंग निळा असतो. पण जेथे समुद्राचा रंग निळा असेल तेथे वनस्पतीप्लावक फारच कमी असतात. वनस्पतीप्लावक प्रकाशातला लाल-निळा भाग शोषून हिरवा भाग परावर्तित करतात. त्यामुळे समुद्रात वनस्पतीप्लावकांच्या घनतेनुसार, त्यांच्या प्रकारानुसार समुद्राच्या पाण्याच्या विविध रंगछटा दिसतात.\nआपल्याकडे किनाऱ्यावर वनस्पतीप्लावकांची वाढ जास्त होते, त्याचं कारण समुद्रात सोडलं जाणारं सांडपाणी आहे. सांडपाण्यात साबणातले फॉस्फेट आणि जोडीला सूर्यप्रकाश त्यामुळे त्यांची संख्या वाढू लागते.\nसंतुलित परिसंस्थेसाठी वनस्पतीप्लावक जरी आवश्यक असले तरी त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढीमुळे विषारी द्रव्यं तयार होतात. याशिवाय वनस्पतीप्लावक काही प्रदूषित द्रव्यंही शोषून घेतात. त्याचे दुष्पपरिणाम पुढील अन्नसाखळीतील सजीवांवर आणि अर्थात मानवावरही होतातच.\nपण शास्त्रज्ञांच्या चिंतेचा विषय नेमका उलट आहे. किनाऱ्याजवळ वनस्पतीप्लावकांची वाढ प्रमाणाबाहेर असली तरी त्यांची संख्या समुद्रात घटत चालली आहे त्यामुळे जलचरांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.\nवनस्पतीप्लावकांच्या घटत्या संख्येचं कारण समुद्राचं वाढतं तापमान हे आहे. २०१० मध्ये ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय मासिकात छापून आलेल्या संशोधनानुसार १९५० पासूनच्या साठ वर्षांत वनस्पतीप्लावकांचं प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झालेलं आहे. २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार वनस्पतीप्लावक दरवर्षी एका टक्क्याने कमी होत आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अन्नसाखळीचे मूलभूत स्त्रोत कमी होणं, हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.\n– चारुशीला सतीश जुईकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 मनोवेध : तणाव व्यवस्थापन\n2 कुतूहल : जागतिक तापमानवाढ\n3 मनोवेध : शरीराची युद्धस्थिती\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/education-schoolmate/articleshow/73139994.cms", "date_download": "2020-03-29T23:04:42Z", "digest": "sha1:D7ZKJHQESQNAA6LZ4GK7AU36PKK3VW6Y", "length": 15958, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: शैक्षणिक - स्कूलमेट - education - schoolmate | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n\\Bनायलॉन मांजा न वापरण्याची शपथ (फोटो आहे)\\Bनाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूलमधील दोन हजार विद्यार्थी, शिक्षकांनी संक्रांती उत्सवात ...\nनायलॉन मांजा न वापरण्याची शपथ\n\\Bनायलॉन मांजा न वापरण्याची शपथ (फोटो आहे)\\B\nनाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूलमधील दोन हजार विद्यार्थी, शिक्षकांनी संक्रांती उत्सवात नायलॉनचा मांजा न वापरण्याची शपथ घेतली. संक्रांतीच्या पवित्र व मंगलमय वातावरणात पतंग उडविण्याचा सर्वांनी जरूर आनंद घ्यावा परंतु पतंगाचा धागा नायलॉनचा नसेल, साधा सुती धागा असेल याची खबरदारी प्रत्येक व्यक्तीने घ्यावी असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले. नायलॉन धाग्याच्या वापरामुळे पक्षी, प्राणी यांना अपघात होऊ शकतो, जीवाला धोका पोहचू शकतो. वाहनचालकांनाही या धाग्यामुळे इजा होण्याची शक्यता असल्याने हा धागा वापरू नये, असेही सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मुक्ता सप्रे, उपप्रमुख कुंदा जोशी, पर्यवेक्षक मधुकर पगारे, मनोहर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला क्रीडाशिक्षक संजय मेहेरखांब, संजय आव्हाड, पुंडलिक शेंडे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.\n\\Bप्रमुख नायक स्पर्धेचा उत्साह (फोटो आहे)\\B\nरासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता 'प्रोटॅगोनिस्ट' म्हणजे प्रमुख नायक अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना वक्तृत्व कौशल्य तसेच सादरीकरणात सर्जनशीलता दाखविण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयीची आवड निर्माण ��्हावी तसेच त्यांच्यातील सर्जनशीलतेचा विकास व्हावा हा उद्देश स्पर्धा घेण्यामागे होता. विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या काल्पनिक किंवा सत्य घटनांवर आधारित पुस्तकातील प्रमुख पात्रांची निवड केली व त्यानुसार त्यांनी वेशभूषा करून कथेतील भूमिका सादर केल्या. या स्पर्धेचे परीक्षण ट्रिनिटी कॉलेजच्या शैक्षणिक सल्लागार, कॅरेन किंगसेलर्स यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया गुजराथी, स्मृती प्रसाद आणि श्रुती शिंदे या विद्यार्थ्यांनी केले. स्पर्धेत आर्या मिश्रा, श्रेया निरगीडे, दिवीज कुलकर्णी, दिव्या लढ्ढ़ा, परी दवे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.\n\\Bसावनी नायर हिला शिष्यवृत्ती (फोटो आहे)\\B\nहोरायझन अॅकॅडमीमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली सावनी नायर हिला भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्राकडून भरतनाट्यम या नृत्यकला प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. देशभरातून ६५० मुलामुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. सावनी ही वयाच्या सहाव्या वर्षापासून गुरू डॉ. संगीता पेठकर यांच्याकडून भरतनाट्यमचे शास्रसुद्ध शिक्षण घेत असून नृत्ययोगसूत्र या योगावर आधारित अभ्यासक्रमातदेखील तिने सहभाग नोंदविला आहे. सावनीच्या या यशाबद्दल सावनीचा मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, डॉ. एस. के. शिंदे, उपमुख्याध्यापक संजीव चकवती, सुष्मा नायर उपस्थित होते.\n\\Bराष्ट्रीय स्पर्धेत फ्रवशीचे यश (फोटो आहे)\n\\Bसुरो भारती संगीत कला केंद्र, कोलकातातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेत फ्रवशीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधील प्रांजली पाटील, अभिमन्यू चिंचोरे, भैरवी भड, हर्षू बेरड, भूषण पाटील, श्रुतिका पोतनीस, आर्य सोमवंशी, अनुप्रिया पवार या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.\nप्रमुख नायक स्पर्धेचा उत्साह\nसावनी नायर हिला शिष्यवृत्ती\nराष्ट्रस्तरीय परीक्षेत फ्रवशीचे यश\nनायलॉन मांजा न वापरण्याची शपथ\nप्रमुख नायक स्पर्धेचा उत्साह\nसावनी नायर हिला शिष्यवृत्ती\nराष्ट्रस्तरीय परीक्षेत फ्रवशीचे यश\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आह��� सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकांद्याच्या रोपात टाकले तणनाशक...\nफडणवीस सरकारच्या आणखी एका योजनेला ब्रेक...\nतालुका संघातर्फे पत्रकारांचा कार्यगौरव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/gramdevta-kalika/articleshow/60769621.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T23:17:01Z", "digest": "sha1:Y2ROYFBMTMG6YDB5LFIVEJQZBHJA7LT2", "length": 25730, "nlines": 176, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: ग्रामदेवता श्रीकालिका - gramdevta kalika | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nअतिप्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करत आला आहे. दृश्य सृष्टीतील शक्तीचे रहस्य मानवाला आकलन झाले नाही.\nअतिप्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करत आला आहे. दृश्य सृष्टीतील शक्तीचे रहस्य मानवाला आकलन झाले नाही. या शक्तीभोवती त्याने देवत्वाची वलये गुंफली व दैवी स्वरूपांत तिची उपासना करू लागला. विश्वातील सर्जनामागे बीज क्षेत्र न्यायाने कोणीतरी जन्मदात्री शक्ती असलीच पाहिजे, असे मानवाला वाटले. मग त्यातूनच शक्तीची उपासना सुरू झाली. गुरुवार (दिनांक २१) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध देवीस्थानांची माहिती करून घेणे उचित ठरेल.\nनाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४३ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. नवरात्रीच्या दिवसांत नाशिकचे सर्व रस्ते कालिकेच्या मंदिराकडेच जातात, असे म्हणतात. या जागृत देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती, असे जुनी माणसे सांगतात.\nस्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा भरू लागली. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिकामाता मंदिरापर्यंत येऊ लागली. तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले. त्यावेळी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.\nहल्लीचे प्रशस्त व देखणे कालिका मंदिर व त्यातल्या महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती यांच्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करणाऱ्या प्रसन्न देवीमूर्तींचे दर्शन होताच भाविकांचे मनही क्षणार्धात प्रसन्न होते. मंदिराचा गाभाराही चांदीच्या कलाकुसरयुक्त पत्र्याने सुशोभित करण्यात आला आहे.\nगाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.\nसुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर. यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसोबत ग्रामदैवत श्रीकालिका देवीमंदिर विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब तथा केशवराव गुलाबराव पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, विश्वस्थ किशोर कोठावळे, आबा पवार, दत्ता पाटील, भैयासाहेब कोठावळे, सतीश कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, राम पाटील, भारत पाटील, श्याम पाटील, संतोष कोठावळे, मंगेश कोठावळे, दिपक तळाजिया आदी तत्पर आहेत.\nनवरात्रोत्सवात श्रीकालिकादेवीला रोज पहाटे २ ते ४ या वेळेत गुलाबपाणी, पंचामृत, शुद्धपाण्याने अभिषेक करून साडी नेसवली जाते व संपूर्ण साजशृंगार केला जातो. रोज सकाळी ६ वाजता व सायंकाळी ७ वाजता देवीची आरती केली जाते. ही सर्व पूजा देवीचे पुजारी करतात. तसेच दररोज मान्यवरांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात येते.श्रीकालिकामाता हे नाशिकचे ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबरच इतर भाविकांची देखील अपार श्रद्धा या देवीवर आहे.\nश्रीकाल‌िकेची यात्रा हा लहान-मोठ्या समस्त नाशिककरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. नवरात्राच्या दहा दिवसांत त्र्यंबक नाका ते मुंबई नाका आणि महामार्ग बसस्थानक परिसर ते सारडा सर्कलचा सगळा परिसर यात्रामय झालेला असतो. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता कालिकेच्या यात्रेत अतिशय ���नंदाने व उत्साहाने सहभागी होतात. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचा पाठ याठिकाणी नाशिककर गिरवताना दिसतात. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली विविध प्रकारची दुकाने, खाण्यापिण्याच्या वस्तूंचे स्टॉल्स आणि नजर पोहचणार नाहीत एवढे उंचच्या उंच रहाटपाळणे हे या यात्रेचे वैशिष्ट्ये असते. लहान मुलांबरोबरच मोठी माणसे देखील ‘नको, नको’ म्हणत या रहाट पाळण्यात किंवा जायंट व्हीलवर बसण्याचा आनंद घेतात आणि मोठेपणीदेखील निजशैशव जपतात\nदेवीला महालक्ष्मी म्हणजे धनाची देवता मानतात. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत केवळ नाशिकमध्येच नाही तर सगळ्या भारतात देवीच्या यात्रेमुळे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. मोठ्या व्यावसायिकांप्रमाणेच हातावर पोट भरणाऱ्या फुगे,पिपाण्या विकणाऱ्या, रांगोळी,मातीची भांडी विकणाऱ्या लहान दुकानदारांपर्यंत सर्वांचे व्यवसाय चालविण्यास देवी मदत करते ती अशी. नाशिकच्या कालिकादेवीच्या यात्रेत देखील या दहा दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल होते. यात्रेतील रहाटपाळण्या सोबतच समाजातील सर्व स्तरांत अर्थचक्र फिरते. देवीच्या या यात्रेत प्रत्येकाला आपापल्या प्रयत्नानुसार अर्थलाभ होतो.\nलाखो भाविकांसाठी कडेकोट बंदोबस्त\nनवरात्रांत नाशिकच्या कालिकेला १५ ते २० लाख भाविक दर्शनार्थ येतात. दररोज साधारण दीड लाख भाविक देवीचे दर्शन घेतात. देवीभक्तांना देवीचे विनात्रासाने दर्शन करता यावे यांसाठी महिला व पुरुष अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक, पोल‌िस, होमगार्ड, नागरी संरक्षणदल, माजी सैनिकदल, विश्वस्त मंडळाचे स्वयंसेवक, अनिरुद्धबापू अकादमी स्वयंसेवकांसह ४०० ते ५०० स्वयंसेवक २४ तास तैनात करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अद्यावत विद्युत व्यवस्था व अतिशय देखणी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात ४० ते ४५ प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविन्यांत आले आहेत.\nदेवी भक्तांना घरबसल्या देवीचे दर्शन व्हावे यासाठी थेट टीव्ही प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यावर्षी दिव्यांग-वयस्कर भक्तांसाठी व्हीलचेअरची खास सोय करण्यात आली आहे. रांगेत उभे राहू न शकणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्त मंडळाने मुखदर्शन���ची खास व्यवस्था केली आहे. यावर्षी प्रथमच श्रीकालिका देवीमंदिर संस्थानने देवीभक्तांसाठी ऑनलाइन अॅपद्वारे दर्शनासाठी बुकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच नवरात्राच्या कालावधीत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मेडिकल कॉलेजतर्फे औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रा काळात येथे येणाऱ्या भाविकांचा २ कोटी रुपयांचा विमा देखील विश्वस्त मंडळाने काढलेला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-2-2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4-116080800003_1.html", "date_download": "2020-03-29T20:50:12Z", "digest": "sha1:4BKLD6CVROHBE5POYBCNO3IPKO43GNPP", "length": 10892, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित\nरिओ दि जानेरो-ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला हॉकी ‘ब’ गटातील भारत आणि जपान यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला. दोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला हॉकी ‘ब’ गटातील भारत आणि जपान यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला.\nदोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. सामन्याच्या सुरुवातीला जपान महिलांनी सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. जपान महिलांनी दोन गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसर्‍या सत्राच्या सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टीच्या संधीचे सोने करत भारतीय महिला संघाने आपले खाते उघडले. राणी रामपालने भारताकडून पहिला गोल डागला. सामन्याच्या 37 व्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा पेनल्टीची संधी मिळाली. मात्र, यावेळी भारतीय महिला गोल करण्यात अपयशी ठरल्या. त्यानंतर 40 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीला ललिमाने गोलमध्ये परिवर्तित करुन भारताला जपानसोबतच्या सामन्यात बरोबरी मिळवून दिली.\nरियो ऑलिंपिक 2016च्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\nसुवर्ण पदक मिळालेले पाहायचे - बलबीरसिंह\nरिओ ऑलिम्पिक, आज उद्घाटन\nआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर नीता अंबानी\nजाणून घ्या रियो ऑलिंपिकच्या सर्वात युवा खेळाडूबद्दल\nयावर अधिक वाचा :\nभारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन ��ोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/america-iran.html", "date_download": "2020-03-29T20:53:53Z", "digest": "sha1:KU3YEWOKLK7PWUBZ2EAOZFMU5LUYZ5JV", "length": 6388, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ परत एकदा रॉकेट हल्ला | Gosip4U Digital Wing Of India इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ परत एकदा रॉकेट हल्ला - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश बातम्या इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ परत एकदा रॉकेट हल्ला\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ परत एकदा रॉकेट हल्ला\nइराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ परत एकदा रॉकेट हल्ला\nमंगळवारीदेखील इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यात कोणी जखमी झालं नव्हतं पण इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. अमेरिकी दूतावास बगदादच्या मध्यावर आहे. या दूतावासाच्या आसपास सरकारी इमारती आहेत.\nइराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नाहीत. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याचं वृत्त आहे. असं म्हटलं जातंय की हा हल्ला इराणने केला आहे. सुलेमानींच्या हत्येनंतरही इराणने अशीच कारवाई केली होती. इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्यस्थळांवर हल्ला केला होता. आधी अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र नंतर ३४ सैनिक जखमी झाल्याचं मान्य केलं होतं.\nसुलेमानींच्या हत्येनंतर इराणमध्ये अमेरिकेविरोधात प्रचंड रोष होता. सूडाच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले होते. यानंतर इराणमधील अमेरिकेच्या सैन्यस्थळांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या सूडा���्या कारवाईत चुकून एक युक्रेन विमानही अपघातग्रस्त झालं होतं. यात १७६ लोक मृत्युमुखी पडले होते. इराणने आधी या हल्ल्याचा इन्कार केला होता. मात्र नंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे इराणने हे मान्य केलं की विमान दुर्घटनेमागे इराणची चूक होती.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/75-lakh-ransom-case-police-friend-jayesh-kasats-departure-in-police-custody/", "date_download": "2020-03-29T20:50:27Z", "digest": "sha1:EVTYLPWFZB66KKPVBCBHMSSGSCBIVO5P", "length": 15388, "nlines": 174, "source_domain": "policenama.com", "title": "75 लाखाचे खंडणीचे प्रकरण : पोलिस मित्र जयेश कासटची रवानगी पोलिस कोठडीत | 75 lakh Ransom Case : Police friend Jayesh Kasat's departure in police custody", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\n75 लाखाचे खंडणीचे प्रकरण : पोलिस मित्र जयेश कासटची रवानगी पोलिस कोठडीत\n75 लाखाचे खंडणीचे प्रकरण : पोलिस मित्र जयेश कासटची रवानगी पोलिस कोठडीत\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉक्टरांकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मनोज अडसुळ यांना धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या पोलिस मित्र जयेश कासट यांना शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यास आज (रविवार) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.\nजयेश भगवानदास कासट (42, रा. फ्लॅट नं. सी-4, संकुल सोसायटी, दिनानाथ म��गेशकर हॉस्पीटल जवळ, एरंडवणा, पुणे / नारायण पेठ) पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त आहे. पोलिसांबरोबर असलेल्या ओळखीचा गैरफायदा त्यांच्या नावाने धमकावुन खंडणी उकळल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.\nयाप्रकरणी मनोज अडसुळ यांचा भाऊ डॉ. हेमंत तुकारामअडसुळ (वय ५५, रा. चिंतामणीनगर, सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना जयेश कासटने २ जानेवारी रोजी दुपारी फोन करुन नारायण पेठेतील निरंजन मेडिकल या ठिकाणी बोलावले़ तेथे जर आला नाही तर तुझा भाऊ मनोज प्रचंड अडचणीत येईल. सायंकाळी ते दुकानात गेल्यावर त्याने मी पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यास या ट्रस्टचा मेंबर आहे. व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर ६ जानेवारीला त्याने पुन्हा धमकी दिली. तेव्हा आम्ही ५ लाख रुपये रोख दिले़ तरीही त्याने डॉ. रासने यांनी दिलेल्या ७० लाख रुपयांची मागणी करुन त्रास देण्यास सुरुवात केली.\nपोलीस मित्र म्हणून वावरणारे जयेश कासट आपल्याकडे खंडणी मागत असल्याची तक्रार मनोज अडसुळ यांनी पोलीस आयुक्तांकडे ६ फेबु्रवारी रोजी केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे मोबाईलवरील संभाषणही आयुक्तांना ऐकविले होते. पोलीस आयुक्तांनी याची चौकशी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे दिली. अडसुळ यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी जयेश कासट यांना गुन्हे शाखेत बोलविण्यात आले असताना डॉ. दीपक रासने हे तेथे आले व त्यांनी मनोज अडसुळ यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यावरुन मनोज अडसुळ यांच्यावर ७५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता.\nतेव्हापासून मनोज अडसुळ फरारी आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर शनिवारी डॉ. हेमंत अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन जयेश कासट यांना अटक केली. जयेश कासटला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक संजय ग��यकवाड करीत आहेत.\nकधीही ऐकले नसेल ‘या’ उपायांबद्दल, सुपारी खाऊन करा उपचार\nसरकार राम मंदिर ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरीत करणार : PM नरेंद्र मोदी\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : ‘कोरोना’चे सावट असूनही वीजवितरण विभाग…\n‘कोरोना’बरोबर अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हताश\nहवेली : कदमवाकवस्ती येथे भाजीपाला खरेदीसाठी उसळली गर्दी\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nCoronavirus : PM नरेंद्र मोदींनी ‘कोरोना’शी…\nअभिनेत्री हिना खानचा ‘नागिन 4’ मालिकेबद्दल मोठा…\n ‘लॉकडाऊन’ दरम्यान रेल्वे चालवणार…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘लॉकडाऊन’ दरम्यान रेल्वे चालवणार…\nCoronaviurs : ‘कोरोना’च्या विरोधातील लढाईसाठी BCCI कडून 51…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM केअर…\n होय, ‘या’ टेस्टमुळं समजेल…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\n ‘लॉकडाऊनच्या ‘गैरसोयी’बद्दल ‘माफी’, पण गरजेचं होतं’, नरेंद्र मोदींनी…\nCoronavirus : ‘कोरोना’मुळं जगाची हालत ‘वाईट’, चीनमध्ये पुन्हा वटवाघूळांची विक्री होतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/security-of-common-man-pricvate-and-government-properties/?vpage=5", "date_download": "2020-03-29T21:11:07Z", "digest": "sha1:EELDENOR6PPRREZOC3MSDZSSZIZSF35U", "length": 31025, "nlines": 183, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nHomeकायदासुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची\nसुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची\nJanuary 14, 2020 ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) कायदा, नियमित सदरे, राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा, विशेष लेख\nहिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची\nआंदोलकांना नुकसानीची भरपाई देण्यात भाग पाडा\nउत्तर प्रदेशमध्ये सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळला.देशात व राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाच्या हिंसेत सार्वजनिक मालमत्तेचे शेकडो कोटी रुपयाचे नुकसान झाले होते. त्यानंतर या नुकसानीची भरपाई संबंधित जबाबदार लोकांकडून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. आता, या नुकसानीची वसुली सुरू झाली असून जवळपास ६७ दुकानांना सील ठोकण्यात आले आहे. या दुकान मालकांचा हिंसाचारात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.\nअशाच प्रकारची कारवाइ सर्व राज्यांनी केली पाहिजे.\nराज्यकर्त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम आहे सामान्य जनतेची सुरक्षा करणे. त्याकरता कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिस अजुन सक्षम करण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. मग तो हिंसाचार भीमा कोरेगावचा हिंसाचार, औरंगाबादेतला गोंधळ असो, दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आरक्षणातला हिंसाचार, यामध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यानी ही आंदोलने पुकारले त्यात शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी संपत्तीचे,राज्य परिवहनच्या बसेस, खाजगी वाहाने आणि खाजगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. एसटी हे गरीब सामान्य जनतेच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे एसटी नुकसानीचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा सामान्य माणसांवर होतो.\nशाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.रोजची रोटी रोज कमावणार्यांना रोजी रोटी मिळत नाही.आजारी पडलेल्याना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे जाता येत नाही. प्रवासाकरता गावाच्या बाहेर पडलेल्याचे रस्ते बंद पडतात. राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते.\nहिंसक आंदोलने दहशतवादाचा एक प्रकार\nसर्वांतील हिंसाचारात तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही धक्का पोहोचला. त्यामुळे महागाई वाढली.हिंसक आंदोलने हा सुद्धा दहशतवादाचा एक प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणुन हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला, संस्थांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करुन घ्यायची असेल ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे. अशा प्रकारचा बंद आणि हिंसाचारामुळे फक्त देशाचेच नुकसान होते.\nगेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे.\nहिंसाचार थांबवणे हे पोलिसांचे,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांचे काम\nअशा प्रकारच्या हिंसाचाराला तोंड देण्याचे सामर्थ्य पोलिस,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांमध्ये असलेच पाहिजे. मतपेटीच्या राजकारणासाठी हिंसाचार कोण घडवतो आहे हे माहित असूनही तो थांबवण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा हिंसक आंदोलनात एक लक्ष्मणरेषा असली पाहिजे.लक्ष्मणरेषा ओलांडली जाते जेंव्हा आंदोलक सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीची नासधूस करतात. तेव्हा त्यांना थांबवणे हे पोलिसांचे,राजकिय पक्ष/राज्यकर्त्यांचे व सर्वांचे काम आहे. मतपेटीसाठी हे सर्व गप्प बसतात. आंदोलक एकत्र येतात आणि हिंसाचार भडकवण्याची साधने बरोबर बाळगतात. पोलिसांची संख्या कमी पडते. त्यामुळे हिंसाचार नियंत्रित करण्यावर मर्यादा येतात. जिथे हिंसाचार होतो तिथे पोलिस आणि सुरक्षा दले यांची संख्या वाढवण्याचीही गरज आहे. जेणेकरून रस्त्यावरील लोकांची सुरक्षा शक्य होईल.\nपोलिसांची संख्या लगेच वाढवण्यासाठी–\nआज महाराष्ट्रात अडीच ते तीन लाख निवृत्त पोलिस कर्मचारी आहेत त्यामधून 50 ते 60 हजार व पोलिस अधिकारी ज्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्तम काम केले होते आणि ते शारीरिक आणि मानसिक द़ृष्ट्या आज सक्षम आहेत, त्यांना पुन्हा पोलिस दलात काही काळासाठी का आणले जाऊ शकत नाही. अर्थातच त्यांची पोलिसदलात काम करण्याची तयारी हवी.\nराज्याकडे होम गार्डची संख्या वाढवून कार्यालयीन कामकाज,व्हीआयपी सेक्युरीटी त्यांना दिल्या जाऊ शकतात. प्रशिक्षित पोलिस हे रस्त्यावर हिंसाचाराचा सामना करण्यासाठी उतरु शकतात. निव्रुत्त अनुभवी पोलिसांचा वापर आपण का करु शकत नाही\nहिंसाचाराविषयी गुप्तहेर माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. त्याकरता गुप्तहेर खात्याची ताकद व क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्याकरता निवृत्त सक्षम गुप्तहेर अधिकार्यांचा पुन्हा एकदा वापर करु शकतो. आज जम्मू काश्मिर, ईशान्य भारतात आणि इतर ठिकाणी देशात अनेक गुप्तहेर संस्था काम करतात. त्यात गुप्तहेर खाते, रिसर्च अनालिसिस विंग, सैन्य गुप्तहेर खाते, महसूल, आयकर या विभागांची गुप्तहेर खाती कार्यरत असतात. त्यांनी प्रत्येक महिन्याला एकत्र येऊन गुप्तहेर माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे.पोलिस अधिकार्यांनी गुप्तहेर संस्थांना कोणती माहिती मिळवावी याविषयी काम द्यावे. हिंसक आंदोलनाची आगाऊ माहिती मिळवावी. त्यासाठी सर्व गुप्तहेर संस्थांची बैठक राज्य, जिल्हा पातळीवर होणे गरजेचे आहे.अशा प्रकारच्या बैठका या मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस संचालक,जिल्हा पालक मंत्री आदींनी घेतल्या पाहिजेत.\nटेक्निकल इंटेलिजन्सने संशयित दंगलखोऱांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवणे शक्य आहे. या सर्व उपायामुळे पोलिसांना कुठे काही गडबड होणार असेल तर त्याची माहिती आधीच कळेल व ते हिंसाचार वेळेवर थांबवु शकतिल.\nअर्धसैनिक दले, सैन्य,तैनात करा\nराज्यात सीआरपीएफ, बीएसएफ यांचे प्रशिक्षण केंद्रे आहेत तसेच गरज भासल्यास गृहमंत्रालयाकडून आपल्याला अर्धसैनिक दले तैनात करता येतिल. म्हणून राज्यातील राज्य राखीव पोलिस दलाबरोबर या अशा प्रकारच्या अर्धसैनिक दलांची मदत घेऊन लवकरच हिंसाचार थांबवला पाहिजे.हिंसाचाराची व्याप्ती राज्यभर पसरली तर पोलिसांची संख्या कमी पडते.\nआज राज्यात सैन्याच्या अनेक कॅन्टोन्मेंट मुंबई, पुणे, भुसावळ, औरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी आहेत. सैन्याचा वापर पण हिंसाचार गंभिर झाल्यास केला जाऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्याचा वापर देशात अनेकदा केला गेला आहे. जाट आणि गुज्जर आंदोलनाच्या वेळी हरियाणा आणि राजस्थानमध्ये पोलिसांना हिंसाचार थांबवता आला नाही, तेव्हा सैन्याला पाचारण करण्यात आले होते. म्हणून हिंसाचार अधिक भडकण्याची वाट न पाहता तो नियंत्रित करण्यासाठी कारवाई केली पाहिजे.\nहिंसक आंदोलने थांबवण्याकरता सर्व समावेशक उपाय\nपोलिसांना दंगेखोरांवर काबू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत. हे तंत्रज्ञान जम्मू काश्मिर पोलिस वापरत आहेत. सध्या अश्रुधुराशिवाय दंगलखोरांवर काबू मिळवण्याचे इतर अनेक उपाय आहेत.\nआंदोलक संघटनांना आंदोलनात झालेले नुकसान भरून देणे न्यायालयाने बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून भविष्यातील हिंसाचार, नुकसान टाळण्यास मदत होईल. आंदोलकांवर खटले जलदगती न्यायालयात चालवून आंदोलकांना शिक्षा मिळाली पाहिजे, जेणेकरून कायद्याची भीती आंदोलकांना बसेल.\nयात सोशल माध्यमे, छापील माध्यमांनी आंदोलनांचे वार्तांकन करताना हिंसाचाराला महत्त्व न देता वार्तांकन करावे. हिंसक आंदोलनांला अनेक संस्था आर्थिक मदत करतात. त्यांच्यावरही कारवाई करावी. जसे राष्ट्रीय गुप्तहेर संस्थेने हुरियत कॉन्फरन्सच्या आर्थिक नाड्या आवळते आहे तशाच पद्धतीने या आंदोलकांच्या आर्थिक नाड्या आवळल्या पाहिजेत.\nस्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ़्री फोन क्रमांक दिला पाहिजे. जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोन वरून हिंसक घटनेचे चित्रण करुन पोलिसांकडे पाठवले पाहिजे. जेणेकरुन हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल. हिंसक आंदोलक आंदोलनाचे विविध मार्ग अनुसरतात पोलिसांनीही एक पाऊल पुढे जाऊन हा हिंसाचार थांबवला पाहिजे. त्याकरता सामान्य माणसांनीही पोलिसांचे कान डोळे व बनले पाहिजे. हिंसक आंदोलने थांबवण्याकरता सर्व समावेशक उपाय जरुरी आहेत.\n— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\nAbout ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)\t274 Articles\nब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांचे सर्व लेख\nभारताचा मलेशिया विरुध्द व्यापार युध्दाचा वापर\nभारताविरोधात सतत गरळ ओकणारे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांना आता उपरती झाली आहे. भारताने मलेशियाच्या ...\nसुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची\nहिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची\nआंदोलकांना नुकसानीची भरपाई देण्यात भाग पाडा\nऑस्ट्रेलियाशी संबंध मजबुत करण्याची भारतास संधी\nऑस्ट्रेलियातील राजकीय पक्ष चीनच्या बाजुने\nऑस्ट्रेलियाच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन म्हणजेच तिथल्या गुप्तहेर संस्थेचे प्रमुख डंकन लेव्हिस ...\nदलाई लामा यांचा उत्तराधिकारी – भारताची भुमिका\nदलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्यात भारतातुन महत्वाची भुमिका\nचीनच्या वेगवेगळ्या प्रांतात मोठ्या प्रमाणात असंतोष उभाळुन येत ...\nसिलिगुडी कोरिडॉरला पर्याय : म्यानमार, बांगलादेशचा समुद्र-नदी-रस्ता मार्ग\nसिलिगुडी कोरिडॉरला पर्याय म्हणुन म्यानमार, बांगलादेशच्या समुद्र-नदी-रस्ता मार्गांचा वापर\nईशान्य भारतात मोडणारी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, ...\nमुंबईच्या पोलीस दलाचे सक्षमीकरण कसे करावे \nमुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ डिसेंबरला आढावा घेऊन मुंबईकरांच्या सुरक्षेच्या बाबतीत ...\nपाकिस्तानी सैन्यात पडलेली फूट : दहशतवाद कमी करण्यास भारतास संधी\nपाकिस्तानच्या निर्मित��पासूनच तिथे लष्कर हेच सर्वशक्तिमान राहिले आहे. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ३० वर्षे हा देश ...\nबांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था\nबांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था आणि त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज\nनागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विविध पैलूंवर ...\nभारताची सागरी सुरक्षा : सद्य परिस्थिती आणि उपाय योजना\n26 नोव्हेंबर 2019 ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाच्या ...\nविरोधी पक्षांकडून वाढता दबाव असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार न होण्याचा निर्धार इम्रान खान यांनी ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/health/article/hair-fall-remedies-natural-ingredients-tips-hair-care/249548?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2020-03-29T22:08:26Z", "digest": "sha1:K2NW6RFR75DJRGJSDGISJSY3B77EPFZL", "length": 9146, "nlines": 88, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " या सोप्या उपायाने करा केसगळतीवर मात", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nया सोप्या उपायाने करा केसगळतीवर मात\nया सोप्या उपायाने करा केसगळतीवर मात\nकेस गळतीवर महागडी औषधं आणि पार्लरचा खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपाय केल्यानं तुमची गेस गळती थांबू शकते.\nकेसांच्या समस्या |  फोटो सौजन्य: Representative Image\nमुंबई- आजकाल धूळ, प्रदूषण आणि बदललेली लाइफ स्टाइल यामुळे स्त्री असो वा पुरूष दोघांनाही केस गळतीचा सामना करावा लागतोय. अवेळी केस गळतीमुळे टक्कल पडणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशातच पार्लर आणि वेगवेगळी औषधांचा खर्चही वाढलाय. मात्र आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.\nउन्हाळा आहे कांदा खाल्ल्याने उन्हाचा दाह कमी तर होतोच. मात्र त्याचा उपयोग आपण केसगळतीवर सुद्धा करू शकतो. एका कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस टाळूवर लावून १५ मिनीटांनी शॅम्पूने केस धुवून घ्यावेत. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय केल्यास लवकरच याचा फायदा दिसेल.\nलसणाच्या काही पाकळ्या घ्याव्यात त्या ठेचून त्यात खोबरेल तेल मिसळून घ्यावं. हे मिश्रण गरम करावं, थोडं कोमट झाल्यावर त्याने केसांच्या मुळाशी मसाज करावी. मसाज करून एक तासानंतर केस धुवून घ्यावेत.\nरोज सकाळी तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे...\nडोळ्यांखालची काळी वर्तुळे गायब करण्यासाठी वापरा नारळाचे तेल\nअंड्याबाबतचे हे आहेत गैरसमज\nखोबरेल तेल आणि नारळाचं दूध\nआठवड्यातून एकदा तरी नारळाच्या दुधानं मसाज करावी. नारळाचं दूध काढून केसांना लावायचं आणि सुती मऊ कपड्याने केस बांधून ठेवायचे. तासाभरानंतर केस शॅम्पूने धुवून टाकावेत. तसंच कमीतकमी आठवड्यातून एकदा तरी खोबरेल तेल केसांना लावावं. रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून घ्यावेत.\nमोहरीचं तेल आणि मेहेंदीची पानं\nसाधारण ६० ते ७० ग्राम मेहेंदीच्या पानात २५० ते ३०० ग्राम मोहरीचं तेल मिक्स करावं. हे मिश्रण मेहेंदीची पानं चॉकलेटी होईपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्यावं. मिश्रण गरम झाल्यावर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण मऊ कपड्यातून गाळून घ्यावं. गाळलेलं तेल हवाबंद डब्यात भरून ठेवावं. आठवड्यातून एकदा या तेलानं केसांच्या मुळाशी मालिश करावी. या तेलाच्या वापरानं केस गळणे कमी होईल. पांढऱ्या केसांवर सुद्धा हे तेल उपयोगी आहे. तेलानं मसाज केल्यावर एक तासभर ठेवून मग केस धुवून घ्यावेत. केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा उपयोग करू नये. अगदी कोमट पाण्याने केस धुवावेत.\nअस्वच्छतेमुळेही केस गळती वाढते. केस आठवड्यातून एकदाच नाही तर दोन-तीनदा धुवावेत. त्यामुळे केस स्वच्छ राहतात आणि केसगळतीही कमी होते. अस्वच्छ केस अधिक गळतात.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\nFit Test - कशी वाढवाल शरीराची लवचिकता - पाहा Video\nFit Test - सेल्फ डिफेन्स टेक्निक्स ( स्वसंरक्षणाचे धडे) पाहा Video\nFit Test - सेल्फ डिफेन्स (स्वसंरक्षण) पाहा Video\nFit Test - शारीरिक शक्ती कशी वाढवाल - पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/corona-virus-fear-viral-video-goes-on-social-media/articleshow/74207197.cms", "date_download": "2020-03-29T21:52:28Z", "digest": "sha1:Y2QBJTR4IC64YNXBRRDG6IADTRSNX4GL", "length": 11398, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "corona virus funny video : करोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का? - coronavirus: viral videos show funny side of deadly 'covid-19' | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकरोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nकरोनाच्या संसर्ग पसरू नये यासाठी अनेकजण काळजी घेत आहेत. चीनमध्ये अनेक महत्त्वाच्या शहरात अप्रत्यक्ष संचारबंदी लागू केली असल्याची स्थिती आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेकजण आपल्या परीने काळजी घेत आहेत.\nकरोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nनाही तर मी वेडी झाले असते-...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधि...\nकरोनाः पाय तुटलेला असतानाह...\nबीजिंग: करोनाच्या संसर्ग पसरू नये यासाठी अनेकजण काळजी घेत आहेत. चीनमध्ये अनेक महत्त्वाच्या शहरात अप्रत्यक्ष संचारबंदी लागू केली असल्याची स्थिती आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेकजण आपल्या परीने काळजी घेत आहेत. त्याचे काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातील हे काही निवडक व्हिडिओ.\nकरोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nकरोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nकरोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nदरम्यान, चीनमध्ये करोनामुळे आतापर्यंत दोन हजार जणांचा बळी गेला आहे. तर, सुमारे ७२ हजारहून अधिकजणांवर उपचार सुरू आहे. चीनमधील ३१ प्रांतात करोनाचा संसर्ग झाला असून हुबेई प्रांतांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेले बहुतांशी रुग्ण हे हुबेई प्रांतातील आहेत.\nIn Videos: करोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nभारत करोनावर मात करू शकतो: जागतिक आरोग्य संघटना\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nइतर बातम्या:करोना व्हायरस व्हिडिओ|करोना व्हायरस मजेशीर व्हिडिओ|social viral video|corona virus funny video|corona virus fear video\nलॉकडाऊन: ��ृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; पहिलीच घटना\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण; तरी लढत आहेत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकरोनाची भीती: हे मजेशीर व्हिडिओ पाहिलेत का\nहिंदू मुलीचे बळजबरी धर्मांतर; कोर्टाचे कारवाईचे आदेश...\nकरोनाच्या बळींची संख्या वाढली; दोन हजार जणांचा मृत्यू...\nजपान: क्रूझवर आढळले करोनाचे ८८ नवे रुग्ण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/india-vs-west-indies-2nd-odi-kuldeep-yadav-rohit-sharma-help-india-level-series-1-1/articleshow/72874083.cms", "date_download": "2020-03-29T22:49:22Z", "digest": "sha1:4RFYBZWBBGAH4X3URLFOHFOAX3CEZMNY", "length": 15691, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Ind vs WI highlights : India vs West Indies 2nd Odi : भारताची विंडीजवर १०७ धावांनी मात; मालिकेत बरोबरी - India Vs West Indies 2nd Odi: Kuldeep Yadav, Rohit Sharma Help India Level Series 1-1 | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nभारताची विंडीजवर १०७ धावांनी मात; मालिकेत बरोबरी\nभारताने विशाखापट्टणम् वनडेत वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.\nभारताची विंडीजवर १०७ धावांनी मात; मालिकेत बरोबरी\nविशाखापट्टणम्: भारताने विशाखापट्टणम् वनडेत वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कटक येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.\nभारताने विंडीजपुढे विजयासाठी ३८८ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना एव्हिन ��ुईस आणि शे होप या सलामीच्या जोडीने ६१ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर लुईस, शेमरॉन हेटमेयर आणि रॉस्टम चेस असे लागोपाठ तीन धक्के विंडीजला बसले आणि १६ षटकांत ३ बाद ८६ अशी विंडीजची नाजूक अवस्था झाली. त्यानंतर शे होप आणि निकोलस पूरनने अनुक्रमे ७८ आणि ७५ धावांची खेळी करत विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. या जोडीने ३० षटकांत विंडीजची धावसंख्या २००च्या उंबरठ्यावर नेली. मात्र पूरन बाद झाल्यानंतर विंडीजला पुन्हा गळती लागली. कर्णधार किरॉन पोलार्ड खातेही उघडू शकला नाही. तळाला किमो पॉलने थोडी फटकेबाजी केली मात्र तोपर्यंत सामना विंडीजच्या हातून निसटला होता. ४३.३ षटकांत २८० धावांवर विंडीजचा धाव संपुष्टात आला.\nभारत वि. वेस्ट इंडिज वनडेचे स्कोअरकार्ड\nभारताचा चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आजच्या वनडेत इतिहास रचला आहे. कुलदीपने वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना सलग तीन चेंडूंवर बाद करत शानदार हॅट्ट्रिक साकारली. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घोणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने याआधी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली होती. कुलदीप यादवने विंडीजच्या डावात ३३व्या षटकात आपल्या फिरकीची कमाल दाखवली. कुलदीपने लागोपाठ तीन चेंडूंवर शे होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत हॅट्ट्रिक साजरी केली. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील कुलदीपची ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात विंडीजचा संघ अडकल्याने भारतासाठी विजय सोपा झाला.\nदुसरी हॅट्ट्रिक; कुलदीप यादवने रचला इतिहास\nहिटमॅन रोहित शर्माच्या झंझावाती १५९ धावा आणि लोकेश राहुलच्या १०२ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ५ बाद ३८७ धावा करत पाहुण्यांपुढे ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित आणि राहुल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागिदारी केली. रोहितने वनडेमधील २८वे आणि या वर्षातील सातवे शतक झळकावले. तर राहुलने कारकीर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. शेवटच्या काही षटकांत श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करुन दि���ी. अय्यरने ३२ चेंडूत ५३ तर पंतने १६ चेंडूत ३९ धावा केल्या. विराट कोहीली मात्र या सामन्यात देखील अपयशी ठरला. तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला.\nरोहितचे विक्रमी शतक; मोडले अनेकांचे रेकॉर्ड\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nअचंबित करणारेआकडे आणि आपण\nकरोनाग्रस्तांसाठी हीथर झाली स्वयंसेवक\n… तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फटका\nटोकियोतील हॉटेल व्यवसायला मोठा फटका\nआंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धाही पुढे ढकलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभारताची विंडीजवर १०७ धावांनी मात; मालिकेत बरोबरी...\nहॅट्ट्रिक घेत कुलदीपने रचला इतिहास; भारत विजयपथावर...\nIND vs WI: रो'हिट'; विंडीजपुढे टीम इंडियाने उभा केला धावांचा डों...\nIND vs WI: रोहितचा झंझावात; विंडीजविरुद्ध विक्रमांचा रतीब\n...म्हणून भारत वर्ल्ड कप जिंकू शकला नाही; युवराज सिंगने केला गौप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/category/philosophy", "date_download": "2020-03-29T22:09:59Z", "digest": "sha1:BOVUDUJO7OZQ545EDDBINJIZZKJCEXE7", "length": 5392, "nlines": 146, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "मराठी तत्त्वज्ञान कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा | मातृभारती .", "raw_content": "\nमराठी तत्त्वज्ञान कथा विनामूल्य वाचा आणि PDF डाउनलोड करा\nकोरोना - दुर्लक्ष नको सावधानता बाळगा...\nदर्जेदार सकारात्मक काम करण्याचे प्रॉमिस ध्या\nपोस्टाचा चेहराच पूर्णपणे बदलून गेला आहे\nआजी आजोबांच्या ��ोष्टी स्वतः ला ओळखा\nही पाच सूत्रे पाळली तर आयुष्यात नक्की समाधानी रहाल\nभारतीय लोकशाही वरील काही छुपे हल्ले\nशरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे\nजीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात करा\nपुरे झाले प्रयोग आता ठोस पावले उचला\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/parallel-inquiry-likely-be-done-state-government-elgar-parishad-case/", "date_download": "2020-03-29T21:47:13Z", "digest": "sha1:BCSPSOAHQTEEHOKGBJTDDWC6GYJ4WRLB", "length": 13427, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "शरद पवारांच्या 'या' मागणीमुळं वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'अडचणी' ? | parallel inquiry likely be done state government elgar parishad case | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nशरद पवारांच्या ‘या’ मागणीमुळं वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘अडचणी’ \nशरद पवारांच्या ‘या’ मागणीमुळं वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘अडचणी’ \nमुबई : पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याने अनेक मतभेद समोर येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे एल्गार परिषद. या प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत नसल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान एल्गार प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. मात्र हा तपास राज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी मागणी शरद पवारांनी आधीच केली होती.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे कारण केंद्राचा हा निर्णय पूर्णपणे अयोग्य असून मुख्यमंत्र्यांनी यास मंजुरी दिल्याचे चुकीचे आहे असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत दिले असल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो की नाही याबद्दल कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन केली जाऊ शकते, असे त्यांनी संकेत दिले. यानंतर आज सकाळी जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी म्हटले की, भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेची चौकशी ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी असून सत्य लपवण्यासाठी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आणि राज्याकडून तपास काढून घेतला असे स्पष्ट केले आहे.\nCorona Virus : जगभरात 67000 लोकांना ‘कोरोना’चा ‘संसर्ग’, आत्तापर्यंत चीनमध्ये 1600 जणांचा मृत्यू\n ‘जामिया’ मारहाण प्रकरणी सर्वात खळबळजनक Video ‘व्हायरल’ (व्हिडीओ)\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर \nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत: मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण महाराष्ट्राला वाचवू शकतो :…\nCOVID-19 : ‘हे तर संभावित जैविक युध्द’, कंगना रणौतनं कोरोना व्हायरसच्या…\nहडपसर मध्ये संचारबंदीमुळे अडकलेल्या बिहारच्या नागरिकांना शिवसैनिकांचा मदतीचा हात\nमुंबई-ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी शिवसेना…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nCoronavirus : एकमेकांच्याजवळ बसल्यास 6 महिने तुरुंगवास,…\nव्हिडीओ शेअर करत पूनम पांडे म्हणाली – ‘आग आणि…\nCoronavirus : स्पेनमध्ये ‘कोरोना’मुळं 24 तासात…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : गावी परतलेल्या 150000 लोकांना ‘होम क्वारंटाईन’चा CM…\nCoronavirus : भा��ताची ‘कोरोना’पासून लवकरच…\nCoronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला, मृत्यूदंडाची…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला पडलं महागात…\nकोरोनामुळं अर्थव्यवस्था डबघाईला येईल म्हणून जर्मनीच्या हेस्सी राज्याच्या अर्थमंत्र्याची आत्महत्या\nपावसामुळे ‘कोरोना’ व्हायरसची वाढतेय भीती, वेळ नाही अशी सबब हद्दपार – महिलांची उन्हाळी कामे खोळंबली\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘गिफ्ट’, मिळणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000006780", "date_download": "2020-03-29T21:04:02Z", "digest": "sha1:VC2EDRFGJJM6WJGT4ZIOSUIQEAZNTDOF", "length": 7902, "nlines": 29, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "पथदिवे बंद असल्याने पुणेकरांनी दिले क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कंदील भेट rajendra gorde, shrikant thackrey road, difficulties on shrikant thackrey road, incomplete work on shrikant thackrey road, shrikant thackrey road kothrud, shrikant thackrey road pune", "raw_content": "नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना\nपुणे दि.६ (चेकमेट टाईम्स): पावसाळा तोंडावर आला असताना महानगर पालिकेकडून मात्र अनेक कामे अद्याप पूर्ण करण्यात आली नाहीत. कोथरूड भागातील श्रीकांत ठाकरे रस्त्यावर देखील अनेक कामे अपूर्ण असून, रस्त्यावरील विद्युत दिवे वारंवार बंद असतात. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथाचे काम देखील अजून सुरुच आहे. ठाकरे रस्त्यावर फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, त्यांची खूपच गैरसोय होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांकडून महानगर पालिका अधिकाऱ्यांना कंदील देऊन या गोष्टींचा निषेध करण्यात आला.\nयाबात अधिक माहिती अशी की, शहराच्या अनेक भागांत विद्युत वाहिन्यांची कामे अपूर्ण स्वरुपात आहेत. तसेच पाऊस सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने ही कामे पूर्ण होणार का याबद्दल नागरिकांच्या मनात शंका आहेत. श्रीकांत ठाकरे रत्यावर देखील नागरिकांना अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्युत केबल नादुरुस्त असल्याने पथ दिवे बंद असून, एकाच रस्त्यावर दोन प्रकारे पदपथाचे काम सुरु आहे. तसेच या कामांसाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या बाजूलाच ठेवले असल्याने अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे.\nया सर्व पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी महानगर पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त��� समस्या मुक्त करण्याची मागणी केली. विद्युत पुरवठा नियमित करावा, पदपथ योग्य प्रकारे करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी दत्ता भेगडे, रमेश उभे, साहेबराव पाटील उपस्थित होते.\nखालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.\n1000006780 1000000095 पथदिवे बंद असल्याने पुणेकरांनी दिले क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कंदील भेट\n1000006761 1000000095 खोदलेले पदपथ दुरुस्त कोण करणार\n1000006643 1000000095 कर्वे पुतळा चौकातील समस्यांचे प्रशासनाने तात्काळ निराकरण करावे\n1000005951 1000000095 मनपा आयुक्तांनी कोथरूड मध्ये पायधूळ झाडली; गुण येणार का\n1000004966 1000000095 यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे \"ते\" फोटो मुक्ता बर्वे'नी केले सोशल व्हायरल\nही स्टंटबाजी आहे.... स्वतः नगरसेवक असताना फोन करून किती वेळा लाईट घालवली ते सांगा.... जे विरोधात त्यांची लाईट बंद... इतर ठिकाळी कधीही लाईट जात नाही... पण आमचे दुर्देव्य की हे स्टंटबाजी करणारे आमच्याच रोडवर राहतात.... पण काय ...सतत अंधार व सतत स्टंटबाजी रात्री स्वतः लाईट बंद करून ही स्टंटबाजी चालु आहे..... निरंर्थक आहे... राजकारणासाठी नागरीकांना त्रास.....\nही स्टंटबाजी आहे.... स्वतः नगरसेवक असताना फोन करून किती वेळा लाईट घालवली ते सांगा.... जे विरोधात त्यांची लाईट बंद... इतर ठिकाळी कधीही लाईट जात नाही... पण आमचे दुर्देव्य की हे स्टंटबाजी करणारे आमच्याच रोडवर राहतात.... पण काय ...सतत अंधार व सतत स्टंटबाजी रात्री स्वतः लाईट बंद करून ही स्टंटबाजी चालु आहे..... निरंर्थक आहे... राजकारणासाठी नागरीकांना त्रास.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/sbi-naukri.html", "date_download": "2020-03-29T22:10:45Z", "digest": "sha1:UI3ATWJAV3T5LUX5CF2Y65LDVOXC6DDQ", "length": 5158, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "स्टेट बँकेत ८ हजार क्लर्क पदांसाठी भरती | Gosip4U Digital Wing Of India स्टेट बँकेत ८ हजार क्लर्क पदांसाठी भरती - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome नोकरी स्टेट बँकेत ८ हजार क्लर्क पदांसाठी भरती\nस्टेट बँकेत ८ हजार क्लर्क पदांसाठी भरती\nमुंबई: आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळं चिंतेत असलेल्या तरुणाईसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अस���ेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे.\nस्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ जानेवारी रोजी याबाबत माहिती देण्यात आली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ साहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. याच कालावधीत अर्जदारांना नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे. पात्र उमेदवारांना या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे.\nजाहिरात पाहा क्लिक करा\nऑनलाइन अर्ज क्लिक करा\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/our-soldiers-gave-a-befitting-reply-to-the-proxy-war-under-the-garb-of-terrorism-modi-in-mann-ki-baat/articleshow/66014295.cms", "date_download": "2020-03-29T21:27:29Z", "digest": "sha1:WAM3YPPOI342Q5XGBK5IXHGDVLCLCTI7", "length": 14030, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mann ki baat : 'शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ' - our soldiers gave a befitting reply to the proxy war under the garb of terrorism modi in mann ki baat | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n'शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ'\nअतिरेक्यांनी दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरू केले होते. त्यामुळेच आम्हाला सर्जिकल स्ट्राइक करावा लागला, असं सांगतानाच जे लोक आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला दिला.\n'शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ'\nअतिरेक्यांनी दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरू केले होते. त्यामुळेच आम्हाला सर्जिकल स्ट्राइक करावा लागला, असं सांगतानाच जे लोक आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला दिला.\n'मन की बात'मधून देशवासीयांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी हा इशारा दिला. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २९ सप्टेंबर रोजी 'पराक्रम दिवस' साजरा केल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याला सलामही केला. आता गप्प बसायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न केला तर आमचे सैनिक त्यांना जशास तसे उत्तर देतील. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग पत्करला आहे. मात्र त्यासाठी देशाच्या अखंडतेला धक्का पोहचू दिला जाणार नाही, असं मोदींनी ठणकावलं.\nमोदींची 'मन की बात'....\n>> मोदींनी नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांचा उल्लेख करताना त्यांच्या साहसाचं कौतुकही केलं.\n>> महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.\n>> गांधी जयंती निमित्त जगभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.\n>> लालबहादूर शास्त्री यांची जयंतीही साजरी करणार\n>> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊनच १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली.\n>> यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं. मानवाधिकार आपल्यासाठी नवीन नाही, असं वाजपेयी म्हणाले होते, असंही त्यांनी सांगितलं.\n>> स्त्रिया सशक्त झाल्या, आता सशस्त्रही होत आहेत. हवाई दलाने स्त्री-पुरुष समानतेचं उदाहरण दाखवून दिलं आहे.\n>> ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या 'रन फॉर युनिटी'त सहभागी व्हा.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे स��टिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nइतर बातम्या:सर्जिकल स्ट्राइक|सरदार वल्लभ भाई पटेल|महात्मा गांधी|मन की बात|पीएम मोदी|surgical strike|PM Mod|mann ki baat\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल गांधींचे PM मोदींना पत्र\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजारावर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ'...\nव्यभिचार: न्यायाधीशांच्या वैद्यकीय चाचणीची गरज\nदुसऱ्याच मृतदेहावर केला अंत्यसंस्कार...\nसुभाष चंद्र बोस यांच्या हत्येत स्टॅलिन यांचा हात: स्वामी...\nसाक्ष बदलली तर बलात्कार पीडितेवरच खटला: SC...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/category/love-and-sex", "date_download": "2020-03-29T21:28:12Z", "digest": "sha1:Z6OFJWGRRKRZH34G72BOH3ZWQCYNC5R6", "length": 4420, "nlines": 57, "source_domain": "www.datemypet.com", "title": "तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे » प्रेम & लिंग", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nजी-स्पॉट तथ्ये आणि कल्पना\n7 सोपे मार्ग त्याला प्रेमात पडणे बनवा\n5 गोष्टी मुली एक breakup नंतर का\n5 आपण डेटिंग बद्दल जाणून घेऊ शकता गोष्टी 50 ग्रे छटा दाखवा\nआपण प्रेमात आहेत का कसे\nप्रेम संकटातून आपण ठेवू शकता कसे\nप्रे�� 7 सोपे पायऱ्या\nलिंग आपण एक चांगले जीवन जगू कशी मदत करू शकता\nकसे प्रेम मूड मध्ये मिळवा\nएक संबंध डर्टी बोला कसे\n6 महत्त्वाच्या गोष्टी पुरुष समागम विचार\n7 आपले मत उडवून देईल, लैंगिक तथ्ये\nफक्त योग्य वाटते जे एक ग्रेट चुंबन शीर्ष टिपा\nकाय महिला समागम विचार\nएक तरुण स्त्री डेटिंग साधक आणि बाधक\n7 एक रोमँटिक संबंध टिपा\nमहिला एक नाते काय पाहिजे\nशब्द न तुमचे प्रेम व्यक्त\nआपले माजी परत मिळविण्यासाठी पाच मार्ग.\n3 कारण प्रथम तारीख Puppy घेणे नाही\nका उंच मुली लहान अगं तारीख\nकाय महिला समागम विचार\n15 उत्कृष्ट ट्विटर खाते डेटिंग सल्ला मध्ये अनुसरण करण्यासाठी 2015\nआपल्या पाळीव प्राणी आपण बद्दल काय सांगू\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2020 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/hotel-owner-legend-14954", "date_download": "2020-03-29T21:55:28Z", "digest": "sha1:JVEH25HFN6RRCKRRYXVX5AC5SDJWTSJJ", "length": 8992, "nlines": 107, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "The hotel owner of a legend | Yin Buzz", "raw_content": "\nभन्नाट कल्पनेचा हॉटेल मालक\nभन्नाट कल्पनेचा हॉटेल मालक\nसंध्याकाळची वेळ... पुणे बेंगलोर हायवेवरुन बारामतीच्या दिशेने चालू असलेला प्रवास. थोड्यावेळात अंधार पडू लागतो. प्रवासातील सगळ्यांना भूक लागल्यामुळे एका चांगल्या हॉटेलच्या शोधात असतानाच. एक बोर्ड अचानक दृष्टीस पडतो. त्यावर लिहिलेले असते. चव आईच्या हातची.\nसंध्याकाळची वेळ... पुणे बेंगलोर हायवेवरुन बारामतीच्या दिशेने चालू असलेला प्रवास. थोड्यावेळात अंधार पडू लागतो. प्रवासातील सगळ्यांना भूक लागल्यामुळे एका चांगल्या हॉटेलच्या शोधात असतानाच. एक बोर्ड अचानक दृष्टीस पडतो. त्यावर लिहिलेले असते. चव आईच्या हातची.\nउत्सुकता आणि कुतूहल जागृत होते. गाडी हॉटेलजवळ थांबते. सगळ्यांची पावले हॉटेलच्या दिशेने चालू लागतात. बाहेरील बाजूला टेबलवर सगळे बसून घेतात. स्वच्छ व नीटनेटके टेबल. शेजारीच सगळीकडे मांडलेल्या झाडांच्या कुंड्या. ���ंजूळ स्वरात लावलेले संगीत. शेतकरी आणि बैलगाडीची उभी असणारी प्रतिकृती. शेजारीच लहान बाळासाठी असणारा पाळणा. प्रवेशद्वारातच चुलीची हुबेहूब अशी आकर्षक प्रतिकृती. पाणी पिण्यासाठी तांब्याचे ग्लास. सगळे कसे पारंपरिक. महाराष्ट्रातील संस्कृती जतन करणारे. मन शांत करणारे ते वातावरण. अगदी थोड्याच वेळात गणवेशातील एक वेटर घेऊन येतो. गूळ आणि शेंगदाण्याच्या दोन वाट्या. जेवणाची ऑर्डर न देताच.\nवेटरला विचारल्यानंतर त्याने आमच्या हॉटेलची ही पद्धत असल्याचे सांगितले.मी त्याला विचारले 'मालक कुठे आहेत काऊंटरजवळ आहेत. या भन्नाट आणि अनोख्या कल्पनेचे आश्चर्य वाटले. मग मला राहवलेच नाही. मी पटकन काऊंटरजवळ जाऊन त्यांना माझा परिचय सांगून. हातात हात घेऊन पहिल्यांदा त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्याचवेळी आतमध्ये लावलेल्या पाट्यांनी लक्ष वेधून घेतले. आता आमच्यात मनमोकळा संवाद सुरु झाला.\nपुणे -बेंगलोर हायवेवरील सातारा पासुन १२ किमी अंतरावर बोरगाव जवळ असणारे हॉटेल महाराजा पॅलेसच्या मालक सागर भोसले यांच्याशी\nआलेल्या ग्राहकाला गूळ शेंगदाणे देऊन स्वागत करण्याच्या \"या कल्पने मागची आपली भावना काय \"असे विचारताच चाळीस ते पंचेचाळीस वयातील ...नीटनेटका पेहराव असलेले सागर भोसले सांगू लागले \"आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे जसे आपण स्वागत करतो, त्याच प्रमाणे ग्राहक हे आमच्यासाठी पाहुणेच आहेत त्यामुळे आलेल्या ग्राहकांना आम्ही पहिल्यांदा गूळ शेंगदाणे खायला देऊन त्यांचे स्वागत करतो.उद्देश एकच गूळ आणि शेंगदाणे खाऊन त्यांचे हिमोग्लोबिन वाढावे.\"\nएका पाटीवर लिहिले होते. ताटात अन्न शिल्लक न ठेवल्यास रु.२० डिस्काऊंट मिळेल, या मागील रहस्य काय असे विचारल्यावर भोसले आनंदाने बोलू लागले\" शेतकरी आपला अन्नदाता.तो शेतात पिकवितो. त्यावेळी आपण पोटभर खातो पण बरेच लोक जेवताना ताटात अन्न शिल्लक ठेवतात आणि अन्नाची नासाडी करतात, हे पाहून मनाला वेदना होतात आणि थांबविण्यासाठी ही कल्पना सुचली. प्रश्न २० रुपयाचा नाही. अन्नाच्या नासाडीचा आहे. या उदात हेतूबद्दल त्यांचे मनोमन कौतुक तर वाटलेच पण शेतकऱ्यांबद्दल असणारी कृतज्ञता दिसून आली.\nपुणे बारामती हॉटेल बाळ baby infant महाराष्ट्र maharashtra वन forest नासा\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/36", "date_download": "2020-03-29T22:14:41Z", "digest": "sha1:YOAEDZYNVT4KG5TIZHPW2M6TJI2FG5Y7", "length": 10005, "nlines": 243, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "स्त्रीजीवन| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसाने गुरुजी लिखित READ ON NEW WEBSITE\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21\nऐतिहासिक व देशाच्या 1\nऐतिहासिक व देशाच्या 2\nऐतिहासिक व देशाच्या 3\nऐतिहासिक व देशाच्या 4\nऐतिहासिक व देशाच्या 5\nऐतिहासिक व देशाच्या 6\nऐतिहासिक व देशाच्या 7\nऐतिहासिक व देशाच्या 8\nऐतिहासिक व देशाच्या 9\nऐतिहासिक व देशाच्या 10\nव्रते, सण वगैरे 1\nव्रते, सण वगैरे 2\nव्रते, सण वगैरे 3\nव्रते, सण वगैरे 4\nव्रते, सण वगैरे 5\nव्रते, सण वगैरे 6\nपहिली माझी ओवी 1\nपहिली माझी ओवी 2\nपहिली माझी ओवी 3\nपहिली माझी ओवी 4\nपहिली माझी ओवी 5\nपहिली माझी ओवी 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahammb.maharashtra.gov.in/1108/Directory", "date_download": "2020-03-29T20:36:11Z", "digest": "sha1:TNGLBGC4OUVDUVGDIF5NGTNIU6B7VE4E", "length": 11084, "nlines": 175, "source_domain": "mahammb.maharashtra.gov.in", "title": "निर्देशिका-महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी परिचय\nसागरी अभियंता तथा मुख्य सर्वेषण अधिकारी\nशाश्वत किनारा संरक्षण प्रकल्प\nहवामान संवेदनक्षम किनारी संरक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्प\nनिर्मल सागर तट अभियान\nसागरी व्यवस्थापन माहिती प्रणाली\nसमुद्र किनाऱ्यावरील समस्या येथे नोंदवा\nमहाराष्ट्र सरकार - ऑनलाईन माहिती अधिकार\nतुम्ही आता येथे आहात :\nमाननिय श्री. अस्लम शेख\nउपाध्यक्ष माननिय श्री.अब्दुल सत्तार\nप्रधान सचिव, गृह विभाग\n(बंदरे व वाहतूक) महाराष्ट्र शासन\nमाननिय श्री. आशिष कुमार सिंग, भा.प्र.से.\nकमांडर संदीप कुमार धुराजी (022) 26045702\nसागरी अभियंता व चिफ सर्वेअर\nश्री. प्रकाश चव्हाण ​(अतिरिक्त कार्यभार ) (022) 26231125\nवित्तीय नियंत्रक-नि-मुख्य लेखा अधिकारी\nश्री. दिगंबर मा. मेहेर\nश्री. दिगंबर मा. मेहेर (022) 22612143\nसागरी सुरक्षा आणि संरक्षण अधिकारी\nकमांडंट एस. के. नाथ (022) 22612143\nश्री. रोहित पुरी (022) 22612143\nकॅप्टन. सी. जे. लेपांडे (अतिरिक्त कार्यभार ) (022) 22612143\nप्रादेशिक बंदर अधिकारी, बांद्रा बंदरे समूह,\nगोविंद पाटील मार्ग, खारदांडा, बांद्रा, मुंबई .\nप्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह,\nचेंदणी कोळीवाडा, मीठबंदर रोड, ठाणे पूर्व.\nप्रादेशिक बंदर अधिकारी, राजपुरी बंदरे समूह,\nजुना भाजीपाला मार्केट, अलिबाग ता. अलिबाग जी.रायगड\nकॅप्टन. सी. जे. लेपांडे 02141-222746\nप्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी बंदरे समूह,\n\"पांढरा समुद्र\", मांडवी, ता.जी.रत्नागिरी.\nकॅप्टन. संजय उगलमुगले 02352-222160, 226413\nप्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह, ३२,\nसाळगावकर बिल्डिंग, परुळकर मार्ग, तालुका- वेंगुर्ला,\nसर्वेअर, सागरी अभियंता व चिफ सर्वेअर विभाग\nश्री. प्रकाश चव्हाण मुख्यालय-022-00658375\nसर्वेअर, सागरी अभियंता व चिफ सर्वेअर विभाग श्री. सुधाकर लाल श्रीवास्तव\nसर्वेअर, सागरी अभियंता व चिफ सर्वेअर विभाग\nसर्वेअर, सागरी अभियंता व चिफ सर्वेअर विभाग\nश्री. विलास सावंत मुख्यालय-022-00658375\nसहायक सचिव / विधी अधिकारी\nश्रीमती. वैशाली मुळीक (022) 22612143\nकार्यकारी अभियंता- ठाणे व पालघर जिल्हा\nश्री. मनीष मेटकर (022) 22612143\nकार्यकारी अभियंता-मुंबई, मुंबई उपनगर\nश्री. विजयकुमार मनवानी (022) 22612143\nकार्यकारी अभियंता -रायगड जिल्हा\nश्री. सुधीर देवरे (022) 22612143\nकार्यकारी अभियंता - रत्नागिरी जिल्हा\nकार्यकारी अभियंता -सिंधुदुर्ग जिल्हा\nश्री. ​तुषार पाटोळे (022) 22612143\nमा. प्रकल्प संचालक, शाश्वत किनारा व्यवस्थापान कार्यक्रम.\nआशियाई विकास बँक प्रकल्प\nडॉ. रामास्वामी एन., भा.प्र.से. ०२२-२२६५५६४१, २२६५५६४२\nउप संचालक - समन्वय ,\nशाश्वत किनारा व्यवस्थापान कार्यक्रम.\nआशियाई विकास बँक प्रकल्प\nश्री. जितेंद्र रायसिंघानी, भा. रा. से. ०२२-२२६५५६४१, २२६५५६४२\nउप संचालक - तांत्रिक ,\nशाश्वत किनारा व्यवस्थापान कार्यक्रम.\nआशियाई विका��� बँक प्रकल्प\nश्री. सुधीर देवरे (अतिरिक्त कार्यभार) ०२२-२२६५५६४१, २२६५५६४२\nएम आय एस अधिकारी ,\nशाश्वत किनारा व्यवस्थापान कार्यक्रम.\nआशियाई विकास बँक प्रकल्प\nश्री. सुनील महाजन ०२२-२२६५५६४१, २२६५५६४२\n© महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: : ४३४२०८\nआजचे दर्शक: : १३\nसाप्ताहिक दर्शक: : १००७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/law-and-legal/page/7/", "date_download": "2020-03-29T21:34:35Z", "digest": "sha1:FCSEOXXHFDYUULTCHVVKJMB2TU3NEIF6", "length": 9257, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कायदा – Page 7 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nजेव्हा लिखित कायदेच अस्तित्वात नव्हते आणि न्यायाची सर्वसाधारण तत्त्वे फत्त* लक्षात घेऊन न्याय करावयाचा होता, तेव्हा एका अर्थाने न्यायाधीशाचे काम सोपे तर दुसऱ्या अर्थाने अवघड होते. सोपे यासाठी की त्याच्या न्यायबुद्धीला भरपूर स्वातंत्र्य होते. संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यावे, पक्षकारांच्या हक्कांचा आजवरच्या परंपराच्या आधारांवर निर्णय करावा, जेथे धर्माचा संबंध असेल तेथे त्या धर्मातील ढोबळ नियमांची माहिती करून […]\nअनुबंध म्हणू की पाश\nइच्छापत्र (वा मृत्यूपत्र ) का व कसे\nलक्षात ठेवा विल तयार करणे हा तुमच्या संपत्ती नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे.\nतुम्ही बदल घडवू शकता \nनुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्‍या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकां��ी देणे घेणे नसण्यार्‍या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्‍या पर्यायाचा विचार करू. […]\nनिवडणूक मार्गदर्शक तत्त्वे – काय करावे, काय करु नये\nनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती. […]\nग्राहक मंचाविषयी माहिती देणारा हा लेख.. ग्राहकांनो आपले अिकार जाणून घ्या… […]\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/horoscope-today-daily-rashi-bhavishya-of-07-february-2020/articleshow/73998724.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:39:48Z", "digest": "sha1:JQIHSFAKKR3BQQ6NBX3FWF5W5CCV3WRH", "length": 14438, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "horoscope today : Horoscope Today Daily Rashi Bhavishya Of 07 February 2020 - आजचे राशी भविष्य: दि. ७ फेब्रुवारी २०२०, Photo Gallery | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nआजचे राशी भविष्य: दि. ७ फेब्रुवारी २०२०\nजाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य...- पं. डॉ. संदीप अवचट\nमेष: रखडलेली घरगुती कामे पूर्ण कराल\nमेष : संततीची मदत घेऊन रखडलेली घरगुती कामे पूर्ण कराल. कार्यालयातील एखाद्या सहकाऱ्याकडून पार्टी मिळेल. कामाकडे दुर्लक्ष होईल.\nवृषभ: सवाधपणे पावले उचला\nवृषभ : आप्तेष्टांकडून तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जाईल. सवाधपणे पावले उचला. व्यवसायातील अडचणी शक्तीपेक्षा युक्तीने सोडवाव्यात.\nमिथुन: आनंदाने कार्यरत राहाल\nमिथुन : आनंदाने कार्यरत राहाल. गृहविषयक साधारण बदल नवीन दृष्टिकोन देईल. तुमच्या मर्जीनुसार दिनमान राहील.\nकर्क: कामाचे कौतुक होईल\nकर्क : जोडीदाराबरोबर चित्रपट पाहण्याचा आनंद लुटाल. नोकरीत सर्व सहकाऱ्यांकडून कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना अनुकूल काळ राहील.\nसिंह: गैरसमज संपुष्टात येतील\nसिंह : ���ार्यालयीन सहकाऱ्यांविषयी असलेले गैरसमज संपुष्टात येतील. आवडत्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, आकांक्षा समजून घ्याल. संध्याकाळी बागेत फिरायला जाल.\nकन्या: छोट्या व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील\nकन्या : काळजी करण्यापेक्षा आयुष्याच्या बाबतीत दक्ष राहणे केव्हाही श्रेयस्कर असेल. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक स्तरावर आनंदी वातावरण राहील.\nतुळ: आज एकांतात राहणे पसंत कराल\nतुळ : आज एकांतात राहणे पसंत कराल. अनुभवी व्यक्तीकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल. घरगुती कामांसाठी वेळ द्यावा लागेल.\nवृश्चिक: आप्तेष्टांच्या भेटी घ्याल\nवृश्चिक : जुन्या सवंगड्याबरोबर मैदानी खेळ खेळाल. रोजच्या वातावरणात बदल होण्यासाठी आप्तेष्टांच्या भेटी घ्याल. नवीन प्रकल्पांतून तोटा होण्याची शक्यता.\nधनु: व्यावसायिकांच्या जबाबदाऱ्या वाढतील\nधनु : व्यावसायिकांच्या जबाबदाऱ्या वाढतील. मौल्यवान वस्तू, दागदागिने जपा. जोडीदाराच्या भावना समजून घेणे हे आद्य कर्तव्य आहे.\nमकर: तुमचे प्रेम डोळस असू द्या\nमकर : नवीन घराचे स्वप्न दृष्टीपथात येईल. शांत चित्ताने कामे कराल. तुमचे प्रेम हे डोळस असू द्या.\nकुंभ: कामाच्या ठिकाणी तणावसदृश स्थिती राहील\nकुंभ : प्रिय व्यक्तीशी असलेले नाते डळमळीत होण्याची शक्यता. कामकाजाच्या ठिकाणी तणावसदृश स्थिती राहील. कठीण प्रसंगात जोडीदाराची साथ मिळणे अशक्य.\nमीन: वरिष्ठ कामाचे कौतुक करतील\nमीन : कामकाजाच्या ठिकाणी वातावरण उत्साहपूर्ण असेल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक पातळीवर आनंद राहील.\nआजचं भविष्य:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनातवाला घेऊन जितेंद्र गेले शनीच्या देवळात\nअमृता फडणवीसांचं 'अलग मेरा ये रंग है' गाणं रि...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधिकारी' हरपला\nकरोनाग्रस्तांना वाळीत टाकणं चुकीचं- तेजस्विनी...\nकतरिनाच्या सौंदऱ्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्य...\n'कुली नंबर १' टीमसाठी एकत्र आलं बॉलिवूड\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीत��ल 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजचे राशी भविष्य: दि. ७ फेब्रुवारी २०२०...\nआजचे राशी भविष्य: दि. ६ फेब्रुवारी २०२०...\nआजचे राशी भविष्य: दि. ५ फेब्रुवारी २०२०...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://payforitcasino.com/mr/2017/07/", "date_download": "2020-03-29T20:58:24Z", "digest": "sha1:OU5T3EO6MG566O6R3VETKQYXIKRZH7E7", "length": 3384, "nlines": 30, "source_domain": "payforitcasino.com", "title": "July 2017 | Payforit Mobile Casino SitesPayforit Mobile Casino Sites", "raw_content": "\nमोबाइल कॅसिनो करून द्या\nBoku कॅसिनो करून द्या\nफोन बिल कॅसिनो द्या\nब्रिटन च्या शीर्ष फोन बिलिंग बोनस - पूर्ण यादी\nस्लॉट रिअल पैसे | स्लॉट किलकिले कॅसिनो | 100% बोनस मिळविण्यासाठी $ € £ 200\nछान कॅसिनो प्ले | बोनस स्लॉट | 20 मोफत नाही मिळवा\nCoinfalls कॅसिनो | स्लॉट फ्री नाही साइट | मोफत स्पीन ठेव बोनस मिळवा\nLucks कॅसिनो | ऑनलाइन स्लॉट फ्री बोनस | अप 100% आपले स्वागत आहे बोनस मिळवा £ / € / $ 200\nसर्वोत्तम रिअल पैसे स्लॉट | शीर्ष स्लॉट साइट | 100% बोनस मिळविण्यासाठी $ € £ 800\nऑनलाइन स्लॉट फोन खेळ | काटेकोरपणे मोबाइल | 50 मोफत नाही बोनस\nफोन वेगास कॅसिनो | स्लॉट खेळ ऑनलाइन | मोफत स्लॉट प्ले\nSlotmatic | फोन बिल कॅसिनो करून द्या | 100% बोनस मिळवा £ 100 पर्यंत\nस्लॉट पृष्ठे | ऑनलाइन कॅसिनो स्लॉट | मिळवा £ 200 करण्यासाठी 100% आपले स्वागत आहे बोनस अप\nपाउंड स्लॉट कॅसिनो | स्लॉट फोन द्या | 100% बोनस वर £ 200 मिळवा\nरॉयल पांडा कॅसिनो | सर्वोत्तम स्लॉट साइट | 100% रोख मॅच बोनस, प्रथम ठेव अप £ 100 करण्यासाठी\nसर्वोत्तम ऑनलाइन स्लॉट यूके | व्यक्त कॅसिनो | अप 100% आपले स्वागत आहे बोनस मिळवा £ / € / $ 200\n• कोणत्याही टिप्पण्या नाहीत\n• कोणत्याही टिप्पण्या नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/3", "date_download": "2020-03-29T20:29:19Z", "digest": "sha1:JHQWQ5642JVKXFPWVVRTT3V2AX357DPO", "length": 18562, "nlines": 280, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मांडणी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिव��ळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकोरोना विरूध्द भारताचा लढा\nशशिकांत ओक in जनातलं, मनातलं\nव्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे काय करते चमन जीवित आहेत का\nडी एन ए टेस्ट केली का वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले …\nRead more about मीनाकुमारी की बेटी\nशशिकांत ओक in जनातलं, मनातलं\nएकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे.\nRead more about मीनाकुमारी की बेटी \nचार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nआचार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...\nशनिवार वाड्यावर सभा रंगली होति..\nरात्र होत असल्याने अत्रे सभा आटोपति घेवु लागले..पण प्रेक्षक ऐकेनात..\nअजुन बोला ..अजुन बोला ..असा गलका सुरु केला..\nअत्रे घडाळ्या कडे बघत म्हणाले\nआता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे ..\nअसे म्हणताच सारी स्भा हश्या व टाळ्यात बुडुन गेली\nRead more about चार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...\nअविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...\nनहालीस तु, केस मोकळे पाठीवरी ऒले,\nस्पर्शातुन सखे ओल जाणवे,तुलाही,मलाही\nघेतले मीठीत मी सखे तुजला,चुंबिले,\nमिटला दुरावा चार दिवसांचा ,तुझाही,माझाही\nस्पर्शीता हळुवार उरोज,घसरला टॉवेल तनुवरुन\nनसे भान त्याचे प्रिये,तुलाही,मलाही\nरस गंधाची माद्क बरसात,उधळण असे,\nधुंद करी ते, तुलाही,मलाही\nशयन गृहाचे कवाड सखे असे उघडे,\nनसे भान त्याचें, तुलाही,मलाही\nकामधूंद सखे असे तु, असे मीहि कामातुर\nनसे लज्जा, नसे भय, तुलाही,मलाही\nतुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nतुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे\nतुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे हा एक मानवि मनाचा गुणधर्म आहे..\nदुसर्‍याच्या जीवनाशी आप��ी तुलना करीत ते एक तर सुख मानतात वा दुःखी होतात...\nकाहि मुली आपण मैत्रिणींच्या मनाने जाड आहोत हा विचार करीत अस्वस्थ होतात..\nतर सहका~याची गाडी जुन्या मॉडेल ची व माझी लेटेस्ट म्हणून काहि आनंदित होतात..\nअशी माणसे आपणास कायम भेटत असतात..व काहि वेळा आपण हि तसेच वागत असतो..\nबाह्य गोष्टींची तुलना करताना बरेच वेळा आपल्या आयुष्याची नेमकि किंमत काय\nRead more about तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे\nअविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...\nबरे असते स्व:ताला जपलेले\nईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे\nRead more about क्लीओपात्रा\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nमे महिन्यात सारे जमले होते\nराम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू\nआमरसाचा तुडुंब जेवण झालं होत\nराधाक्कां सार आवरा आवर केली\nमंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती\nगोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली\nबाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत\nतिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली\nराधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nघरात पावभाजी चा बेत असल्याने जोशीकाकूंच्या लक्षात येतेकी पावाची लादी घेण्यास त्या विसरल्या आहेत\nलगबगीने त्या समोरच्या जनरल स्टोअर मध्ये गेल्या व पाव लादी व दुधाची पिशवी आदी किरकोळ खरेदी केली\nदुकानदाराने ते सामान पातळ प्ल्यास्टीक च्या पिशवीत भरले व काकूंना दिले\nबाजूलाच भाजेवाला असल्याने त्यांनी भाजी खरेदी केली व पिशवीत भरली व सॊसायटी कडे त्या निघाल्या\nवाटेत वजन जास्त झाल्याने प्ल्यास्टीक ची पिशवी फाटली अन पावाची लादिने जमिनीकडे झेप घेतला पण जोशी काकूने चपळाईने पाव पडू दिला नाही अन सारे सामान छातीशी पकडत घर गाठले -\nअविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं\nस्त्रियांच्या चारित्र्याला समाज जेव्हढी किंमत देतो त्या कैक पट जादा किंमत पुरुषाच्या चारित्र्याला देत असतो .\nसमाज तुमच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करत असतो\nलफ़ंग्या -बाई बाटलीचा नाद -खोटे बोलणे हे चारित्र्य असलेल्या पुरुषाला समाजात किंमत नसते -समाज किंमत देत नाही\nमित्र व जवळचे जरी त्याची रंगेल -दिलदार -रसिक आदी कौतुक करत असले तरी त्याला घरी नेणं टाळता��\nएम आय डी सी ला एक असा रसिक सर्वगुण संप्पन मित्र होता\nचांगली कमाई होती मजा चालू असायची\nएकदा दिवस फिरले -व्यवसायात असे कायम होत असतेच\n२ लाख रु ची अर्जंट नड उत्पन्न झाली\nमतदार हुशार झालेत का \nविवेक9420 in जनातलं, मनातलं\nदिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.\nआप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.\nRead more about मतदार हुशार झालेत का \nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/seven-ancient-buddhist-caves-found-in-mumbai/articleshow/50616756.cms", "date_download": "2020-03-29T22:25:33Z", "digest": "sha1:VVYVAL6BHWNJMKR4AQD7FYY74YRR6NBG", "length": 13558, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: मुंबईत सापडल्या सात प्राचीन बौद्ध गुंफा - seven-ancient-buddhist-caves-found-in-mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमुंबईत सापडल्या सात प्राचीन बौद्ध गुंफा\nबोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सात प्राचीन गुंफा सापडल्या आहेत. या गुंफा म्हणजे बौद्ध विहारं( बौद्ध भिक्षुंची राहण्याची जागा) असून त्यांची निर्मिती प्रसिद्ध कान्हेरी गुंफांच्या निर्मिती पूर्वी झाली असावी असे मानले जात आहे. पावसापासून बौद्ध भिक्षुंना आपला बचाव करता यावा यासाठी या लेण्याची निर्मिती केल्याचे बोलले जात आहे.\nबोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सात प्राचीन गुंफा सापडल्या आहेत. या गुंफा म्हणजे बौद्ध विहारं( बौद्ध भिक्षुंची राहण्याची जागा) असून त्यांची निर्मिती प्रसिद्ध कान्हेरी गुंफांच्या निर्मिती पूर्वी झाली असावी असे मानले जात आहे. पावसापासून बौद्ध भिक्षुंना आपल��� बचाव करता यावा यासाठी या लेण्याची निर्मिती केल्याचे बोलले जात आहे.\nतथापि, 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण'द्वारे या गुंफांबाबतचे दस्तावेज आणि विस्तृत माहिती अजून जाहीर झाली नसली तरी या गुंफांची निर्मिती इसवी सन पूर्व १ ते पाचव्या ते सहाव्या शतका दरम्यान झाली असावी असे या गुंफांचा शोध लावणाऱ्या पथकाने सांगितले आहे. गेल्यावर्षी पुरातत्व केंद्र, मुंबई विद्यापीठ आणि साठे महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय संस्कृती विभागा द्वारे संयुक्तपणे हाती घेण्यात आलेल्या उत्खननाच्या कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेल्या तीन सदस्यीय पथकानं या गुंफा शोधून काढल्या आहेत. या पथकाचं नेतृत्व विभाग प्रमुख सूरज पंडित यांनी केलं आहे.\nयाबाबत माहिती देताना पंडित म्हणाले, 'या गुंफा कान्हेरी गुंफांहून प्राचीन असू शकतात. कारण यांची बांधणी सर्वसाधारण आहे आणि या गुफांमध्ये जलाशय नाहीत. असे जलाशय कान्हेरी गुंफांमध्ये सापडले आहेत. आम्हाला काही अखंड हत्यारं देखील सापडली. अशा प्रकारची हत्यारं ही इसवी सन पूर्व काळात वापरात होती. या गुंफांमध्ये जलाशय नाहीत याचा अर्थ इथे भिक्षू पावसाळ्यापूर्वी राहत होते.' या गुंफांचा शोध म्हणजे अचानक लागलेला शोध नव्हे, तर योजनाबद्ध पद्धतीनं हाती घेतलेल्या सर्वेक्षणाचा तो परिणाम आहे असेही पंडित म्हणाले. हा शोध सुरू करण्याच्या तीन महिने आधी अभ्यास केला गेला. यात परिसराची भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याच्या स्त्रोतांच्या अभ्यासाचा देखील समावेश आहे.\nइसवी सन पूर्व पहिेले शतक आणि १० व्या शतका दरम्यान तयार झालेल्या या गुंफा आपल्या जल व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मद��\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबईत सापडल्या सात प्राचीन बौद्ध गुंफा...\nअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी विरूद्ध महिलेची तक्रार...\nराहुल गांधी यांना 'सह्याद्री'चा पाहुणचार नाहीच\nदीड हजार संशोधन प्रस्ताव पडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/russia-banned", "date_download": "2020-03-29T22:36:44Z", "digest": "sha1:BXPFIVT7IVFW2VY6D7UTP3ZV6MEEJQTV", "length": 15367, "nlines": 267, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "russia banned: Latest russia banned News & Updates,russia banned Photos & Images, russia banned Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nजागतिक उत्तेजकविरोधी संघटनेने येत्या ऑलिंपिक आणि जागतिक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होऊ देऊ नये, अशी शिफारस केल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात उत्तेजकांच्या सेवनामुळे आजन्म बंदी स्वीकाराव्या लागलेल्या अनेक खेळाडूंची नोंद आहे; पण संपूर्ण देशावरच बंदीची शिफारस होण्याची ही पहिलीच वेळ.\n'वाडा'चा दणका; ४ वर्षे रशियाचा 'खेळ खल्लास'\nजागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने क्रीडाविश्व हादरलं आहे. या बंदीमुळे पुढील चार वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून रशिया बाद झाला आहे.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1444.html", "date_download": "2020-03-29T21:50:55Z", "digest": "sha1:BYPBF3QFRUAI3TAURT7HCYKMY3WM3CKT", "length": 25509, "nlines": 245, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > इतिहासातील सोनेरी पाने > तेजस्वी राजे > छत्रपती शिवाजी महाराज > व्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज \nव्हिएतनामचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज \nदक्षिण पूर्वेतील व्हिएतनामसारखा छोटा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या जगातील सर्वात बलाढ्य अमेरिकेशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते. व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता. व्हिएतनाम युद्धातील विजयानंतर तेथील राष्ट्रपतींनी स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा धडा आम्ही गिरवला; म्हणूनच आम्ही बलाढ्य अमेरिकेला नमवू शकलो असे उद्गार काढले होते.\nव्हिएतनाम हा एक असा देश आहे की, त्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली, त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत २० वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की, या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. केवळ काही घंण्टेच पुरे होतील; परंतु व्हिएतनामचे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले; कारण व्हिएतनामी योद्ध्यांनी छत्रपती शिवाज��� महाराजांना आदर्श मानून त्यांची युद्धनीति अवलंबली होती. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचे रहस्य विचारले, तेव्हा ते म्हणाले, स्पष्टच आहे की, अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणे आपल्या देशाला शक्यच नव्हते; परंतु युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीति ठरवली आणि ती अतिशय ठामपणे राबवली परिणामी, काही दिवसांतच आमची सरशी होत आहे, असे दिसू लागले. यावर पत्रकारांनी विचारले, तो हिंदुस्थानी शूर राजा कोण होता त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिले, छत्रपती शिवाजी महाराज त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिले, छत्रपती शिवाजी महाराज हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता, तर आज आम्ही जगावर राज्य केले असते. स्वतःच्या मृत्यूपूर्वी त्या राष्ट्रपतींनी अपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की, माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्त झाला हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता, तर आज आम्ही जगावर राज्य केले असते. स्वतःच्या मृत्यूपूर्वी त्या राष्ट्रपतींनी अपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की, माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्त झाला त्यांच्या समाधीवर आजही हे वाक्य पाहायला मिळेल.\nकाही वर्षांपूर्वी व्हिएतनामच्या महिला विदेशमंत्री हिंदुस्थानच्या भेटीवर आल्या होत्या. राजकीय शिष्टाचारानुसार त्यांना लाल किल्ला आणि महात्मा गांधींची समाधी दाखवण्यात आली. ती पाहून झाल्यानंतर त्यांनी प्रश्‍न केला की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे त्यांचा हा प्रश्‍न ऐकूण हिंदुस्थानी राजशिष्टाचार अधिकारी अवाक् झाले. त्यांनी माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, तर महाराष्ट्रातील रायगड येथे आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जाऊन नतमस्तक व्हायचेय त्यांचा हा प्रश्‍न ऐकूण हिंदुस्थानी राजशिष्टाचार अधिकारी अवाक् झाले. त्यांनी माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, तर महाराष्ट्रातील रायगड येथे आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जाऊन नतमस्तक व्हायचेय ज्यांच्या प्रेरणेने आम्हाला अमेरिकेसारख्या महाबलाढ्य राष्ट्राला पराभूत करता आले, त्यांच्या समाधीवर नतमस्तक झाल्याविना मी माझ्या मायदेशी परत जाऊच शकत नाही. व्हिएतनामच्या या परराष्ट्रमंत्री रायगडला आल्या. त्यानी छत्रपती शिवाजी महाराजाच्यां समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी रायगडाची माती आपल्या मुठीत घेतली आणि ती मोठ्या भक्तीभावाने आपल्या बॅगेत सुरक्षित ठेवली. एवढेच नाहीतर तो माती भरला हात त्यांनी आपल्या कपाळावरून फिरवला. जणू काही त्यांनी त्या पवित्र मातीचा टिळाच अपल्या माथ्यावर लावला. त्यांची ती अवस्था पाहून विदेश मंत्रालयाचे अधिकारी केवळ आश्‍चर्यचकीतच झाले नाहीत, तर भारावूनही गेले. पत्रकारांनी आणि तेथे उपस्थित काही अधिकारी व्यक्तींनी त्यांना या संदर्भात प्रश्‍न केला, तेव्हा त्या उत्तरल्या, ही शूरवीरांच्या देशाची माती आहे. या मातीतच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा जन्माला आला होता. आता येथून गेल्यानंतर ही माती मी व्हिएतनामच्या मातीत मिसळून टाकीन. त्यामुळे आमच्या देशातही असे महान शूरवीर नायक जन्माला येतील. या घटनेला आता पुष्कळ वर्षे लोटली आहेत. नुकतीच सशक्त भारत नावाच्या एका नियतकालिकाच्या नोव्हेंबर मासाच्या अंकात या घटनेचा सविस्तर वृत्तांत छापून आला आहे.\nदक्षिण पूर्वेतील एक इवलासा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा. अमेरिका दुसर्‍या महायुद्धातील जागतीक विजयी राष्ट्र होते; पण व्हिएतनाममधील अमेरिकेच्या बलाढ्य सेनेला, त्यांच्यावर आक्रमण कधी, केव्हा, कुठे आणि कसे होते, हे कळायचेच नाही. झडप घालून करून व्हिएतनामी गोरिल्ले घनदाट जंगलात कुठे, कसे लपायचेे हे अमेरिकन सैन्याला कधीच कळले नाही. व्हिएतनामचे विभाजन करण्याचे अमेरिकेचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते. व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता. खरेतर अमेरिकेकडे अतिशय संवेदनशील यंत्रे होती. ज्या भागात मानवी मूत्र असेल, त्या भागात या यंत्राचे दिवे लागायचे. व्हिएतनामी गोरिल्ले कुठे लपले आहेत, याचा ते शोध लावत आणि तिथेच नेमके बाँब टाकून गोरिल्ल्यांना मारायचे. तेव्हा पुन्हा छत्रपतींचा गनिमी कावा त्यांच्या उपयोगाला आला. या गोरिल्ल्यांनी मातीच्या मडक्यात मूत्र साठवून ती मडकी झाडाला लटकावणे चालू केले. परिणामी, अमेरिकन यंत्रांना प्रत्येक भागात गोरिल्लेच गोरिल्ले असल्याचे सिग्नल मिळू लागले. अमेरिकेने गोरिल्ल्यांना पकडण्यासाठी ढेकणांचा वापर केला. ढेकूण रक्ताच्या ओढीने माणसाच्या दिशेने जात असतो; पण गोरिल्ल्यांनी गॅसचा वापर करून ही सर्व ढेकणंच मारून टाकली. अशा असंख्य कारवाया अमेरिकेने डोके लढवून केल्या; पण व्हिएतनामी गोरिल्ले छत्रपतींच्या गनिमी काव्याआधारे त्यांना पुरून उरले. शेवटी अमेरिकेला कळून आले, आपला अनुबाँब या स्वातंत्र्याच्या वेडाने लढणार्‍या योद्ध्यांचे धैर्य तोडू शकत नाही. अंतिमतः अमेरिकेला माघार घ्यावी लागली. या गनिमी काव्यावर युद्ध पत्रकार श्री. मिलींद गाडगीळ यांनी मोठे रंजक पुस्तक लिहिले आहे. व्हिएतनामी गोरिल्ल्यांनी छत्रपतींची शिकवण आत्मसात केली आणि ते विजयी झाले. ही गोष्ट आपल्याला अत्यंत अभिमानास्पद आहे.\nअसुर आणि देव या दोघांनाही खुश करणे \nझुंजार क्रांतीकारक हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल \nराष्ट्ररक्षणाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवराय \nआजही हवेत छत्रपती शिवाजी महाराज \nछत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा\nमराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज \nइंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/struggle-story-of-arshad-wrasi-inspiring-everyone/", "date_download": "2020-03-29T22:38:31Z", "digest": "sha1:YLK53Y7ZPZWWSLTG53FON3YJ24BICHLZ", "length": 21549, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अनाथ मुलगा ते लोकप्रिय नट, अर्शद वारसीचा प्रेरणादायी प्रवास...", "raw_content": "\nअनाथ मुलगा ते लोकप्रिय नट, अर्शद वारसीचा प्रेरणादायी प्रवास…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nएखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक असे काही प्रसंग घडतात की तो मोडून पडतो.\nपण एखादा असाही असतो जो कोणत्याही वाईट प्रसंगाने मोडून पडत नाही तर त्यातून बाहेर येऊन आयुष्यात आणखी काही जगण्याचे मार्ग आहेत का ते शोधून त्या मार्गावर चालू पडतो आणि आपला स्वतःचा मार्ग स्वतःच आखून त्यावरून चालू लागतो.\nअसाच एक धडपड करत भारतीय चित्रसृष्टीतील एक उत्तम नट बनलेला माणूस म्हणजे अर्षद वारसी.\nअर्षदचा जन्म १९ एप्रिल १९६८ चा..म्हणजे ५२ वर्षांचा. या ५२ वर्षांचा आढावा घ्यायचा झाला तर सर्वात प्रथम त्याच्या लहानपणात डोकवावे लागेल.\nअर्षद लहान असताना घरी सगळे ठीकठाक होते परंतु त्याच्या वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या वडिलांना बोन कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि काही महिन्यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.\nअर्षद आणि त्याची आई दोघांवर दुःखाचा पहाड कोसळला. हे दुःख कमी होते म्हणूनच की काय दोन वर्षांनी त्याची आई पण स्वर्गवासी झाली. अर्षद पोरका झाला. कोणीच सावरणारे नव्हते.\nएखादा या आघाताने कोलमडून पडला असता, पण अर्षदने संकटांशी मुकाबला करायचे ठरवले.\nत्याच्याकडे त्यांचे रहाते घर उरले होते. त्यातील काही भाग पैशांसाठी भाड्याने दिला होता. संकट कधी एकट्याने येत नाही. भाडेकरूंनी त्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन घर सोडायचे नाकारले आणि तो आसरा देखील त्याच्या हातून सुटून गेला.\nअर्षद खऱ्या अर्थाने पोरका झाला.\nआता पोटापाण्यासाठी काहीतरी करणे भागच होते. अर्षदने घरोघरी जाऊन सौंदयप्रसाधने विकायला सुरवात केली. लिपस्टिक सारखी उत्पादने चांगली खपू लागली. या दरम्यान जातायेता त्याला नृत्य अकादमीचा फलक खुणावत होता.\nअर्षदच्या डोक्यात नृत्य शिकायचे वेड घुसले आणि काम करता करता तो नृत्य शिकू लागला. यात त्याची प्रगती वेगाने होऊ लागली.\nजीवनात आलेली दुःखं आणि संकटं माणसाला एकतर गर्तेत लोटून देतात किंवा जो त्या संकटांशी मुकाबला करतो त्याला पुन्हा उभं राहायला मदत करतात. अर्षद कोसळला नाही.\nभले त्याला शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षण दहावी झाल्यावर सोडून द्यावे लागले, पण अनुभवांच्या शाळेत तो शिकत राहिला. सौंदर्यप्रसाधनांची विक्री आणि नृत्य प्रशिक्षण चालूच ठेवत तो पुढे जाऊ लागला.\nआता अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी आणखी मेहनत जरूरीची होती. अर्षदने फोटो लॅबमध्ये काम केले.\nनृत्य शिकल्यावर त्याने एक एक डान्सग्रुप जॉईन केला आणि त्यांच्या सोबत कार्यक्रम करू लागला. आयुष्यातील ह्या एक निर्णयामुळे त्याचे नशीब पालटले. १९९१ मध्ये त्याने इंडियन डान्स कॉम्पिटिशन जिंकली.\nदेखणं रूप आणि एवढी मोठी नृत्यस्पर्धा जिंकलेली..अर्षदकडे चित्रसृष्टीतील काहींचे लक्ष वेधले गेले.\nदरम्यान त्याने स्वतःची डान्स ऍकॅडमी “ऑसम” नावाने सुरू केली. याच ठिकाणी त्याची विद्यार्थिनी म्हणून शिकायला आलेल्या मारिया गोरेटीवर त्याचा जीव जडला. तिच्याकडून देखील प्रेमाचा प्रतिसाद मिळाल्यावर अर्षद सुखावला.\nलवकरच त्या दोघांनी लग्न करायचं निर्णय घेतला आणि पोरक्या अर्षदच्या आयुष्यात मारियाने आपलं पाऊल टाकलं.\nअर्षदच्या एकटेपणाला आता पूर्णविराम मिळाला. तिचं त्याच्या आयुष्यात येणं त्याच्यासाठी भाग्याचं ठरलं. काही दिवसांतच त्याला १९९३ मध्ये ‘रुपकी रानी चोरोंका राजा’ सिनेमाचा टायटलट्रॅक कोरिओग्राफ करायचे काम मिळाले आणि तो बॉलिवुडमधे दाखल झाला.\nचित्रपट आपटला पण ‘रोमिया नाम मेरा’ ह्या गाण्याचा कोरिओग्राफ खूप गाजला. नंतर तो महेशभट यांच्या हाताखाली असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करू लागला. ‘ठिकाना’ आणि ‘काश’ ह्या चित्रपटांसाठी त्याने असिस्टंट डिरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याच्या मेहनतीचे फळ लवकरच त्याला मिळाले.\nअमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल या प्रोडक्शन कंपनीच्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटात काम करण्याची संधी १९९६ मधे मिळाली ती खुद्द जया बच्चन यांच्यामुळे.\nह्या चित्रपटातील सहनायकाच्या भूमिकेने त्याचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले आणि पदार्पणातच त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि तिथून पुढे अभिनयक्षेत्रात तो पुढे जातच राहिला.\nराजकुमार हिरानी सारख्या दिग्गजाचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्यांच्यातील कलागुण हेरून त्यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधे त्याला संजयदत्त रंगवणार असलेल्या मुन्नाभाईचा जिवलग साथीदार ‘सर्किट’ याची भूमिका ऑफर केली.\nपिक्चर रिलीज होताच त्याचा ‘सर्���िट’ इतका गाजला की संजयदत्तपेक्षा त्याचेच डायलॉग जास्त गाजले. संजयदत्तपेक्षा काकणभर जास्तच प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली. त्याचा काळा कुर्ता फॅशन सिम्बॉल बनला.\nया यशाने तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला. राजकुमार हिरानी यांनी पाठोपाठच ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट याच जोडगोळीला घेऊन सुरू केला.\nया दोन्ही चित्रपटांनी त्याच्या समोर यशाच्या पायघड्या घातल्या.\nया नंतर ‘इष्कीया’ ‘जॉली एलएलबी’ हे त्याचे गाजलेले चित्रपट. इष्कीया मधील त्याचा व्हीलन महेंद्र फौजी चांगलाच गाजला. पण इथेही तो सहाय्यक भूमिकेत होता.\nजॉलीचा रोल आधी शाहरुख खानला देऊ केला होता, पण बहुतेक शाहरुखला तो फारसा रुचला नाही आणि अर्षदकडे ती वकिलाची भूमिका चालून आली.\nअर्षदने त्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.\nबोमन इराणीचा बेरकी वकील आणि अर्षदचा सरळ साधा नियमानुसार चालणारा वकील यातील नाट्य, वेगळी वळणे, शेवटी ‘सत’ चा ‘असत’वर विजय…हे सर्वच प्रेक्षकांना भावले.\n‘सर्किट’ प्रसिद्ध होऊनही त्याच्या हातात काम नव्हते तेव्हा तो खूप नर्व्हस झाला होता.\n“माझ्यात काय कमी आहे म्हणून मला काम मिळत नाही मी बाहेरच एखादा चांगला जॉब करू का मी बाहेरच एखादा चांगला जॉब करू का” असे उद्विग्नपणे त्याने राजकुमार हिरानी याना विचारले होते. “तू उत्कृष्ट नट आहेस. बाहेर जॉब करू नकोस”. असे हिरानी म्हणाले होते.\nपण नंतर इष्कीया आणि जॉली एलएलबी यांनी त्यांच्यातील टॅलेंट सिद्ध केले.\nनंतर त्याने ‘बेताबी’ ‘होगी प्यार की जीत’ ‘सलाम नमस्ते’ ‘कुछ मिठा हो जाय’ ‘धमाल’ सारखे सिनेमे केले पण त्यातील अभिनय चांगला असूनही भूमिका मात्र दुय्यमच मिळाली.\nजॉली एलएलबी पार्ट २ मधील रोल अक्षयकडे गेला तेव्हा अर्षद खूप नाराज झाला होता. बोमन इराणी ऐवजी अन्नूकपूर आला. अर्षदसाठी हा मोठा धक्का होता. तरीही त्याने ट्विट करून अक्षयकुमारचे अभिनंदन केले.\nमात्र मीडियाशी बोलताना त्याने कडवटपणे खंत व्यक्त केलीच.\n“मी आणि बोमन असतो तर चित्रपट आणखी कमाई करू शकला असता, कारण अक्षकुमारसाठी जेवढे मानधन मोजण्यात आले त्यापेक्षा आम्ही स्वस्तात मिळालो असतो व साहजिकच आर्थिक फायदा झाला असता. आम्ही दोघांनी हा रोल आणखीन जास्त उंचीवर नेला असता”.\nआता जॉली एलएलबी चा पार्ट ३ येतोय, त्यात अर्षद अक्षयकुमार बरोबर असणार आहे अशी चर्चा आहे. अर��षद मात्र सावध प्रतिक्रिया देतोय. “मी असे ऐकून आहे”, एवढेच तो सांगतो. फिल्म इंडस्ट्रीमधे केव्हाही काहीही घडू शकते याचा अनुभव त्याने घेतलाय.\nमुन्नाभाई ३ मध्ये तो पुन्हा दिसणार आहे. मधल्या काळात तो रोल दुसऱ्याला मिळणार अशी अफवा होती . पण आता तोच हा रोल करणार असल्याचे नक्की झालेय.\nतरीही अर्षद त्यावर फार भाष्य करीत नाही. कटू अनुभवातून गेल्यावर तो एवढेच करू शकतो. त्याची ‘गोलमाल’ सिरीज चांगलीच गाजली.\nदेखणा चेहरा, मजबूत शरीरयष्टी हेच नायकाच्या भूमिकेसाठीचे मापदंड असतील तर अर्षदकडे ते आहेतच. उलट नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान सारखे चांगले चेहरे नसलेले अभिनेते सोलो रोल घेऊन जातात मग अर्षद कायम दुय्यम भूमिकेतच कसा अडकून पडलाय\nअभिनय क्षमता तर त्याने वेगवेगळ्या भूमिका करून सिद्ध केलेली आहेच.\nत्याला मुख्य भूमिका मिळाली तर तो त्याचे सोने करेलच यात काहीच शंका नाहीय. तरीही ती मिळत नाहीय ही केवळ त्याचीच खंत नाहीय तर त्याच्या लाखो चाहत्यांची आहे.\nआशा करूया की तो एखाद्या अप्रतिम मुख्य भूमिकेत आपल्याला भेटेल आणि आपली अभिनयाची जादू सर्वदूर पसरवेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारतातील या मंदिरांत पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे…\nआईनस्टाईनने भारतीयांबद्दल केलेले “अपमानास्पद” वक्तव्य चीड आणणारे आहे. →\nया कारणांसाठी प्रत्येक भारतीयाने मंदिरात जायलाच हवं\nभारतातील या राज्यात ‘किन्नर’ करतात चक्क देवाशी लग्न ते सुद्धा एका दिवसापुरतं\nबालपणापासून आकर्षण असलेली ट्रेनची ‘ती’ चेन खेचल्यावर नेमकं काय होतं\nOne thought on “अनाथ मुलगा ते लोकप्रिय नट, अर्शद वारसीचा प्रेरणादायी प्रवास…”\nअर्शद उत्कृष्ट नट आहे व तो एकट्याने सिनेमा तोलून धरू शकतो हे त्याने जॉली एलएलबी मध्ये सिद्ध केले.\nइरफान खान व नवाजुद्दीन यांच्या तुलनेत तो कमी नाही.\nसर्किट ही भूमिका गाजली पण चापलुसी करणारे पात्र रंगवल्याने त्याची भूमिका दुय्यम ठरली\nबॉलीवूडमध्ये नायकाचा चमचेगिरी करणारा मित्र खलनायकापुढे दुय्यम ठरतो कारण तो नायकाला उठाव देणारा असल्याने त्याला कोणतीच शेड नसते व तो फिका ठरतो\nगोलमाल सारख्या गर्दीत काम करण्यापेक्षा त्याने खलनायक म्हणून नशीब आजमावे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/author-christopher-tolkien-profile-zws-70-2063111/", "date_download": "2020-03-29T22:10:55Z", "digest": "sha1:6MZDNLNLVECSRZVG2EIU6AEQJIJZYGX4", "length": 15842, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Author Christopher Tolkien profile zws 70 | ख्रिस्तोफर टॉल्कीन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nऑक्सफर्डमधील शिक्षणानंतर ख्रिस्तोफर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दक्षिण आफ्रिकेत गेले.\n‘लॉर्ड ऑफ दी रिंग्ज’ या महाकादंबरीचे लेखक जेआरआर टॉल्कीन यांचे पुत्र एवढीच ख्रिस्तोफर टॉल्कीन यांची ओळख नव्हती. थोरल्या टॉल्कीन यांच्या साहित्यनिर्मितीत त्यांनी रेखाचित्रांसह अनेक माध्यमांतून मोठा सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, वडिलांचा साहित्यिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी ‘टॉल्कीन सोसायटी’ नावाची संस्थाही स्थापन केली होती. या ख्रिस्तोफर टॉल्कीन यांची निधनवार्ता बुधवारी आली, तेव्हा जगभरातील टॉल्कीनपंथीय वाचकांनी हळहळ व्यक्त केली.\nख्रिस्तोफर यांचा जन्म इंग्लंडमधील लीड्सचा. वडील मोठे लेखक असल्याने त्यांनी सांगितलेल्या ‘बिल्बो बॅगिन्स’ व पुराणातील तत्सम गोष्टी ऐकतच त्यांचे बालपण सरले; नंतर यातूनच जेआरआर यांच्या ‘दी हॉबिट’ या कादंबरीने जन्म घेतला. ऑक्सफर्डमधील शिक्षणानंतर ख्रिस्तोफर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दक्षिण आफ्रिकेत गेले. युद्ध संपेपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तिथून परतले, ते थेट ऑक्सफर्डमध्येच इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. जेआरआर यांचे निधन १९७३ मध्ये झाल्यानंतर ख्रिस्तोफर हे ‘टॉल्कीन इस्टेट’चे कार्यकारी संचालक बनले. जेआरआर यांच्या अप्रकाशित साहित्याचा, हस्तलिखितांचा ठेवा पुत्र म्हणून ख्रिस्तोफर यांच्याकडे आपसूकच आला होता. मात्र, त्याचे महत्त्व जाणून ख्रिस्तोफर यांनी त्या लिखाणाचे संपादन करण्यास जाणीवपूर्वक सुरुवात केली. यातूनच जेआरआर यांच्या मृत्युपश्चात, ‘दी सिल्मॅरिलियन’ व ‘दी फॉल ऑफ गोंडोलिन’ ही त्यांची दोन पुस्तके वाचकांसमोर आली. मात्र, यातील ‘दी सिल्मॅरिलियन’चे कर्ते खुद्द ख्रिस्तोफर तर नाहीत ना, अशी शंका काहींनी तेव्हा व्यक्त केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून, ख्रिस्तोफर यांनी जेआरआर यांच्या तब्बल ७० खोकी भरून असलेल्या हस्तलिखितांचे संपादन करून १२ खंडांत ‘हिस्टरी ऑफ मिडल-अर्थ’ ही ग्रंथमालिका सिद्ध केली. त्यात जेआरआर यांचे स्फुट लेखन, टिपणे, पुनर्लेखनाचे खर्डे व इतर अप्रकाशित अशा बऱ्याच लेखनाचा समावेश आहे. या ग्रंथांत ख्रिस्तोफर यांनी रेखाचित्रेही काढली आहेत.\nलयाला गेलेल्या एका आदर्श जगाची कहाणी सांगणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ दी रिंग्ज’ या कादंबरीत्रयीच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. त्यातील अनेक चुका दुरुस्त करून त्यांनी १९७० मध्ये संपादित आवृत्ती प्रकाशित केली होती. त्यामुळेच पुढे या कादंबरीचे माध्यमांतरातून व्यावसायिकीकरण करण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यास कडाडून विरोध केला होता.\nकाही काळ ख्रिस्तोफर टॉल्कीन फ्रान्समध्ये वास्तव्याला होते. त्यामुळे तेथील साहित्य-संस्कृतीचाही प्रभाव त्यांच्यावर होता. जेआरआर यांच्या अनेक पुस्तकांतील काही कल्पनारम्य प्रसंग हे ख्रिस्तोफर यांच्या सर्जनशीलतेतून उतरलेले आहेत, हेही नंतर स्पष्ट झाले. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच जेआरआर यांच्या साहित्याचे पहिले वाचक आणि पुढे सर्जक सहकारी राहिलेले ख्रिस्तोफर यांनी जेआरआर यांच्या साहित्यकृतींमागची सर्जनशील प्रक्रिया उलगडून दाखवली. जेआरआर यांच्या साहित्यकृती लोकप्रिय करण्यात ख्रिस्तोफर टॉल्कीन यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने जेआरआर टॉल्कीन यांच्या साहित्याचा साक्षेपी अभिरक्षक काळाआड गेला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्���शैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 डॉ. अजयन विनू\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/editorial-on-budget-by-abhay-tilak", "date_download": "2020-03-29T21:28:11Z", "digest": "sha1:XA6XTJHXPQYCSZRFE3MS7LWPSJGKE6A3", "length": 30287, "nlines": 113, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\n‘ॲलर्जी’तून अवतरलेले तारतम्यहीन अनुकरण\nअभय टिळक\t, पुणे, महाराष्ट्र\nनियोजन आयोगाचे स्वरूप निखळ सल्लागार मंडळाचे असावे आणि त्या संस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रातील अभ्यासकांची नियुक्ती केली जावी, हे तत्त्व प्रारंभापासूनच जपले गेले. ही व्यवस्थाच केंद्रातील विद्यमान सत्ताधीशांनी तडकाफडकी मोडीत काढून, ‘स्वायत्त सल्लागारांची आम्हाला गरज नाही. आम्हाला वाटेल तेव्हा आणि पचेल तोच व तेवढाच सल्लामशवरा आम्ही आम्हाला आवडेल ते ऐकवणाऱ्यांकडून घेत राहू’, असा सणसणीत संदेशच जणू त्या एका कृतीद्वारे प्रसृत केला.\n‘शिकणे’ आणि ‘अनुकरण करणे’ यांत मूलभूत फरक आहे. शिकण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि मुख्य म्हणजे शिकण्याची मानसिकता मुदलातच असावी लागते. आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत आणि त्यासाठी संबंधित विषयांमधील तज्ज्ञांचा सल्ला आपण घ्यावा, असे मनापासून वाटले तरच शिकण्याची प्रक्रिया सुरू होण्याची निदान शक्यता तरी असते. परंतु, येत्या अवघ्या दोनएक महिन्यांतच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या केंद्रातील सत्ताधीशांना तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक, विविध क्षेत्रांतील अभ्यासकांनी अभ्यासांती बनविलेली प्रमेये यांचीच प्रचंड ‘ॲलर्जी’ आहे. तिच्या खुणा आणि परिणाम 2019-20 या वित्तीय वर्षास��ठीचे जे अंतरिम अंदाजपत्रक() प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केले, त्यात स्पष्टपणे दिसतात.\nकेंद्र सरकारातील सर्वेसर्वा उच्चपदस्थांना या ‘ॲलर्जी’चा झालेला प्रादूर्भाव पहिल्यांदा लक्षात आला तो एका फटक्यात नियोजन आयोगाची त्यांनी 2014 साली गच्छंती केली तेव्हाच. नियोजन आयोगाचे स्वरूप निखळ सल्लागार मंडळाचे असावे आणि त्या संस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रातील अभ्यासकांची नियुक्ती केली जावी, हे तत्त्व प्रारंभापासूनच जपले गेले. ही व्यवस्थाच केंद्रातील विद्यमान सत्ताधीशांनी तडकाफडकी मोडीत काढून, ‘स्वायत्त सल्लागारांची आम्हाला गरज नाही. आम्हाला वाटेल तेव्हा आणि पचेल तोच व तेवढाच सल्लामशवरा आम्ही आम्हाला आवडेल ते ऐकवणाऱ्यांकडून घेत राहू’, असा सणसणीत संदेशच जणू त्या एका कृतीद्वारे प्रसृत केला.\nआपल्या सत्ताकाळात तोच खाक्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी प्रामाणिकपणे जपलादेखील. बँकांनी वितरित केलेल्या कर्जांची (म्हणजेच बँकांच्या मालमत्तेची) गुणवत्ता तपासण्याची मोहिम हाती घेऊन ती तडफेने राबवणाऱ्या डॉ.रघुराम राजन यांना सरकारने चार वर्षांचा दुसरा कार्यकाल नाकारला. पुढे नीती आयोगाचे अध्वर्यू डॉ.अरविंद पानगढिया आणि यथावकाश केंद्र सरकारचे मुख्य अर्थसल्लागार डॉ.अरविंद सुब्रह्मण्यन्‌ हेही व्यक्तिगत कारणांपायी आपापल्या पदांची वस्त्रे मुदतीआधीच खाली ठेवून अभ्यास-संशोधनाच्या त्यांच्या मूळ क्षेत्राकडे वळते झाले. नोटाबदलीच्या केंद्र सरकारने घेतलेल्या संपूर्णत: एकतर्फी निर्णयापायी नामुष्की पदरात आलेले भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल असाच अनपेक्षित राजीनामा देऊन निघून गेले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या तोंडावरच ‘नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन’चे अध्यक्ष आणि त्याच आयोगाचे एक अ-शासकीय सदस्य पदत्याग करून बाजूला झाले. हा सगळा घटनाक्रम विलक्षण बोलका आहे.\n‘‘विकासाची धोरणे वगैरे जी काही आखायची ती आखण्यास आम्ही खंबीर आहोत. कारण मतदारांची ‘मन की बात’ आम्हाला ठाऊक आहे आणि आमची ‘मन की बात’ तर आम्ही सतत जनता- जनार्दनाला ऐकवत असतोच... मग तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक वगैरेंचा सल्ला घेण्याची गरजच काय’’, ही केंद्रातील उच्चपदस्थांची धारणा या सगळ्यांतून सतत अधोरेखित होत आलेली आहे. याच ��ानसिकतेची मुद्रा उमटलेली दिसते ती अंतरिम अर्थसंकल्पात.\nआता, मुळात ‘अंतरिम अर्थसंकल्प’ या संकल्पनेलाचा काहीही आधार नाही, निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या सरकारने सादर करायचे असते ते केवळ लेखानुदान, कोणत्याही स्वरूपाच्या मोठ्या धोरणात्मक घोषणांचा समावेश लेखानुदानामध्ये असणे अपेक्षित नाही, आणि उचित तर नाहीच नाही. अर्थसंकल्प मांडण्याआधी त्या दस्तऐवजाची चौकट सिद्ध करणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या माध्यमातून देशवासियांच्या पुढ्यात सादर करावयाचा असतो... यांसारख्या संकेतांना केंद्रातील सत्ताधीशांनी यंदा सरळसरळ हरताळ फासला, याचे तर कोणाला फारसे सोयरसुतक जाणवल्याचेही दिसत नाही.\nवास्तविक पाहता, दरवर्षीच्या 1 एप्रिलपासून नव्याने सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षासाठीचे अंदाजपत्रक मांडत असताना अर्थव्यवस्थेच्या प्रचलित स्थितीगतीचा आलेख पार्श्वपटासारखा संदर्भासाठी आवश्यक ठरतो. अर्थव्यवस्थेच्या पुढ्यातील विद्यमान आव्हाने, त्यातील गुंतागुंत सरकारने राबवलेल्या विकासयोजनांचे व्यावहारिक यशापयश, आर्थिक वाटचालीची पुढील संभाव्य दिशा अशांसारख्या धोरणनिश्चितीच्या संदर्भात अनेक अर्थांनी संवेदनशील ठरणाऱ्या पैलूंचे विश्लेषण आर्थिक सर्वेक्षण अहवालात असते. आर्थिक पाहणी अहवालाच्या अशा पार्श्वपटाखेरीज सादर केला जाणारा अर्थसंकल्प जणू चौकटीविना चित्रासारखाच भासतो. अर्थहीन आणि अधांतरी लोंबकळणारा\nया सगळ्याबद्दल आता दु:ख व्यक्त करणे हे अरण्यरूदनच ठरेल. मतदारांना भुलवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ज्या तीन मोठ्या घोषणा त्यांच्या अर्थसंकल्पात केल्या त्यांचे अंतरंग तपासले तर, कशातूनही काही शिकण्याची या सरकारची मानसिकता अजिबातच नाही, या एकाच गोष्टीचा प्रत्यय येतो. ऊर्मी मात्र पुरेपूर दिसते ती तारतम्यहीन अनुकरणाची. अर्थात हाही या सरकारचा खाक्या तसा जुनाच आहे. ‘मेक इन्‌ इंडिया’सारखी योजना आणि आताच्या अर्थसंकल्पात अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना देऊ केलेले वार्षिक अर्थसाह्य व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली निवृत्तिवेतनाची घोषणा हे दोन आंधळ्या अनुकरणप्रियतेचे दोन अस्सल नमुने ठरावेत. ‘मेक इन्‌ इंडिया’च्या पुढे आदर्श दिसतो, तो आर्थिक विकासाच्या निर्यातप्रधान धोरणाचा अंगिकार सतत त��न दशके करणाऱ्या चीनचा, तर अर्थसंकल्पातील मतदारानुनयी दोन योजनांच्या मुळाशी प्रेरणा दिसते ती आर्थिक विकासाची उपभोगप्रवण प्रणाली पोसणाऱ्या अमेरिकी मानसिकतेची.\nचीन व अमेरिका या आजच्या जगातील दोन बलदंड अर्थसत्तांनी त्या-त्या वेळी अवलंबलेल्या या दोन्ही विकासप्रणालींचे तात्कालिक व दूरगामी भलेबुरे परिणाम आपल्या पुढ्यात ढळढळीतपणे दिसत असूनही त्यांचीच ‘री’ आपण ओढावी, हे खरोखरच अनाकलनीय आहे. पण यांना सांगणार कोण आणि कोणी उठून अनाहुतपणे सांगायला गेलेच तरी हे ऐकायला तयार तरी कोठे आहेत आपल्या देशातील बेरोजगारीची चिवट आणि जटिल समस्या हलकी करायची तर देशी अर्थव्यवस्थेतील वस्तुनिर्माण उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणे गरजेचे आहे, यांबद्दल कोणाचेही दुमत नाही. कदाचित त्या हेतूनेच केंद्र सरकारने ‘मेक इन्‌ इंडिया’ या योजनेची घोषणा मागे केली असावी.\nभारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी भांडवल आणून गुंतवावे, भारतीय श्रमशक्तीचा वापर करून भारतीय भूमीवर उत्पादन करावे व उभ्या जगात ते निर्यात करावे, हे प्रारूप ‘मेक इन्‌ इंडिया’ या संकल्पनेच्या मुळाशी होते. मुळात, आर्थिक विकासाचे हे ‘मॉडेल’ यशस्वीपणे राबवले ते चीनने आणि तेही पार 1978-79 सालापासून. मुख्यत: पश्चिमी राष्ट्रांमधील प्रगत तंत्रज्ञान, परकीय थेट भांडवली गुंतवणूक आणि तुलनेने मुबलक व स्वस्त असणारे चिनी मनुष्यबळ यांच्या जुळणीद्वारे महाकाय मात्रेने अनंत प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करायची व ती उत्पादने जगभरात विकायची, असे अर्थविकासाचे हे निर्यातप्रधान प्रारूप चीन राबवत होता, त्या संपूर्ण कालखंडात जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती त्या ‘मॉडेल’च्या यशाच्या दृष्टीने पूरक होती. परंतु, ‘सब्‌प्राइम’ कर्जांच्या कुशीतून 2008 साली अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये निपजलेल्या वित्तीय अरिष्टाचा दणका बसलेल्या पश्चिमी राष्ट्रांच्या बाजारपेठांमध्ये मंदीचा गडद थंडावा पसरल्यानंतर निर्यातप्रधान अर्थविकासाचे तिथवर कमालीचे यशस्वी ठरलेले चिनी ‘मॉडेल’ पार हबकले.\nचिनी अर्थव्यवस्थेच्या आगेकुचीचा वार्षिक सरासरी दर त्यांपायीच रोडावलेला आपण अनुभवतो आहोत. तेव्हा, केवळ परकीय बाजारपेठांमधील मागणीच्या सशक्ततेवर अवलंबून असणारे निर्यातप्रधान विकासाचे असे प���रारूप सध्या राबवून चालणार नाही म्हणून, ‘मेक इन्‌ इंडिया’ या घोषणेचे रूपांतर ‘मेक इन्‌ इंडिया फॉर इंडिया’ असे करावे, अशी कल्पनावजा सूचना डॉ.रघुराम राजन यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावरून मांडताच, केंद्र सरकारातील सर्वेसर्वांचे पित्त खवळले आणि डॉ.राजन यांना अमेरिकी विद्यापीठाचा रस्ता पुन्हा पकडावा लागला.\nअर्थविकासाचे कोणतेही प्रारूप अंगीकारत असताना एकंदरच अर्थचित्राची व्यापक चौकट लक्षात घेणे गरजेचे असते, एवढेच डॉ.राजन सुचवत होते. निर्यातप्रधान विकासाचे चिनी मॉडेल राबवण्यास वैश्विक बाजारपेठेतील आर्थिक वातावरण सध्या अनुकूल नाही म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेतील वस्तुनिर्माण उद्योगाला चालना देत असताना देशी बाजारपेठेतील मागणी आपण सद्य:स्थितीत नजरेसमोर ठेवणे भाग आहे, हा डॉ.राजन यांच्या कथनाचा मथितार्थ काय चुकीचा होता कशाचे अनुकरण केव्हा करावे याचे तारतम्य निर्णयप्रक्रियेमध्ये राखले जावे, अशी अपेक्षा करणे अवाजवी ठरते का\nतारतम्यहीन अनुकरणाची तीच प्रवृत्ती 2019-20 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातही दिसते. पाच एकरांपर्यंत ज्यांची जमीनधारणा आहे असे आपल्या देशातील शेतकरी आणि शहरोशहरी बेफाट पसरलेल्या असंघटित क्षेत्रात कमालीचे असुरक्षित जीवनमान अनुभवणारे अगणित अकुशल, अर्धकुशल श्रमिक यांना अर्थसाह्याचा काहीतरी आधार दिला जावा, हे कोणीच नाकारणार नाही. परंतु आर्थिक दृष्ट्या दुष्कर परिस्थितीमध्ये जीवन कंठणाऱ्या या दोन घटकांच्या त्या दु:सह स्थितीला कारणीभूत असणाऱ्या मूळ समस्येला आपण हातच घालत नाही, हे शल्य आहे. मुळात, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे देशातील एकंदर शेतकऱ्यांमध्ये असणारे अतिशय मोठे प्रमाण आणि शहरांमध्ये फुगणारे असंघटित श्रमिकांचे विश्व या दोहोंचाही घनिष्ठ असा जैविक संबंध आहे.\nतुटपुंजी शेती न परवडणारे हतबल अल्प व अत्यल्प भूधारक शेती कसणे थांबवून रोजीरोटीच्या शोधात शहरांकडे पाय वळवतात आणि श्रमांच्या शहरी संघटित बाजारपेठेत शिरकाव करता न आल्याने मोठ्या शहरांतच काहीबाही कामे करत आपली छुपी बेरोजगारी लपवत राहतात, असे हे दुहेरी दुर्धर वास्तव आहे. म्हणजेच, चांगल्या दर्जाच्या रोजगारसंधी पुरेशा मात्रेने आपल्या देशात निर्माण होत नाहीत आणि दुसरीकडे, अकुशल, अर्धकुशल अशा उदंड मनुष्यबळाची रोजगारक्षम��ा उंचावेल अशी शिक्षण-प्रशिक्षणाची व्यापक व रोजगाराभिमुख व्यवस्था आपल्या देशात सक्षम नाही, हा या गंभीर समस्येचा गाभा होय. आता, सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीचे संगोपन-संवर्धन झाले तर देशांतर्गत मागणी तगडी राहून देशी अर्थव्यवस्थेच्या भरधाव वाटचालीला इंधनपुरवठा होत राहील. मुळात, चांगले व उत्पादक स्वरूपाचे रोजगारच निर्माण होत नसतील तर अर्थव्यवस्थेच्या विविध स्तरांत क्रयशक्ती झिरपावी तरी कशी मग अर्थव्यवस्थेतील मागणी मलूल होणारच. तेव्हा पुरेशा रोजगारसंधी निर्माण होण्यास अनुकूल असे पर्यावरण अर्थकारणात नांदते राहावे या दृष्टीने काही उपाययोजना करण्यास शासनसंस्था अक्षम्य ठरत असेल तर, रोजगारापासून वंचित राहिलेल्या समाजसमूहांच्या उपभोगाची तरी बेगमी शासनसंस्थेने करावी, असे अर्थविकासाचे उपभोगप्रवण ‘मॉडेल’ अमेरिकी सत्ताधीशांनी पार 2005-06 सालापासून राबवले. त्यासाठी अमेरिकी बँकांना सरसहा वेठीस धरले गेले.\n‘सब्‌प्राइम’ कर्जांचा फुगा त्यांतूनच तयार झाला आणि 2008 साली फुटला. मतपेटीद्वारे तात्कालिक लाभ पदरात घालणारे उपभोगप्रवण अर्थविकासाचे हे प्रारूप दीर्घकाळात सगळ्यांच्याच मुळावर उठते, ही रोकडी प्रचिती अनुभवत असतानाही, त्याच धोरणविषयक दृष्टीचा परिपोष केवळ निवडणुका जिंकण्यासाठी करत राहायचा याला काय म्हणावे\n(आर्थिक सर्वेक्षण अहवाल या दस्तऐवजाची प्रस्तुतता व महत्त्व सांगणारा आणि तो सादर न केल्यामुळे नेमके काय नुकसान होते आहे, याचा ऊहापोह करणारा संपादकीय लेख पुढील अंकात)\nTags: editorial abhay tilak economic survey report arthsankalp budget रघुराम राजन संपादकीय अभय टिळक आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थसंकल्प बजेट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nअभय टिळक, पुणे, महाराष्ट्र\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/upakram-category/thane-shopping-festival/", "date_download": "2020-03-29T21:27:01Z", "digest": "sha1:XVVHUTI4WFIHARMFATJSQH733PWS3EFN", "length": 16843, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane shopping festival | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\n‘द ब्लू रूफ’मध्ये ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलची दिमाखदार सांगता\nविजेत्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि बक्षिसे जिंकल्यानंतर केला जाणारा जल्लोष ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ‘द ब्लू रुफ’ क्लबच्या हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी रंगला होता\nपाहा फोटो अल्बम : ‘द ब्लू रूफ’मध्ये ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलची दिमाखदार सांगता\nविजेत्यांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि बक्षिसे जिंकल्यानंतर केला जाणारा जल्लोष ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ‘द ब्लू रुफ’ क्लबच्या हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी रंगला होता.\nसंघवी व्हॅलीत भाग्यवंत विजेत्यांना पारितोषिके प्रदान\nकळव्यातील पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य संघवी व्हॅलीत शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका शानदार सोहळ्यात ठाणे शॉपिंग\nफोटो अल्बम : ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’\nठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरात ‘लोकसत्ता'च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, भाग्यवान ग्राहक फ्रीज, एलईडी टी.व्ही, सोन्याची नाणी, पैठणी, मोबाइल संच, गिफ्ट व्हाऊचर\nडोंबिवलीत ‘जे. के. एन्टरप्राइज’च्या दालनात भाग्यवंतांना पारितोषिके प्रदान\nलोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिसाद मिळत असून बुधवारी संध्याकाळी टिळक रस्त्यावरील ‘जे. के. एन्टरप्राइज’च्या दालनात या उपक्रमातील १७ भाग्यवान विजेत्यांना फ्रीज,\nवीणा वर्ल्डच्या कार्यालयात पारितोषिक वितरणाचा हृद्य सोहळा\nलोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या २० भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नाणी, पैठणी, मोबाइल संच आणि गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके शनिवारी सिनेअभिनेत्री संपदा जोगळेकर\nवीणा वर्ल्डमध्ये विजेत्यांना पारितोषिके मिळणार\nठाणे, डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर शहरातील ७५ पेक्षाही जास्त दुकानांमध��ये ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची धूम सुरू असून ‘खरेदी करा आणि जिंका’ या संकल्पनेमुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळू लागली आहे.\nफोटो अल्बम : ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’\n‘लोकसत्ता'च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५ हून अधिक गृहपयोगी वस्तूंचे शो रुम्स...\n‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल, टीप-टॉपमध्ये भाग्यवंतांना पारितोषिके प्रदान\nटीप-टॉप प्लाझामध्ये बुधवारी संध्याकाळी पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील गेल्या तीन दिवसांच्या विजेत्यांना समारंभपूर्वक पारितोषिके प्रदान करण्यात आली.\nलोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल, खरेदीच्या उत्सवास वाढता प्रतिसाद\nलोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला पहिल्याच दिवसापासून ठाणे परिसरातील ग्राहकांची उदंड प्रतिसाद दिला असून अगदी जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून यानिमित्ताने ग्राहक खरेदीसाठी संबंधित दुकानात येत...\n‘ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची दिमाखदार सुरुवात\nग्राहकांची खरेदीसाठी ओसंडून वाहणारी गर्दी, खिशाला सोयीच्या ठरणाऱ्या भरघोस सवलती, खरेदीसोबत बंपर बक्षिसे आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ फेम अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा...\n‘शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये बक्षिसांची लयलूट\nप्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ठाण्याच्या गोखले मार्गावर पाहावयास ‘लोकसत्ता ठाणे फेस्टिव्हल’च्या बक्षीस वितरण सोहळ्याविषयी स्पर्धकांमध्ये असलेले कुतूहल रविवारीही दिसून आले.\n‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये बक्षिसांची लयलूट\n‘लोकसत्ता'च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५ हून अधिक गृहपयोगी वस्तूंचे शो रुम्स...\n‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची धूम\n‘लोकसत्ता’च्या वतीने सुरू झालेल्या ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलला पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या खरेदी उत्सवात ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील ७५हून अधिक...\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षका���च्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/horoscope-today-22-february-2020-daily-virgo/", "date_download": "2020-03-29T21:51:35Z", "digest": "sha1:CS4NDIET2K5NOCDNFGZBNIMSX7SYU2ON", "length": 9293, "nlines": 170, "source_domain": "policenama.com", "title": "22 फेब्रुवारी राशिफळ : कन्या | horoscope today 22 february 2020 daily Virgo | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\n22 फेब्रुवारी राशिफळ : कन्या\n22 फेब्रुवारी राशिफळ : कन्या\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : कन्या : दिवस चांगला करण्यासाठी खुप प्रयत्न कराल. याचा परिणाम कार्यक्षेत्रात दिसून येईल. परंतु तेथे विरूद्ध स्थिती झाल्याने काम यशस्वीपणे पूर्ण करू शकणार नाही. ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. आकांशा वाढवण्यासाठी आणखी काम कराल, ज्याचे परिणामही आपल्याला दिसून येतील. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल नाही. कुणाशी तरी वाद होऊ शकतो. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.\n22 फेब्रुवारी राशिफळ : सिंह\n22 फेब्रुवारी राशिफळ : तुळ\n21 मार्च राशीफळ : धनु\n21 मार्च राशीफळ : सिंह\n17 मार्च राशीफळ : ��नु\n14 मार्च राशिफळ : कर्क\n9 मार्च राशीफळ : मीन\n9 मार्च राशीफळ : मकर\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nमुंबई-ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा…\nCoronavirus : काही दिवसात ‘फुफ्फुसे’ कशी खराब…\nCoronavirus : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय \nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पुण्यात ‘कोरोना’चे आणखी 3 नवे रूग्ण आढळले,…\n#CoronaPositive : 101 वर्षीय वृद्धानं केली ‘कोरोना’वर मात,…\nCoronavirus Face : आतापर्यंत ‘कोरोना’नं 8 वेळा…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : महाराष्ट्राची सीमा गुजरातनं बंद केल्यानं हजारो कामगार अडकले\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/editorial-on-babari-ayodhya-verdict", "date_download": "2020-03-29T20:55:03Z", "digest": "sha1:VBKEOCQ2GKBGTVMBIORFTLEWPTOMSTIM", "length": 21882, "nlines": 107, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nपण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला असून, ती संपूर्ण जागा रामलल्ला ट्रस्टची आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे, आणि त्या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याचा प्रतिनिधी असावा असेही म्हटले आहे. शिवाय, सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी असाही निर्णय दिला आहे.\nअखेर निकाल लागला. बाबरी मशीद होती ती जागा कोणाच्या मालकीची, या खटल्याचा निकाल लागला. 1949 पासून हा खटला न्यायालयात चालू होता. इ.स. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ती 2.7 एकर जागा रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या तीन दावेदारांना वाटप करण्यात येणार होती.\nपण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला असून, ती संपूर्ण जागा रामलल्ला ट्रस्टची आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे, आणि त्या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याचा प्रतिनिधी असावा असेही म्हटले आहे. शिवाय, सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी असाही निर्णय दिला आहे.\nतब्बल सत्तर वर्षांपासून हा खटला चालू होता, तीन पक्षकारांचे वारस वा प्रतिनिधी हा खटला लढवत आले होते. मात्र या खटल्याला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले ते 1987नंतर, म्हणजे भाजप व त्यांच्या परिवारातील अन्य संस्था व संघटना यांनी आयोधेतील त्या जागेवर राम मंदिर उभारले जावे यासाठी आंदोलन उभारले तेव्हा. नंतरच्या पाच वर्षांतत्या आंदोलनाने उभा देश पेटवला, त्याची परिणती बाबरी मशीद पाडण्यात झाली. ती पाडली गेली तेव्हा त्या आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, ‘हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग आहे.’ कारण ती मशीद सन्मानपूर्वक अन्यत्र हलवावी असे त्यांचे म्हणणे होते. ते प्राप्त परिस्थितीत शक्यच दिसत नव्हते. म्हणून त्यामागणीसाठी अयोध्येत कारसेवा या नावाखाली प्रचंड मोठा जनसमुदाय देशभरातून गोळा करण्यात आला. उग्र वातावरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम बाबरी मशीद पाडण्यात झाला.\n‘उपस्थित जनसमुदायाच्या उत्स्फूर्त उद्रेकातून ते विध्वंसक कृत्य घडले’ असे अडवाणी व भाजप नेते सांगत आले आहेत. तो कट होता का, त्याची जबाबदारी कोणाची, त्यात कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारचा हात होता का, त्याला नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची छुपी संमती होती का, याबाबतचा न्यायालयीन खटला स्वतंत्रपणे चालू आहे, त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. पण एवढे मात्र खरे की, बाळासाहेब ठाकरे वगळता अन्य कोणत्याही मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याने बाबरी पाडल्याचे जाहीर समर्थन केले नव्हते. ठाकरेंनी मात्र ‘ते कृत्य करणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे’ असे जाहीर वक्तव्य केले होते.\nबाबरी मशीद पाडली जाणे यासंदर्भातील निकालाची आता प्रतीक्षा आहे, कदाचित पुढील काही महिन्यांत तो येईल, कदाचित तो इतका लांबेल की तोपर्यंत राम मंदिर बांधून होईल. आताचा निकाल हा फक्त जागेची मालकी कोणाची यासंदर्भात होता आणि हा खटला सत्तर वर्षांपासून प्रलंबित होता. बाबरी पाडली जाणे हे दरम्यानच्या काळातील कृत्य होते. त्यासंदर्भात आताच्या निकालात ‘ते कृत्य बेकायदेशीर होते’ असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर, ‘1949 मध्ये मशिदीच्या जागेत रामाची मूर्ती ठेवणे हे कृत्यही बेकायदेशीर होते,’ असाही निर्वाळा या निकालात आहे. त्यामुळेच बाबरी पाडली गेली नसती तर सर्वोच्च न्यायालयाने आता दिला तसाच निकाल दिला असता का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. म्हणजे बाबरीचे स्थानांतर करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद त्या जागेवर असती तर दिला असता का या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’,असेच येईल. कारण 1947 पूर्वी धार्मिक स्थळे ज्या अवस्थेत होती, त्यात बदल करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1991 मध्ये दिला आहे, त्याला अपवाद केला होता तो केवळ बाबरी खटल्याचा. आणि तो निर्णय फिरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्यामुळे दोन शक्यता होत्या.\nएक- 1991 चा निकाल बाबरी मशिदीलाही लागू होतो असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले असते. दुसरी- आतासारखा निकाल दिला असता तर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने तो फिरवला असता. कारण परिस्थितीच तशी स्फोटक होताी. अशाच स्फोटक परिस्थितीमुळे शाहबानो पोटगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल 1986 मध्ये राजीवगांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने फिरवला होता. ‘त्याला प्रतिक्रिया म्हणून राम मंदिर उभारणीसाठीचे आंदोलन भाजपने 1987 मध्ये हाती घेतले’, असे अडवाणी यांनी (2008 मध्ये आलेल्या) आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. याचा तात्त्विक अर्थ, ‘तुम्ही मुस्लिमांना मागास ठेवू इच्छिता काय, मग आम्ही पण हिंदूंना मागास ठेवू इच्छितो असा निघतो,’ म्हणजे प्रतिगामीत्वाच्या बाबतीत आम्ही हार मानणार नाही. याचा व्यावहारिक अर्थ, ‘शाहबानो प्रकरणातील निकाल फिरवून तुम्ही मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवू पाहता काय, मग आम्ही राम मंदिराचे आंदोलन पेटवून हिंदूंची एकगठ्ठा मते मिळवू’ असा निघतो. म्हणजे सत्तेच्या राजकारणात आम्ही तुम्हाला मागे टाकू.\nविशेष म्हणजे मागील तीन दशकांवर नजर टाकली तर लक्षात येईल, भाजपने काँग्रेसवर मात केली आहे, तात्त्विक व व्यावहारिक या दोन्ही बाबतीत. तर मुद्दा असा की, बाबरी मशीद पाडली गेली नसती, म्हणजे ती जागा रिकामी नसती तर सर्वोच्च न्यायालयाने आता दिला तसा निकाल दिला नसता. म्हणजे बदलत्या किंवा प्राप्त परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल आहे. अर्थात, ‘1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांमध्ये बदल करता येणार नाही’, हा 1991 चा निकालही बदलत्या किंवा प्राप्त परिस्थितीला समोर ठेवूनच दिला होता.\nआणि आता संपूर्ण देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत फारशी खळखळ न करता केले आहे, त्याला कारणही बदलती परिस्थिती हेच आहे. ‘झाले तेवढे पुरे, नको आता लढे-भानगडी’ असा कंटाळा वा वैताग आणि ‘भाजप आता इतका सर्वव्यापी आहे की, फार काही हालचाल करण्यात अर्थ नाही’ अशी भीती वा दहशत, अशा दुहेरी भावनेचा पगडा आताच्या परिस्थितीवर आहे. मुख्य म्हणजे 1992 च्या आठवणी ताज्या असणाऱ्या पिढ्या आता वय वर्षे पन्नास ते ऐंशी यादरम्यान आहेत, आणि 1992 नंतर तारुण्यात पदार्पण केलेल्या पिढ्यांना मंदिर-मशीद वादाबाबत आस्था तरी नाही किंवा अज्ञान तरी आहे. पण एका मर्यादित अर्थाने हे चांगलेच आहे.\n तर मशीद होती त्या जागेवर भव्य राम मंदिर उभारले जाईल, कारण विटा व खांब यांच्यावर कोरीव काम करून सर्व पूर्वतयारी झालेली आहे. त्याबाबत हिंदू धर्माभिमानी लोकांकडून कमी-अधिक प्रमाणात जल्लोष होईल, त्या आंदोलनात सामील झालेल्यांना श्रमसाफल्याचा आनंद वाटेल, सीमारेषेवर असलेल्यांना आपला धर्म व संस्कृती यांचे वर्चस्व सिद्ध केले किंवा झालेल्या अन्यायाची भरपाई झाली याचे समाधान लाभेल.\nदुसऱ्या बाजूला काय होईल मुस्लिम समाजासाठी कार्यरत असलेल्या संस्था व संघटना यांच्याकडून काही लहान अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम समाजात नाराजी आहे, निराशा आहे, अन्यायाची भावनाही काहीअंशी आहेच, पण सुटकेचा निश्वास त्या सर्वांहून मोठा आहे. मुख्य म्हणजे अयोध्येत अन्यत्रमिळणार असलेल्या पाच एकर जागेबाबत कसलाही उत्साह नाही. ‘ती जागा घेऊच नये’, इथपासू�� ‘त्या जागेवर मशिदीऐवजी शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटल उभारले जावे’ या प्रकारच्या प्रतिक्रिया येताहेत. अर्थातच तो आवाज क्षीण आहे, पण त्याला विरोध होत नाही हे लक्षणीय आहे. त्यामुळे जर हा क्षीण आवाजच मुख्य स्वर बनला आणि तिथेखरोखरच मशिदीच्याऐवजी इतर काही किंवा काहीच बनले नाही तर मुस्लिम समाजासाठी कार्यरत असलेल्या संस्था व संघटना यांच्याकडून काही लहान अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम समाजात नाराजी आहे, निराशा आहे, अन्यायाची भावनाही काहीअंशी आहेच, पण सुटकेचा निश्वास त्या सर्वांहून मोठा आहे. मुख्य म्हणजे अयोध्येत अन्यत्रमिळणार असलेल्या पाच एकर जागेबाबत कसलाही उत्साह नाही. ‘ती जागा घेऊच नये’, इथपासून ‘त्या जागेवर मशिदीऐवजी शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटल उभारले जावे’ या प्रकारच्या प्रतिक्रिया येताहेत. अर्थातच तो आवाज क्षीण आहे, पण त्याला विरोध होत नाही हे लक्षणीय आहे. त्यामुळे जर हा क्षीण आवाजच मुख्य स्वर बनला आणि तिथेखरोखरच मशिदीच्याऐवजी इतर काही किंवा काहीच बनले नाही तर तर ते एक महान पुरोगामी पाऊल ठरेल\nआम्ही प्रतिगामीत्वात स्पर्धा करू इच्छित नाही, असा त्याचा अर्थ निघेल. हे पाऊल मुस्लिम समाजाला आणि अर्थातच देशालाही आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विशेष उपयुक्त ठरेल यात एक शक्यता अशी आहे की, यामुळे बहुसंख्यांकवादाचा धोका आणखी वाढेल. पण तो धोका आजही कमी नाही. त्यामुळे अज्ञानाला ज्ञानाने छेदणे आणि अंधाराला प्रकाशाने भेदणे हीच खरी दीर्घकालीन रणनीती असू शकते, विनोबांच्या भाषेत यालाच ‘जशास तसे’ म्हणतात.\nTags: ayodhya-babari mashid verdict babari mashid ayodhya nikal अयोध्या निकाल बाबरी मशीद राम मंदिर प्रकरण अयोध्या प्रकरण weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/chicken/", "date_download": "2020-03-29T21:26:38Z", "digest": "sha1:TEVQLOI5AVPQHPUD2UXIF6YZPH7NMU5E", "length": 6961, "nlines": 137, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates chicken Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसध्या जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम भारतातील चिकन विक्रीवर झाला…\nकोरोनाच्या अफवांसंदर्भात मत्स्य व पशू विद्यापीठाकडून जनजागृती\nजगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. मात्र त्या विषयी सोशल मीडियावर अफवासुद्धा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत….\nकोल्हापुरात कत्तलखाने बंद ठेवण्याच्या आदेशाविरोधात सकल मराठा समाज आक्रमक\nकोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा हे एक समीकरण आहे. पण कोल्हापूरातील कत्तलखाने पुढचे पाच…\nशेतीला जोडधंदा म्हणून कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र या गुंतवणुकीत रक्कम दुप्पट,…\nगेल्या काही वर्षांपासून कडकनाथ कोंबडा हा non-veg खाणाऱ्यांच्या खास मागणीतला पदार्थ बनला आहे. काळ्या कुळकुळीत…\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची �� कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/updates_audvis?page=1&order=name&sort=asc", "date_download": "2020-03-29T20:50:49Z", "digest": "sha1:FMOA7Q3QIE565QL6NP4K5DNAEPMEVMYB", "length": 6864, "nlines": 81, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काय पाहिलंत | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय नेपाळ - - ‘कुमारी’प्रथा चित्रा राजेन्द्... 5 शुक्रवार, 30/01/2015 - 04:17\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २४ तिरशिंगराव 94 मंगळवार, 16/08/2016 - 07:01\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अ वूमन इन बर्लिन फूलनामशिरोमणी 8 सोमवार, 25/08/2014 - 11:26\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २० मिलिंद 102 शनिवार, 29/08/2015 - 10:37\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत मुक्तसुनीत 95 मंगळवार, 27/11/2012 - 22:57\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ११ मुक्तसुनीत 119 सोमवार, 28/04/2014 - 13:40\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत - १५ मेघना भुस्कुटे 114 शुक्रवार, 11/11/2016 - 03:27\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ८ मेघना भुस्कुटे 42 मंगळवार, 14/01/2014 - 04:37\nमाहिती डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी योगेश्वर 7 गुरुवार, 01/10/2015 - 11:22\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत - ३ ३_१४ विक्षिप्त अदिती 131 सोमवार, 15/12/2014 - 09:03\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १० ३_१४ विक्षिप्त अदिती 113 शुक्रवार, 28/03/2014 - 23:17\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३४ ३_१४ विक्षिप्त अदिती 100 सोमवार, 17/02/2020 - 16:25\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३० ३_१४ विक्षिप्त अदिती 101 बुधवार, 29/11/2017 - 18:52\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १२ ३_१४ विक्षिप्त अदिती 97 मंगळवार, 24/06/2014 - 08:39\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत - २ ३_१४ विक्षिप्त अदिती 112 मंगळवार, 19/02/2013 - 06:00\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-110112200011_1.htm", "date_download": "2020-03-29T21:49:38Z", "digest": "sha1:7AWZ5UJGJ7H3I6O26D4RC7A3YWZWJLNN", "length": 16899, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "killa khandari | किल्ले खांदेरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअलिबागच्या उत्तरेला पाच - सहा कि.मी. अंतरावर सागरकिनारी थळ हे लहानसे गाव आहे. हा परिसर थळ-वायशेत प्रकल्पामुळे बराच प्रसिद्धीस आलेला आहे. थळच्या सागरात दोन बलदंड सागरीदुर्ग उभे आहेत. खांदेरी आणि उंदेरी अशी त्यांची नावे आहेत. या जलदुर्गांना भेट देण्यासाठी आवर्जुन वेळ काढावा लागतो.\nअलिबाग हे गाव मुंबई - पणजी या महामार्गाला उत्तमप्रकारे जोडलेले असल्यामुळे गाडीमार्गाने पुण्या-मुंबई जाण्यासाठी खाजगी वाहनांचीही सोय होते.\nथळ पासून खांदेरी किल्ल्याला जाण्यासाठी होडीची सोय होवू शकते. येथिल मच्छीमारी करणार्‍या होडी या साठी मिळतात. त्यांच्याशी अगोदर संपर्क केल्यास आपली गैरसोय टळू शकते. अन्यथा अव्वाच्या सव्वा आर्थिक भार आपल्यावर पडू शकतो.\nथळच्या किनार्‍यावर पुर्वी थळचा लहानसा किल्ला होता. हा किल्ला खांदेरी व उंदेरी या जलदुर्गावर लक्ष ठेवून असे. आजमात्र या किल्ल्याचे काही अवशेषच शिल्लक राहीले आहेत.\nखांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि मुरुडचा जंजिरा यांच्या मधे असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती. ही बेटे ताब्यात घेवून त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्यी यांच्यामधे चांगलीच पाचर मारता येईल हे हेरुन शिवाजीराजांनी खांदेरीचा किल्ला बांधायला घेतला महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करुन येथे किल्ला बांधण्याला विरोध केला. इंग्रजांना पोर्तृगिजांकडून मुंबई मिळाल�� होती. त्याच बरोबर खांदेरी आणि उंदेरी म्हणजे हेन्री आणि केनरी ही बेटेही मिळाल्याचा त्यांचा दावा होता.\nमहाराजांनी खांदेरी बांधण्याची महत्त्वाची जोखीम मराठी आरमाराचा अधिकारी असलेल्या मायनाक भंडारीवर सोपवली. मायनाक यांनी आपल्या कडव्या साथीदारांच्या सहाय्याने ती जबाबदारी स्वीकारली. एकशे पन्नास सहकारी आणि चार तोफांसहीत मायनाक खांदेरी बेटावर दाखल झाले. इ.स. १६७९ च्या जुलै मधे ऐन पावसाळ्यात खांदेरीचे बांधकाम सुरु झाले. इंग्रजांनी आपल्या आरमारासहीत येवून त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. मायनाय यांनी इंग्रजांना न जुमानता काम चालू ठेवले. खांदेरीचे बांधकाम करणारे कामकरी इंग्रजांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रसंगी धारकरी होत. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक यांनी खांदेरीचा जलदुर्ग उभा करुन स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूती फळी उभी केली.\nदेरीला जाण्यासाठी होडीतून निघाल्यावर डावीकडे उंदेरीचा जलदुर्ग दिसतो. साधारण तासाभरात आपण खांदेरीला पोहोचतो. खांदेरी बेटावर दोन उंचवटे आहेत. या दोन उंचवटय़ांच्या बेचक्यामधेच धक्का आहे. या धक्क्यावरच आपल्याला उतरावे लागते.\nखांदेरीच्या या दोन टेकडय़ा मधली सपाटीची जागा आत घेऊन सभोवताली संपुर्ण तटबंदी बांधण्यात आली आहे. किल्ल्याचा दरवाजा मात्र नष्ट झाला आहे. मधल्या दोन टेकडय़ांमुळे गडाचे दोन भागात विभाजन झाले आहे. आपण डावीकडील वाट चालू लागल्यावर आपल्याला एक खडक लागतो. या खडकावर दगड आपटल्यास यातून धातूसारखा नाद करणारा आवाज येतो. येथून जवळच पीराचे ठाणे आहे. याच मार्गाने पुढे गेल्यावर लहान व मोठा मनोरा लागतो. या भागात आग्या वेताहाचे ठाणे आणि पाण्याचे हौद आहेत. खांदेरीच्या तटबंदीवर गाडय़ावर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्‍याच्या मधे दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत. त्यामुळे सागराच्या लाटांचा जोर कमी होतो. त्यामुळे मुख्य तटबंदीला कसलीही इजा पोहोचत नाही. भिंतीबाहेरच्या मोकळ्या चिर्‍यावर नेहेमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर नेहेमीच सागराचा मारा चालू असतो त्यामुळे या चिर्‍यावर कोरल मोठय़ाप्रमाणावर वाढलेले आहे. पायाला सागराचे खारेपाणी लागताच आग होते. त्यामुळे पोहोचू शकत नाही. हे वेगळे तंत्र येथिल बांधकामामधे पहायला मिळते.\nखांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पहायला मिळतात.\nशिवरायांचे अजोड तंत्र आणि मायनाक भंडारीचे अजोड साहस आपल्याला चकीत करते. मायनाकाला सलाम करुनच आपण परतीच्या वाटेला लागतो.\nयेवा सिंधुदूर्गात स्वागत असा\nआठशे वर्षांचा इतिहास - 'किल्ले विजयदुर्ग'\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ipl-2020-schedule-announced-mumbai-indians-face-chennai-super-kings-in-opening-match-at-wankhede/", "date_download": "2020-03-29T21:21:05Z", "digest": "sha1:ZOVKP2WGUKIFW4HNEPXADWBTRH6RO5WE", "length": 13492, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "IPLच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, पहिलाच सामना 'हायव्होल्टेज' | ipl 2020 schedule announced mumbai indians face chennai super kings in opening match at wankhede | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nIPLच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, पहिलाच सामना ‘हायव्होल्टेज’\nIPLच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, पहिलाच सामना ‘हायव्होल्टेज’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढच्या महिन्याच्या २९ तारखेपासून आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होणार असून चाहत्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे. तसेच याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पहिला सामना हा हायव्होल्टेज म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.\nहा हंगाम २९ मार्च ते १७ मेपर्यंत चालणार असल्याची माहिती एका क्रिकेट वेबसाईटने दिली आहे. याअगोदरचा हंगाम ४४ दिवसांचा होता तर येणारा हंगाम ५० दिवसांचा असेल. या हंगामातील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार असून राजस्थान रॉयल्स सोडून सर्व टीमचे सामने त्यांच्या होमग्राउंडवर आणि राजस्थान रॉयल्सचे सामने गुवाहाटी येथे होणार आहेत.\nयावर्षी सहा दिवसात केवळ एकाच दिवशी दोन सामने खेळले जाणार असून हे सामने फक्त रविवारी होणार आहेत, असे आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे म्हणणे आहे. तसेच या हंगामात एक आठवडा वाढवला असून त्यामुळेच आयपीएल ४४ ऐवजी ५० दिवस खेळली जाणार आहे. दुपारचे सामने ४ वाजता तर रात्रीचे सामने ८ वाजता सुरु होतील.\nया हंगामात बीसीसीआयने एएम लोढा यांच्या भारतीय संघाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये कमीतकमी दोन आठवड्यांचा फरक असावा, या शिफारसीकडे दुर्लक्ष केले आहे. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय सामना १८ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून त्याच्या ११ दिवसानंतर लगेच आयपीएल सुरु होणार आहे.\nजाणून घ्या कोणत्या टीमचा सामना कधी \n‘केजरीवालांची ‘फुकट’ योजना महाराष्ट्रात नको’ : अजित पवार\nCorona Virus : जगभरात 67000 लोकांना ‘कोरोना’चा ‘संसर्ग’, आत्तापर्यंत चीनमध्ये 1600 जणांचा मृ��्यू\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील ‘कोरोना’च्या…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना ‘कोरोना’ची…\nनिष्काळजीपणामुळं देखील पसरवला ‘कोरोना’ तर होऊ शकते ‘जेल’,…\nCoronavirus : स्पेनमध्ये ‘कोरोना’मुळं 24 तासात ‘रेकॉर्ड’ 838…\n ‘लॉकडाऊन’मध्ये व्हिडीओ कॉलिंगवर झाला ‘निकाह’, सर्वच…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nजेजुरी : श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ससून हॉस्पिटलच्या…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nEMI पेमेंट करू शकत असाल तर RBI ‘मोरेटोरियम’चा लाभ घेऊ नका,…\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दच्या लढाईसाठी TATA समूहाकडून…\nCoronavirus : फक्त 5 मिनीटांमध्ये करेल ‘कोरोना’ व्हायरसची…\nCoronavirus : ‘कोरोना’ संकटादरम्यान दिलासा \nजेजुरी : श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ससून हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डसाठी 51 लाखांची मदत\nCoronavirus : स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचा ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यू\n होय, दारू न मिळाल्यामुळं आत्महत्येचा प्रमाणात वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/loksatta-viva-diva-prajakta-rane-abn-97-2084883/", "date_download": "2020-03-29T22:35:45Z", "digest": "sha1:EYJUZ5GWZMZU23VNWEEB6B3VU4VLGBEX", "length": 9602, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta viva diva prajakta rane abn 97 | व्हिवा दिवा : प्राजक्ता राणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थाय�� समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nव्हिवा दिवा : प्राजक्ता राणे\nव्हिवा दिवा : प्राजक्ता राणे\nआपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा. निवडक फोटोंना प्रसिद्धी देण्यात येईल. केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत. सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 पत्रास कारण की..\n2 क्षितिजावरचे वारे : स्वयंचलित घोडं अडलंय कुठं\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/MATHEW-GLASS.aspx", "date_download": "2020-03-29T22:03:44Z", "digest": "sha1:OL2AFS6T4KJFEATNWL6SDQDNFCA5UIBW", "length": 13431, "nlines": 139, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्र��� या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आव���्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जा��ीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/epfo-reforms-made-submission-life-certificate-benefits-64-lakhs-eps-95pensioners/", "date_download": "2020-03-29T21:36:31Z", "digest": "sha1:24NH6EAFGLR4QW632LV6W53U6676KUIB", "length": 12168, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "EPFO न दिलं 64 लाख लोकांना गिफ्ट, आता घरबसल्या जमा करा 'हे' प्रमाणपत्र, जाणून घ्या | epfo reforms made submission life certificate benefits 64 lakhs eps 95pensioners", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nEPFO न दिलं 64 लाख लोकांना गिफ्ट, आता घरबसल्या जमा करा ‘हे’ प्रमाणपत्र, जाणून घ्या\nEPFO न दिलं 64 लाख लोकांना गिफ्ट, आता घरबसल्या जमा करा ‘हे’ प्रमाणपत्र, जाणून घ्या\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) पेन्शनर आहात तर आपल्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत आपण घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकणार आहात.\nजे पेन्शनधारक असतात त्यांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेटच्या माध्यमातून हयात असण्याचा पुरावा द्यावा लागतो. या कारणामुळेच पेन्शनधारक ईपीएफओ मध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करत असतात.\nपूर्वी ही सुविधा फक्त ऑफलाईन होती, परंतु अलीकडे ईपीएफओने ऑनलाईन लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.\nईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पेन्शनधारक आता आपल्या सुविधेनुसार वर्षभरात कोणत्याही वेळी ऑनलाईन माध्यमातून लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहेत.\nहे लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध राहत असते. दरवर्षी हे लाइफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक आहे.\nदेशभरातील सुमारे ६४ लाख लोकांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. म्हणजेच या लोकांना ईपीएफओच्या नवीन सुविधेचा फायदा मिळणार आहे.\nजर आपण लाइफ सर्टिफिकेट जमा केले नाही तर आपली पेन्शन थांबवली जाऊ शकते.\nभाजप खासदाराच्या ‘जात’ प्रमाणपत्राच्या प्रकरणाला वेगळे ‘वळण’, धक्कादायक ‘माहिती’ आली समोर\nDelhi Violence : ‘स्वरा भास्करला तात्काळ अटक करा’, ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले लोक\nCoronavirus : ‘कोरोना’ संकटादरम्यान दिलासा \nCoronavirus : ‘कोरोना’मुळं ‘अ‍ॅडव्हॉन्स’मध्ये काढू शकता PF…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं गॅस सिलेंडरसाठी ‘धावपळ’…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान बँकेत काम करणाऱ्या…\nCoronavirus : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय \nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nCoronavirus : बेंगळुरूच्या वैज्ञानिकानं केला दावा, म्हणाले…\n‘हॉट’ अभिनेत्री शमा सिकंदरचे ‘मादक’…\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’ रोखण्यासाठी वाळकी गावात औषधांची…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये दिल्लीतून पायी…\nCoronavirus : अमरावतीची व्यक्ती मेरठमध्ये सापडली कोरोना ‘पॉझिटिव्ह’, 4…\n‘चलनानं नव्हे तर डिजीटल पेमेंट करा’, RBI च्या शक्तिकांत दास यांनी सांगितलं ‘कोरोना’ विरूध्दचं…\n होय, दारू न मिळाल्यामुळं आत्महत्येचा प्रमाणात वाढ\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25 कोटी देण्यासाठी अक्षयकुमार करणार ‘हे’ काम, घेतला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/blog-post_63.html", "date_download": "2020-03-29T21:07:49Z", "digest": "sha1:FQSFTLIZHQPGWGGPPCMKHRGJKEJJWIPI", "length": 12169, "nlines": 96, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "फ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’ - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nवस्तू भाडेतत्त्वावर वापरण्याकडे तरुणांचा वाढता कल\nवन बीएचके फ्लॅट असो वा महागडा स्मार्टफोन, स्वत: विकत घेण्यापेक्षा भाड्यावरच घ्यावा, असा विचार तरुण मंडळी करू लागली आहेत. महानगरांत राहणाऱ्या तरुणांची जीवनशैली ही अशी बदलताना दिसतेय.\nलेटेस्ट मोबाइल फोन, टू बीएचके किंवा वन बीएचके घर, घरात महागडं फर्निचर आणि रोजच्या वापरासाठी चारचाकी गाडी...हे सगळं स्वत:च्या कमाईवर विकत घ्यायचं असं तरुणांचं स्वप्न असायचं. पण, आता यात बदल होताना दिसतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या मालकीच्याच असायला हव्यात असं कुठं आहे त्यापेक्षा या वस्तू भाड्यानंच घ्यायच्या आणि वापरायच्या असा विचार केला जाऊ लागलाय. महानगरांमध्ये राहणाऱ्या तरुणांची जीवनशैली अशी बदलताना दिसतेय. मालमत्ता वगैरे या गोष्टींमध्ये तरुण मंडळींना अडकायचं नाही. आणि हातात आत्ता पैसा नसेल तरी हरकत नाही. भाड्यावर घेऊन आणि वापरु असा विचार ते करू लागले आहेत. अगदी राहतं घरही विकत घेण्यापेक्षा भाड्यानंच घ्यावं असा विचार अनेक मिलेनिअल्स (२५ ते ३४ या वयोगटातील तरुण-तरुणी) करताना दिसताहेत.\nएकोणतीस वर्षांच्या अक्षयकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही. पण, आज तो सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा सुसज्ज फ्लॅटमध्ये राहतोय. घरातलं फर्निचर, स्वयंपाकाची भांडी अगदी सर्व काही त्याच्याकडे आहे. पण, त्यातली कोणतीही वस्तू त्यानं स्वतः विकत आणलेली नाही. रोज ज्या गाडीतून तो फिरतो ��ी गाडीसुद्धा त्याच्या स्वतःच्या मालकीची नाही. खिशात असलेला महागाडा फोन त्यानं पैसे देऊन विकत घेतलेला नाही. पण, तरीदेखील या सर्व वस्तूंचा उपभोग तो घेतोय. कारण, त्यानं या सर्व गोष्टी त्यानं भाड्यावर घेतल्या आहे. ठरावीक महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी त्यानं या वस्तू स्वतःला वापरण्यासाठी भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. याबाबत तरुणांचा विचार काय आहे हे सांगताना तो म्हणतो, 'आम्ही सगळ्या गोष्टी भाड्यानं घेतो. कारण, आम्हाला एका ठिकाणी स्थिर व्हायचं नाही. आमच्या स्वप्नांचा किंबहुना आमच्या कामाचा आवाका आम्हाला वाढवायच्या आहे. आम्ही कधी या शहरात, तर कधी त्या शहरात राहू. आपल्याकडे वरिष्ठ मंडळी वस्तू भाड्यावर घेण्यासाठी फार उत्सुक नसतात. परंतु आजची तरुण पिढी भाडे तत्वावर वस्तू घ्यायला जास्त उत्सुक आहे. कारण, हव्या त्या वेळी आपण वापरु शकतो आणि वेळ पडली तर त्या परतही करू शकतो. लगेच पुढच्या कामासाठी दुसऱ्या शहरात राहण्यासाठी जाऊ शकतो.'\nभारतात अनेक बड्या कंपन्या सध्या दैनंदिन जीवनात आवश्यक ठरणाऱ्या वस्तू भाडे तत्त्वावर देण्यासाठी नव्या प्रकल्पांवर काम करताहेत. काही ऑनलाइन बाजारातील कंपन्यांनी भाड्यानं वस्तू देण्याची सेवा सुरू केली आहे. भारतातल्या विविध महानगरांमध्ये त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. घरातलं फर्निचर भाडेतत्त्वावर देण्याची बाजारपेठ येत्या पाच वर्षांत १.८९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\nदर महिन्याला नवा फोन\nआजच्या तरुण-तरुणींमध्ये लेटेस्ट, अपडेटेट स्मार्टफोन्सची अधिक क्रेझ आहे. हीच गरज ओळखून अनेक कंपन्यांनी स्मार्टफोन भाड्यावर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दर महिन्याला नवा फोन तरुणांच्या हातात खेळताना दिसतो. स्मार्टफोनच्या मूळ किंमतीपेक्षा कमी पैसे खर्च करून तो वापरता येत असल्यामुळे या कल्पनेला अधिक प्रतिसाद मिळताना दिसतोय.\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/LISA-SCOTTOLINE.aspx", "date_download": "2020-03-29T21:15:59Z", "digest": "sha1:7VPV5YPXOMZGUCV2AUC72VELCAL4N5AD", "length": 13367, "nlines": 137, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अ���्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/campus?page=1", "date_download": "2020-03-29T21:22:13Z", "digest": "sha1:IILKBFV5PPGYYNMJG3JLBYJV5AYJOJ45", "length": 5167, "nlines": 108, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Marathi News, Breaking Marathi News, Maharashtra News, Maharashtra Opinion, Marathi Opinion, Marathi News Articles, Maharashtra News Articles, मराठी लेख, मुख्य बातम्या | Yin Buzz", "raw_content": "\nतालुकास्तरीय स्पर्धेत तोरणा विद्यालयाची बाजी\nवेल्हे ः पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरशालेय नाट्य स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. तालुकास्तरीय स्पर्धेत वेल्हे येथील तोरणा...\nमॉडर्न महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ...\nपुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न विधी महाविद्यालयाच्या ‘विधिरंग’ या राज्यस्तरीय महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता....\nविद्यार्थ्यांना व्हॉटस्‌ॲपच्या माध्यामातून शिकवा\nसातारा : जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये, यासाठी शाळा आणि शिक्षकांनी व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून...\nआयसीएसई, आयएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय\nमुंबई : कोरोना विषाणू देशभरात वेगाने पसरत असल्याने सीबीएसई मंडळानंतर ‘काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टीफिकेट एक्‍झामिनेशन बोर्डा’ने दहावी (आयसीएसई) व बारावीच्या (आयएससी)...\nदहावी, बारावीचे निकाल वेळेतच जाहीर होणार\nमुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीतही दहावी आणि बारावी...\nसुट्टीमुळे विद्यार्थ्यांची वाचनाकडे अोढ\nमुंबई : देशात वेगाने वाढणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये शाळांना सुटी देण्यात आली, त्यामुळे बहुतेक विद्यार्थी शालेय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000006788", "date_download": "2020-03-29T21:32:16Z", "digest": "sha1:RMR2M3CNYKFU6Q2ZBEIIB4RSWWTRAMCP", "length": 2016, "nlines": 20, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "बावधन मध्ये एकाचा निघृण खून; पोलीस घटनास्थळी दाखल Murder, murder in bandhan, chandani chaukashi, jinke wadi police", "raw_content": "पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): चांदणी चौकजवळील बावधन भागात एकाचा निघृण खून झाला असल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक दर्शनी खून झालेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती हाती आली आहे.\nसविस्तर वृत्त थोड्याच वेळात...\n1000006800 1000000045 दहीहंडीच्या फ्लेक्स वरून वाद; सिंहगड रस्त्यावर एकाचा निघृण खून\n1000006795 1000000045 कोथरूड मध्ये भल्या पहाटे एका तरुणाचा खून\n1000006788 1000000045 बावधन मध्ये एकाचा निघृण खून; पोलीस घटनास्थळी दाखल\n1000006768 1000000045 प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून\n1000006753 1000000045 मुठा नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/novels/11292/addiction-by-siddharth", "date_download": "2020-03-29T21:38:20Z", "digest": "sha1:5FOCN5RW5MUFG5DRENRSXSMTH7CPMXFQ", "length": 36888, "nlines": 260, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Impossible To Understand लिखित कादंबरी एडिक्शन | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा | मातृभारती", "raw_content": "\nImpossible To Understand लिखित कादंबरी एडिक्शन | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा\nImpossible To Understand द्वारा मराठी कादंबरी भाग\nमुंबई ...स्वप्ननगरी ...इथे प्रत्येक व्यक्ती काही स्वप्न घेऊन येतो ..काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना खाली हातानेच घरी परताव लागत ..तस या शहराने लोकांना खूप काही दिलं ..जेव्हा आयुष्यात काहीच करण्याची आशा उरत नाही तेव्हा तो मुंबईची वाट धरू ...अजून वाचा..स्वाभाविकच मुंबई कुठलाही भेदभाव न करता त्यांना सामावून घेते ..शिवाय इथे जो व्यक्ती हरतो तो देखील अनुभवाची सुंदर शिदोरी घेऊन नव्या प्रवसात स्वताला गुंफून घेतो ..अशी ही मुंबई .. अशाच एका दिवशी मी इथे आलो आणि याच मुंबईचा भाग होऊन बसलो ..मी प्रेम ...गेल्या 4 वर्षांपासून इथे राहतो आहे ..या शहराने तस मला खूप काही दिलं अगदी कमी वाचा\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nमुंबई ...स्वप्ननगरी ...इथे प्रत्येक व्यक्ती काही स्वप्न घेऊन येतो ..काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींना खाली हातानेच घरी परताव लागत ..तस या शहराने लोकांना खूप काही दिलं ..जेव्हा आयुष्यात काहीच करण्याची आशा उरत नाही तेव्हा तो मुंबईची वाट धरू ...अजून वाचा..स्वाभाविकच मुंबई कुठलाही भेदभाव न करता त्यांना सामावून घेते ..शिवाय इथे जो व्यक्ती हरतो तो देखील अनुभवाची सुंदर शिदोरी घेऊन नव्या प्रवसात स्वताला गुंफून घेतो ..अशी ही मुंबई .. अशाच एका दिवशी मी इथे आलो आणि याच मुंबईचा भाग होऊन बसलो ..मी प्रेम ...गेल्या 4 वर्षांपासून इथे राहतो आहे ..या शहराने तस मला खूप काही दिलं अगदी कमी वाचा\nमी हळूहळू पावले टाकत तिच्याकडे जाऊ लागलो ..ती काहीच अंतरावर होती ...तिला येताना पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता शेवटी नशिबाने देखील माझ्या प्रयत्नांसमोर हार मानली आणि आम्ही भेटलो ..पण ती येत असताना तिचे पाय लडखडू लागले.. बहुदा ...अजून वाचातिने फार जास्त प्रमाणात नशा केली होती अस तिच्या वागण्यावरून जाणवू लाग���..कपड्यांवर चिखलाचे डाग स्पष्ट दिसत होते ..तरीही तिला त्याची काहीच पर्वा नव्हती ..मी पुन्हा समोर चालू लागलो ..त्याचक्षणी तिचा पाय अडखडावा आणि ती लगेच माझ्या मिठीत आली आणि शायर नसलेल्या मला लगेच शायरी सुचली .. लफजो से कैसे बया करू तेरे चेहरे की ये सादगी अब लगता कमी वाचा\nविवाहापूर्वी पाहिलेली तिची सारी स्वप्न आता गळून पडाली ..लग्नानंतर काही दिवस तरी मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यालायक असतो पण ईथे तर तो काही दिवसातच दूरवर उडून गेला ..सारी स्वप्न , साऱ्या अपेक्षा फोल ठरल्या आणि ते जीवन एक श्राप वाटू ...अजून वाचातरीही ती जगत होती ..एक श्राप बनून एका दिवसाची गोष्ट ..ती राजकुमारी घरकाम करत बसली होती आणि तेवढ्यात तो राजकुमार आला ..आज त्याने खूप जास्त दारू प्यायली होती त्यामुळे त्याला स्वतःचाच भान नव्हतं ..समोर काही अंतरावरच त्याची आईदेखील बसून होती ..त्याने बॅग ठेवली आणि सरळ किचनमध्ये गेला ..ती काम करत असताना तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाला तो स्पर्श करू कमी वाचा\nश्रेयसी स्वतःच्या आईला विसरून आता नव्याने जीवन जगू लागली ..आजीने तीच शाळेत नाव टाकलं आणि ती शाळेत जाऊ लागली ..दिवसभर शाळेत असली की तिला बर वाटायचं पण घरी आल्यानंतर वडिलांचा रागीट चेहरा पाहिला की मग मात्र अवसान गळायच ..सायंकाळी ...अजून वाचाबनविताना थोडा वेळ मस्ती - मजाक करण्यात जायचा ..त्याच वेळात ती आजीकडून स्वयंपाक देखील शिकू लागली ..हे काही क्षण म्हणजेच तिच्यासाठी काय तो आनंद ..श्रेयसीची आई पळून गेली होती त्याचा संपूर्ण राग तिच्यावर निघायचा शिवाय ती आपल्यापेक्षा लहान मुलासोबत पळून गेल्यामुळे श्रेयसीसुद्धा त्याचीच मुलगी असल्याची शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती आणि म्हणूनच तो पुन्हा - पुन्हा तिच्याशी वाईट कमी वाचा\nमाझ्या प्रश्नावर ती हसत म्हणाली , \" हो ...हो ..थांब जरा ..सांगते आहे ...बाबा तर गेले पण मी मात्र कायमची पोरकी झाले ..किरायाच घर असल्याने ते देखील खाली करावं लागलं ..त्यामुळे घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही ..मी पहिल्यांदाच ...अजून वाचाचार भिंतीच्या बाहेर पडणार होते ..काय करू ...कुठे जाऊ .....असे कितीतरी प्रश्न समोर होते पण तरीही निघाले एकटीच ..एका अनोळखी जागेवर स्वताच अस्तित्त्व शोधण्यासाठी .. कधीतरी मुंबईच नाव एकल होत ..मुंबई म्हणजे स्वप्नांच शहर ..एकल होत की ईथे प���रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतात त्या स्वप्न पूर्ण करणार्यात मीही सामील झाले ..स्वतःकडे थोडे फार पैसे होते त्या भरवशावर कमी वाचा\nतीच सर्व काही बोलून झालं होतं आणि अचानक शब्द बाहेर आले , \" रिअली ग्रेट यु आर फार सोसलंस तू आयुष्यात तरीही इतकी खंबीर आहेस हे पाहून फारच अभिमान वाटतो तुझा ..\" \" अस काहीच नाही रे ..ए ...अजून वाचाआज पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलाला रडताना पाहिलं ..मूल पण रडतात का रे \" , ती एकाच वाक्यात बोलून गेली .. त्यावर मी उत्तरलो , \" हो रडतात ग फार सोसलंस तू आयुष्यात तरीही इतकी खंबीर आहेस हे पाहून फारच अभिमान वाटतो तुझा ..\" \" अस काहीच नाही रे ..ए ...अजून वाचाआज पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलाला रडताना पाहिलं ..मूल पण रडतात का रे \" , ती एकाच वाक्यात बोलून गेली .. त्यावर मी उत्तरलो , \" हो रडतात ग त्यांना पण भावना असतातच की फक्त ते रडणं जगासमोर नको असत कारण लहानपापासूनच त्यांना कठोर राहण्याची शिकवण मिळाली असते सो एकट्यातच रडतात . \" बोलता - बोलता बराच वेळ कमी वाचा\nसकाळी साडे दहापासून तर सायंकाळी पाचपर्यंत काम करावं लागायचं त्यामुळे जेमतेम अडीच तास कॉलेज करायचो ..आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने तयारी करून सकाळीच कॉलेजला पोहोचलो ..पंकजने एम.ए.ला प्रवेश घेतला असल्याने तो माझ्यासोबत नव्हता आणि बरेच दिवस अभ्यासात खंड पडल्याने ...अजून वाचायेणार नव्हतं हेदेखील माहिती होत त्यामुळे सर्वात शेवटचा बेंच पकडून बसलो ..बुक काढलं आणि काहीतरी लिहीत होतो ..तेवढ्यात ती येताना दिसली ..तिने लांबवर नजर टाकावी आणि मी दिसलो आणि तिची पावले माझ्याकडे वळू लागली ..कालच्या प्रसंगाने आधीच फजिती झाली होती त्यामुळे हृदयात आणखीच धडधड वाढू लागली ..आज पून्हा एकदा इज्जतीचा भाजीपाला होणार असल्याची खात्री पटू लागली आणि मान खाली कमी वाचा\nरोज डे ..आमच्या कॉलेजमयीन जीवनातला सर्वात सुंदर दिवस ...प्रत्येकाला त्या दिवसाची आवर्जून वाट असायची ..तसा तो आमच्या जीवनातही खास होता ...निशा कॉलेजमध्ये सर्वात फेमस त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर असायच्या तर मी तिची शेपटी ..कुठेही असलो की दोघे सोबत दिसायचोच ...अजून वाचाकपल नसताना देखील लोक आम्हाला कपल म्हणत होते ..रोज डे असल्यामुळे मी तिचा पिऊन म्हणून काम सांभाळत होतो ..तिला येणारा प्रत्येक मुलगा गुलाब देऊन जायचा आणि तीही तो प्रत्येक गुलाब माझ्��ाकडे सोपवायची ..गुलाब देणारे आणि गुलाब यांची संख्या इतकी वाढली की हातात गुलाब मावेना ..त्या दिवसाचा रंग तिच्या चेहऱ्यावर पुरेपूर खुलला होता आणि मी अगदी जवळून ते पाहू लागलो कमी वाचा\nहळूहळू दिवस जाऊ लागले आणि शेवटी कॉलेज संपण्याच्या वाटेवर आल..कॉलेज जीवनातला शेवटचा आणि आठवणीतला प्रसंग म्हणजे स्नेहसंमलेन ..मला लहानपणापासूनच गाणं गायला आवडत असे त्यामुळे गितार वाजवायला शिकून घेतली होती ..निशाही बऱ्याचदा स्टेजवर गायली होती ..मी तिच्यासोबत एकदा गावं अशी ...अजून वाचाइच्छा असल्याने मी तिच्यासोबत गायला तयार झालो होतो ..एक्ससायटमेंट तर होतीच पण भरपूर दिवसाने गाणार असल्याने भीतीही वाटत होती आणि शेवटी नाव अनाउंस झालं आणि आम्ही स्टेजवर पोहोचलो ..मी माझी पोजिशन घेतली आणि एक लांब श्वास घेऊन गायला सुरुवात केली ..थोडा सा प्यार हुआ हैथोडा है बाकीथोडा सा प्यार हुआ हैथोडा है बाकी ..हम तो दिलं दे ही चूकेबस कमी वाचा\nकाही दिवसावरच निशाचा साखरपुडा येऊन ठेपला होता ...लग्न लवकरच असल्याने लग्नाची आणि सगाईची एकत्रच तयारी सुरू झाली होती त्यात ते कपडे खरेदी करायला जाणार होते ,..लग्नपत्रिका असो की ऑफिसच काम सध्या मी बराच व्यस्त झालो त्यामुळे त्यादिवशी ऑफिसलाच काम ...अजून वाचाबसलो होतो ..तेवढ्यात निशाचा फोन आला..तिने कपडे खरेदी करण्यासाठी मला बोलविल होत पण मला तिच्यापासून दूर राहायचं असल्याने मी कामाचा बहाणा देऊन जाण्यास नकार दिला आणि तिने रागाने फोन खाली ठेवून दिला ..थोड्याच वेळात सरानी मला केबिनला बोलविल आणि शॉपिंगला जाण्याचा वरून आदेशच आला त्यामुळे नाईलाजाने का होईना जावं लागलं ..या संपूर्ण काळात मी निशाच्या फॅमिलीच्या फारच जवळ कमी वाचा\nमाझी कथा एकूण तिच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ..माझ्या मनाची दशा ती फार उत्तम रीतीने समजून घेऊ शकली होती ..तिनेही आयुष्यात भरपूर दुःख सहन केले असल्याने ती माझ्याशी समरस झाली होती ..ती डोळ्यातले अश्रू पुसत मला पुन्हा एकदा ...अजून वाचा, \" निशा नाही बोलत का आता तुझ्याशी \"आणि मी शांत होत म्हणालो .. , \" बोलतो ग \"आणि मी शांत होत म्हणालो .. , \" बोलतो ग आताच काही दिवसाआधी तिने मला फोन केला होता ..तू मामा होणार आहेस ही खूषखबरी द्यायला ...योगेशला देखील तिने याबद्दल आधी सांगितलं नव्हतं ..आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर त्याक्षणी प्रत्य��्ष जाणवत होता ..ती कितीतरी वेळ एकटीच बोलत होती आणि मी कमी वाचा\nतारीख 3 जून ..तिने गिफ्ट दिलेला पांढरा शर्ट परिधान करून मी अगदी सकाळी - सकाळीच तिच्या घरी पोहोचलो ..सकाळची वेळ असल्याने ती झोपूनच असेल याची खात्री होती आणि झालं देखील तसच ..मी कितीतरी वेळेपासून दरवाजावर बेल वाजवत होतो पण ...अजून वाचाहोती की दरवाजा काही खोलेना ..काहीच क्षणात दरवाजा खोलल्या गेला आणि आळस देतच ती म्हणाली , \" काय आहे राव किती वेळ आणखी बेल वाजवणार ..सुखाने झोपू पण देत नाही लोक ..\"तिने माझ्याकडे पाहिलं देखील नाही आणि बोलू लागली आणि मला हसू आवरेना कारण मॅडम आज अगदी भूतनिसारख्या दिसत होत्या ..मी जोराने हसू लागताच तीच माझ्याकडे लक्ष कमी वाचा\nइकडे मला समाधानाची झोप लागली होती तर दुसरीकडे श्रेयसी काही झोपणार नव्हती ..आज घडलेला प्रत्येक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहू लागला होता ..काकूच्या शब्दांनी तिच्यावर जादू केली होती ..गेली कित्येक वर्षे ज्या भावनेपासून ती दूर होती ..त्याच भावनांनी तिच्या ...अजून वाचासंपूर्ण मनावर ताबा मिळविला होता ..वैश्येलाही प्रेम होऊ शकत का ..हा राहून - राहून तिला प्रश्न पडून जात होता ..तीच माझ्यावर नक्कीच प्रेम होतं पण मी एका वैश्येला स्वीकारेल का हा प्रश्न तिला सतावू लागला होता ..तिचा माझ्यावरचा विश्वास सांगायचा की मी तिला नक्कीच स्वीकारेल पण त्याच्या घरच्यांचं काय , त्याने मला स्वीकारल्यावर हे जग त्याला ना कमी वाचा\nडॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तोंडावरून मास्क काढला ..मी लगेच त्यांच्या जवळ पोहोचलो आणि ते ओरडतच म्हणाले , \" प्रेम काय आहे हे ..किती ड्रग्स घेतले तिने आणि तुला पाहता पण आलं नाही का तिच्याकडे ..किती ड्रग्स घेतले तिने आणि तुला पाहता पण आलं नाही का तिच्याकडे \"\" सॉरी ...अजून वाचामी बाहेर होतो.. काही वेळापूर्वीच आलो ..ती अशा अवस्थेत दिसली आणि लगेच तिला इकडे घेऊन आलो ..मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..सॉरी सर ..पण तिला काही झालं तर नाही ना \"\" सॉरी ...अजून वाचामी बाहेर होतो.. काही वेळापूर्वीच आलो ..ती अशा अवस्थेत दिसली आणि लगेच तिला इकडे घेऊन आलो ..मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..सॉरी सर ..पण तिला काही झालं तर नाही ना \" , मी म्हणालो ..आणि डॉक्टर म्हणाले , \" यावेळी तर वाचली पण पुढच्या वेळी वाचणार नाही हे लक्षात घे शिवाय पोलिस कंप्लेट पण करावी लागेल ड्रग्सच�� कमी वाचा\nमी 5 दिवसासाठी घरी जानार असल्याने आवश्यक तेवढे कपडे बॅगमध्ये भरले होते ..फ्लाइटला भरपूर वेळ होता त्यामुळे आरामशीर बसून होतो तेवढयात श्रेयसीचा फोन आला आणि म्हणू लागली , \" प्रेम आहेस तरी कुठे मी केव्हाची तुझी वाट पाहत ...अजून वाचाआणि तू आहेस की आलाच नाहीस ..\" मी घड्याळात बघितलं तर फक्त 10 .30 वाजले होते त्यामुळे तिच्यावर हसू लागलो ..मला हसू आवरणच होत नव्हतं तरीही स्वताला आवरत म्हणालो , \" काय ग एवढ्या लवकर कुठे गेलीस तिथे ..12 .30 ला आहे न फ्लाइट ..\" आणि ती रागावत म्हणाली , \" शहाण्या आधी हसन बंद कर ..मलाही माहीत आहे कमी वाचा\nगावावरून परत आल्यावर श्रेयसीच्या स्वभावात फार फरक जाणवला होता ..तिने बऱ्याच दिवसांनी भरलेलं कुटुंब पाहिल्याने ती त्यातच गुंतली होती ..इकडे ऑफिसच काम नियमित सुरू झालं होतं ..श्रेयसीला आधी जगण्याची इच्छा नव्हती पण आता तिला प्रत्येक क्षण जगावासा वाटत होता ...अजून वाचासावलीप्रमाणे तिच्यासोबत असायचो आणि ती माझ्या सोबत असायची .. ऑफिसच काम सुरू होऊन काही दिवस झालेच होते की एक खूषखबरी मिळाली ..निशाणे एका गोंडस बाळाला जन्म दिला होता ..सरांना जशी बातमी मिळाली तसच त्यांनी मला बोलवून घेतलं आणि आम्ही दोघेही हॉस्पिटलला पोहोचलो ..तिच्या कुटुंबातले सर्व लोक तिला येऊन भेटत होते आणि मी बाहेरून तिला पाहू लागलो ..योगेशच्या हातात कमी वाचा\nवरून जो नकार वाटत होता तो मुळात नकार नव्हताच ..तिने मला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या अथांग प्रेमाचा त्याग केला होता ..त्यामुळे तिच्या शब्दांसमोर मी काहीच बोलू शकलो नाही परंतु मला विश्वास होता की तिचा नकार काही दिवसात होकारात ...अजून वाचाआहे ..तिच्या प्रेमात तडफडणारा मी दिसतोय की बोलणं देणारा समाज यावरच आता आमचं भवितव्य अवलंबून होत ..त्यामुळे वाट पाहण्याशिवाय माझ्या हाती काहीच उरलं नव्हतं .. तिला मनातलं संगीतल्यापासून सर्व काही बदललं होत ..श्रेयसी जी मला रोज फोन करायची तिने आता फोन करनच सोडून दिलं होतं ..बहुतेक ती माझ्यात गुंतत जाईल आणि गुंतली की बाहेर निघता येणार नाही कमी वाचा\nजे काम मी करू शकलो नव्हतो तेच काम करण्यास नशिबाने साथ दिली आणि ती माझ्या घरी आलीच ..ती आल्यानंतर लगेच कोर्टात अर्ज दिला आणि एका महिन्याने दोघांनी लग्न देखील केलं ..तिने निर्णय जरी घेतला असला तरी ते निभावणं तिला ...अजून वाचासोपं कधीच ��ाणार नव्हतं ..तिला घरी आणलं आणि हक्काचं स्थान दिल ..आमच्या नात्याबद्दल फक्त आम्हा दोघांनाच माहिती होत ..काही दिवसात घरच्यांना सांगणं भाग होत पण त्याआधी श्रेयसीला सांभाळणं फार गरजेच होत ..मला जमेल तशी तिची काळजी घेऊ लागलो पण तिला ड्रग्सची सवय झाली असल्याने तिला राहणं अशक्य होऊ लागलं होतं ..मी रात्री तिच्या सोबत असायचो पण दिवसभर ती कमी वाचा\nबंगलोरवरून फोन आला होता पण त्यांनी श्रेयसीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं ..त्यामुळे मनात भीती होती ...आजची रात्र मला काही झोप लागणार नव्हती त्यामुळे मागे घडलेल्या दोन वर्षांच्या आठवणीत रमू लागलो ..जेव्हा निशा आयुष्यातून निघून गेली तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की ...अजून वाचापुन्हा एकदा प्रेम होईल ..पण ते झालं आणि श्रेयसी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली ..आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली की नक्कीच व्यक्ती नव्याने प्रेमात पडू शकतो हे मात्र पटलं ..आणि समाजाच्या मर्यादा ओलांडून प्रेमाला जपायला शिकलो ..प्रेम असतच अस ..कुछ होश नही रहताकुछ ध्यान नही रहताइनसान मोहब्बत मेइनसान नही रहता सकाळच्या सुमारास कशीतरी झोप लागली ..सकाळी कमी वाचा\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी कादंबरी भाग | Impossible To Understand पुस्तके PDF\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/nadal-claims-record-10th-french-open-title-117061200006_1.html", "date_download": "2020-03-29T21:52:03Z", "digest": "sha1:25UP7VXODGCPNB653SB54BNFIH67S6IG", "length": 13978, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नदालचा दहाव्यांदा फ्रेन्च ओपनवर कब्जा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनदालचा दहाव्यांदा फ्रेन्च ओपनवर कब्जा\nफ्रेन्च ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात विजय मिळवत राफेल नदारने 15व्या ग्रँडल्मॅवर आपले नाव कोरले आहे. शिवाय 10व्यांदा फ्रेन्च ओपन जिंकत इतिहास घडवला आहे.\nनदालने वावरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. कारकिर्दीतील २२ व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत खेळत असलेल्या नदालने फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा सेट न गमावता जेतेपदाव�� शिक्कामोर्तब केले. त्याने केवल ३५ गेम्स गमावले. त्यात अंतिम लढतीमध्ये गमावलेल्या सहा गेम्सचाही समावेश आहे. नदाल व वावरिंका यांच्यादरम्यान रंगलेल्या अंतिम लढतीत स्पेनच्या खेळाडूने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले आणि अखेरपर्यंत कायम राखले. १९६९ नंतर प्रथमच अंतिम फेरीत ३० वर्षांवरील खेळाडूंदरम्यान लढत झाली.\nवावरिंकाला पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये ब्रेक पॉर्इंटची संधी मिळाली, पण त्यानंतर नदालने कुठलीच संधी न देता वर्चस्व गाजवले. वावरिंकाने सुरुवातीला नदालला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्याने चौथ्या गेममध्ये चार ब्रेक पॉर्इंट्सचा बचाव केला आणि २-२ अशी बरोबरी साधली. नदालने त्यानंतर सर्व्हिस कायम राखली आणि वावरिंकाची सर्व्हिस भेदत ४-२ अशी आघाडी घेतली. वावरिंकाने आपल्या सर्व्हिसवर फोरहँडचा फटका बाहेर मारताना १७ व्यांदा टाळण्याजोगी चूक करीत गुण गमावला. नदालने ४४ मिनिटांमध्ये पहिल्या सेटमध्ये सरशी साधली. नदालने दुसऱ्या सेटममध्ये शानदार सुरुवात केली. त्याच्या फोरहँडच्या फटक्यांपुढे वावरिंकाचा बचाव निष्प्रभ ठरला. वावरिंकाचा फोरहँडचा फटका नेटममध्ये गेल्यामुळे नदालने २-० अशी आघाडी घेतली. नदालने त्यानंतर सर्व्हिस कायम राखत दुसरा सेट सहज जिंकला. वावरिंकाला राग अनावर झाल्यामुळे त्याने आपली रॅकेट कोर्टवर आपटली. तिसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये नदालने पुन्हा एकदा २०१५ चा चॅम्पियन वावरिंकाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर नदालने ४-१ अशी आघाडी घेतली. नदालने सर्व्हिस कायम राखत आघाडी वाढविली. वावरिंकाचा बॅकहँडचा फटका नेटवर गेल्यामुळे नदालचे विजेतेपद निश्चित झाले.\nनदालचा बॅड पॅच संपला\nतीन वर्षांपूर्वी नदालने विजेतेपद मिळवले होते. गेली 2 वर्षे तो विजयासाठी झगडत होता. मध्यंतरी तो दुखापतींनी ग्रासला होता. नदालच्या नावावर सध्या 15 ग्रँड स्लॅम विजेतेपदे असून फेडररचा 18 विजेतेपदांचा विश्वविक्रम मागे टाकण्यासाठी त्याला आणखी तीन विजेतेपदांची गरज आहे.\nअभिनव बिंद्रांच्या बायोपिकसाठी पिता-पुत्र एकत्र\nफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नदाल, जोकोविचने पुढची फेरी गाठली\nज्युड फेलिक्स हॉकी प्रशिक्षकपदी\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून कें��्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/real-estate-news/property/articleshow/49195759.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T21:48:17Z", "digest": "sha1:4SMCLVVSQFM7GE2RUXY5EEJ25EJAK5U5", "length": 17221, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "real estate news News: एक ‘बंगला’ बने न्याराऽऽऽ - property | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nएक ‘बंगला’ बने न्याराऽऽऽ\nमुंबईतल्या स्वतःच्या जागेचा पुनर्विकास स्वतःच करणाऱ्या दिनकर भोसलेंना आपण ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिने���ात बघितलं. पण वास्तवातही गोरेगावमध्ये असे एक भोसले आहेत, जे स्वतःच्या जुन्या बिल्डिंगचा पुनर्विकास स्वतःच करत आहेत…\nमुंबईतल्या स्वतःच्या जागेचा पुनर्विकास स्वतःच करणाऱ्या दिनकर भोसलेंना आपण ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमात बघितलं. पण वास्तवातही गोरेगावमध्ये असे एक भोसले आहेत, जे स्वतःच्या जुन्या बिल्डिंगचा पुनर्विकास स्वतःच करत आहेत…\nमुंबईत घर असणं ही आजघडीला मोठी गोष्ट आहे. जागेची कमतरता आणि घरांच्या चढ्या किमतींमुळे कित्येक लोकांची स्वतःच्या घराची इच्छा अपूर्ण राहते. पण मी त्या बाबतीत खूप नशीबवान आहे. गोरेगाव पश्चिमेच्या टिळकनगर इथल्या एन.आर.भोसले मार्गावरची ‘सुमन’ बिल्डिंग ही आमच्या मालकीची बिल्डिंग आहे. माझ्या आईचं नाव या इमारतीला दिलं आहे. ५०-६० वर्षांपूर्वी वडिलांनी बांधलेली आणि आता पुनर्विकासाला आलेली.\nवारसा हक्काने मिळालेली ही वास्तू म्हणजे आई-वडिलांचा आशीर्वादच. माझे वडील एन.आर.भोसले यांनी खूप कष्टाने ही वास्तू उभी केली. माझे वडील सिनेमांची पोस्टर्स बनवणारे प्रसिद्ध आर्टिस्ट होते. तेव्हाच्या अनेक हिट सिनेमांची पोस्टर्स त्यांच्याच कुंचल्यातून तयारी झाली होती.\nमाझी आई सुमन ही शास्त्रीय संगीत गायिका होती. माझी आजी दुर्गाबाई शिरोडकर हीसुद्धा आग्रा घराण्याची शास्त्रीय गायिका होती. त्यामुळे लहानपणापासूनच घरात संगीत होतं. माझी पत्नी हेमा हीसुद्धा संगीत क्षेत्रातली असून ती उत्तम पियानो वाजवते. ‘मेलडी मेकर्स’ नावचा एक जुना ऑर्केस्ट्रा आहे. त्याचे मालक अशोकुमार सराफ हे हेमाचे वडील. आमचा मुलगा सिद्धांतही गातो. मुलगी श्रुतीने मात्र आजोबांचा वारसा घेतलाय. तिने जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्ट केलंय. थोडक्यात आमचं संपूर्ण घरच कलेशी निगडित आहे. माझ्यासाठी घर आणि घरातली माणसं यांना सर्वाधिक प्राधान्य असतं. मी कर्क राशीचा असल्याने माझ्यासाठी घराची सुरक्षित सर्वात महत्त्वाची असते. आमची ‘सुमन’ ही बिल्डिंग आता पुनर्विकासासाठी सज्ज झाली आहे. इथे १५ भाडेकरू होते. त्या सर्वांना घर आणि पैसे देऊन स्थलांतरित केलं आहे. सध्या आम्ही पाटकर कॉलेज शेजारच्या इमारतीत शिफ्ट झालोय. मी स्वतःच आमच्या बिल्डिंगचा पुनर्विकास करत आहे. अनेक विकासकांनी मला पुनर्विकासच्या आकर्षक ऑफर्स दिल्या होत्या. त्यातल्या काही अधिक फायद्याच्याही होत्या. काही मजले आणि पैसेसुद्धा द्यायला विकासक तयार होते. पण त्या मी स्वीकारल्या नाहीत. कारण आई-वडिलांकडून मिळालेली ही वास्तू विकणं, माझ्या मनाला कधीच पटणारं नाही. शिवाय मलाही शेवटपर्यंत ‘लॅण्डलॉर्ड’ म्हणूनच राहायचंय.\nमाझं संपूर्ण आयुष्य या बिल्डिंगमध्ये गेलं. मी इथेच लहानाचा मोठा झालो, संगीत क्षेत्रात नाव कामवलं. सुदेश भोसले मोठा झाला, आता तो जुहूमध्ये राहायला जाणार, असं अनेकांना\nवाटत होतं. पण गोरेगाव सोडून मी कुठेही जाणार नाही.\n‘सुमन’चा पुनर्विकास करून एक अशी मजबूत वास्तू उभी करायची आहे, ज्यात फक्त भोसले कुटुंबच राहिल. त्या वास्तूत केवळ राहण्याची व्यवस्था नसेल तर माझा रेकॉर्डिंग स्टुडिओही असेल. इथे मुलगा सिद्धांतसाठी स्वतंत्र स्टुडिओ आणि मुलगी श्रुती हिच्यासाठी पेण्टिंग वर्कशॉप असेल. माझ्या वडिलांच्या कलाकृतींना नव्या वास्तूत विशेष स्थान असेल. आईच्या संगीत क्षेत्रातल्या कामचंही त्यात जतन करण्यात येईल. आई-वडिलांच्या प्रत्येक स्मृती नव्या वास्तूत जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. आधुनिक काळात जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवासुविधाही या वास्तूत असतीलच. तरीही त्यावर कलाकारांचं घर असल्याची ठळक छाप असेल.\nघरात स्वतःचा स्टुडिओ असेल आणि कुटुंबात कलाकार असतील तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अमिताभ और मै’ हा शो. येत्या १० ऑक्टोबरला तो षण्मुखानंदमध्ये होत आहे. त्यात मी अमिताभ बच्चन यांची निवडक २० ते २५ गाणी सादर करणार आहे. गाण्याच्या जोडीला काही डायलॉग्जही असतील. या शोमध्ये मुलगा सिद्धांत आणि अर्जिता ठक्करही साथसंगत करणार आहेत. पत्नी हेमा या शोची निर्माती असून ती पियानोवरही साथ देणार आहे. शोच्या डिझाइनची बाजू मुलगी श्रुतीने सांभाळली आहे. ‘अमिताभ और मैं’ची सर्व तयारी ही घरातच केलेली आहे, हे वेगळं सांगायला नको.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे\n(घर पाहावे बांधून) कार पार्किंगची मालकी सभासदाचीच\n(घरा पाहावे बांधून) रहिवाशांना बेघर न करता स्वयंपुनर्विकास शक्य\n(घर पाहावे बांधून) जमिनीवर नाव चढवणे महत्त्वाचे\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्���सैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या\nकर्जदारांना मुभा; क्रेडिट कार्डधारकांना वगळले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nएक ‘बंगला’ बने न्याराऽऽऽ...\nईएमआय बोले तो मासिक हप्ता\nनवी मुंबईतल्या विजेच्या तारा होणार भूमिगत...\nस्टीव्ह वॉ विकतोय भारतीय मालमत्ता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/town_planning", "date_download": "2020-03-29T21:12:11Z", "digest": "sha1:XIWGZZH33SLPU265RFOG5EJ2ZHPBIADR", "length": 13621, "nlines": 200, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "नगररचना", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / नगररचना\nविभाग प्रमुख श्री. दिलीप घेवारे\nमिरा भाईंदर शहराचे क्षेत्र ७९.४० चौ. कि.मी. असून १९ महसुली गावांचा समावेश आहे.मिरा भाईंदर शहराची विकास योजना (वगळलेला भाग सोडून) दि.१४/०५/१९९७ रोजी मंजूर झालेली असून दि.१५/०७/१९९७ पासून अंमलात आलेले आहे. वगळलेल्या भागाची विकास योजना दि.२५/०८/२००० रोजी मंजूर झालेली असून दि.१५/१०/२००० पासून अंमलात आलेली आहे. मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत शासन निर्णय क्र. टिपीए���-१२०८/१३४६/प्र.क्र.२६७/०८/नवि-१२, दि.२९/०८/२००९ अन्वये फेरबदल मंजूर झाले आहेत.\nनगररचना विभागामध्ये २३ कर्मचारी असून तांत्रिकपदे ०९ व अतांत्रिकपदे ०५ आहेत. सध्या कार्यरत नगररचनाकार - ०१, प्र. सहा. नगररचनाकार - ०१, कनिष्ठ अभियंता - ०४, मुख्य सर्व्हेअर , सर्व्हेअर , अनुरेखन प्रत्येकी ०१ व वरिष्ठ लिपिक / लिपिक - ०५ आहेत.\nटिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली फाईल डाऊनलोड करा.\nनवीन / सुधारित/ पुर्न:विकास बांधकाम प्रस्ताव छाननी\nविकास योजनेतील आरक्षणातील जागा विकास हक्क प्रमाणपत्र देऊन ताब्यात घेणे.\nविकास योजनेतील आरक्षणाखाली जागा, भुसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.\nमहानगरपालिका विभागातील जागेचा झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, जमीन मोजणी साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे, विकास योजनेबाबत अभिप्राय देणे.\nमहानगरपालिका क्षेत्रातील जुने गाळे / निवासी इमारत, औद्योगिक गाळे इत्यादी सुस्थितीत करणेसाठी दुरुस्ती परवानगी देणे.\nजागेवर कुंपणभिंत लावणेसाठी परवानगी देणे.\nनिवासी इमारतीवर पावसाळा कालावधीसाठी वेदरशेड परवानगी देणे.\nशासकीय जागा मागणी प्रस्ताव तयार करणे.\nमहाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार करावयाची इतर विविध कामे.\nमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार करावयाची विविध कामे.\nमहानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग अधिकारी यांना बांधकामाची माहिती / तपशील देणे व मार्गदर्शन करणे.\nन्यायालयीन प्रकरणात विधी विभागास माहिती पुरविणे व आवश्यक असलेल्या न्यायालयीन प्रकरणात पाठपुरावा करणे.\nमा. स्थायी समिती, मा. महासभा, इत्यादी विषय निहाय गोषवारा तयार करणे व त्या अनुषंगाने पुढील कामे करणे.\nमाहिती अधिकार, अपिलीय अधिकारातील कामे.\nमहानगरपालिकेतील इतर विभागातील आलेल्या संदर्भावर अभिप्राय देणे.\nमा. आयुक्त सो. यांनी निर्देशीत केलेले इतर कामे.\nअधिकृत आणि अनधिकृत बांधकामांची यादी .\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आरक्षणे\nमिरा भाईंदर शहर च्या मंजुर विकास योजनेमध्ये फेरबदल करणेबाबत\nमोकळ्या जागेवरील कराची थकबाकी\nनगर रचना विभाग(२०१७-२०१८)माहिती अधिकार अधिनियम\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र ला���लुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2020-03-29T22:51:46Z", "digest": "sha1:PLEAXEPFQTRV6BRMIO5LENLBNWHQRD5A", "length": 14027, "nlines": 688, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑगस्ट १० - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२१ वा किंवा लीप वर्षात २२२ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१५१९ - फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.\n१६८० - न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.\n१७९२ - फ्रेंच क्रांती - राजा लुई सोळाव्याला अटक.\n१८०९ - इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.\n१८२१ - मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.\n१८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.\n१९१३ - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.\n१९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटुन घेतले.\n१९८८ - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.\n१९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.\n२००६ - युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला.\n१२६७ - जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.\n१३९७ - आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.\n१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.\n१८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१८९५ - हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९२३ - फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४३ - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९५८ - जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९७० - ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्���ेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९७८ - क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९७९ - दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१७५९ - फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.\n१९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.\n१९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.\n२००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nस्वातंत्र्य दिन - इक्वेडोर.\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मार्च २९, इ.स. २०२०\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/location/asia/india/goa", "date_download": "2020-03-29T21:26:19Z", "digest": "sha1:BJTXCEJXJUNTDY6AXMD64IDLIDCAKZXU", "length": 19232, "nlines": 208, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "गोवा Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा\n(म्हणे) ‘इस्टरचे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ’ – आयरिश रॉड्रीग्स\nसामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.\nCategories गोवा, प्रादेशिक बातम्याTags प्रादेशिक, मद्य\nशासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला तिलांजली\nशासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्या\nउत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे\nशासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आ��ेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्या\nलोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील, घरीच थांबावे – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री\nगोव्यातजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे; मात्र केंद्राने दिलेल्या नियमांच्या आधारावर ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्या\nजीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गोव्यात नागरिकांच्या मोठ्या रांगा\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे, ही मागणी जोर धरत आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील लोक आता ही मागणी करू लागले आहेत.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्या\nगोव्यात ३ कोरोनाबाधीत सापडले\nगोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags कोरोना व्हायरस, प्रशासन\nरामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन \nहिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी गोवा आणि देवद पनवेल येथील आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण करण्यात आले.\nCategories गोवा, महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags गुढीपाडवा, सण-उत्सव, सनातन आश्रम देवद, सनातन आश्रम रामनाथी\nगोव्यात ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी\nगोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ‘जनता कर्र्फ्यू’ लागू होता आणि यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात राज्यात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पुढ�� देत आहे.\nCategories गोवा, प्रादेशिक बातम्या\nगोव्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू\nगोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे ‘फेसबूक’च्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.\nCategories गोवा, प्रादेशिक बातम्या\nगोव्यात ‘जनता कर्फ्यू’मध्ये ३ दिवसांनी वाढ, तर ३ दिवस राज्य ‘लॉकडाऊन’\nगोव्यात शासनाने ३ दिवस ‘जनता कर्फ्यू’मध्ये वाढ केली आहे, तर ३ दिवस राज्य ‘लॉकडाऊन’ राहील. याप्रमाणे गुढीपाडव्यापर्यंत राज्यात संचारबंदी राहील, तसेच सरकारी आणि खासगी आस्थापने हे ३ दिवस बंद रहातील. अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी वाहतूक चालू राहील.\nCategories गोवा, राष्ट्रीय बातम्याTags कोरोना व्हायरस, प्रशासन\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विर��ध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.oempackagingbag.com/mr/", "date_download": "2020-03-29T20:24:13Z", "digest": "sha1:DRUVWAERSLWU5RXJFF43TO3KV6UGOHFD", "length": 6934, "nlines": 209, "source_domain": "www.oempackagingbag.com", "title": "पॅकेजिंग बॅग, पेपर पॅकेजिंग, बायोडीग्रेडेबल बॅग - Oemy", "raw_content": "\nमजबुतीसाठी असलेला लोखंडी आधार बॅग\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरंगीत छपाई मजबुतीसाठी असलेला लोखंडी आधार तळाशी नाश्ता पॅकेजिंग ...\nनाव कागद आरोग्य अन्न पॅकेजिंग पिशवी वाईड रिसायकल ...\nक्राफ्ट कागद मजबुतीसाठी असलेला लोखंडी आधार तळाशी बटाटे चीप packag ...\nOemy पर्यावरण अनुकूल कंपनी, लिमिटेड, पॅकेजिंग डाँगुआन शहर, चीन मध्ये OEM आणि ODM निर्माता आहे. आमचा कार्यसंघ 15 वर्षे पॅकेजिंग पिशव्या उद्योग आहे. पूर्वी आम्ही फक्त स्थानिक बाजार विविध पॅकेजिंग डिझाइन, उत्पादन, मुद्रण आणि विक्रीपश्चात सेवा प्रदान. जागतिक प्लास्टिक प्रदूषण अधिक आणि अधिक गंभीर होतो, तेव्हा आम्ही विकसित आणि अधिक पूर्णपणे नाही फक्त स्थानिक बाजार, पण जागतिक बाजारात होणा-या पर्यावरण अनुकूल पॅकेजिंग पिशव्या, निर्मिती करणे आवश्यक आहे की लक्षात आले.\nनवीन सुधारणा व ऑफर मिळवा ...\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआता आमच्याशी संपर्क साधा\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nनॉन-मुख्य अन्न पॅकेजिंग बॅग, आरोग्य अन्न पॅकेजिंग बॅग, सुकामेवा पाउच , सुकामेवा पॅकेजिंग पाउचमध्ये , सुकामेवा पाउचमध्ये , पाळीव प्राणी खाद्यपदार्थ पॅकेजिंग बॅग ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/shilpa-shetty-deletes-videos-of-her-and-son-with-exotic-animals-after-backlash/articleshow/60522925.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T21:04:49Z", "digest": "sha1:FNCIUY2DRTTF6R4EN6JOHXAACG5NXMJP", "length": 9257, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "entertainment gossips News: ‘मस्ती’ महागात पडली - shilpa shetty deletes videos of her and son with exotic animals after backlash | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nसोशल मीडियावर सक्रिय असलेली शिल्पा शेट्टी सतत तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच शिल्पा दुबईच्या ट्रिपला गेली होती. तिथून तिनं एका चिम्पाझींसोबत मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला.\nसोशल मीडियावर सक्रिय असलेली शिल्पा शेट्टी सतत तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच शिल्पा दुबईच्या ट्रिपला गेली होती. तिथून तिनं एका चिम्पाझींसोबत मस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. मात्र तो चाहत्यांना फारसा आवडला नाही. प्राण्यांना त्रास दिल्याच्या मुद्द्यावरून नेटकऱ्यांनी शिल्पाला धारेवर धरलं. अखेर तिला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nकरोना- २५ कोटी का देतोय ट्विंकलच्या प्रश्नावर अक्षयने दिलं उत्तर\nकरोनाग्रस्तांसाठी या स्टारने देऊ केला मुंबईतील बंगला\n...म्हणून तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर- आलिया\nअमोल कोल्हेची प्रेक्षकांना 'गुड न्यूज', पुन्हा दिसणार संभाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/dhule/anna-bhau-sathaye-literary-festival-to-start-from-tomorrow-in-dhule/articleshow/70197753.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T23:14:23Z", "digest": "sha1:W3UNZVE7HK6R7YK42QXCC4YLWPRKSVF2", "length": 12833, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "anna bhau sathaye convention : धुळ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर - anna bhau sathaye literary festival to start from tomorrow in dhule | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nधुळ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर\nशाहिरीबरोबरच साहित्यातून वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर समाजसुधारक, लोककवी व साहित्यिक कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर उद्या, १३ जुलैपासून धुळ्यात सुरू होणार आहे. निमित्त आहे दहाव्या कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे.\nधुळ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर\nशाहिरीबरोबरच साहित्यातून वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर समाजसुधारक, लोककवी व साहित्यिक कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर उद्या, १३ जुलैपासून धुळ्यात सुरू होणार आहे. निमित्त आहे दहाव्या कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे.\nधुळ्यातील पारोळा रोडवरील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी, सकाळी ८.३० वाजता प्रबोधन फेरी होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता विचारवंत प्रा. गोपाळ गुरू यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी कामगार नेते कॉ. डॉ. भालचंद्र कांगो भूमिकेची मांडणी करतील. पुरोगामी विचारवंत प्रा. विलास वाघ हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. बी. अडसुळे करतील. यावेळी तीन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.\nपहिल्या दिवशी पहिल्या सत्रात दुपारी १२ वाजता 'चक्रव्यूहात अडकलेली लोकशाही' या विषयावर महेश झगडे (निवृत्त प्रधान सचिव) विचार मांडणार असून, दुसऱ्या सत्रात दुपारी एक वाजता 'अण्णाभ��ऊंचा वर्गसंघर्ष' या विषयावर डॉ. मिलिंद आव्हाड, अॅड. राहुल वाघ यांची भाषणे होतील. डॉ. शशी रौय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे सत्र दुपारी तीन वाजता सुरू होईल. सायंकाळी शाहिरी जलसा व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय.\nरविवारी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांचे वैचारिक नातेसंबंध या विषयावर वक्ते देवेंद्र इंगळे, 'गोविंद पानसरे व्यक्ती आणि विचार' या विषयावर स्मिता पानसरे यांची व्याख्याने होतील. विचारवंत डॉ. अलिम वकील यांच्या अध्यक्षतेखाली 'मूलतत्त्ववाद्यांची धर्मनिरपेक्षता' विषयावर मिलिंद कसबे, अविनाश पाटील, राकेश वानखेडे यांच्यात परिसंवाद होईल. लेखक उत्तम कांबळे यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होईल.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपुण्यात पॉझिटिव्हच्या संपर्कातील संशयित दाखल\nचाळीसगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी\nपुण्यावरून परतलेले दोन जण रुग्णालयात\nजळगाव जिल्ह्यात स्वयंस्फूर्त ‘संचार’बंदी\nधुळ्यात गस्तीवरील पोलिसांवर हल्ला\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nधुळ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर...\nधुळ्यात तरुणांवर प्राणघातक हल्ला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navpradnyeche-tantradnyan-news/data-management-mpg-94-1948724/", "date_download": "2020-03-29T22:36:39Z", "digest": "sha1:7GPOEF7UE7TJWME2I5XGALXCLGMIWZD3", "length": 27792, "nlines": 235, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Data management mpg 94 | विदा-विश्लेषणाचे मासले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nविदा-विश्लेषण वैयक्तिक स्तरावर कसे अमलात आणता येईल, हे पाहण्याआधी विदाकेंद्री निर्णयप्रक्रियेची काही यशस्वी उदाहरणे जाणून घ्यायला हवीत..\n|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर\nविदा-विश्लेषण वैयक्तिक स्तरावर कसे अमलात आणता येईल, हे पाहण्याआधी विदाकेंद्री निर्णयप्रक्रियेची काही यशस्वी उदाहरणे जाणून घ्यायला हवीत..\nविदा-विश्लेषणा(डेटा-अ‍ॅनालिटिक्स)वरील आजच्या लेखात ‘डेटासेंट्रिक डिसिजन मेकिंग’ म्हणजे विदाकेंद्री निर्णय प्रक्रियेची काही उदाहरणे पाहू. पुढील दोन लेखांत डिस्क्रिप्टिव्ह/ प्रेडिक्टिव्ह/ प्रीस्क्रिप्टिव्ह अ‍ॅनालिटिक्सच्या खोलात शिरू आणि एक सामाजिक उदाहरण घेऊन अ‍ॅनालिटिक्सचे प्रकल्प प्रत्येकाला कसे अमलात आणता येतील, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.\n(१) डॉ. जॉन स्नो यांचा ‘कॉलरा मॅप’ :\n१९व्या शतकात कॉलराच्या साथीने जगभरात थमान घातले. त्यात लाखो लोक मृत्युमुखी पडले. वैद्यकीय तज्ज्ञांना सुरुवातीला नक्की होतेय काय, याबद्दल काहीच कळेनासे झाले होते. याबाबत ७०० हून अधिक वैद्यकीय शोधनिबंध प्रकाशित झाले खरे; पण रोगाचे मूळ कोणासही सापडेना. याबाबत सर्वप्रथम यश मिळवले ते डॉ. जॉन स्नो यांनी. १८५४ च्या ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान लंडनमध्ये कॉलराच्या साथीने ५०० हून अधिक लोकांचा बळी घेतला होता. डॉ. स्नो यांनी नेहमीच्या वैद्यकीय चाचण्या बाजूला सारून एक वेगळाच प्रयोग केला. काय केले त्यांनी तर, लंडनचा नकाशा घेऊन त्यात जे ५०० लोक दगावले होते त्यांच्या निवासस्थानांच्या नकाशावर खुणा केल्या. त्यातून त्यांना आढळले, की काही ठरावीक वस्त्यांमध्येच साथीमुळे मृत्यू झाले होते. मग फक्त तिथल्या वस्त्यांची पाहणी केली असता आढळून आले की, तिथले पिण्याचे पाणी फारच दूषित होते. तसेच एकंदर सांडपाण्याची व्यवस्थाही अत्यंत खराब. तर शहराच्या इतर भागांत- म्हणजे जिथे कॉलराची साथ नव्हती अशा ठिकाणांची पाहणी केली असता, एकंदरीत स्वच्छता आणि पिण्याचे पाणीही स्वच्छ आढळले. नंतर अधिक संशोधनाअंती प्रदूषित पिण्याचे पाणी आणि कॉलराचा संबंध प्रस्थापित झाला आणि पुढचे सगळे जगजाहीर आह���च.\nआज ही गोष्ट फारच प्राथमिक वाटत असली, तरी १९ व्या शतकात- जेव्हा संगणक, डिजिटल तंत्रज्ञान, डेटाअ‍ॅनालिटिक्स वगरे काहीही उपलब्ध नसताना एका डॉक्टरने केवळ सर्जनशील दृष्टिकोन ठेवून जगाला एक मोठे वरदानच दिले होते. ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ यालाच म्हणतात. डॉ. स्नो यांचा ‘कॉलरा मॅप’ कदाचित ‘डिस्क्रिप्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स’चा जगातील पहिला यशस्वी प्रयोग असू शकेल\nवरील उदाहरणामुळे काही ठळक तत्त्वे नक्कीच सिद्ध होऊ शकतील :\n(अ) विदा-विश्लेषण करायला संगणक अभियंते नामक तज्ज्ञच हवेत असे काहीही नाही. चक्क एका डॉक्टरने प्रथम डेटा-अ‍ॅनालिटिक्सचा प्रयोग केलाय.\n(ब) तुमच्या व्यावसायिक अनुभवाबरोबर सर्जनशील दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा. ‘डिजिटल रीइमॅजिनेशन’ यातील एक प्रकार म्हणजे- जे मी आता करतोय, तेच वेगळ्या आणि अधिक कार्यक्षम व प्रभावी पद्धतीने डिजिटल तंत्रज्ञान वापरून करणे.\n(क) कुठल्याही गोष्टीच्या फार फार खोलवर गेल्यास तुम्हाला त्यातील गणित नक्कीच सापडते.\n(२) दुसरे महायुद्ध :\nमहायुद्ध काळात ब्रिटिश शास्त्रज्ञ अ‍ॅलन टय़ुरिंगनी जर्मन फौजांच्या गुप्त सांकेतिक संदेशांची उकल (डीकोड) करण्याचे यंत्र शोधून काढले, ज्यास ‘द टय़ुरिंग मशीन’ म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यातूनच- डेटा, गणितीशास्त्र, संगणक, अ‍ॅनालिटिक्स यांची मुहूर्तमेढ रचली गेली.\n(३) टारगेट रीटेल कंपनी, अमेरिका :\nअमेरिकेतील रीटेल क्षेत्रातील (किरकोळ विक्री) ‘टारगेट’ ही एक बलाढय़ कंपनी. त्यांनी २०१२ मध्ये व्यवसायवृद्धीसाठी एक अनोखा प्रयोग केला. तो म्हणजे- त्यांच्या ग्राहकांमध्ये ज्या स्त्रिया आहेत, त्यातील कोण गर्भवती आहेत याचा अंदाज वर्तविणे आणि त्यानुसार त्यांना विशेष उत्पादने, ऑफर्स वगरे. याला म्हणतात- ‘क्लासिफिकेशन अ‍ॅनालिटिक्स’\nदीर्घ अनुभवांतून त्यांना हे ठाऊक होते की-\n(अ) गर्भवती स्त्रिया (आणि त्यांची कुटुंबे, मित्रपरिवार) खरेदी करताना किमतीबद्दल फारसे संवेदनशील नसतातच आणि बरेचदा ठरवल्यापेक्षा जास्तीचे विकत घेतात.\n(ब) खरेदी एका ठरलेल्या कालावधीत, एका तारखेसाठी सुरू असते; म्हणजे ग्राहक दुकान िहडून रिकामाच परत जाण्याचा प्रश्नच नसतो.\n(क) त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार- विशेषत: मत्रिणी/ बहिणी/ इतर स्त्रियादेखील खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात.\n(ड) खरेदी फक्त त्या गर्भवती स्त्रीपर्यंत मर्यादित न राहता बाळासाठी सामान, वैद्यकीय वस्तू, त्याचबरोबर पाहुणे/ सण/ उत्सव/ जेवणावळी/ घरासाठी सजावट असे हे प्रकरण वाढतच जात असते.\n(इ) अनेक वर्षांच्या सार्वजनिक आरोग्यविषयक विदेमधून प्रसूती होण्याचा सर्वाधिक काळ (सप्टेंबर-डिसेंबर), जास्त खपणारी उत्पादने, ग्राहक रूपरेषा असे सर्व विश्लेषण त्यांनी वापरात आणले.\nपण दुकानात येणारी ग्राहक गर्भवती आहे, हे कसे ओळखावे तिचे कुटुंबीय/ मत्रिणी कशा ओळखाव्यात तिचे कुटुंबीय/ मत्रिणी कशा ओळखाव्यात त्यासाठी कंपनीने एक विदा-विश्लेषण प्रारूप निर्माण केले; ज्याची सुरुवात ग्राहकांना त्यांच्या नकळत प्रश्न विचारून केली जाते. दुसरे म्हणजे, एकदा खरेदी केली की त्या सूचीवरून किती गोष्टी गर्भवतीसाठी होत्या, हे लक्षात येऊन त्यांना मग पुढील वेळच्या खरेदीसाठी ऑफर, कूपन, स्पेशल कार्ड आदींचा भडिमार सुरू होतो. हल्ली तर दुकानाच्या दर्शनी भागातच गर्भवतींसाठीची काही विशिष्ट उत्पादने ठेवली जातात. तिथे आयओटी कॅमेऱ्यांची नजर असते. दुकानात येणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी घुटमळली, काही खरेदी पटकन केली, की यंत्रणेला लगेचच सूचना मिळते आणि ग्राहकाला मग ‘टारगेट’ केले जाते.\n‘टारगेट’चा गर्भवती स्त्रिया अंदाज ‘प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स’चा जगातील एक सर्वात मोठा यशस्वी प्रयोग असू शकेल\n(४) ‘बिग-बास्केट’ ऑनलाइन स्टोअर :\nजगभरात किरकोळ विक्री विदेचे विश्लेषण केल्यानंतर ‘बिग-बास्केट’च्या हे लक्षात आले की, सामान्य ग्राहक कमीत कमी ३० टक्के गोष्टी हव्या असूनदेखील ऐन वेळी- म्हणजे दुकानात वा ऑनलाइन खरेदी करताना विसरतात. त्यातून उपजली ‘स्मार्ट-बास्केट’ ही संकल्पना. यात बिग-बास्केट त्यांच्या प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्सवरून ग्राहक ऑनलाइन आल्यास किरकोळ सामानांची एक सूची पेश करते. इथे ग्राहकांनी आधी घेतलेल्या वस्तू, ग्राहकाची एकंदरीत रूपरेषा, बाहेरील वस्तुस्थिती आदींचा सुंदर मिलाफ करून अंदाज वर्तवला जातो. तसेच ग्राहक ऑनलाइन खरेदी संपवून पसे भरण्याच्या पायरीपर्यंत पोहोचल्यास खाली लगेच एक दुसरी सूची दिसू लागते- ‘तुम्ही मागच्या वेळी हेदेखील घेतले होते’\nबिग-बास्केटचे ‘स्मार्ट-बास्केट’ हा ‘प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स’चा भारतातील स्टार्ट-अप श्रेणीतील एक यशस्वी प्रयोग असू शकेल\n(५) अ‍ॅमेझॉन रेकमेंडर स���स्टीम :\n‘तुम्ही खरेदी केलेल्या उत्पादनासोबत इतरांनी या या गोष्टीदेखील घेतल्या’, ‘तुम्हाला या या गोष्टी पसंत असू शकतील’ अशी सूचना देणारी यंत्रणा.\nअ‍ॅमेझॉन कंपनीचा ३५ टक्के जागतिक महसूल त्यांनी ऑनलाइन ग्राहकाला काय खरेदी करायचे असू शकेल, हे यशस्वीपणे वर्तवल्यामुळे मिळतो आहे. जगातील अनेक देश, करोडो ग्राहक, अब्जावधी उत्पादने आणि सर्व काही ऑनलाइन/ रीअल-टाइम घडायला हवे. विचार करा, किती प्रचंड आवाका असेल त्यांच्या रेकमेंडर सिस्टीमचा हेच कार्य मानवी ‘सेल्स-मॅन’ वापरून करायचे झाल्यास हेच कार्य मानवी ‘सेल्स-मॅन’ वापरून करायचे झाल्यास यास डिजिटल युगात ‘मास पर्सनलायझेशन’ म्हणतात; म्हणजे प्रत्येक ग्राहकाला डिजिटल तंत्रज्ञान वापरून त्याच्या आवडीनुसार वैयक्तिक सेवा पुरवणे. आपल्या ३.५ अब्ज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवणे केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळेच त्यांना शक्य झाले असेल, नाही का यास डिजिटल युगात ‘मास पर्सनलायझेशन’ म्हणतात; म्हणजे प्रत्येक ग्राहकाला डिजिटल तंत्रज्ञान वापरून त्याच्या आवडीनुसार वैयक्तिक सेवा पुरवणे. आपल्या ३.५ अब्ज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवणे केवळ डिजिटल तंत्रज्ञानामुळेच त्यांना शक्य झाले असेल, नाही का म्हणूनच अ‍ॅमेझॉनची रेकमेंडर सिस्टीम ‘प्रेडिक्टिव्ह अ‍ॅनालिटिक्स’चा जगातील सर्वात जास्त व्याप्ती असलेला यशस्वी प्रयोग असू शकेल\nआणखी काही संदर्भ, ज्यांचे आपण आवर्जून वाचन करावे :\n(१) https://ourworldindata.org/ जगातील सर्वात मोठय़ा समस्या समजून घेण्यासाठी संशोधन आणि परस्परसंवादी ‘डेटा व्हिज्युअलायझेशन’. २९७ विषयांमधील २७४६ तक्ते, विश्लेषण.. सर्व मोफत त्यातील विदा डाऊनलोड करून तुम्ही स्वत:देखील काही नवीन प्रयोग स्वत:साठी करू शकाल.\n(२) टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस्च्या ‘अ‍ॅनालिटिक्स अ‍ॅण्ड इनसाइट्स’ (ए अ‍ॅण्ड आय) युनिटद्वारे प्रकाशित केलेल्या पुस्तकात (https://www.tcs.com/a-n-i-parivartana) तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ, उद्योजक, अर्थतज्ज्ञ, संशोधक, समाजसेवी अशा विविध क्षेत्रांतील मंडळींच्या लेखांचे आणि मुलाखतींचे संकलन आहे. या मंडळींनी ‘विदा-विश्लेषणा’चा सुंदर उपयोग करून विशिष्ट सामाजिक कार्य केले आहे.\nलेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्��णून कार्यरत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/badhaai-ho-box-office-collection-day-8/articleshow/66400487.cms", "date_download": "2020-03-29T23:04:17Z", "digest": "sha1:GPOK24GNEZ4N2G2RO7BVUWYU27AC4A6D", "length": 11800, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "बधाई हो : 'बधाई हो'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई ७६ कोटींच्या घरात - badhaai ho box office collection day 8 | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n'बधाई हो'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई ७६ कोटींच्या घरात\nआयुषमान खुराना आणि सान्या मल्होत्राचा 'बधाई हो' चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने या सिनेमाने आतापर्यंत ७६ कोटींची कमाई केली आहे.\n'बधाई हो'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई ७६ कोटींच्या घरात\nआयुषमान ���ुराना आणि सान्या मल्होत्राचा 'बधाई हो' चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने या सिनेमाने आतापर्यंत ७६ कोटींची कमाई केली आहे.\n'बधाई हो' हा चित्रपट २०१८ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये सामील झाला असून बॉक्स ऑफिसची कमाई वाढतच आहे. तसेच चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्सफूर्त प्रतिसादही मिळत आहे.\n>> बॉक्सऑफिस कमाई (कोटींमध्ये)\n'बधाई हो' हा चित्रपट विनीत जैन निर्मित असून आयुषमान खुराना, सान्या, नीना गुप्ता आणि गजराज राव हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. ज्या वयात नातवंडाना खेळवायचं त्याच वयात नकुल (आयुषमान खुराना) ची आई गर्भवती असते. ही गोष्ट लपवताना नकुलचा होणारा गोंधळ 'बधाई हो' मधून पाहायला मिळत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nअभिज्ञा भावेला करोनाची लागण\n'या' मराठी अभिनेत्यानं मागितली उद्धव ठाकरेंची माफी\n१२ वर्ष लहान कोरिओग्राफरशी लग्न, असं आहे प्रकाश राज यांचं आयुष्य\nघटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हृतिकच्या घरी राहायला आली सुझान\nइतर बातम्या:सान्या मल्होत्रा|बधाई हो|आयुषमान खुराना|box office collection|badhaai ho day 8|badhaai ho\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nकरोना- २५ कोटी का देतोय ट्विंकलच्या प्रश्नावर अक्षयने दिलं उत्तर\nकरोनाग्रस्तांसाठी या स्टारने देऊ केला मुंबईतील बंगला\n...म्हणून तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर- आलिया\nअमोल कोल्हेची प्रेक्षकांना 'गुड न्यूज', पुन्हा दिसणार संभाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसो��त\n'बधाई हो'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई ७६ कोटींच्या घरात...\n'इतिहास मनमोहन यांना चुकीचं समजणार नाही'...\n'बधाई हो'ची जादू कायम; कमाई ७० कोटींच्या घरात...\n#MeToo: हे सगळं आम्हाला माहीत होतं: कबीर खान...\n#Me Too: मी लेस्बियन नाही, तनुश्रीचं राखीला उत्तर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/deccan-literature-from-1st-january/articleshow/73588331.cms", "date_download": "2020-03-29T23:07:35Z", "digest": "sha1:GXHEIUXRSQYR5EAYFVWGPCF7C2R4TICX", "length": 11120, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune news News: ‘डेक्कन लिटरेचर’ ३१ जानेवारीपासून - 'deccan literature' from 1st january | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n‘डेक्कन लिटरेचर’ ३१ जानेवारीपासून\nम टा प्रतिनिधी, पुणे 'दखनी अदब फाउंडेशन'तर्फे पुण्यात ३१ जानेवारीपासून तीन दिवसीय 'डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'दखनी अदब फाउंडेशन'तर्फे पुण्यात ३१ जानेवारीपासून तीन दिवसीय 'डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कविता, नाट्य, चर्चासत्र आदींचा महोत्सवात समावेश असेल, अशी माहिती संचालक जयराम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. फाउंडेशनचे मनोज ठाकूर, रवींद्र तोमर आणि महोत्सवाच्या समन्वयक मोनिका सिंग या वेळी उपस्थित होते.\nमहोत्सवाचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होईल. या वेळी संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज, माजी आयपीएस व खासदार सत्यपाल सिंह, साखर आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम उपस्थित राहतील. महोत्सवातील सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतचे कार्यक्रम नेहरू सभागृह (घोले रस्ता) येथे होणार असून, सायंकाळी पाचनंतरचे कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होतील.\n'कार्यक्रमाचे यंदा दुसरे वर्ष असून, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर, अभिनेते सुबोध भावे, कवी डॉ. कुमार विश्वास, गायक स्वानंद किरकिरे, अशोक नायगावकर, मुनव्वर राणा, दानिश हुसेन, निझामी ब्रदर्स, लुबना सलीम, वैभव जोशी असे २५ हून अधिक कलाकार, साहित्यिक, गायक, पटकथा लेखक, कवी यात सहभागी होतील. महोत्सव सर्वांसाठी खुला असला, तरी प्रवेशासाठी www.deccanliteraturefestival.org या वेबसाइटवर नावनोंदणी बंधनकारक आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायच��� आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nपुणे: आणखी तिघे करोनामुक्त; उद्या डिस्चार्ज\nपुणे विभागात आज 'नो करोना'; एकही पेशंट नाही\nआम्ही काळजी घेतली, आता तुम्ही घ्या...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘डेक्कन लिटरेचर’ ३१ जानेवारीपासून...\nपुणेः ७ ते ९ फेब्रुवारीला ‘ गानसरस्वती महोत्सव'...\nपहिली प्रवेशाचे वयसाडेपाच वर्षांवर\nभिक्षेकऱ्याच्या डोक्यात घातला दगड...\nफ्लेक्सवरून मनसेचा ‘चले जाओ’चा इशारा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/doing-fraud-makes-maharashtrian-business-unscuessful/", "date_download": "2020-03-29T22:38:58Z", "digest": "sha1:KNUZ4MZQAWM666CSRJ4DA4XRWVADJQVS", "length": 11089, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मराठी माणूस धंद्यांत \"अशी\" फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का?", "raw_content": "\nमराठी माणूस धंद्यांत “अशी” फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआ-ठ-शे…इ..स्क्वे..र फूट…म्हणजे बगा पन्नास बॉक्स.\nतो कॅलक्यूलेटरवर खट खट करत बोलला.\nस्टोअरचं रिनोव्हेशन चाललंय. टाईल्स बदलणे, रंग बदलणे, ट्रॅक माउंटेड एलईडी लाईट्स लावणे वगैरे वगैरे. गेले तीन चार दिवस ह्याच कामात आहे. स्टोर ‘कसं’ असावं आणि दिसावं ह्याबाबतीत सॅमसंग (किंवा कुठलाही ब्रँड) अतिशय पर्टीक्युलर असतो. कुठल्याही बाबतीत केली गेलेली तडजोड त्यांना मान्य नसते. स्टोरमध्ये ‘कजारीया’ च्या आयव्हरी रंगाच्या टाईल्स होत्या. सॅमसंगला त्या मान्य नाहीत. “Johson’s porcelain vitrified salt and pepper (grey series)” ह्याच टाईल्स असायला हव्यात ह्यावर कंपनी अडून बसली. ह्या टाईल्स रेअर आहेत…महाग आहेत. अखेर अडला हरी म्हणत पुण्यात वणवण हिंडून मी ह्या टाईल्स मिळवल्या. आता एक मिस्त्री हवा होता.\nशेजारच्या एक दोन दुकानवाल्याना बोलून ओळखीत एखादा मिस्त्री मिळतो का ते पाहूया म्हणून गेलो. एक जण माझ्या ओळखीतला मिस्त्री आहे म्हणून एकाला घेऊन आला. हा बाप्या सगळंच काम मी करतो म्हणायला लागला. टाईल्सवाले, सिमेंट रेतीवाले माझ्या ओळखीतले आहेत मी स्वस्तात मिळवून देतो म्हणायला लागला. कामाला 5 दिवस लागतील म्हणाला. आधीच्या टाईल्स तोडायला वीस रुपये प्रति चौरस फूट आणि नव्या बसवायला छत्तीस रुपये प्रति चौरस फूट असा भाव त्याने सांगितला. मटेरियल वेगळे हा खर्च त्या महागड्या टाईल्सपेक्षा जास्त होत होता. मी घासाघीस करायचा प्रयत्न केला तर.\nसायेब तुम्ही मराठी माणूस, मी पन मराठी माणूस…मी जास्त घेईन का बाहेर 75 रुपये भाव घेतो. तुमच्यासाठी 56 लावला…बघा पटत असल तर करू, नाहीतर दुसरा माणूस मिळतंय का बघा ह्याहून कमीमध्ये.\nतो बेफिकिरीने तंबाखू मळत बोलला.\nमी संध्याकाळी सांगतो म्हणून सांगितलं. अर्थात हा भाव मला परवडणारा नव्हताच. स्टोअर सुरू करताना मी विश्वकर्मा नावाच्या एका राजस्थानी माणसाकडून फॉल सिलिंगचं काम करून घेतलं होतं. नशिबाने त्याचा नंबर माझ्याकडे होता. फोन करून त्याला बोलावलं आणि ओळखीचा मिस्त्री आण म्हणून सांगितलं. लगोलग तो एका “शर्मा” नावाच्या ग्वाल्हेरच्या माणसाला घेऊन आला. तिशीतला उमदा हसरा खेळकर माणूस शर्मा एकदम मस्त काम स्वस्तात करून देईल असंही विश्वकर्माने मला सांगितलं. शर्माने स्टोर पाहून घेतलं आणि मला आधीच्या टाईल्स तोडण्याचा आणि नवीन बसवण्याचा भाव सांगितला. त्याने सांगितलेला भाव ऐकून मी उडालोच.\nस्वस्त स्वस्त म्हणजे दहा पाच रुपयांचा फरक असेल असं मला वाटत होतं. पण –\nसर जी, टाईल्स तोडने का 8 रुपये और बिठाने का १६ रूपिया लुंगा. और हम रेती के बजाय डस्ट युज करेंगे. रेती का जरूरत नाही है फोकट मे पैसे मत उडाव.\nकुठे 56 आणि कुठे 24….निम्म्याहून कमी तरी देखील विश्वकर्माने लाडी गोडी लावून हा सौदा 22 वर आणून ठेवला. शिवाय 3 दिवसात काम पूर्ण\nमराठी माणूस मागे का आहे ते कळतंय\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत अस���लच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “मोदी सरकार विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांच्या निधीत कपात करत आहे” – हा प्रचार किती खरा आहे\nआयुर्वेदाच्या पंचामृतापैकी एक ‘दही’ : आहारावर बोलू काही – भाग १ →\nसोनिया गांधींच्या “परदेशी/इटालियन मूळ” च्या पलीकडची, अशीही एक हळवी बाजू…\nभारताच्या ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांची झळाळती कारकीर्द त्यांच्या व्यक्तिमत्वाची चुणूक दर्शवते\n2 thoughts on “मराठी माणूस धंद्यांत “अशी” फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का\nपब्लिक मध्ये मराठी धंदा करणार्यांच्या चूकांचे समर्थन करणारे त्या चूका दुरुस्त करणे आणखी कठीण करून टाकतात. जणू काय फीडबॅक देणारा दुष्मन आहे. तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. अहंकार वाढवून त्याची business chi learning ability कमी होते. क्रोध , लोभादि विकार हे धंद्यात आडचणी वाढवतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/follows-pune-city-patttern-in-lord-ganesha-festival-visarjan-mirvanuk/articleshow/65692563.cms", "date_download": "2020-03-29T22:59:36Z", "digest": "sha1:OJ6T4ABKFER4DIK6HNMX7EC57OIEYP3I", "length": 18133, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: विसर्जनासाठी ‘पुणे पॅटर्न’ - follows pune city patttern in lord ganesha festival visarjan mirvanuk | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपुण्यात मानाच्या गणपतीनंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होत असते. तसेच त्या ठिकाणावरील विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध असल्याने त्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर ‘पुणे पॅटर्न’ राबवित जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक करण्याचा निर्धार महापालिकेत आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासूनच महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे आश्‍वासन महापलिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले.\nगणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय; महापालिका यंत्रणेची साथ\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nपुण्यात मानाच्या गणपतीनंतर इतर सर्व गणपतींचे वि��र्जन होत असते. तसेच त्या ठिकाणावरील विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध असल्याने त्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर ‘पुणे पॅटर्न’ राबवित जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक करण्याचा निर्धार महापालिकेत आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासूनच महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे आश्‍वासन महापलिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले.\nमहापालिका प्रशासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची व शहरातील सर्व सामाजिक संस्थांची आढावा बैठक महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यासपीठावर आयुक्त चंद्रकांत डांगे, महामंडळाचे सचिन नारळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, मल्टिमीडियाचे सीईओ सुशील नवाल, सुभाष मराठे उपस्थित होते.\nसाने गुरुजी रुग्णालयाच्या जागेत मूर्ती विक्रेते\nशहरातील टॉवर चौकापासून ते घाणेकर चौकापर्यंत रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रेते आपली दुकाने थाटत असतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे या मूर्ती विक्रेत्यांना मनपाच्या साने गुरुजी रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत दुकाने थाटण्याची परवानगी देण्याची विनंती पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी केली. यावर आयुक्तांनी टॉवर चौकासह आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुलीवर विक्रेत्यांना मोकळ्या जागेत दुकाने थाटण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले.\nविसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर गेल्यावर्षी महापालिककेडून करण्यात आलेली लाईटची व्यवस्था पुरेश नव्हती. त्यामुळे यंदा विसर्जन मार्गावर जास्तीची लाईट व्यवस्था करण्याची मागणी रामानंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी. जी. रोहम यांनी केली. त्यानंतर मार्गावरील लोंबकळलेल्या तारा व उघड्या डिपी दुरुस्त करण्याच्या सुचना उपस्थितांनी बैठकीत मांडल्या. महाविरणचे अभियंता कापूरे यांनी प्रत्येक मंडळाने हॅलोजनचा वापर न करता एलईडी लाईचा वापर करण्याचे आवाहन यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना केले.\nगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी व तलावातील निर्माल्य संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपाच्या दोन स्वयंचलीत बोटींसह पट्टीचे पोहणारे व मनपा कर्मचारी मेहरूण तलावावर राहणार आहेत. तसेच मिरवणुकीत विघ्नसंतोषी लोकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याची मागणी या वेळी बैठकीत मांडण्यात आली. यावरदेखील दखल घेणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.\n‘रोटरी’कडून थंडा पाण्याची व्यवस्था\nरोटरी मिडटाऊनतर्फे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना थंड पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांच्यासाठी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वाहनांसाठी गैरसोय होत असते. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.\nघरोघरी जाऊन निर्माल्य संकलन\nगणेशोत्सवात गोळा होणारे निर्माल्याचे संकलन करण्यासाठी दररोज घरोघरी जाऊन निर्माल्य संकलित करणार असल्याची माहिती सुशील नवाल यांनी दिली. या उपक्रमासाठी महाविद्यालयीन तरुणांची मदत घेतली जाणार आहे. पहिल्याच दिवसापासून निर्माल्याचे संकलन करण्यासाठी प्रत्येक प्रभागात वाहने फिरवली जाणार असल्याचेही नवाल यांनी सांगितले. मानाच्या गणपतीनंतरच्या सर्व मंडळांना क्रमांकाचे वाटप केल्यास कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनावर येणारा ताण काही प्रमाणात कमी होणार असून, त्याचे नियोजनदेखील केले जाणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपरदेशवारीची माहिती लपवल्याने दाम्पत्यावर गुन्हा\nभुसावळ: मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; वाहतूक विस्कळीत\nसुप्रिया सुळे न्यूज अँकर बनल्या; दिली अजितदादांची बातमी\nसुप्रिया सुळेंनी केलं 'या' भाजप खासदाराचं कौतुक\nSSC Exams: दहावीचा पहिलाच पेपर फुटला; परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअकृषी विद्यापीठ बृहत आराखड्यासाठी ‘संवाद’...\nघनकचरा प्रकल्पाचा मार्ग मोकळा\nट्रॅक्टरची दुचाकीस्वार तरुणीस धडक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/Does-Left-Have-Future-in-India", "date_download": "2020-03-29T22:03:09Z", "digest": "sha1:ZJOOTMHRQNC7XIIJHFRXKTYG5ZDJKA7N", "length": 32113, "nlines": 114, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nभारतात डाव्या पक्षांना भवितव्य आहे\nरामचंद्र गुहा\t, बंगळुरू, कर्नाटक\nआज भारतातील डाव्यांना राखेतून पुन्हा भरारी घ्यावयाची असेल तर पहिली गोष्ट त्यांनी करायला हवी, ती म्हणजे- त्यांना आणखी जास्त भारतीय व्हावे लागेल. भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना होण्याअगोदर 1920 च्या दशकात मुंबईतील मार्क्सवादी विचारवंत श्रीपाद अमृत डांगे यांनी एक पत्रक लिहिले, ज्यात त्यांनी गांधींच्या तुलनेत लेनिनची अधिक स्तुती केली होती. तेव्हापासूनच भारतीय कम्युनिस्टांना भारतातील नायकांपेक्षा विदेशी नायक अधिक जवळचे वाटत आले आहेत. त्यांनी भारतातील नायकांना नेहमीच डावलून जर्मनीचे कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स, रशियाचे व्ही.आय.लेनिन आणि जोसेफ स्टालिन, चीनचे माओ-त्से-तुंग, व्हिएतनामचे हो-चि-मिन्ह, क्यूबाचे फिडेल कॅस्ट्रो आणि व्हेनेझुएलाचे ह्युगो चावेझ यांना आपलेसे केले आहे. वरील व्यक्तिमत्त्वांविषयीचा माझा मुख्य आक्षेप त्यांच्या विदेशी असण्यासाठी नाही, तर त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीबद्दल आहे.\nमे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मी केरळमध्ये होतो. लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या होत्या. असे वाटू लागले होते की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकसभेतील कम्युनिस्टांचा आकडा एक अंकी संख्येवर पहिल्यांदाच येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर डाव्यांचा राजकीय अस्त होत असताना योगायोगाने मी भारतातील डाव्यांची एकमात्र सत्ता उरलेल्या राज्यात होतो. इथे मी ‘केरळा शास्त्र साहित्य परिषद’ (केएसएसपी) च्या वार्षिक सभेसाठी वक्ता म्हणून आलो होतो.\n1960 च्या दशकात शिक्षक आणि कार्यकर्त्यांच्या एका समूहाने केएसएसपीची स्थापना केली. केएसएसपीचे घोषवाक्य आहे- ‘सामाजिक क्रांतीसाठी विज्ञान’. आपल्या स्थापनेपासून केएसएसपीने वैज्ञानिक साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवून आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुराव्यांवर आधारित विवेकी मार्ग वापरून प्रभावशाली कार्य केले आहे. त्यांनी हजारोंच्या संख्येत पुस्तके-पत्रके छापली आहेत, त्याचबरोबर पर्यावरण व सामाजिक स्वास्थ्याशी संबंधित चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याविषयी खूप पूर्वीपासून ऐकत-वाचत-पाहत आलो आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी मला विशेष आदरच वाटत राहिला आहे.\nबेंगळुरूमधून विमानाने प्रवास करून थिरुवनंतपुरम येथे उतरलो. तेव्हा तिथे माझ्या स्वागतासाठी केएसएसपीचे तीन कार्यकर्ते आले होते. त्यातील दोघे विद्यापीठामध्ये अनुक्रमे भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, तर तिसरा राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यरत होता. तिघांबरोबरच्या संभाषणामधून त्यांना जनतेच्या प्रश्नांविषयी व सामाजिक न्यायाविषयी असलेले स्वारस्य स्पष्ट दिसत होते. शिक्षक आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना याबाबत असलेले स्वारस्य केरळमध्ये सहजरीत्या दिसत असले, तरी भारताच्या इतर भागांमध्ये हे क्वचितच आढळून येते. त्यानंतर या वर्षीची सभा जिथे होणार होती, त्या पथनमथिट्टा या शहराच्या दिशेने आम्ही प्रवास सुरू केला. रस्त्यात लागलेल्या ‘इंडिया कॉफी हाऊस’च्या एका शाखेत आम्ही कॉफी पिण्यासाठी थांबलो.\nसहकार तत्त्वावर चालणाऱ्या इंडिया कॉफी हाऊसच्या प्रत्येक शाखेत विख्यात कम्युनिस्ट नेते ए.के. गोपालन यांचे चित्र लावलेले असते. या प्रथेला प्रस्तुत शाखादेखील अपवाद नव्हती. केएसएसपीची वार्षिक सभा क्रमाक्रमाने केरळच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आयोजित केली जाते. या वर्षीची सभा केएसएसपीच्या पथनमथिट्टा जिल्हा समितीने शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे असलेल्या एका माध्यमिक शाळेत आयोजित केली होती. संपूर्ण केरळ राज्यातून जवळपास एक हजार प्रतिनिधी या वार्षिक सभेला आले होते. आम्ही सर्वांनी एकत्र भोजन केले आणि नंतर आपापली ताटेदेखील स्वच्छ धुवून ठेवली.\nकेएसएसपी ही पक्षसंघटना नाही, उलट राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीशी (माकप) केएसएसपीचे कित्येक वेळा विवाद झाले आहेत. त्यातील सर्वांत चर्चिला गेलेला विवाद म्हणजे, 1980 मध्ये झालेले सायलेंट व्हॅली प्रकरण. केएसएसपीचे अनेक सदस्य कदाचित काँग्रेसला मतदान करत असावेत (क्वचितच कुणी भाजपलादेखील मतदान करत असेल). तरीसुद्धा हे सांगण्यात काहीच वावगे नाही की, स्थापनेपासून ते संघटनेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीपर्यंत अनेक बाबतींत केएसएसपीवर डाव्या चळवळीचा विशेष प्रभाव राहिला आहे. वार्षिक सभेदरम्यान मी अनुभवलेला केएसएसपीचा समतावादी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हा त्यांच्यावर असलेल्या डाव्या चळवळीच्या प्रभावाचे प्रतीक होता.\nभारतात इतर कोणत्याही राज्यात केएसएसपीसारखी संघटना नाही. इतकेच काय, तर कम्युनिस्टांची अनेक वर्षे सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्येही अशी कोणतीही संघटना नाही. याचे कारण असे असू शकते की, बंगाली मार्क्सवाद हा नेहमीच भद्रलोक (अभिजन) मानसिकतेमध्ये जखडून राहिला आहे. विशेष म्हणजे बंगाली मार्क्सवादाचा दृष्टिकोन हा साहित्यिक व बुद्धिवादी राहिला आहे, तर मल्याळी मार्क्सवाद हा अधिक व्यावहारिक आणि वास्तववादी राहिला आहे.\nनिवडणुकांच्या दृष्टीने 2019 हे वर्ष भारतातील कम्युनिस्ट चळवळींचा ऱ्हास अधोरेखित करणारे वर्ष मानले, तर 2004 हे वर्ष त्यांचा उत्कर्षबिंदू म्हणावे लागेल. त्या वेळी कम्युनिस्टांकडे लोकसभेत तब्बल 60 खासदार होते. ज्योती बसूंचे 1996 मध्ये पंतप्रधान न होऊ शकणे, ही बाब बंगालींना अजूनदेखील सलते. पण मागे वळून पाहताना मला असे वाटते की, डाव्यांनी यापेक्षाही मोठी चूक 2004 या वर्षी केली. 2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) या दोन्ही पक्षांनी संपुआप्रणीत डॉ.मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यास नकार दिला. 1996-1998 मधील संयुक्त आघाडी (युनायटेड फ्रंट) सरकार अल्पमतात होते. आणि जरी ज्योती बसूंनी या सरकारचे नेतृत्व केले असते, तरीही ते काही वर्षांत कोसळणारच होते.\nयाउलट 2004 मध्ये आलेल्या संपुआ सरकारने सत्तेत दोन कार्यकाळ पूर्ण केले. जर कम्युनिस्टांनी त्या वेळी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळातील शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास यांसारख्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला असता, तर त्यांनी सामान्य जनतेचे ज��वन नक्कीच सुकर केले असते. जनतेतील डाव्या पक्षांची प्रतिमादेखील कैक पटींनी वाढली असती. दुर्दैवाने माकपला पोथीनिष्ठ लेनिनवादी मानसिकतेने पछाडले होते, ज्यामुळे ‘बूर्ज्वा सरकारला’ सहायक ठरेल अशी भूमिका घेणे त्यांनी निषिद्ध मानले.\nराष्ट्रीय स्तरावर संसदीय लोकशाहीवादी कम्युनिस्टांची 2004 च्या उच्च बिंदूपासून 2019 च्या न्यूनतम बिंदूंपर्यंत पीछेहाट झाली आहे. त्याचबरोबर त्रिपुरा व पश्चिम बंगालमधून डाव्यांनी आपली सत्ता गमावली आहे आणि या दोन्ही राज्यांत त्यांना सत्ता पुन्हा हस्तगत करता येण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. केरळच्या बाबतीत विचार केल्यास, इथे नेहमीच डाव्यांचे आणि काँग्रेसचे सरकार आलटून-पालटून सत्तेत येत राहिले आहे. त्यामुळेच केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्यावर डावे पुन्हा विरोधी बाकांवर बसले आश्चर्य वाटू नये. आजदेखील भारतात अनेक प्रसिद्ध लेखक, कलाकार आणि प्रस्थापित विद्वानदेखील स्वतः डावे असल्याचा अभिमान बाळगून आहेत. परंतु राजकीय आणि सामाजिक जीवनावर असलेल्या प्रभावाच्या दृष्टीने विचार केल्यास, डाव्यांची इतकी दुर्दशा यापूर्वी कधीच झाली नव्हती. ही परिस्थिती बदलू शकते का की, डाव्यांची झालेली अधोगती अपरिवर्तनीय अशी वास्तविकता बनली आहे\nमी हा स्तंभ लिहीत आहे, त्यास नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांची किनार आहे. या निवडणुकांमध्ये आपण डाव्यांची जवळपास संपूर्ण देशात झालेली वाताहात पाहिली आहे. त्यामुळेच डाव्या पक्षांनी गमावलेले आपले राजकीय महत्त्व ते पुन्हा मिळवतील ही शक्यता अतिशय कमी दिसते. परंतु इतिहास हा नेहमीच विचित्र आणि अगदी अनपेक्षितरीत्या उलगडत असतो. कोणी याची कल्पनादेखील केली नसेल की, अमेरिका या जगातील सर्वांत मोठ्या भांडवलशाही राष्ट्रातदेखील आज समाजवादी विचार उसळी घेऊ शकतो भारतात आजदेखील सामाजिक विषमतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळेच प्रत्यक्षात जरी ‘नाही’ म्हटले, तरी किमान सैद्धांतिक दृष्ट्या तरी भारत हा नेहमीच डाव्यांसाठी सुपीक भूमी ठरू शकतो.\nआज भारतातील डाव्यांना राखेतून पुन्हा भरारी घ्यावयाची असेल तर पहिली गोष्ट त्यांनी करायला हवी, ती म्हणजे- त्यांना आणखी जास्त भारतीय व्हावे लागेल. भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना होण्याअगोदर 1920 च्या दशकात मुंबईतील ���ार्क्सवादी विचारवंत श्रीपाद अमृत डांगे यांनी एक पत्रक लिहिले, ज्यात त्यांनी गांधींच्या तुलनेत लेनिनची अधिक स्तुती केली होती. तेव्हापासूनच भारतीय कम्युनिस्टांना भारतातील नायकांपेक्षा विदेशी नायक अधिक जवळचे वाटत आले आहेत. त्यांनी भारतातील नायकांना नेहमीच डावलून जर्मनीचे कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स, रशियाचे व्ही.आय.लेनिन आणि जोसेफ स्टालिन, चीनचे माओत्से- तुंग, व्हिएतनामचे हो-चि-मिन्ह, क्यूबाचे फिडेल कॅस्ट्रो आणि व्हेनेझुएलाचे ह्युगो चावेझ यांना आपलेसे केले आहे.\nवरील व्यक्तिमत्त्वांविषयीचा माझा मुख्य आक्षेप त्यांच्या विदेशी असण्यासाठी नाही, तर त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीबद्दल आहे. या व्यक्तिमत्त्वांनी सर्व सत्ता आपल्या हाती एकवटून एकपक्षीय सत्ता राबवण्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. लेनिन व माओ यांना भारत किंवा भारतीय समाजाविषयी विशेष आकलन नव्हते आणि बहुपक्षीय लोकशाहीच्या चांगल्या वैशिष्ट्यांचीदेखील त्यांना पारख नव्हती. त्यामुळेच गांधी आणि आंबेडकरांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांना डावलून वर नमूद केलेल्या विदेशी व्यक्तिमत्त्वांची भक्ती केल्यामुळे भारतातील कम्युनिस्ट वास्तविक परिस्थितीपासून अधिकच दूर होत गेले.\nतरुण वाचकांना याची कल्पना नसेल की, 1920 च्या दशकात भारतात साम्यवादी विचारांची मुहूर्तमेढ रोवली जाण्याबरोबरच समांतरपणे एतद्देशीय समाजवादी विचारांची परंपरा मूळ धरत होती. या परंपरेचे प्रणेते कमलादेवी चट्टोपाध्याय, राममनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांसारखी व्यक्तिमत्त्वे होती; ज्यांना त्यांच्या समकालीन कम्युनिस्टांच्या तुलनेत भारतीय समाजाविषयी अधिक चांगली आणि अस्सल समज होती. कमलादेवींची स्त्री-पुरुष समानतेबाबत लोहियांची जातीय उतरंडीबाबत वर्गाबाबत आणि जेपींची सत्तेच्या विकेंद्रीकरणाबाबतची समज ही डांगेंच्या किंवा ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक प्रभावी होती. याचे कारण समाजवाद्यांनी भारतातील वास्तविक परिस्थितीच्या अनुभवावरून आपले आकलन बनवले होते, तर याउलट कम्युनिस्टांचे आकलन हे लेनिन आणि स्टालिन यांनी मांडलेल्या सिद्धांतांचे यांत्रिकरीत्या अनुकरण करून बनले होते. पण भारतातील कम्युनिस्टांना इथल्या मूळ समाजवादी परंपरेपासून धडा घेण्यात खूपच उशीर झाला आहे का\nखरे तर इथली मूळ स्वदेशी समाजवादी परंपरा भारतातील कम्युनिस्टांनी अधिक चांगल्या पद्धतीने आत्मसात करून घ्यायला हवी; कदाचित त्यांनी ‘समाजवादी’ हे लेबल आपलेसे करून घेण्यासंबंधी विचार करायलादेखील हरकत नसावी. कारण आजच्या काळात, 21 व्या शतकात ‘कम्युनिस्ट’ हे लेबल अगदी नकळतपणेसुद्धा जुलूमशाही व हुकूमशाही यांच्याशी जोडून पाहिले जाते. याउलट ‘समाजवादी’ हे लेबल अधिक सौम्य भासते. अर्थात, यात नक्कीच तथ्य आहे की, ‘समाजवादी’ या लेबलचा उत्तर प्रदेशमधील यादव कुटुंबीयांनी अगदी चुकीच्या पद्धतीने वापर केला आहे. परंतु यादव कुटुंबीयांची या लेबलवरील मक्तेदारी मोडीत काढून त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी उपयोग करून घेण्यासाठी कष्ट घेतले, तर ते भारतीय कम्युनिस्टांसाठी नक्कीच फलदायी ठरेल.\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कम्युनिस्ट पक्षांना ‘एकत्र’ आणून त्यांची मोट बांधण्यासंबंधी चर्चा होत होती. जर असे काही घडून आले, तर या नव्या पक्षाला नव्या नावाची गरज भासणार आहे. त्यामुळेच मला असे सुचवावेसे वाटते की, आपल्या नावातील ‘कम्युनिस्ट’ हा शब्द वगळून त्यांनी लोकशाही व समाजवादी (डेमोक्रॅटिक सोशालिस्ट) पक्ष अशा प्रकारे स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याची गरज आहे.\nकदाचित, भारतातील डाव्या पक्षांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने उचललेले हे छोटे पण महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. आज भारतातील डाव्यांकडे फक्त आपला भूतकाळ आहे, मात्र वर नमूद केलेली छोटी परंतु आश्वासक पावले उचलल्यावर भविष्यात भारतातील राजकारणाच्या पटलावर डाव्यांना नवी उघडीप मिळू शकते.\n(अनुवाद : साजिद इनामदार)\nरामचंद्र गुहा, बंगळुरू, कर्नाटक\nभारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्���सिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/category/technology/agri-business/", "date_download": "2020-03-29T22:13:11Z", "digest": "sha1:6QQBNAX3B5MNTIJCJGY63IVQNX6GCJXI", "length": 12695, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "कंपनी वार्ता", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nअबब.. एकाच झाडापासून मिळतात चक्क १९ किलो टोमॅटो..\nजागतिकीकरणाच्या या बहुरंगी व बहुढंगी काळाने अनेकांसाठी वेगवेगळी दालने खुली केली आहेत. तर, काही क्षेत्रात त्याचा फटकाही बसत आहे. असे फटका बसणारे क्षेत्र म्हणजे शेती. मात्र, अशावेळी रडून नाही, तर लढून शेती करावी लागणार आहे. [पुढे वाचा…]\nखर्च कमी करण्याचा फंडा शिका; २२ सप्टेंबरला कृषी निविष्ठा प्रशिक्षण कार्यशाळा\nअहमदनगर : शेतीमधील खरे दुखणे आहे, जास्त उत्पादन घेण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च. आधुनिक काळात त्याची गरज आहे. मात्र, तरीही अशी अनेक औषधे व कृषी निविष्ठा आहेत, ज्यांचे उत्पादन कमी खर्चात करून शेतीमध्ये वापरता येतात. त्याची [पुढे वाचा…]\n‘रासी सिड’कडून 25 लाख रुपये मदत\nमुंबई : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या साहाय्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोईमतुरच्या ‘रासी सिड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने पंचवीस लाख रुपयांचा धनादेश कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी प्रधान सचिव [पुढे वाचा…]\nउद्योगगाथा | अशी उभारली मजुराने जगप्रसिद्ध बाटा कंपनी\nजिद्दीच्या जोरावर सर्व संकटांवर मात करून यश मिळवणारे अवलिया जगभरात भेटतात. अगदी सर्वसामान्य वाटणारा माणूस अशी काही झेप घेऊन जगाला आपली वेगळी ओळख दाखवून देतो की जगभर त्याचे फोलोअर्स निर्माण होतात. त्यापैकीच एक अवलिया उद्योजक [पुढे वाचा…]\nतंत्रज्ञान | शेतीविषयक माहितीसाठी वापरा हे मोबाईल अॅप\nपरंपरागत शेतीला आधुनिक कृषीतंत्र आणि योग्य विक्री तंत्राची सांगड घालूनच शेती नफ्यात येऊ शकते. स��कार असोत की खासगी संस्था, त्यांच्या योजना किंवा तंत्रज्ञानाने शेतीचा विकास व शेतकऱ्यांची उन्नती होत नसते. त्यासाठी जादूची कांडी अजूनही बनलेली [पुढे वाचा…]\nमहिंद्रा कंपनीची स्विसमधील शेती कंपनीत गुंतवणूक\nमुंबई : देशातील अग्रगण्य कंपनी म्हणून लौकिक मिळविलेल्या महिंद्रा कंपनीने स्वित्झर्लंड येथील गमया (GAMAYA) कंपनीमध्ये ११.२५ टक्के शेअर खरेदी केले आहेत. गमया ही कंपनी भारतासह ब्राझील, उक्रेन आणि इतर काही देशांमध्ये शेतकऱ्यांना अचूक पिक सल्ला [पुढे वाचा…]\nअॅग्रोस्टारच्या शेतकऱ्यांना मिळणार अचूक पिक व हवामान सल्ला\nपुणे : महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना माफक रेटमध्ये कृषीनिविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या अॅग्रोस्टार कंपनीने आता शेतकऱ्यांना अचूक पिक व हवामान सल्ला देण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. अमेरिकेतील [पुढे वाचा…]\nBlog | अमेरिकेत ‘गांधी गोइंग ग्लोबल’ महोत्सव; जळगावच्या ‘गांधीतीर्थ’चाही सहभाग\nजळगाव म्हटले की सगळ्यांना आठवते जैन इरिगेशन कंपनी आणि त्यांचे गांधीतीर्थ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेऊन समाजाला सकारात्मक उर्जा देण्याच्या उद्देशाने भवरलाल जैन (भाऊ) यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. जैन हिलवरील [पुढे वाचा…]\nही ऑनलाइन कंपनी विकणार किराणा दुकानातून सामान..\nमुंबई : ऑनलाईन कंपन्या स्वस्तात मस्त माल विकत असतानाच ग्राहकांना यापासून होणारा फायदा रोखण्यासाठी केंद्र सरकारने या व्यवसायाला जाचक अति घातल्या. त्यामुळेच आता यातून मार्ग काढण्यासाठी अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या नवीन मार्ग शोधात आहेत. [पुढे वाचा…]\nबीव्हीजी म्हणजे कृषी विस्ताराचे विद्यापीठ : चंद्रकांत दळवी\nपुणे : बीव्हीजी लाईफ सायन्सेस नावाची कंपनी कृषी विस्ताराचे विद्यापीठ असल्याचे मत माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी व वितरकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्र���\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/offensive-statements", "date_download": "2020-03-29T21:36:43Z", "digest": "sha1:Z76BHZEL5F75FKVTYBRNS63GQIST4N2P", "length": 14921, "nlines": 181, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "हिंदुविरोधी वक्तव्ये Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > हिंदुविरोधी वक्तव्ये\n‘कोरोना ही अल्लाने केलेली शिक्षा’ म्हणणार्‍या इराकमधील धर्मगुरूंनाच संसर्ग \n‘आता स्वतःला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, हे इस्लामी धर्मगुरूंनी सांगावे ‘जगभर थैमान घालणार्‍या जिहादी आतंकवादाला इस्लामी धर्मगुरु खतपाणी घालतात. त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, आशियाTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आंतरराष्ट्रीय, कोरोना व्हायरस, चीन, धर्मांध, प्रशासन, मुसलमान, मौलवी, शिक्षा, हिंदुविरोधी वक्तव्ये\nब्राह्मणांविरुद्ध द्वेष निर्माण करणारी विधाने करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवडणुकांसाठी अपात्र घोषित करा – समस्त ब्राह्मण परिवार\nब्राह्मण समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करणारी विधाने करणारे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पदमुक्त करून त्यांना यापुढील सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी अपात्र घोषित करावे….\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags निवडणुका, निवेदन, प्रशासकीय अधिकारी, प्रादेशिक, ब्राह्मण, महाराष्ट्र विकास आघाडी, विरोध, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुविरोधी वक्तव्ये, हिंदूंचा विरोध\n(म्हणे) ‘जर मुसलमानांना ‘दंगलखोर’ ठरवले, तर देशात दंगली होत रहातील \nआम आदमी पक्षाच्या एका धर्मांध आमदाराकडून उघड उघड धमकी दिली जात असतांना त्यावर पोलीस प्रशासन कोणती कठोर कारवाई करणार कि अल्पसंख्यांक म्हणून कारवाई करण्यास टाळाटाळ करत तुष्टीकरण करण्यात धन्यता मानणार कि अल्पसंख्यांक म्ह��ून कारवाई करण्यास टाळाटाळ करत तुष्टीकरण करण्यात धन्यता मानणार अमानतुल्लाह खान यांची आमदारकी तात्काळ रहित करणे आवश्यक \nCategories देहली, राष्ट्रीय बातम्याTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, आम आदमी पक्ष, दंगल, धर्मांध, प्रशासनाचा भोंगळ कारभार, राष्ट्रद्राेही, राष्ट्रीय, हिंदुविरोधी वक्तव्ये\nजसे ऐश्‍वर्या रायशी प्रत्येक जण लग्न करू शकत नाही, तसेच प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही \nउपमुख्यमंत्रीपद कोणाला नको आहे सत्तेची ताकद कोणाला नको असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येक तरुणाला अभिनेत्री ऐश्‍वर्या रायशी लग्न करावसे वाटते; पण ऐश्‍वर्या तर एकच आहे ना \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्याTags अनादर, प्रादेशिक, भाजप, महिला, राजकीय, हिंदुविरोधी वक्तव्ये\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवच��े हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=-mate", "date_download": "2020-03-29T20:26:39Z", "digest": "sha1:6VGVLJRL4KA4DKVVP4P2VDFRR7ZKBIMZ", "length": 17840, "nlines": 226, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (117) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (948) Apply बातम्या filter\nसंपादकीय (169) Apply संपादकीय filter\nयशोगाथा (168) Apply यशोगाथा filter\nकृषी सल्ला (77) Apply कृषी सल्ला filter\nअॅग्रोगाईड (73) Apply अॅग्रोगाईड filter\nअॅग्रोमनी (61) Apply अॅग्रोमनी filter\nटेक्नोवन (43) Apply टेक्नोवन filter\nग्रामविकास (23) Apply ग्रामविकास filter\nबाजारभाव बातम्या (16) Apply बाजारभाव बातम्या filter\nकृषिपूरक (9) Apply कृषिपूरक filter\nकृषी प्रक्रिया (6) Apply कृषी प्रक्रिया filter\nकृषी शिक्षण (3) Apply कृषी शिक्षण filter\nइव्हेंट्स (2) Apply इव्हेंट्स filter\nशासन निर्णय (2) Apply शासन निर्णय filter\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची (1) Apply प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची filter\nमहाराष्ट्र (364) Apply महाराष्ट्र filter\nकृषी विभाग (247) Apply कृषी विभाग filter\nसोयाबीन (193) Apply सोयाबीन filter\nउत्पन्न (183) Apply उत्पन्न filter\nरब्बी हंगाम (171) Apply रब्बी हंगाम filter\nव्याप���र (154) Apply व्यापार filter\nव्यवसाय (151) Apply व्यवसाय filter\nकृषी विद्यापीठ (113) Apply कृषी विद्यापीठ filter\nसोलापूर (96) Apply सोलापूर filter\nदेशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा फटका; उद्योजक, शेतकरी हवालदील\nजळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक व्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या वस्त्रोद्योगाला कोरोनामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून...\nकलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटका\nसोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून कलिंगड, खरबूज या फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कोरोना’ विषाणूमुळे देश लॉकडाऊन...\nआपत्तीत मदत करू इच्छिणाऱ्यांची होणार नोंदणी ः जिल्हाधिकारी मांढरे\nनाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने...\nतयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे\nसांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे...\nनिफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात द्राक्षबागा जमीनदोस्त\nनाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. मोठे कष्ट...\n‘कोरोना’ग्रस्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे दोन कोटी रुपये\nकोल्हापूर : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती...\nद्राक्ष सल्ला : सद्यःस्थितीत उद्भवलेल्या समस्या अन् उपाययोजना\nसध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये बागायतदारांना वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कोरोना या विषाणूमुळे...\nआवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, कोरोना विरूद्धचे युद्ध आपण एकजुटीने जिंकू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे....\nपाण्याची उपलब्धता आणि पीकपद्धती\nस्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या लोकसंख्येत चारपट वाढ झाली आहे. स्वाभाविकच पाण्याची दरडोई उपलब्धता एकचतुर्थांशापेक्षा कमी झाली...\nकाटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा शेळीपालन व्यवसाय\nनिघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी शेटे यांनी सुमारे २५० शेळ्यांचा फार्म विकसित केला आहे. पूर्णवेळ व्यवसायाकडे काटेकोर...\nविदर्भातील हवामानानुसार पिकांचे नियोजन\nविदर्भाचे कार्यक्षेत्र १९ अंश ०५ अंश ते २१ अंश ४७ अंश उत्तर अंक्षाश आणि ७५ अंश ५९ अंश ते ७९ अंश ११ अंश पूर्व रेखांश असे आहे....\nभूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. केवळ मानवच नव्हे तर पशुपक्षीदेखील आज पाणीटंचाईपुढे हतबल होताना दिसत आहेत. खरंच पाण्याची...\nकापूस वाणात महाबीज टाकणार 'बिजी टू' तंत्रज्ञान\nअकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार झाला असून...\nकरंजी येथील केंद्रावर धान खरेदीस टाळाटाळ\nचंद्रपूर ः गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी येथील केंद्रावर धान खरेदीस टाळाटाळ होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या केंद्रावर धान...\nपाच दिवसांचा आठवडा तरी कर्मचारी बेपत्ता \nअमरावती ः पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतरही शासकीय कर्मचाऱ्यांची लेटलतिफी कमी झाली नाही. त्याची दखल घेत कार्यालयात उशिरा येणाऱ्या...\nसातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा\nसातारा ः जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने सर्व प्रमुख धरणांतील पाणीपातळी टिकून आहे....\nसध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणाचा विचार करता किमान तापमानात चढ-उतार होत असला तरी दुपारच्या तापमानात वाढ होताना दिसून येते....\nउन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन\nमहाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी,...\nवयाच्या ६१ व्या वर्षीही प्रयोगशील शेतीची आवड\nपुणे जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण व दुष्काळी शिरूर येथील शिरीषकुमार बरमेचा यांनी वयाच्या ६१ व्या वर्षीही प्रयोगशील शेतीत स्वतःला...\nतिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन\nजागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता करण्यासोबत, वन्यजीवांचा रहिवास, हवेची शुद्धता, कर्बवायूंचे शोषण अशा अनेक अंगाने अत्यंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/subahshdesaishivsena.html", "date_download": "2020-03-29T21:53:22Z", "digest": "sha1:66A3HX7SRWKJRBVZEDYLTT4MZDUACSIQ", "length": 6445, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "भाषामंत्री सुभाष देसाई यांचे नवीन नियम फाइलवर शेरा मराठीतच लिहा....... | Gosip4U Digital Wing Of India भाषामंत्री सुभाष देसाई यांचे नवीन नियम फाइलवर शेरा मराठीतच लिहा....... - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या भाषामंत्री सुभाष देसाई यांचे नवीन नियम फाइलवर शेरा मराठीतच लिहा.......\nभाषामंत्री सुभाष देसाई यांचे नवीन नियम फाइलवर शेरा मराठीतच लिहा.......\n'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीत लिहिण्याची सक्ती केली आहे. शेरा मराठीत लिहिला नसेल तर फाइल परत पाठवली जाणार आहे,' अशी माहिती मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली.\nपत्रकार दिनानिमित्त देसाई यांनी सोमवारी मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी सरकारची राजभाषेविषयीची भूमिका मांडली. सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच विभागाच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीतच लिहावा, असे सांगण्यात आले आहे. इंग्रजीत शेरा लिहिला असेल तर फाइल परत पाठविण्याची सूचना ठाकरे यांनी दिल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे. तसेच रंगभवन येथे मराठी भाषाभवन उभारण्याच्या आधीच्या सरकारच्या निर्णयाची माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यात रोजगार निर्मितीला सरकारने प्रधान्य दिले आहे. त्यानुसार किती गुंतवणूक केली यापेक्षा जे उद्योग जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील त्यांना सरकारकडून सवलती आणि आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. ���ज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-107082200024_1.htm", "date_download": "2020-03-29T22:25:05Z", "digest": "sha1:MRRTQXEN3MKPS2BNKJU2EXKZKB227NA2", "length": 13458, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सैर प्राणी पक्ष्यांच्या देशातली... | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसैर प्राणी पक्ष्यांच्या देशातली...\nसातपुडा पर्वरांगेच्या दक्षिण पायथ्याशी असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेस समांतर पसरलेला आहे. अडीचशे चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगल क्षेत्रात त्याची व्याप्ती आहे. एकोणविसशे पंचाहत्तर साली अस्तित्वात आलेलं हे अभयारण्य महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. पेंच नदीने त्याची उत्तर-दक्षिण अशी विभागणी झालेली आहे. उत्तर भाग आपल्याकडे तर दक्षिण भाग मध्यप्रदेशात.\nसातपुड्यातून उगम पावून पेंच नदी या राष्ट्रीय उद्यानातून वाहत वृक्षवेली व वन्यजीवांना आपल्या अमृतधारेने तृप्त करते. जैवविविधतेने समृद्ध भाग नद्या, खोरे, व उंच-सखल पर्वतरांगांनी सजलेला आहे. यामुळे येथे प्राणी, पक्षी व जैववनस्पतींची मुक्त उधळणं झाली\nयेथील अद्वितीय सृष्टीसौंदर्याने साहित्यिकांनाही आपली\nलेखनी उचलून सृष्टीच्या अविष्कारास शब्दांचे बळ दिले आहे. कालिदासासही येथील मनमोहक सृष्टीसौंदर्याने भुरळ घातली आहे. 'मेघदुतम' व 'शाकुंतल' या महाकाव्यातही येथील सौंदर्याचे रसभरित वर्णने आली आहेत. निळ्या आभाळाच्या कॅनव्हासखाली येथील विस्तीर्ण परसलेले गवताचे पट्टे, दाट झाडी, झुडपं व पर्वताची आकाशाला भिडणारी उंच सुळके विधात्याने रेखाटलेल्या कल्पनेतील चित्राप्रमाणे भासतात.\nचार विविध वनक्षेत्रांचा संयोग झालेल्या या राष्ट्रीय उद्यानात 33 प्रकारची प्राणीसंपदा, प���्षांच्या एकशे चौसष्ट जाती, तीस प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळून येतात. सातपुड्रयाच्या पायथ्याशी परसलेल्या या उद्यान प्रदेशात वाघ, चितळ, अस्वल, जंगली कुत्रे, हरिण, काळवीट, कोल्हे, नीलगाय, माकड यासारखी समृद्ध प्राणीसंपदा वास्तव्य करते. माशांच्या जवळपास पन्नास प्रजाती येथे आढळतात. येथील\nआपल्याकडील पक्षांसोबतच सातासमुद्रापार करून आलेले स्थलांतरित पक्षांच्याही विविध जाती येथे बघायला मिळतात. पेंचला भेट दिल्यास समृद्ध प्राणीजीवन, पक्षी विविधता, अप्रतिम र्नै‍सगिक सौंदर्याची विधात्याने केलेली उधळणं अनुभवून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याच्या स्मृती कायम रेंगाळत राहतील याची खात्री आहे.\nजाण्याचा मार्ग : पेंच राष्ट्रीय उद्यानास भेट द्यायला\nआपणासाठी विमान, रेल्वे व रस्ते वाहतूक व्यवस्था सज्ज आहे. नागपूर विमानतळ येथून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास जवळचे स्टेशन आहे नागपूर. बसने जायचे झाल्यास रामटेक जवळ करावे लागेल. येथून नियमित बससेवा उपलब्ध आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानापासून नागपूरचे अंतर आहे जवळपास 65 किलोमीटर.\nमाळशेज घाट (पावसाळी पर्यटन)\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरो��ाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/bjp-leader-pankaja-munde-address-rally-in-parali-on-occasion-of-gopinath-munde-birth-anniversary/articleshow/72488052.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T22:56:06Z", "digest": "sha1:YIPMNI53CXYQPOYPGNJPOUEHJ6HBCHXW", "length": 18434, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pankaja Munde rally : मी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला सोडावे: पंकजा मुंडे - bjp leader pankaja munde address rally in parali on occasion of gopinath munde birth anniversary | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला सोडावे: पंकजा मुंडे\nगोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.\nमी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला सोडावे: पंकजा मुंडे\nपरळी: गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पक्ष माझ्या बापाचा मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असं थेट आव्हान भाजप नेतृत्वाला देत आपल्या राज्य दौऱ्याची घोषणा पंकजा यांनी केली.\nविधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.\nदिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्��कांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टनंतर पंकजा मुंडे यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर अनेक चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या आजच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.\nमन मोकळं केलं नाही तर विष तयार होतं असं म्हणतं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी यावेळी केली. २७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विकासाच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.\nपंकजा भाजपातच, माझा मात्र भरोसा नाही: खडसे\nपंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजप नेतृत्व व पक्षातंर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी व्यक्ती' ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्षात जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे माहीत नसल्याचे टोला त्यांनी लगावला. ज्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि रुजवणयासाठी हाल सोसले, संघर्ष केला, अशा पक्ष नेते व कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार नाही का, की त्यांनाही वाऱ्यावर सोडून देणार असा खडा सवाल भाजप नेतृत्वाला केला. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भाजप नेतृत्व व पक्षातंर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. 'राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि शेवटी व्यक्ती' ही भाजपची घोषणा मी प्रत्यक्षात जगले. इतर कोणी या घोषणेनुसार काम केले की नाही हे माहीत नसल्याचे टोला त्यांनी लगावला. ज्यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी आणि रुजवणयासाठी हाल सोसले, संघर्ष केला, अशा पक्ष नेते व कार्यकर्त्यांच्या वेदना ऐकणार नाही का, की त्यांनाही वाऱ्यावर सोडून देणार असा खडा सवाल भाजप नेतृत्वाला केला. आम्हाला आमचा जुना पक्ष हवाय, असं सांगत पंकजा यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्न उभे केले.\nमाझ्या बंडाच्या बातम्या कोण��� पेरल्या याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नाही असे म्हणत पंकजा यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या जबाबदारीतूम मुक्त करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर झाला होता. पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न केले असल्याचे पंकजा यांनी सांगितले. तरीदेखील माझ्याविरोधात बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.\n'भाजपच्या आजच्या नेतृत्वात मत्सर आणि द्वेष'\nअजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावरील दु:ख पाहिले. पक्ष आणि घर फुटण्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. एक मुलगी म्हणून हे दु:ख मी समजून घेऊ शकते. घर फुटण्याचे दु:ख काय असतं हे मला ठाऊक असल्याचे पंकजा यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nभरधाव कार विजेच्या डीपीला धडकली; चार ठार\nवन्यजीवांच्या सुश्रुषेसाठी झटणारा ‘रानवेडा’\nवन्यजीवांच्या सुश्रुषेसाठी झटणारा ‘रानवेडा’\nजिल्हाबंदीचे निर्बंध आणखी कडक\nदिव्यांगांना एक महिन्याचे रेशन\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला सोडावे: पंकजा मुंडे...\nगोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही: खडसे...\nबीड: भीषण अपघातात ७ जागीच ठार, ३ जखमी...\nबीड येथे कार उलटली, तीन तरूण ठार...\nयुतीतील तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्राचं पत्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bjp-leader-suresh-dhas-supports-indurikar-maharaj-kirtan/", "date_download": "2020-03-29T21:14:31Z", "digest": "sha1:VS3CP57EQYV2AMXZDXMSIBBCXCN76TQ4", "length": 13945, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "इंदुरीकर महाराजांच्या मदतीला धावला भाजपचा 'हा' नेता | bjp leader suresh dhas supports indurikar maharaj kirtan | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nइंदुरीकर महाराजांच्या मदतीला धावला भाजपचा ‘हा’ नेता\nइंदुरीकर महाराजांच्या मदतीला धावला भाजपचा ‘हा’ नेता\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीबाबत वादग्रस्त विधान केले होते, तेव्हापासून ते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. अनेक लोकांच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्या बाजूने आता भाजपाचे मंत्री आणि आमदार सुरेश धस हे धावून आले आहेत. सुरेश धस यांनी इंदुरीकरांची बाजू घेत सांगितले की, ‘कोणी तरी काही बोलले म्हणून राज्य सरकार निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवत असेल तर, राज्य सरकारच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. जर इंदुरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,’ असं म्हणतं त्यांनी सरकारवर प्रखर टीका केली.\nसुरेश धस म्हणाले की, ‘इंदुरीकर महाराज जे काही बोलले ते गुरू चरित्रात लिहिलेले आहे. मग त्यात गैर काय आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी सांगितले की इंदुरीकर महाराज आणि PCPNDT कायदा याचा काय संबंध आहे. ही एक मोठी दुर्दैवी बाब आहे असे देखील ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, माझं मत असं आहे की वारकरी संप्रदायाची पताका हाती घेवून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचे किर्तन ऐकले जाते, ते म्हणजे इंदुरीकर महाराज. आणि त्यांनाच या सरकारनं नोटीस पाठवली आहे. जे गुरु चरित्रात आहे, पुराणात आहे तेच त्यांनी सांगितले, त्यात काही गैर नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.\nतसेच सुरेश धस म्हणाले की ‘सातत्याने एका धर्माच्या पाठीमागे लागणे, अगोदर शनी मंदिर, नंतर इंदुरीकर महाराज हे कुठेतरी बंद व्हायला हवे. कोणी काही बोलले म्हणून राज्य सरकारने ��ंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली असेल तर राज्य सरकारची मला कीव येते. नोटीस पेक्षा पुढची कारवाई जर झाली तर ते अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल. जर कारवाई झाली तर आम्ही शंभर टक्के इंदूरीकर महाराजांच्या पाठीमागे राहू. निश्चितपणे आम्ही त्यांचीच बाजू घेवू,’ असे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच आता राज्यभरातून देखील इंदुरीकरांच्या बाजूनं लोक बोलत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\n25 लाख रुपयांची फसवणूक केल्यप्रकरणी रत्नाकर गुट्टेंविरोधात FIR\nबलात्काराचा प्रयत्न करणार्‍याची केली हत्या, महिलेलाच मृत्यूदंड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nLockdown : पोलिसांची अशीही ‘गांधीगीरी’ \nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nमुंबई-ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा देण्यासाठी शिवसेना…\nCoronavirus Lockdown : ‘कोरोना’चे सावट असूनही वीजवितरण विभाग…\n‘कोरोना’बरोबर अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हताश\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nCoronavirus : भारताची ‘कोरोना’पासून लवकरच…\nCoronavirus : बेंगळुरूच्या वैज्ञानिकानं केला दावा, म्हणाले…\nजेजुरी : श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ससून हॉस्पिटलच्या…\n दारू मिळत नसल्यानं 2 युवकांची…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nव्हिडीओ शेअर करत पूनम पांडे म्हणाली – ‘आग आणि बर्फ’…\nCoronavirus : राज्यात वृध्दा���पेक्षा तरूण ‘कोरोना’चे अधिक…\nCoronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’चे 6 नवे रुग्ण, संख्या…\nCoronavirus Lockdown : ‘सक्तीनं लागू करा ‘लॉकडाऊन’, बॉर्डर पूर्णपणे सीलबंद करा’, केंद्र सरकारचं…\n नाशिकच्या शेतकर्‍यानं मजुरांना वाटले गहू\nहवेली : कदमवाकवस्ती येथे भाजीपाला खरेदीसाठी उसळली गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/us/mr/ride/ubersuv/", "date_download": "2020-03-29T22:37:55Z", "digest": "sha1:5VZ2HTJSXPLFLTEAJIOPNUIPYI6VQ772", "length": 4911, "nlines": 161, "source_domain": "www.uber.com", "title": "What Is Black SUV? - Luxury Car Service for Up To 6 Riders", "raw_content": "\nआढावाते कसे कार्य करतेकिंमतीचा अंदाज लावणारासुरक्षितताएक शहर शोधाविमानतळ शोधाब्लॉग\nआढावासाइन अप कसे करावेकारची आवश्यकता आहेकमाईड्राइवर ऍपBasics of drivingड्राइवर सुरक्षितताविमाब्लॉग\nआढावासंसाधनेUber फॉर बिज़नेस ब्लॉग\nआमच्या विषयीUber कसे कार्य करतेजागतिक नागरिकत्वन्यूजरूमगुंतवणूकदारांचे संबंधकरिअर\nगाडी चालवण्यासाठी साइन अप करा\nराईड घेण्यासाठी साइन अप करा\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nतुम्ही Washington D.C. यासाठी माहिती पहात आहात. दुसर्‍या स्थानाकरिता स्थानिक वैशिष्ट्ये आणि सेवा पाहण्यासाठी, एक वेगळे शहर निवडा.\n3. तुरंत उतर जाएँ\nआत्ता साइन अप करा\nमाझ्या माहितीची विक्री करू नका (कॅलिफोर्निया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/diwali13_tracker?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2020-03-29T20:41:05Z", "digest": "sha1:RAMZ6R34YGE5NWGIVQRDZD6FD4NKYEZV", "length": 10023, "nlines": 101, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32 5,291\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31 9,583\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45 6,622\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44 4,832\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39 4,015\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05 6,573\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29 4,980\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21 3,175\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09 10,726\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19 11,591\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28 13,384\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18 3,573\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34 7,767\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55 6,142\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28 12,097\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41 11,039\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27 6,483\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40 15,766\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14 6,299\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01 13,579\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59 9,891\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32 16,837\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59 10,891\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02 7,538\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31 16,849\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53 13,726\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19 6,889\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44 11,104\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55 5,056\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19 6,048\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42 8,543\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55 7,401\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27 8,500\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32 22,237\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50 8,862\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41 12,377\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रका���ांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AD%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T21:06:07Z", "digest": "sha1:PG6YZ524CULYWME4N7TRJDEXJRMR6R5Y", "length": 23046, "nlines": 322, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "महागाई भत्ता: Latest महागाई भत्ता News & Updates,महागाई भत्ता Photos & Images, महागाई भत्ता Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या ...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र...\nकरोनाशी लढा यशस्वी; राज्यात ३४ रुग्णांना ड...\n...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित प...\nजगच संकटात आहे; कोणीही मदतीला येणार नाही: ...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजार...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्र���्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nराजपत्रित अधिकाऱ्यांचा मदतीचा हात\nदोन दिवसात सोनं दोन हजारांनी स्वस्त\nभांडवली बाजारापाठोपाठ कमॉडिटी बाजारावर करोना विषाणूची वक्रदृष्टी पडल्याने सोने-चांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात साठेबाजांनी सोन्याची जोरदार विक्री केली. ज्यामुळे या मौल्यवान धातूंचे भाव गडगडले. दोन दिवसात सोनं २००० रुपयांनी स्वस्त झाले असून आज सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४१ हजार ४४३ रुपये होता.\nमहागाई भत्ता वाढला; केंद्राचे कर्मचारी-पेन्शनधारकांना गिफ्ट\nकेंद्र सरकारचा आज (शुक्रवार) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा���ील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करत तो २१ टक्के इतका करण्यात आला आहे.\n आता दर ६ महिन्यांनी वाढणार पगार\nवर्षानंतर पगारवाढ न होता ती सहा महिन्यात झाली तर.... खरे नाही वाटत ना....... खरे नाही वाटत ना... पण हे खरे आहे आणि आता तुम्हाला दर सहा महिन्यांनी पगारवाढ मिळण्याची पद्धत लवकरच सुरू होणार आहे. मोदी सरकारने नोकरदारांसाठी ही नवी योजना आणली आहे. मात्र, हे अच्छे दिन केवळ खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठीच असणार आहे.\nवसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेबाबत विधानपरिषेदेत चर्चाचांगली सेवा देण्याचे कंत्राटदाराचे आश्वासननगरविकास मंत्र्यांची विधान परिषदेत माहितीम...\nमागण्या पूर्ण न झाल्यास लेखणी बंद आंदोलनम टा...\nपरिवहन सेवेचे चाक रुतले\nतोट्याचे कारण देत ठेकेदाराची माघारकरारातून मुक्त करण्यासाठी दिले पत्रआर्थिक मदत देण्याची मागणीवैष्णवी राऊत, वसई वसई-विरार महापालिकेच्या परिवहन ...\nटीएमटीला हवे २९१ कोटींचे अनुदान\nमहसुली व भांडवली खर्चासाठी १५६ कोटींची गरज० यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानाची मागणी० तूट भरून काढण्यासाठीही अनुदानाची गरजम टा...\nपरिवहनच्या संप सहाव्या दिवशी अखेर मिटला\n- मंगळवारपासून पुकारला होता संप- सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हालम टा...\nबाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन\nबाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे\nमहागाई भत्त्यासह सातव्या वेतना आयोगाची मागणीम टा...\nनिम्म्या कर्मचाऱ्यांचे काम बंदच\nपरिवहन कर्मचाऱ्यांचा संप कायममनसे संघटनेचे कर्मचारी आक्रमकचश्रमजीवी आणि बहुजन कामगार संघटनेची माघारम टा...\nपरिवहन सेवा पुन्हा बंद\n(फोटो आहेत)म टा वृत्तसेवा, वसईवसई-विरार महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा कामबंद आंदोलन सुरू केले आहे...\nकेडीएमसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nमहासभेची मान्यता; कर्मचाऱ्यांचा जल्लोषम टा...\nपीएफ कार्यालयावर पेन्शनरांचा मोर्चा\nकोल्हापूर टाइम्स टीमकोशियारी समितीच्या शिफारशी लागू कराव्यात यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 'ईपीएस १९९५ पेन्शनधारकांनी सर्व श्रमिक ...\nपरिवहन कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला\nम टा वृत्तसेवा, वसईविविध मागण्या पूर्ण करण्यासाठी वसई-वि��ार महानगरपालिकेच्या परिवहन सेवा कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर चौथ्या दिवशी मिटला...\nअॅटोटेक कंपनीत आठ हजारांची वेतनवाढ\nम टा वृत्तसेवा, सातपूरअंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक अॅटोटेक कंपनीतील कामगारांना आठ हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात आली आहे...\nगेल्या तीन वर्षांपूर्वी कळवण ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यात आले...\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nमोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-03-29T20:51:40Z", "digest": "sha1:VEXTA4S62COZYQ3AFQGWVHKUTXXLIZQD", "length": 34599, "nlines": 400, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "प्राप्तीची सूचनाः शिप मॅन व लिपिक कर्मचारी भरती | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[28 / 03 / 2020] इस्तंबूलचे राज्यपाल अली येरिलिका: इंटरसिटी परिवहन सराव बंदी घातली आहे\tcoronavirus\n[28 / 03 / 2020] इस्तंबूलचे राज्यपाल अली येरिलिका: मुलांना बाजारात नेले जाणार नाही\tcoronavirus\n[28 / 03 / 2020] 28.03.2020 कोरोनाव्हायरस अहवाल: आम्ही एकूण 92 रुग्ण गमावले\tcoronavirus\n[28 / 03 / 2020] बाकेंट्रे आणि मारमारे बाहेरील रेल्वे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आल्या आहेत\tएक्सएमएक्स अंकारा\n[28 / 03 / 2020] परिवहन मंत्री मेहमेत कहित तुर्हान यांना डिसमिस केले\tएक्सएमएक्स अंकारा\nनिविदा घोषितः शिप मॅन आणि लिपिक कर्मचार्‍यांची भरती\n« निविदा घोषणे: कार भाड्याने देणे सेवा\nनिविदा घोषितः सक्रिया नॉस्टॅल्जिक ट्रॅम लाइन बनविली जाईल (निविदा रद्द) »\nशिप मॅन आणि सिमिशियन कार्मिकांची भरती\nरिपब्लिक ऑफ़ टर्की जनरल डायरेक्टोरेट ऑफ़ स्टेट रेलवे मॅनेजमेंट (टीसीडीडी) वँग्लू फेरबोबट बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन\n83/14/97/01/05/2020/31 च्या एकूण सर्व्हिस हे जाहीर केलेल्या सार्वजनिक खरेदी कायद्याच्या १ article व्या लेखानुसार खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे निविदा देण्यात येईल. ��िविदेबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.\nनिविदा नोंदणी क्रमांक: 2020 / 128025\nअ) पत्ताः काळे महलले अहिलत योल सीएडी. 50 13200 तात्वन / बिटलिस\nबी) दूरध्वनी आणि फॅक्स नंबरः 4348278040 - 4348278043\nड) इंटरनेट पत्ता जेथे निविदा दस्तऐवज पाहिले जाऊ शकते: https://ekap.kik.gov.tr/EKAP/\nनिविदा विषयाची 2- सेवा\nअ) गुणवत्ता, प्रकार आणि मात्राः\nएकूण 83 सेवकाचा कर्मचारी 14/97 / 01-05 / 2020/31 सह TATVAN-व्हॅन जहाजावरून किनार्यावर उतरण्या चढण्यासाठी उपयुक्त असा काढता-जोडता येणारा पूल 12 CIMAC 2022 (तीस-दोन) महिने सेवा खरेदी दरम्यान आयोजित माणूस 32 जहाज ऑपरेशन TCDD VANGÖLÜ फेरी व्यवस्थापनाशी द गाडी FERİDE उपकरणे\nEKAP मधील निविदा दस्तऐवजात समाविष्ट असलेल्या प्रशासकीय तपशीलांमधून तपशीलवार माहिती मिळू शकेल.\nबी) स्थान: टीसीडीडी वानग्लू FERİBOT MÜDÜRLÜĞÜ\nसी) कालावधी: 01.05.2020 ची तारीख, कार्य पूर्ण होण्याची तारीख 31.12.2022\nअ) स्थानः टीसीडीडी वांगले- फेरीबॉट मॅनेजमेंट काले महालेस्- अहलात योलु कॅड. 50 13200 - टाटवान / बीट्लिझ\nआम्ही केवळ मूळ दस्तऐवज दरम्यान मूळ निविदा दस्तऐवज दस्तऐवज फरक मूळ दस्तऐवज शासकीय राजपत्रातील, दररोज वर्तमानपत्र, सार्वजनिक संस्था आणि संघटनांच्या वेब पृष्ठे geçerlidir.kaynak की नाही हे geçmez.yayınlan प्रापण सूचना माहिती हेतू प्रकाशित केले आहे आमच्या साइटवर नोंदणी करा.\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कारच्या बातम्याः\nटीसीडीडी ने मौखिक परीक्षा परिणाम जाहीर केले\nचीननंतर जहाजे उभारण्यासाठी आम्ही दुसरा देश आहे\nदोन वर्षापूर्वी एका ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीने शस्त्रक्रिया केली\nमॅन 10 विचारा. वर्ष गान\nअंकारामध्ये जुन्या माणसाचा पाय ट्रेनने मारला\nयवज सुल्तान सेलीम ब्रिजचे आर्किटेक्ट इब्राहिम सेसेन\nओल्ड मॅन स्लॅम ट्राम वर ट्राम\nयुरोएक्स पौंडने युरोस्टर ट्रेन विकत घेतली नाही\nजुन्या माणसाला स्तरीय क्रॉसिंगवर ट्रेनने धडक दिली\nहज क्रिम स्टेटमेंट काढून टाकणाऱ्या व्यक्तीने इझबॅन ट्रेन\nरेल्वेने घरी परतल्यावर, पब्लिकमॅन जो बिडेन यांनी या मोहिमेची पूर्तता केली\nससमुन ट्रामने जुन्या माणसाला मारले\nटीसीडीडी ट्रान्सपोर्टेशन इन्क. अपंग लोक कार्मिक खरेदी करा\nटीसीडीडी ट्रान्सपोर्टेशन एक्सएमएक्स पब्लिक कार्मिक अधिकारी खरेदी करेल\nटीसीडीडी व्हॅंग्लू फेरी व्यवस्थापन समुद्र किनार्यावरील लक्ष्याकडे लक्ष वेधण्यासाठी\n+ Google कॅलेंडर+ ICal वर निर��यात करा\nटीसीडीडी व्हॅंग्लू फेरबोट डायरेक्टोरेट\nटीसीडीडी सामान्य संचालनालय खरेदी व स्टॉक नियंत्रण विभाग\nअंकारा, अनाफ्टरलर माह, हिपोड्रम कॅड. नाहीः एक्सएनयूएमएक्स, अल्टांडाğ 06340 Türkiye + नकाशे\n« निविदा घोषणे: कार भाड्याने देणे सेवा\nनिविदा घोषितः सक्रिया नॉस्टॅल्जिक ट्रॅम लाइन बनविली जाईल (निविदा रद्द) »\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कारच्या बातम्याः\nटीसीडीडी ने मौखिक परीक्षा परिणाम जाहीर केले\nचीननंतर जहाजे उभारण्यासाठी आम्ही दुसरा देश आहे\nदोन वर्षापूर्वी एका ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीने शस्त्रक्रिया केली\nमॅन 10 विचारा. वर्ष गान\nअंकारामध्ये जुन्या माणसाचा पाय ट्रेनने मारला\nयवज सुल्तान सेलीम ब्रिजचे आर्किटेक्ट इब्राहिम सेसेन\nओल्ड मॅन स्लॅम ट्राम वर ट्राम\nयुरोएक्स पौंडने युरोस्टर ट्रेन विकत घेतली नाही\nजुन्या माणसाला स्तरीय क्रॉसिंगवर ट्रेनने धडक दिली\nहज क्रिम स्टेटमेंट काढून टाकणाऱ्या व्यक्तीने इझबॅन ट्रेन\nरेल्वेने घरी परतल्यावर, पब्लिकमॅन जो बिडेन यांनी या मोहिमेची पूर्तता केली\nससमुन ट्रामने जुन्या माणसाला मारले\nटीसीडीडी ट्रान्सपोर्टेशन इन्क. अपंग लोक कार्मिक खरेदी करा\nटीसीडीडी ट्रान्सपोर्टेशन एक्सएमएक्स पब्लिक कार्मिक अधिकारी खरेदी करेल\nटीसीडीडी व्हॅंग्लू फेरी व्यवस्थापन समुद्र किनार्यावरील लक्ष्याकडे लक्ष वेधण्यासाठी\nआज इतिहासात: 29 मार्च 1880 राज्य द्वारे\nइस्तंबूलचे राज्यपाल अली येरिलिका: इंटरसिटी परिवहन सराव बंदी घातली आहे\nइस्त���बूलचे राज्यपाल अली येरिलिका: मुलांना बाजारात नेले जाणार नाही\n28.03.2020 कोरोनाव्हायरस अहवाल: आम्ही एकूण 92 रुग्ण गमावले\nCovidien-19 निदान किट घरगुती तुर्की कंपन्या उत्पादन\nमेट्रोबस आणि बस स्टॉपपासून अंतर संरक्षित करा\nआयईटीटी द्रुत ट्रॅकिंग सेंटरद्वारे त्वरित हस्तक्षेप करते\nपरिवहन आणि पायाभूत सुविधा मंत्री आदिल करैसमेलोआलु यांनी घेतला\nएलाझिगमध्ये प्रत्येक वेळेपूर्वी सार्वजनिक परिवहन वाहने निर्जंतुकीकरण केली जातात\nव्हॅनमधील ट्रॅफिक लाइट्सपासून घरी रहाण्यासाठी कॉल करा\nकहरमनमारामध्ये सार्वजनिक वाहतूक वाहनांवर जंतुनाशक यंत्र स्थापित केले\nट्रॅबझोनमध्ये ट्रॅफिक सिग्नलिंग सिस्टमसह हेडे इव्ह कॉल\nअंतल्या मधील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी सार्वजनिक परिवहन विनामूल्य\nकायसेरी येथील सार्वजनिक वाहतुकीस सामाजिक अंतर\nप्राप्तीची सूचनाः 49 ई 1 आणि 60 ई 1 काँक्रीट शियर्स क्रॉसमेम्बरचा पुरवठा\nनिविदा घोषितः हलिया मेट्रो पास पूल, फिरणारी, देखभाल, दुरुस्ती व समस्यानिवारण सेवा खरेदी\nनिविदा घोषणाः कर्मचारी सेवा\nनिविदा घोषितः मेट्रोबस चालक व शहरी सार्वजनिक बस चालकाचे प्रमाणपत्र\nनिविदा घोषित करणे: सिग्नलकरण प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात विद्युत कामे केली जातील\nनिविदा घोषितः काँक्रीट स्लीपर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरासाठी सिमेंट खरेदी केले जाईल\nप्राप्तीची सूचनाः अंकाराय एंटरप्राइझ रेल ग्राइंडिंग सर्व्हिस प्रोक्वेरीमेंट काम\nनिविदा घोषणे: कार भाड्याने देणे सेवा\nनिविदा घोषणे: कार भाड्याने देणे सेवा\nनिविदा घोषितः शिप मॅन आणि लिपिक कर्मचार्‍यांची भरती\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nप्रथम निविदा कानल इस्तंबूलसाठी केली गेली\nमालत्या -तिंकया लाइनमध्ये हायवे ओव्हरपासचे बांधकाम\nटाटवन İस्केले राईट लाईन रोड नूतनीकरण कामाच्या निविदा निकाल\nअरिफ्ये स्टेशन साइट निविदा निकालावर प्लॅटफॉर्मची व्यवस्था\n102 कॉन्ट्रॅक्ट कर्मचार्‍यांची भरती करण्यासाठी सेराहपाना मेडिकल फॅकल्टी\nके.पी.एस.एस. सह सॅमसन मेट्रोपॉलिटन ने भरतीसाठी स्थगिती दिली\n15 सहाय्यक तज्ञांची नेमणूक करण्यासाठी गृह मंत्रालय\nअंतर्गत प्रशिक्षण मंत्रालय 15 प्रशिक्षक नियंत्रक कर्मचारी भरती करेल\nगृह सहाय्य मंत्रालय 15 सहाय्यक ऑडिटर्स खरेदी करेल\nटीसीडीडी तासीमासिलिकने पुढे ढकललेले 184 कामगार भरती मुलाखती\n67 नागरी नोकरांची खरेदी करण्यासाठी सॅमसन वॉटर अँड सीवरेज प्रशासन\nईस्टर्न अनातोलिया डेव्हलपमेंट एजन्सी 7 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nतुर्की सांख्यिकी संस्था 9 कंत्राटी कर्मचारी खरेदी करण्यासाठी\nमेट्रो इस्तंबूल 27 अपंग कामगारांची भरती करेल\nबुर्सा टेलीफेरिक ए. संचालक मंडळाचे अध्यक्ष -Lker Cumbul Caught Coronavirus\nडेनिझली मेट्रोपॉलिटन वाहतुकीच्या निर्जंतुकीकरणाला खूप महत्त्व देते\nपायअर लोटी आणि टॅकला केबल कार मोहीम तात्पुरते थांबविण्यात आल्या आहेत\nईजीओ बसेस, मेट्रो आणि अंकारामध्ये एअर कंडिशनिंग सिस्टम बंद असेल\nआता पर्यटक कोनाकळी स्की रिसॉर्टमध्ये राहू शकतात\nमेट्रोबस आणि बस स्टॉपपासून अंतर संरक्षित करा\nआयईटीटी द्रुत ट्रॅकिंग सेंटरद्वारे त्वरित हस्तक्षेप करते\nपरिवहन आणि पायाभूत सुविधा मंत्री आदिल करैसमेलोआलु यांनी घेतला\nएलाझिगमध्ये प्रत्येक वेळेपूर्वी सार्वजनिक परिवहन वाहने निर्जंतुकीकरण केली जातात\nव्हॅनमधील ट्रॅफिक लाइट्सपासून घरी रहाण्यासाठी कॉल करा\nमेट्रो आणि ट्रामवे मधील सामाजिक अंतर मोजमाप\nफ्रान्समधील हॉस्पिटलमध्ये रूपांतरित हाय स्पीड ट्रेन\nकापकी रेल्वे बॉर्डर गेटवरील स्ट्रलीकरण अभ्यास\nमेक्सिकोमध्ये दोन सबवे गाड्यांच्या धडकेत 1 मृत 41 जखमी\nकोरोनाव्हायरस बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकोरोनाव्हायरसपासून संरक्षण कसे करावे\nकोरोनाव्हायरसचा उद्रेक कसा सुरू राहील\nकोरोनाव्हायरस म्हणजे काय आणि ते कसे प्रसारित केले जाते\nआंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी टीसीडीडी जनरल मॅनेजर उयगुन यांचा संदेश\nरेलमार्ग टर्की ध्वजांसह ट्रेन स्थानके सुसज्ज करतात\nगझियान्टेपमधील बसेस आणि ट्रामसाठी सामाजिक अंतर लेन घेण्यात आले\nबाल्केशिरमधील रहदारी लाईटवर रहा\nबर्सामध्ये स्टेट-अट-होम स्लोगनसह सुसज्ज डिजिटल स्क्रीन आणि ट्रॅफिक लाइट्स\nआयएमएमने राज्याभिषेकाविरूद्ध इस्तंबूल निर्जंतुक करणे सुरू ठेवले\nटीसीडीडीने रेल्वे स्थानकांवर थर्मल कॅमेरा ठेवला आहे\nआयएमएम ते सार्वजनिक वाहतूक वाहनांकडे सामाजिक अंतर निर्णय\nएटीटी मधील आपले डिस्टेंस स्टिकर्स संरक्षित करुन जागरूकता चेतावणी\nअल्स्टॉमच्या प्रथम शून्य उत्सर्जन ट्रेनवर कॅनरा परिवहन स्वाक्षरी\nको��ोनरी इन्फेक्शनविरूद्ध संघर्ष अंकारामध्ये सुरूच आहे\nसंरक्षण व विमानचालनातील नवीन सहयोगांसाठी यूकेमध्ये बीएएसडीईसी\nनेटिव्ह प्रोपेलर ते मिली गोकबे हेलीकॉप्टर\nब्रेन आणि हार्ट ऑफ नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेनची जबाबदारी एएसएलएएसएनला देण्यात आली आहे\nTÜBİTAK ने हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार विकसित केल्या\nईआयए प्रक्रिया घरगुती ऑटोमोबाईल प्लांटसाठी सुरू होते\nटीआरएनसीचे डोमेस्टिक ऑटोमोबाईल प्रमोशन कार्यालय उघडले\nगुनसेल बी 9 ने टीआरएनसीच्या डोमेस्टिक कारची ओळख करून दिली\n2021 मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यासाठी घरगुती ऑटोमोबाईल फॅक्टरी\nस्थानिक कार डीलरशिपसाठी 10 देशांनी संपर्क साधला\nआयईटीटी द्रुत ट्रॅकिंग सेंटरद्वारे त्वरित हस्तक्षेप करते\nकोरोना ताण विरोधात आयईटीटी स्टाफला मानसिक आधार\nटीसीडीडी तामाकॅलिक ए. अफ्यंकराहार क्षेत्रीय व्यवस्थापक नियुक्त\nशॉर्व्ह टर्म वर्किंग सिस्टममध्ये TÜVASAifts शिफ्ट 700 कामगारांना त्यांच्या घरी पाठवले जात आहे\nआम्ही एकत्र यशस्वी होऊ\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nपरिवहन मंत्री मेहमेत कहित तुर्हान यांना डिसमिस केले\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nपरिवहन आणि पायाभूत सुविधा मंत्री आदिल करैसमेलोआलु यांनी घेतला\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nराजमार्गांचे महासंचालक मेहमेट काहित तुर्हान यांना निलंबित करण्यात आले\nझोंगुलडॅक कराबॅक ट्रेनचे वेळापत्रक अद्यतनित केले\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/isis-accepted-the-attack-on-afghanistans-ministry-of-broadcasting/", "date_download": "2020-03-29T21:10:09Z", "digest": "sha1:SAZ6ZCOB7AFB4NHTC76FYF3GLAEN6442", "length": 7118, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तान प्रसारण मंत्रालयावरील हल्ल्याची जबाब्दारी इसिसने स्वीकारली", "raw_content": "\nअफगाणिस्तान प्रसारण मंत्रालयावरील हल्ल्याची जबाब्दारी इसिसने स्वीकारली\nबैरुत – अफगाणिस्तनची राजधानी काबुलमध्ये प्रसारण मंत्रालयाच्या इमारतीवर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यामध्ये 10 जण ठार झाले होते. तर मंत्रालयातील सुमारे 2 हजार जण अडकून पडले होते.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nइस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सर्वप्रथम काबुलच्या मध्यभागी असलेल्या प्रसारण मंत्रालयाजवळ स्फोटकांचा स्फोट घडवून आणला आणि नंतर आत प्रवेश केला. तेंव्हा अफगाणी सुरक्षा रक्षकांबरोबर दहशतवाद्यांची जोरदर चकमक झाली. या चकमकीमध्ये 7 नागरिक अणि 3 सुरक्ष रक्षक असे एकूण 10 जण मरण पावले होते, असे गृहमंत्रालयाने म्हटले होते. या चकमकीदरम्यान मरण पावलेल्या आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे रविवारी जाहीर करण्यात अले. स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 11.40 वाजता सुरू झालेली चकमक संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होती. या चकमकीदरम्यान सर्व आत्मघातकी हल्लेखोर मारले गेले आणि मंत्रालयामध्ये अडकून पडलेले सर्व 2 हजार कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका झाली, असे गृहमंत्रालयाने ट्‌विटरवरच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.\nप्रसारण मंत्रालयाची 18 मजली इमारत काबुलमधील सर्वात उंच इमारत असल्याचे मानले जाते. इमारतीतील सर्व कर्मचारी भीतीने सर्वात वरच्या मजल्यावर चढून बसले होते. त्या सर्वांना कमांडोंनी सुखरूप बाहेर काढले. गेल्या आठवड्यात लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्लाही झाला होता.\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nकोरोना अनुमानित दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nआ��ारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची…\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/indo-pak-cricket-match-1210666/", "date_download": "2020-03-29T22:22:22Z", "digest": "sha1:BPW4AI7G6NB3YAEUDX4SQMP2XSA7VHM5", "length": 32339, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "इंडो-पाकचं कथित गारूड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nभारत आणि पाकिस्तान शब्द एकत्रित उच्चारले तरी कान टवकारले जातात, भुवया उंचावतात.\nभारत-पाक क्रिकेट मॅचचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहाचा असतो. मात्र या मॅचमध्ये भावनिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्रामुख्याने पुढे येतो. या निमित्ताने विविध वृत्तवाहिन्यांचीही इंडो-पाक या गारुडामुळे झालेली अपरिहार्यता दिसून येते.\nभारत आणि पाकिस्तान शब्द एकत्रित उच्चारले तरी कान टवकारले जातात, भुवया उंचावतात. बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील लढतीच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. क्रिकेट विश्वातलं सगळ्यात रोमांचक द्वंद्व असं या लढतीचं वर्णन होतं. मात्र फलंदाजी-गोलंदाजी-क्षेत्ररक्षण या तीन आघाडय़ांपेक्षा भारत-पाकिस्तानची मॅच भावनिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा कळीची ठरते. वाहिन्यांची अपरिहार्यता असलेल्या या इंडो-पाक गारुडाविषयी.\nआशिया उपखंडातले हे दोन शेजारी देश. अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. तेव्हापासून झालेली जखम आजही भळभळती आहे. पाकिस्तान हा आपला एकमेव शेजारी नाही. चीन, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, म्यानमार असे आपले अनेक शेजारी देश आहेत. परंतु पाकिस्तानविरुद्धचे शत्रुत्व वेगळे आहे. भारतात दहशतवादाची पाळेमुळे रोवण्यात पाकिस्तानचा सहभाग, भारतीय लष्करावर सातत्याने केले जाणारे हल्ले तसंच वेगवेगळ्या पद्धतीने भारताला त्रास देणारी अशी पाकिस्तानची कृष्णकृत्यं नित्यनेमाची आहेत. एवढं होऊनही दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या फेऱ्या, शांतीची कबुतरं, अमन की आ���ासदृश गोष्टी होतच असतात. याचं कारण व्यावसायिक हितसंबंध. पाकिस्तानला आपली जास्त गरज आहे, मात्र आपल्यालाही त्यांची आवश्यकता आहेच. सामान्य नागरिकांच्या मनात मात्र पाकिस्तानविषयी द्वेष आहे. साहजिकच दैनंदिन संभाषणात, सोशल मीडियावर पाकिस्तानचा वारंवार उद्धार केला जातो. भारत-पाकिस्तान क्रिकेट लढती हा दोन्ही देशांना एकमेकांविरुद्ध समोर आणणारा क्षण. युद्धात, सीमेवर पाकिस्तानची माणसं ज्या काही कागाळ्या करतात त्याचा सूड घेण्याची संधी म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना असं अनेकांना वाटतं. हा सामना हरलो तर पातक वाटावं इतकं दडपण तथाकथित राष्ट्रप्रेमी चाहते आणतात.\nभारतीय क्रीडाविश्वात क्रिकेट हा सगळ्यात खपणीय खेळ. अब्जावधींची बाजारपेठ या खेळाने व्यापली आहे. मात्र ३६५ पैकी ३४० दिवस रोज कुठलातरी संघ खेळत असतो आणि तो सामना टीव्हीवर दिसत असतो. त्यामुळे त्याचं अप्रूप राहिलेलं नाही. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांपासून प्रेक्षक केव्हाच दूर गेलेत. आठ तास चालणारे एकदिवसीय सामनेसुद्धा प्रेक्षकांना रटाळ वाटू लागलेत. यातूनच ट्वेन्टी-२० या खमंग प्रकाराचा उदय झाला आहे. पुढील महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याच देशात आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून एरव्ही पन्नास षटकांचे सामने असणाऱ्या आशिया चषकाचे स्वरूपच बदलण्यात आले. आता या स्पर्धेत बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आहेत. साहजिकच बहुतांशी सामने एकतर्फी आणि नीरस होणे ओघानं आलंच. जर या स्पर्धेद्वारे उखळ पांढरं करून घ्यायचं असेल तर एकमेव संधी म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. अन्य सामन्यांना मिळणारा प्रेक्षकवर्ग आणि या लढतीला मिळणारा चाहतावर्ग यामध्ये प्रचंड तफावत असते. असा दावा क्रीडा वाहिन्या नेहमीच करतात. पण या सामन्यासाठी वातावरणनिर्मित्ती याच वाहिन्या करतात.\nभारत-पाक लढत पक्की झाली की साधारण महिनाभर आधीच जाहिरातींचा मारा सुरू होतो. क्रिकेटचे आणि एकूणच देशाचे सच्चे पाईक असाल तर हा सामना चुकवू नका असा भडिमार केला जातो. बेस्ट ऑफ इंडो-पाक लढतींच्या हायलाइट्स दाखवल्या जातात. या लढतींदरम्यान खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाची, भांडणं, नोंकझोक या स्वरूपाच्या क्लिप्स जाणीवपूर्वक व्हायरल केल्या जातात. दोन्ही संघांच्या खेळाडूंची एकमेकांबद्दलची वक्तव्यांना भरपूर प्रसिद्धी दिली जाते. नोकरी-व्यवसाय सोडून, कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आपापल्या संघांचे सामने पाहायला जाणाऱ्या चाचा किंवा भक्तगणांच्या विशेष मुलाखती प्रक्षेपित केल्या जातात. या लढतीत जिंकणं कसं मस्ट आहे, त्यासाठी आम्ही कसा सपोर्ट करत आहोत अशा वाचाळ फॅन्सच्या प्रतिक्रिया वारंवार दाखवल्या जातात. खरं तर जेमतेम दहा-बारा देश क्रिकेट खेळतात. त्यातही मुख्य असे सात-आठ देश. अन्य संघांविरुद्धचे सामनेही तितकेच रोमांचक, थरारक पर्वणी देणारे असतात. पण क्रीडा वाहिन्या, वृत्तवाहिन्या यांच्या टीआरपीसाठी भारत-पाक लढती खपाचा मुद्दा असतो. या लढती होणं त्यांच्यासाठी सोन्याची अंडं देणाऱ्या कोंबडीसारखं असतं. या सामन्यासाठी जाहिरातींचे दर गगनाला भिडतात. हे सगळे कोटीचीही वेस ओलांडतात. ही लढत पाहण्यासाठी असंख्य माणसं वेळ, पैसा खर्च करून तो देश गाठतात. यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. या मालिकेवर आधारित स्पोर्ट्स शोलासुद्धा सर्वाधिक प्रेक्षकवर्ग असतो.\nप्रत्येक देशात लोकशाही, साम्यवादी, समाजवादी, राजघराणं, लष्करशाही अशी कुठलीतरी व्यवस्था असते. पाकिस्तानात अनागोंदी असते. कोणाचंही सरकार असलं तरी तिथे केव्हाही काहीही विघातक घडू शकतं. तिथे कोणीच सुरक्षित नाही. रक्तपात, हल्ले हे तर पाचवीलाच पुजलेले. सामान्य माणसांचं जिणं नकोसं झालेला हा दरिद्रीभगवान देश. याच देशातल्या क्रिकेटचं नियंत्रण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नामक संघटना करते. या संघटनेला संविधान नाही. अध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदांसाठी नेहमीच संगीतखुर्ची खेळ सुरू असतो. बोर्डाची आर्थिक अवस्था खंगाळ आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेला श्रीलंकेचा संघ दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये विदेशी संघांनी जाणं बंद केलं. त्यांचे सामने दुबईतल्या वाळवंटात होतात. पाकिस्तानचे खेळाडू बेताल वर्तनासाठी ओळखले जातात. अरेरावी, गोलंदाजीची सदोष शैली, मारामारी, धमकी, अर्वाच्य भाषा अशा सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींत ते हमखास आढळतात. मुख्य संघ असूनही त्यांच्या खेळाडूंना इंग्रजीत बोलता येत नाहीत. असा हा संस्कृतीहीन आणि कंगाल संघ.\nहे सगळं असलं तरी उपजत गुणवत्ता हे पाकिस्तानच्या संघाचं वैशिष्टय़ आ���े. मात्र गुणवत्तेला पैलू पाडणं, शिस्त लावणं आवश्यक असतं. पण हे करण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांचे क्रिकेटपटू बहकतात. सातत्यपूर्ण असातत्यासाठी पाकिस्तानचा संघ ओळखला जातो. एकाच महिन्यात ते झिम्माब्वेकडून पराभूत होऊ शकतात आणि आठच दिवसांत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला चीतपट करू शकतात. अशा या संघाला आणि त्यांच्याविरुद्धच्या सामन्यांना वारेमाप प्रसिद्धी देऊन आपणच त्यांना मोठं करतो. इतकी त्यांची लायकीही नाही. पण पैसा प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. २८ जानेवारी, शनिवारचा दिवस. दिवसभर जेएनयू, स्मृती इराणी असे विषय चघळल्यानंतर संध्याकाळी ६ ते रात्री ११ बक्कळ टीआरपी मिळवून देणारा इव्हेंट म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच. पाकिस्तानविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकली ही रुटिन ब्रेकिंग न्यूज असते. विराट कोहलीने फििक्सगप्रकरणी बंदीची शिक्षा भोगून पाच वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद आमीरचं केलेलं कौतुक स्कॅनरखाली धरलं जातं.\nसतत आपल्याला त्रास देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका नको असं म्हणायचं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित स्पर्धामध्ये भारत-पाकिस्तान लढतीला युद्धाप्रमाणे वागवायचं अशी दुतोंडी भूमिका वाहिन्यांना घ्यावी लागते. याची कारणं आर्थिक उलाढालींमध्ये आहेत. आयसीसीची स्पर्धा असली, कोणत्याही देशात असली तरी भारत-पाकिस्तान लढतीला सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळते. मैदानही हाऊसफुल्ल असतं. सोशल मीडियावरही याच लढतीचा बोलबोला असतो. साहजिकच सगळ्यांचाच फायदा. अन्य सामने तेवढे लोकप्रिय होऊ शकत नाहीत. मग कमाईचा हा हुकमी मार्ग शोधला जातो. आताही आशिया चषक कोणीही जिंकला तरी प्रक्षेपणकर्त्यां स्टार वाहिनीला फरक पडणार नाही. कारण भारत-पाकिस्तान लढतीद्वारे त्यांनी बहुतांशी नफा पदरात पाडून घेतला आहे. वृत्तवाहिन्यांनाही चघळायला किमान तीन दिवस पुरेसा मजकूर मिळाल्याने तेही आनंदित आहेत. दुसरीकडे पाकिस्तानला कसं ठेचलं या आनंदात सामान्य प्रेक्षक आहेत.\nया सगळ्यात खेळाडूंवर या लढतीचा अनावश्यक दबाब टाकला जातो याचा विचारच होत नाही. या सामन्यात सुटलेल्या झेलसाठी, चुकलेल्या रनआऊटसाठी किंवा एखाद्या चुकीच्या फटक्यासाठी खेळाडूंना व्हिलन केलं जातं. काही फाजील वृत्तवाहिन्या तर या खेळाडूंना गद्दार म्हणायलाही धजावतात. नाम��बियाविरुद्ध हरलात तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्ध जिंकायलाच हवं असं दडपण आणलं जातं. शंभर टक्के प्रयत्न दिल्यानंतरही काही वेळेला पराभव होतो. पण खेळाडूंनी, संघाने पुरेपूर संघर्ष केलेला असतो. नेहमी जिंकणंच खरं चित्र स्पष्ट करत नाही, पण पाकिस्तानविरुद्ध भारतीय खेळाडूंवर सदैव दबाब आणला जातो. भारत-पाकिस्तान लढतींच्या वेळी युद्धस्वरूप परिस्थितीचा केला जाणारा बनाव कमी करण्याचे काम गेल्या वर्षी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक यांनी केले. भारत-पाकिस्तान सामना योग्य खेळभावनेसह खेळला जाईल आणि जिंकणं, हरणं यापेक्षाही क्षमतेनुरूप सर्वोत्तम प्रदर्शन करण्याला महत्त्व आहे अशी सूज्ञ भूमिका या कर्णधारांनी घेतल्याने वाहिन्यांची स्पाइसी बाइट मिळवण्याची संधी वाया गेली.\nबाकी सोंगं वठवता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. भावनिक गोष्टी कितीही हृदयद्रावक वाटल्या तरी पैशांशिवाय व्यक्ती तसंच संस्था, संघटना यांचं चालत नाही. कागदावर आकर्षक वाटणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात आतबटय़ाचा व्यवहार ठरतो. अशा वेळी पाकिस्तान हे नाव उच्चारताच निर्माण होणारा द्वेषभाव एन्कॅश केला नाही तरच नवल. पालापाचोळा गोळा करायचा, वाऱ्याची दिशा पाहायची, काडी पेटवायची आणि स्वत:च आग लागली म्हणून ब्रभा करायचा असा हा प्रकार. एरव्ही पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्वरूपाचे संबंध नकोत म्हणणारे भारत-पाकिस्तान सामना पक्का झाल्यावरच कामाला लागतात. ऊठसूट त्यांना बोल लावणारे, त्यांना शिव्याशाप देणारे आपण त्यांच्याविरुद्ध सामना खेळूनच पैसा कमावतो. जगण्यासाठी पैसा लागतोच, पण एरव्ही तत्त्वं, निष्ठा, राष्ट्रवादाची पताका घेऊन निघालेली मंडळीच पाकिस्तानला अकारण मोठं करतात, त्यांचं महत्त्व वाढवतात हे सिद्ध होतं आहे. पैसा कमावण्यासाठी हे अपरिहार्यतेचं गारुड बाजूला सारलं जाईल तो सुदिनच म्हणायला हवा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nइंग्रजी प्रश्नांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सरफराजची चतुराई, म्हणाला विराट बोलला तेच माझं उत्तर \nMens Hockey World Cup 2018 : ‘पाकिस्तानपेक्षा भारतात आम्हाला जास्त मान’\n‘���ाझ्यामुळे नव्हे तर शामीमुळे जिंकलो’, रोहितने ठोकला ‘सलाम’\nअसं जिंकतो आम्ही…. विराटचं भन्नाट टि्वट\nWorld Cup 2019 : पाकिस्तानची बांगलादेशवर मात, मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 हॉकी लीगची कबड्डीकडून पकड\n2 पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात प्रतिष्ठेची लढाई\n3 श्रीकांत, कश्यप उपउपांत्यपूर्व फेरीत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-03-29T21:48:59Z", "digest": "sha1:BVBBUMTJLRPDJEG3OABHP3CS2KLF4NII", "length": 3257, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map गिनीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:Location map गिनीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Location map गिनी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:Location map गिनी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bmm2019.org/december-2018/", "date_download": "2020-03-29T20:20:35Z", "digest": "sha1:MM3VRJRQZTD6Q574RTIHW27WXKGED2LI", "length": 27532, "nlines": 321, "source_domain": "www.bmm2019.org", "title": "December 2018 - BMM 2019", "raw_content": "\nआमची भाषा ढोल ताशा (Dhol Tasha)\nआमची भाषा ढोल ताशा (Dhol Tasha)\nया दिवाळीत BMM २०१९ च्या आमच्या समितीने लॉस अँजेलिस, अटलांटा, टल्सा, डेट्रॉईट, ऍन आर्बोर आणि नॉर्फोक व्हर्जिनिया या मंडळांना भेटी दिल्या आणि सर्वच ठिकाणी तिथल्या सभासदांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद तर दिलाच आणि अधिवेशनाला येण्याची तीव्र इच्छा आणि तयारीही दर्शवली. अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हा सर्वांना अजून जोमाने काम करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करत आहे.\nढोल ताशा स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत आता संपलेली आहे आणि सांगताना अतिशय आनंद होत आहे की ढोल ताशा पथकांनी यासाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर तयार व्हा अमेरिकेतील पहिली वाहिली ढोल ताशा स्पर्धा अनुमभावण्यासाठी. याचबरोबर इतर स्पर्धांसाठी प्रवेशिका अजूनही येत आहेत. अमेरिकेतील मराठी कलाकुशलता या स्पर्धांच्या माध्यमातून लवकरच मराठी जगतासमोर प्रदर्शित होणार यात मुळीच शंका नाही.\nआता वळूयात अधिवेशनातील कार्यक्रमांकडे.. सर्व वयोगटातील लोकांसाठी कार्यक्रमाची रूपरेषा आखताना नेहेमीचेच उत्कृष्ट दर्जाचे नाटक, संगीत, नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रम तर आम्ही ठरवत आहोतच पण त्याबरोबर आपल्या मराठी परंपरेबद्दलचा आदर किंचितही कमी न होऊ देता, या देशातच राहून, येणाऱ्या पिढीचे नवे विचार, नव्या पद्धती यांना यापुढे वाव द्यावा व त्यांनाही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे असाही एक दृष्टिकोन आम्ही ठेवला आहे. म्हणूनच “सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे” ह्या प्रेरणादायी घोषवाक्याला स्मरून आमची अधिवेशनासाठीची तयारी खेळीमेळीने आणि धडाडीने चालू आहे. बीएमेम अधिवेशनाला आता फक्त आठ महिने राहिले आहेत. हा काळही हां हां म्हणता सरून जाईल पण या महिन्यात उत्साहाचे विशेष वारे निर्माण झाले आहे ते निश्चित होत आलेल्या कार्यक्रमांमुळे. आपणां सर्वांसाठी विविधरंगी कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही ठरवली आहे. येत्या काही आठवड्यातच आम्ही एकेका कार्यक्रमाची माहिती फेसबुकवर आणि ईमेल द्वारे घोषित करत जाऊ. फेसबुकवर तर रोज नवनवीन घोषणा होत आहेत आणि तुमची उत्सुकता आम्ही जाणून आहोत.\n**** अधिवेशनसाठीची नोंदणी १५ डिसेंबर रोजी सुरु ****\nआम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आम्ही अधिवेशनासाठीची नोंदणी व्यवस्था (रेजिस्ट्रेशन) १५ डिसेंबर २०१८ रोजी अधिवेशनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करत आहोत अधिवेशनासाठीची तिकिटे मर्यादित कालावधीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. सवलतीच्या दराचा काळ हा मर्यादित राहणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आम्ही सर्व डॅलसकर आणि अधिवेशनाचे आयोजक आपणा सर्वांची आतुरतेने वाट पहात आहेत आणि हा जागतिक स्तरावरचा मराठी सोहळा साजरा करण्यासाठी तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा रथ ओढणे शक्यच नाही.\nतर मग मंडळी आता वाट पाहू नका ‘ताई दादा अक्का, डॅलसला यायचा विचार करा पक्का‘ \nअधिक माहितीसाठी www.bmm2019.org अथवा www.facebook.com/bmm2019 संपर्क साधावा किंवा contact@bmm2019.org वर ईमेल पाठवावी.\nदर महिन्याला हे अधिवेशनाचे वृत्त तुम्हाला देताना आमच्या कामाचा आढावा आपोआपच घेतला जातो आणि त्यांचा वेग पाहून आमचा उत्साह शतगुणित होतो. आपली तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही भरीव कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु आहे. त्याचा आढावा खाली आहेच.\nतुम्हा सर्वांचा असाच पाठिंबा आणि लोभ असावा आता परत भेटू पुढच्या महिन्यात\n– हर्षद खाडीलकर, सहसंयोजक, BMM २०१९\n“वय मोठं गंमतीचं” चला घ्या पेन हाती\n“उत्तररंग” ची तयारीही जोरात सुरु आहे आणि जवळपास संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ह्यावेळी उत्तररंग चे आकर्षण ठरणारी एक लघुलेख स्पर्धा संयोजन समितीने जाहीर केली आहे...”वय मोठं गंमतीचं“. स्पर्धेच्या नावाप्रमाणे, उतार वयात घडणाऱ्या विविध गंमतीजमती शब्दबध्द करण्याची संधी यानिमित्ताने तुमच्यातील लेखकाला मिळणार आहे.\nया स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या किंवा तुमच्या आजूबाजूला असेलेल्या ज्येष्ठांच्या आयुष्यात घडलेल्या किंवा अगदी काल्पनिक घटना सुध्दा तुम्ही ��ब्दबद्ध करून लघुलेख पाठवू शकता.अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर, कधी कधी विसरभोळेपणामुळे काही गमती होतात. गप्पांमध्ये तरुणांचा असलेला context आणि ज्येष्ठांचा त्याबाबतीतला जुना context ह्यातील फरकामुळेही बऱ्याच वेळा गमती होत असतात. भारतातून आजी आजोबा नातवांना भेटायला येतात आणि आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचा संवाद, त्यातून आजी-आजोबा नवीन पिढीला कसे शिकवतात आणि उलट नवीन पिढी त्यांना आजकालच्या happening गोष्टी कशी शिकवते, हे तर आपण घरोघरी पाहतो.. खूप गंमतीशीर असतो हा सगळा सोहळा… बघू या .. तुम्ही या सोहळ्याकडे कसे पाहता ते..मुळात मुद्दा काय आहे ह्या सगळ्याकडे तुम्ही कपाळावर आठी आणून पाहता की गालातल्या गालात हसून ह्या सगळ्याकडे तुम्ही कपाळावर आठी आणून पाहता की गालातल्या गालात हसून आयुष्याचा आनंद घ्यायला ना वयाची अट आहे ना प्रसंगांची.. अट फक्त एकच.. आनंदी राहायची आणि छोट्या छोट्या प्रसंगात आनंद शोधण्याची.\nमग काय.. घ्या पेन आणि कागद हाती… का keyboard घेताय ते तर उत्तम.. न जाणो घडलेले प्रसंग डोळ्यासमोर आणताना कदाचित आधी न जाणवलेली गंमत तुम्हाला ह्यानिमित्ताने जाणवेल आणि तुमचा दिवस आणखी सुखद करून जाईल..१५ जानेवारी २०१९ ही आपले लेख पाठवण्याची अंतिम तारीख आहे. सर्व स्पर्धकांनी आपले लेख vmg.uttarrang@bmm2019.org ह्या ई-मेल ला पाठवावेत. पहिल्या ५ विजेत्यांचे लघुलेख BMM २०१९ च्या स्मरणिकेत प्रकाशित केले जातील तसेच पहिल्या ३ लघुलेखाच्या लेखकांना उत्तररंग मध्ये आपल्या लघुलेखांचे अभिवाचन करण्याची संधी मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/culture/page/51/", "date_download": "2020-03-29T21:36:29Z", "digest": "sha1:LF626T3VKCVOBVSOGXCN3RRPB6FK2F7W", "length": 12076, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "संस्कृती – Page 51 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nमराठी संस्कृती विषयक लेख\nसोनपावलांनी येणार्‍या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण ���र्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. […]\nअश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते.\nसंघटित भावना आणि नगर-संस्कृती\nमुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर त्यासाठी सुपीक भूमीसारखे असते.\nआडनावाची खरोखर गरज आहे का आडनावे काय सांगतात आडनाव सोडले तर काय बिघडते विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे सासरचे की माहेरचे आडनाव सोडूच नये की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे\nया मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्‍या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्‍या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् \nहे गणपतीचे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण होय. मुंबईपासून अंदाजे ९० किलोमीटर व रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या शहराचा उल्लेख करताच आपल्या डोळयासमोर येतात त्या गणपतीच्या सु���क मुर्त्या. त्यांच्या नाविन्यपूर्ण मांडणीमुळे पुणे- मुंबईपासून उर्वरित महाराष्ट्रातही इथल्या मुर्तींना प्रचंड मागणी असते. […]\nसध्या इंटरनेटवर ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजचे मोठे प्रस्थ आहे खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी. भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः हजारोंच्या संख्येने रिस्पॉन्स मिळतो. या साईटसवर वावरताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. […]\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/942.html", "date_download": "2020-03-29T20:52:52Z", "digest": "sha1:Y3SLPXAKDNLMCT3BLADOQNZXYIXHN4P4", "length": 24562, "nlines": 268, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > शिक्षक > आधुनिक शिक्षणपद्धती > सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य\nसध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य\n‘सध्याच्या काळात विध्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यातून शिक्षक जर साधना करणारा असेल, तर त्याला हे सहज शक्य होते. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली. सध्याची शिक्षणपद्धत ही पाश्चात्यांच्या विचारांवर आधारलेली आहे. हे लक्षात घेऊन ‘सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य’ यात होत गेलेले पालट एका शिक्षिकेने लिहिलेल्या लेखाद्वारे पुढे देत आहे.\nआश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होणे\nपूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती. त्यामध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तरदायित्वही आचार्यांवर होते. विद्यार्थी गुरुगृही राहून शिक्षण घेत असत. ‘आचार्य देवो भव’ अशीच प्रतिमा विध्यार्थ्यांच्या मनात सिद्ध होत होती. त्यामुळे आचार्य हे स्वतः साधना करणारे असल्याने विध्यार्थ्यांवरही तसेच संस्कार होत असत. त्याशिवाय आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होत असे.\nशालेय पद्धतीत होत गेलेले पालट\nशाळेत मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना असणे : प्रारंभीच्या काळात शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांच्या साध्या रहाणीमानाचा आणि विचारांचा आदर्श विध्यार्थ्यांसमोर होता. त्यांचे सात्त्विक आचार, विचार विध्यार्थ्यांना अनुकरण करण्यास योग्य होते. त्यामुळे शाळेत गेल्यावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना होती.\n‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन हाणे : जसजसा शिक्षणामध्ये पाश्चात्यांचा प्रभाव पडत गेला, तसतसा शाळेतील शिक्षकांमध्येही पालट होत गेला. पुढच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. त्यामुळे शिक्षकांना ‘सर, मॅडम’ म्हणवून घेण्यातच धन्यता वाटू लागली. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांमध्येही अशाच प्रकारचे संस्कार होतांना दिसत आहेत. ‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन होतांना दिसते.\nइतर धर्मीय विध्यार्थ्यांची शालेय स्थिती\nइतर धर्मीय विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्थाही केली जाते. मात्र हिंदु समाजाला अशा प्रकारचे धर्मशिक्षण दिले जात नाही.\nया धावपळीच्या युगात अशी संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक करणे आहेत. आई-वडिलांना चाकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटूंबपद्धतीमुळे घरात संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात ठेवली जातात किंवा घरात बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात ती आपला वेळ घालवतात. यामध्ये त्यांना चांगले-वाईट सांगणारे कोणीही नसते.\nपूर्वीच्या काळी राजेसुद्धा धर्माचरणी अस��्याने ते ऋषीमुनींच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करत; पण सध्याचे राज्यकर्ते हे धर्माचरणी नसल्याने हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सक्षम नाहीत. शिक्षण संस्था या राज्यकत्र्यांच्याच मालकीच्या असल्याने त्यातून संस्कारक्षम विद्यार्थी तर सोडाच, चांगले परीक्षार्थी घडण्याची अपेक्षाही आपण करू शकत नाही.\nप्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्याला शिकण्यातील आनंद मिळण्यापेक्षा कटकटीच जास्त भेडसावू लागल्या आहेत. त्याही पुढे आता पाठ्यपुस्तकातून वास्तवताच लोप पावत चालली आहे. त्यामुळे त्यांतून विध्यार्थ्यांवर संस्कार होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत जर हिंदु संस्कृती टिकवायची असेल, तर शिक्षकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. भावी काळात शिक्षक जर साधक झाला, तर समाजाला संस्कारक्षम शिक्षण तोच देऊ शकतो. मग शिक्षकाने साधक व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे \nदैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे : अभ्यासक्रमाचे तात्त्विक अंग शिकवून विध्यार्थ्यांना आनंद मिळू शकत नाही. त्यासाठी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण करावे. दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे.\nधर्माचरण आणि साधना : स्वतः नियमित धर्माचरण आणि साधना करून विध्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा. विध्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने साधना समजावून सांगण्याइतपत पुरेसे ज्ञान शिक्षकाला असले पाहिजे.\nअभ्यासू वृत्ती : सतत सत्य जाणून घेण्याची इच्छा आणि त्यासाठी अभ्यासू वृत्ती बाळगणे\nकृती : संस्कार करण्यासाठी केवळ उपदेश न करता कृतीतून शिकवणे\nसंस्कार आणि धर्माचरण शिकवण्यासाठी काही उपक्रम\nअ. वर्गाच्या ग्रंथालयात संस्कार करणार्‍या आणि धर्मशिक्षण देणार्‍या पुस्तकांचा समावेश करणे\nआ. शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत संस्कारवर्गांचे आयोजन करणे\nइ. पालकसभांचे औचित्य साधून पालकांशी विध्यार्थ्यांच्या प्रगतीसह संस्कार, धर्माचरण, तसेच साधना या विषयांवर चर्चा करणे\nई. शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतीथी, इतर विशेष दिवस) धर्माचरणी व्यक्ती, संत, साधक यांचे मार्गदर्��न विध्यार्थ्यांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करणे\nउ. आपल्या सहकारी शिक्षकांना साधना सांगणे आणि दैनंदिन उपक्रमात त्यांचे सहकार्य घेणे\nऊ. कार्यानुभव सारख्या विषयांत देवालयांची स्वच्छता, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे, यांसारखे उपक्रम घेणे\nएवढ्या गोष्टी जर शिक्षकाने केल्यास विद्यार्थी आणि समाज सुसंस्कारीत होऊ शकतो. यातून शिक्षकाची समष्टी साधना होऊन ऋषीऋण आणि समाजऋण फेडले जाऊन तो ईश्वरी कृपेस पात्र ठरेल.’\n– श्रीमती वंदना करचे (शिक्षिका), पिंपरी\nCategories आधुनिक शिक्षणपद्धती, शिक्षक, शिक्षकांची कर्तव्ये Post navigation\nगुरुचरित्र – अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र – अध्याय सतरावा\nशिक्षकांची भूमिका कशी असावी \nनालंदा-तक्षशीलाचा दैदिप्यमान इतिहास धुळीस मिळवणारे सध्याची विद्यापिठे आणि प्राध्यापक \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/tips-to-stop-artificial-rain-flights-abn-97-2010539/", "date_download": "2020-03-29T22:34:47Z", "digest": "sha1:6L6YZGAQGPBYSYVEZ6AUWLJOLOWQEXWV", "length": 12374, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tips to stop artificial rain flights abn 97 | कृत्रिम पावसाची उड्डाणे थांबविण्याच्या सूचना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nकृत्रिम पावसाची उड्डाणे थांबविण्याच्या सूचना\nकृत्रिम पावसाची उड्डाणे थांबविण्याच्या सूचना\nऑक्टोबर महिन्याच्या सरासरीपेक्षा मराठवाडय़ात ३३७.८५ टक्के पाऊस झाल्यानंतरही विमानांची उड्डाणे काही थांबली नाही\nअतिवृष्टी झाल्यामुळे कृत्रिम पावसासाठी घिरटय़ा घालणाऱ्या विमानाचे उड्डाण पुढील आदेश येईपर्यंत करू नये, असे तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवडय़ापर्यंत कृत्रिम पावसासाठी राज्यातील विविध भागात विमानाचे उड्डाण सुरू होते. या बाबतचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये शनिवारी (२ नोव्हेंबर) प्रकाशित झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली होती. त्यानंतर उड्डाणे थांबविण्यात आली.\nऑक्टोबर महिन्याच्या सरासरीपेक्षा मराठवाडय़ात ३३७.८५ टक्के पाऊस झाल्यानंतरही विमानांची उड्डाणे काही थांबली नाही. ऑक्टोबर महिन्यात १८ वेळा विमानानी उड्डाणे केली. त्याद्वारे ८०८ फ्लेअर्स ढगात सोडले होते.\nराज्यभरात पावसाने अक्षरश: थैमान घातलेले असताना कृत्रिम पावसासाठी घिरटय़ा काढण्याची प्रक्रिया सुरू होती. एका बाजूला शेतकरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे टाहो फोडून सांगत होते तेव्हा सुरू असणारी कृत्रिम पावसाची प्रक्रिया विरोधाभास दर्शविणारी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तूर्त विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले आहे. राज्य सरकारने या प्रयोगासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. हा प्रयोग सुरू झाल्यापासून त्याचा उपयोग किती झाला, यावर अनेक मतमतांतरे आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत उड्डाणे थांबविण्याबाबतचा लेखी आदेश येईल, असे सूत्रांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत���याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 मराठवाडय़ातील ६३ टक्के शेती अतिवृष्टीने उद्ध्वस्त\n2 ‘मी परत येईन’ची लोकांना भीती\n3 तुम्ही आमचे अन्नदाते आहात, खचून जाऊ नका : उद्धव ठाकरे\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/coreno-bihar-rajstan.html", "date_download": "2020-03-29T20:37:35Z", "digest": "sha1:RTR7VBL37CMSG74WDM6VCROFQIGI5DMT", "length": 8005, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "करोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये .... | Gosip4U Digital Wing Of India करोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये .... - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या करोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये ....\nकरोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये ....\nकरोना व्हायरस राजस्थान, बिहारमध्ये ....\nभारतातील काही राज्यात संशयित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रानंतर रविवारी राजस्थानमधील जयपूरमध्ये एक संशयित रुग्ण आढळला तर बिहारमध्येही एका मुलीला हा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nराजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी रविवारी माहिती दिली. एका विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nचीनमध्ये एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केल्यानंतर तो भारतात परतला होता.\nया डॉक्टरला करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याने त्याला एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. या संशयीत रुग्णाचा रक्ताचे नमुणे पुण्यातील राष्ट्रीय व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठवले आहे. राज्यातील चार जिल्ह्यात एकूण १८ लोक चीनहून भारतात परतले आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रमुख आणि आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांची २४ तास देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nचीनमध्ये धुमाकूळ ���ालणारा जीवघेणा करोना व्हायरस भारतात पोहोचला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगभर या रोगाची भीती पसरली आहे.\nबिहारमधील छपरा मध्ये एका मुलीला करोना व्हायरस झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही मुलगी चीनमध्ये शिक्षण घेत होती. शिक्षण घेऊन परतल्यानंतर तिला हा आजार झाला असावा असा संशय आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चीनमध्ये न्यूरो सायन्स मध्ये पीएचडी करणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनी २२ जानेवारी रोजी भारतात परतली होती. तिची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टर विनय कुमार यादव यांनी दिली. देशात विमानतळावर भारतात परतणाऱ्या प्रवाशांची योग्य तपासणी केली जात आहे. रविवारपर्यंत १३७ उड्डाणाहून आलेल्या जवळपास २९ हजारांहून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5-116081900021_1.html", "date_download": "2020-03-29T22:36:43Z", "digest": "sha1:HM43D5G3SGG7P7LZCE2SHLW2AMEEGNNV", "length": 10710, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं : नरसिंग यादव | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाझं स्वप्न क्रूरपणे मोडलं : नरसिं�� यादव\nक्रीडा लवादानं नरसिंग यादववर चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळं नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही.\nनरसिंग म्हणाला की, ‘क्रीडा लवादच्या निर्णयानं मी पूर्णपणे कोलमडून गेलो आहे. मागील दोन महिन्यापासून मी बरंच काही सहन केलं. पण देशासाठी खेळायचं या एकाच ध्येयानं मी तग धरुन होतो. पण माझ्या पहिल्या बाउटआधी अवघ्या 12 तासांपूर्वी देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न क्रूरपणे मोडलं.\nउत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंगला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.\nजाणून घ्या भारतीय बॅडमिंटन स्टार पीवी सिंधुला\nरिओ: बॅडमिंटनपटू सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nगरिबीतून उठून दीपा करमाकरची रिओ ऑलिंपिक फायनलमध्ये धडक\nभारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित\nयावर अधिक वाचा :\nनॅशलन अँटी डोपिंग एजन्सी\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बच���वासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T22:48:43Z", "digest": "sha1:NHTFSO7HREAQRUAFYSGJXN2EEE6CP7EG", "length": 5012, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप क्लेमेंट पाचवा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप क्लेमेंट पाचवा (इ.स. १२६४:व्हिलांद्रॉ, फ्रांस - एप्रिल २०, इ.स. १३१४:अव्हिन्यॉॅं, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील पोप होता.\nयाचे मूळ नाव बर्ट्रांड दि गॉथ असे होते.\nपोप बेनेडिक्ट अकरावा पोप\nजून ५, इ.स. १३०५ – एप्रिल २०, इ.स. १३१४ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १२६४ मधील जन्म\nइ.स. १३१४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-capital-of-death-of-the-people-making-pune/", "date_download": "2020-03-29T21:41:21Z", "digest": "sha1:HBEIND7M5AGXNJDQSAWGF2I5XYOP33XY", "length": 11001, "nlines": 95, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे बनतेय मजुरांच्या मृत्यूची राजधानी", "raw_content": "\nपुणे बनतेय मजुरांच्या मृत्यूची राजधानी\nबांधकाम साईटवरील अपघात रोखण्यासाठी उपोषण : नितीन पवार\nपुणे – पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याची प्रतिमा आहे. जिथे माणसाचे जीवन विविध अंगाने फुलते, तिथे संस्कृती नांदते. बांधकाम कामगारांसाठी तर जगणे फुलण्याचे दूरच, ते संपण्याच्याच घटना पुण्यात वारंवार घडत आहेत. पुणे ही देशात बांधकाम कामगारांच्या मृत्यूची राजधानी बनत आहे. ते रोखण्यास येथील राजकीय व प्रशासकीय नेतृत्त्व अपयशी ठरत आहे. शनिवारी कोंढाव्यात साईटवरील अपघातात 15 बांधकाम कामगारांच्या मृत्यूने ही दुःखद ओळख पुन्हा ठळक केली आहे. याची दखल सर्वच संवेदनशील पुणेकर नागरिकांनी घेतली पाहिजे. म्हणून पुणे परिसरात बांधकाम साईटवरील अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करावी, या मागणीसाठी पुणेकर नागरिक म्हणून सोमवारी (दि. 1 जुलै) सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी दिली.\nयासंदर्भात पवार म्हणाले, मी जवळपास 25 हुन जास्त वर्षे हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांमध्ये काम करतो. संघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार संख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विकासाची दृश्‍यचिन्ह समजले जाणारे रस्ते, इमारती, धरणे, पूल आदी बांधकाम कामगारांच्याच कौशल्य व घामातून निर्माण होतात. मात्र, या विकासाच्या फळातील वाटा मिळण्याऐवजी त्यांच्या वाट्याला मसणवटा येतो. नरकमय यातना सोसून ते इतरांसाठी स्वर्गमय सुविधा निर्माण करतात. ते करताना कामाच्या ठिकाणीच मरणालाही सामोरे जावे लागते. त्यांचे जगणे सुखकर व्हावे म्हणून आम्ही 2003 पासून बांधकाम कामगार कायद्याची मागणी केली.निवेदने, विविध आंदोलने, राज्यव्यापी रॅली व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यामुळे 2007 साली इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवा शर्ती नियमन) अधिनियम 1996 चे नियम महाराष्ट्र सरकारने तयार केले.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nसरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nआता बांधकाम कामगारांची परवड संपेल असे वाटू लागले होते. मात्र, या कायद्याच्या अंमलबजावणीतील राजकीय इच्छाशक्‍ती अभावी व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ती आशा फोल ठरली.\nया कायद्यानुसार बांधकाम खर्चाच्या 1 टक्‍के सेस इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्��ाण मंडळात जमा होतो. त्यावरच लक्ष केंद्रित झाले. त्यात जमा झालेल्या 32 हजार कोटी रुपयांचा सत्ताधाऱ्यांचा गरिबी हटाव कार्यक्रम सुरू आहे. मात्र, बांधकाम कामगारांच्या कामावरील आणि राहण्याच्या ठिकाणच्या सोयी, सुविधा, सुरक्षा या बद्दल या कायद्यानुसार जे नियम तयार केले गेले आहेत. त्यांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहे. त्यामुळे हा कायदा होण्याआधीच्याच धोकादायक परिस्थितीत कामगारांना काम करावे लागते.\nअपघात व त्यातील मजुरांचे मृत्यू थांबविण्यासाठी आजवर आम्ही निवेदने, उपाययोजना प्रस्ताव देणे, आंदोलने आदी मार्गाने प्रयत्न केले. कोंढव्यासारखी घटना घडली की तेवढ्यापुरते दुःखाचे कढ उसळतात. नंतर पुन्हा नवी घटना घडेपर्यंत सर्व शांत शांत. म्हणून आणखी किती बळी गेल्यावर बांधकाम कामगारांना जगू देईल, अशी व्यवस्था केली जाईल हा प्रश्‍न शासन, प्रशासनाला विचारण्यासाठी आणि बांधकाम साईटवरील अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना करावी, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण सुरू करत आहे, असेही सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी सांगितले.\nसरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nसरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील यांचे जनतेला…\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची…\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/painting-5-445150/", "date_download": "2020-03-29T21:27:41Z", "digest": "sha1:CWEY4K4HNBORT46IWMW5EH5A4EHECLGT", "length": 11987, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\n१८९४ ते १९११ या उमेदीच्या १७ वर्षांच्या कालावधीत देशभरात प्रतिष्ठेची मानली गेलेली अशी तब्बल २४ सुवर्ण आणि रौप्य पदके मिळविणारा चित्रकार आणि १९११ साली थेट\n१८९४ ते १९११ ��ा उमेदीच्या १७ वर्षांच्या कालावधीत देशभरात प्रतिष्ठेची मानली गेलेली अशी तब्बल २४ सुवर्ण आणि रौप्य पदके मिळविणारा चित्रकार आणि १९११ साली थेट लंडनमध्ये आपले चित्रप्रदर्शन साकारणारा पहिला भारतीय चित्रकार हा परिचय आहे विख्यात चित्रकार एम. एफ. पिठावाला यांचा. १९०७ ते १९०९ सलग तीन वर्षे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात त्यांना सुवर्णपदक मिळाले. १९०८ सालचे त्यांचे सुवर्णपदकप्राप्त चित्र आजही मुंबईच्या रिपन क्लबमध्ये पाहायला मिळते. जलरंग आणि तैलरंग या दोन्ही माध्यमांवर त्यांची तेवढीच उत्तम पकड होती. व्यक्तिचित्रण हा त्यांचा आवडीचा आणि अधिकार असलेला असा विषय होता. व्यक्तिचित्रणाच्या बाबतीतही त्यांनी खूप वेगळे प्रयोग केले. प्रस्तुत चित्रामध्येही पारशी मुलीचे व्यक्तिचित्रण करताना त्यांनी ठोकळेबाजपणा पूर्णपणे टाळला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/article-on-state-of-warfare-of-the-body-abn-97-2078396/", "date_download": "2020-03-29T22:37:56Z", "digest": "sha1:6J6F4QBVESB2SCZZTPGQUY4474GMJIAC", "length": 13978, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on state of warfare of the body abn 97 | मनोवेध : शरीराची युद्धस्थिती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nमनोवेध : शरीराची युद्धस्थिती\nमनोवेध : शरीराची युद्धस्थिती\nकोणताही धोका जाणवला, मोठ्ठा आवाज झाला, की शरीरात अ‍ॅड्रिनालीन रसायन पाझरते\nभीती वाटली की छातीत धडधड होते, हे प्रत्येकाने अनुभवलेले असते. अ‍ॅड्रिनालीन रसायनामुळे हृदयाची गती वाढते, त्यामुळे अशी धडकन जाणवते. शरीरातील या सर्व बदलांचे नियंत्रण मेंदूत आहे हे आता स्पष्ट झाले असले, तरी पूर्वी विचार आणि शरीरातील बदल या दोन वेगवेगळ्या घटना आहेत असे शास्त्रज्ञांना वाटत होते. शरीरातील हे बदल आपण जागृत मनाच्या विचारांनी नियंत्रित करू शकत नाही, त्यामुळे हे नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेला स्वयंचलित- ‘ऑटोनोमिक नव्‍‌र्हस सिस्टीम’ असा शब्द लांग्ले यांनी १९०३ मध्ये सर्वात प्रथम वापरला, जो अजूनही रूढ आहे.\nया व्यवस्थेमुळे, कोणताही धोका जाणवला की शरीरात काही बदल होतात आणि शरीर युद्धस्थितीत जाते. या स्थितीत मनात भीती वा राग या भावना असतात. युद्धस्थिती नसते त्या वेळी शरीरात शांतता स्थिती असते. आपल्या शरीरमनाच्या युद्ध आणि शांतता या स्थिती परिस्थितीनुसार बदलत असतात.\nकोणताही धोका जाणवला, मोठ्ठा आवाज झाला, की शरीरात अ‍ॅड्रिनालीन रसायन पाझरते. त्यामुळे धोक्यापासून बचाव करण्यासाठी शरीर तयार होते. त्यासाठी स्नायूंना अधिक ऊर्जा आवश्यक असते. ऊर्जा साखर आणि प्राणवायू यांच्यापासून तयार होते. त्यासाठी श्वासगती आणि रक्तातील साखर वाढते. पचनसंस्थेकडील रक्तपुरवठा कमी होऊन मोठय़ा स्नायूंना अधिक रक्त पुरवले जाते. ते वेगाने जावे म्हणून हृदयगती, रक्तावरील दाब वाढतो. हे सारे बदल झाल्याने स्नायूंना अधिक ऊर्जा मिळते आणि प्राणी लढून किंवा पळून स्वत:चे संरक्षण करतो.\nअशी युद्धस्थिती संकटातून सुटका होण्यासाठी आवश्यक आहे. माणसाप्रमाणे अन्य प्राण्यांतही ती असते. मात्र अन्य प्राणी सतत क्षणस्थ असतात. ��ी घटना संपली, की त्यांच्या शरीरात पुन्हा शांतता स्थिती निर्माण होते. ते भविष्यातील संभाव्य संकटांचा अमूर्त विचार करू शकत नाहीत. माणसाच्या मनात मात्र असे विचार येतात. त्या प्रत्येक वेळी युद्धस्थिती निर्माण होते आणि त्यामुळेच अनेक शारीरिक आजार होतात. आपल्या शरीराला होणारे ७० टक्के आजार हे युद्धस्थितीत राहिल्याने होतात. अन्य प्राण्यांत हायपरटेन्शन, मधुमेह अशा आजारांचे प्रमाण माणसाच्या तुलनेत खूप कमी आहे. माणूस भूतकाळातील स्मृती व भविष्याच्या चिंता यांमुळे सतत युद्धस्थितीत राहू लागला, की अशा अनेक तणावजन्य आजारांना बळी पडतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 कुतूहल : बीजगोळे\n2 मनोवेध : स्वयंसूचना\n3 कुतूहल : पर्यावरण चळवळीचा पाया\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/union-minister-dharmendra-pradhan-says-lpg-prices-may-come-down-next-month-45717", "date_download": "2020-03-29T22:09:12Z", "digest": "sha1:UTCNHX6ZN54YQT3FT44UI6SEAGCIJMSJ", "length": 8972, "nlines": 118, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी\nमार्चमध्ये होणार LPG गॅसच्या किंमती कमी\nपुढच्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे\nBy मुंबई लाइव्ह टीम\nपुढच्या महिन्यात एलपीजी गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे संकेत दिले आहेत. एलपीजीच्या दरात सातत्यानं वाढ होत असलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, \"किंमती सतत वाढत आहेत हे योग्य नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे या महिन्यात किंमती वाढल्या आहेत. परंतु, पुढील महिन्यात त्याचे दर खाली येण्याची चिन्हं आहेत.\"\nहिवाळ्यामध्ये एलपीजीचा वापर वाढला होता. त्यामुळे दबाव वाढला होता. या महिन्यात किंमती वाढल्या, तर पुढच्या महिन्यात किंमती कमी होतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nगेल्या आठवड्यात भाव वाढले\nगेल्या आठवड्यात विना अनुदानित एलपीजी सिलिंडर (१४.२ किलो) ची किंमत १४९ रुपयांपर्यंत वाढली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ८५८ रुपये झाली आहे, जी आधी ७१४ रुपये होती. मुंबईत ही किंमत ७ हजार ७४७ रुपयांवरून वाढून ८९६ रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये ६८४.५० रुपयांवरून ८२९.५० आणि कोलकातामध्ये ते ७३४ रुपयांवरून वाढून ८८१ रुपये झाले आहेत.\nऑगस्टमध्ये एलपीजी सिलिंडर सुमारे ६२ रुपयांनी स्वस्त झाला. यानंतर दरमहा किंमत उडी मारली. ऑगस्टपासून घरगुती गॅस सुमारे २९५ रुपयांनी महागला आहे. ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडर्सची किंमत दिल्लीत ५७४.५० रुपये, कोलकातामध्ये ६०१ रुपये, मुंबईत ५४६.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ५९०.५० रुपये होती. त्याचबरोबर आता त्यांचे दर ८५८ रुपये, ८९६ रुपये, ८२९.५० रुपये आणि ८८१ रुपये झाले आहेत.\n१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री\nCoronavirus Pandemic: सोशल डिस्टंन्सिग ठेवत दादर, भायखळा भाजी मार्केट सुरू\nमहाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण, अहवाल निघाला खोटा\nकोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले साईबाबा शिर्डी देवस्थानची 'इतक्या' कोटींची मदत\nसिद्धिविनायक मंदिर न्यासाचा रक्त संकलनाचा संकल्प\nCoronavirus Updates: महापालिक��तील हजारो आरोग्यसेविकांना हवा विमा\nअन्न व औषध प्रशासन विभागकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना\nलॉकडाऊनची जाणीव, मात्र तरिही गर्दी कशाला हवी\nयूपीतल्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा, आम्ही खर्च देऊ, योगी आदित्यनाथ यांची उद्धव ठाकरेंना विनंती\nCoronavirus Updates: कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई विद्यापीठाचा सरकारला मदतीचा हात\nCorona virus: 11 हजार कैद्यांची पँरोलवर सुटका, गृहमंञ्यांचा मोठा निर्णय\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nCoronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2020-03-29T22:42:00Z", "digest": "sha1:JQ6A6ODIBYJMNHJSL7Z3W4S2NRJSVRHR", "length": 4082, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिगेल वेलोसो - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/daily-horoscope-today-rashi-bhavishya-of-21-february-2020/articleshow/74235540.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-29T20:33:33Z", "digest": "sha1:NPFJJTTRB4QLG4NY7DMEBNGKULNZDZZH", "length": 15323, "nlines": 192, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "horoscope today : Daily Horoscope Today Rashi Bhavishya Of 21 February 2020 - आजचे राशी भविष्य: दि. २१ फेब्रुवारी २०२०, Photogallery | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nआजचे राशी भविष्य: दि. २१ फेब्रुवारी २०२०\nजाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य - पं. डॉ. संदीप अवचट\nमेष: नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम दिवस\nमेष : अयोग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम दिवस.\n'हे' आहेत ��ेब्रुवारी महिन्यातील सण-उत्सव\nवृषभ: सर्व कामे वेळेतच पूर्ण करावी लागतील\nवृषभ : पैशाचे व्यवहार आज फसण्याची शक्यता. जीवनसाथीच्या मतांकडे दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल. सर्व कामे वेळेतच पूर्ण करावी लागतील.\nमहाशिवरात्रीः 'या' आहेत शंकराच्या विविध आरत्या\nमिथुन: आर्थिक लाभ होईल\nमिथुन : कठीण प्रसंगात मित्रमंडळी मदत करतील. अचानक उद्भवलेल्या समस्या सुटतील. मुलामुलींच्या संदर्भातील एखाद्या निर्णयामुळे आर्थिक लाभ होईल.\nशतकांचा इतिहास जपणारी गोव्यातील प्राचीन शिवमंदिरे\nकर्क: पैसे बचतीचे प्रयत्न असफल ठरतील\nकर्क : पैसे बचतीचे प्रयत्न असफल ठरतील. वैवाहिक नाते प्रेम आणि विश्वास यावर उभे करा. कार्यालयीन कामाचा ताण जाणवत राहील.\nमहाशिवरात्रीः शिवपूजनात 'या' पानांना सर्वाधिक महत्त्व\nसिंह: सात्विक आहाराचे महत्त्व जाणा\nसिंह : सात्विक आहाराचे महत्त्व जाणा. कार्यालयातील न पटणाऱ्या सहकाऱ्यांची मते योग्य वाटतील. आर्थिक गुंतवणूक तूर्तास करणे टाळावे.\nशिवरात्री व महाशिवरात्री यामध्ये काय फरक आहे\nकन्या: मनावरील ताण नाहीसा होईल\nकन्या : वैयक्तिक बदल घडण्यासाठी प्रयत्नशील राहाल. व्यावसायिकांचे भांडवलविषयक प्रश्न मार्गी लागतील. मनावरील ताण नाहीसा होईल.\nमहाशिवरात्रीः पूजेवेळी चुकूनही 'या' गोष्टी करू नका\nतुळ : जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक राहील. ध्यानधारणा कराल.\nमहाशिवरात्रीः शिवपूजनावेळी म्हणावयाचे श्लोक-मंत्र\nवृश्चिक : महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करा. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे नको. परगावाहून एखादी आनंदवार्ता समजेल.\nमहाशिवरात्रीः 'ही' आहेत पांडवकालीन शिवमंदिरे\nधनु: मानसिक अस्वस्थता जाणवेल\nधनु : दु:खद बातमी कानी येईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. अकारण चिंता किंवा अधिक विचार करणे टाळावे.\nमहाशिवरात्रीः पाकिस्तानातही घुमतो बम बम भोलेचा गजर\nमकर : नवविवाहितांना आज सभोवतालच्या जगाचा विसर पडेल. नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करा. खरेदीचे योग.\nकुंभ: महत्त्वाचे निर्णय सबुरीने घ्या\nकुंभ : महत्त्वाचे निर्णय सबुरीने घ्या. व्यवसायात भागीदाराच्या मतालाही प्राधान्य द्या. प्रिय व्यक्ती चातकाप्रमाणे तुमची वाट पाहत असेल.\nमीन: मोकणेपणाने संवाद साधा\nमीन : परिवारातील समस्या सोडविण्यात य���स्वी व्हाल. विनाकारण चिंता करणे नाशाला कारणीभूत असते. जवळच्या लोकांशी मोकणेपणाने संवाद साधा.\nआजचं भविष्य:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनातवाला घेऊन जितेंद्र गेले शनीच्या देवळात\nअमृता फडणवीसांचं 'अलग मेरा ये रंग है' गाणं रि...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधिकारी' हरपला\nकरोनाग्रस्तांना वाळीत टाकणं चुकीचं- तेजस्विनी...\nकतरिनाच्या सौंदऱ्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्य...\n'कुली नंबर १' टीमसाठी एकत्र आलं बॉलिवूड\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजचे राशी भविष्य: दि. २१ फेब्रुवारी २०२०...\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. २० फेब्रुवारी २०२०...\nHoroscope Today आजचे राशी भविष्य: दि. १९ फेब्रुवारी २०२०...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/technology/16037", "date_download": "2020-03-29T22:15:11Z", "digest": "sha1:RHRZN44J4MJRMTZTC22KJNJ5KL6QMAVG", "length": 5092, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " टेक : टेकसंबंधी ताज्या बातम्या, टेक संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nऑटो एक्‍सपो 2020: Maruti च्या नव्या Ignis वरून उठला पडदा\nहिरोची BS6 इंजिनची स्कूटी लॉन्च, इतकी आहे किंमत...\n48MP ट्रिपल कॅमरा, 6000mAh बॅटरीवाला सॅमसंगचा स्वस्त फोन\nआता सिंचनातून मिळणार सुटका, लवकरच हवेवर उगविणार पिकं\nHyundai Aura या किंमतीला झाली लॉन्च, मारुती सुझकी डि���ायरला द\nOppo F15 स्मार्टफोन झाला लॉन्च, तरुणांसाठी आहेत खास फिचर्स\nसावधान, व्हॉट्सअॅपद्वारे पैशांची लूट\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचे ‘हे’ नवीन प्लान\nरिअलमी यूजर्ससाठी आनंदाची बातमी\nअॅमेझॉनवर आला अॅपल आणि ओप्पोचा सेल\nपोर्टेबिलीटीचे लवकरच येणार नवे नियम\nजिओचा झटका, आता फ्री कॉलिंग बंद\nTVS ची नवी ज्युपिटर ग्रँड लाँच, स्मार्टफोनशी होणार कनेक्ट\nजिओ फायबर झाले लॉन्च, जाणून घ्या किती रुपयांचे आहेत प्लान\nRedmi Note 8, Note 8 Pro लॉन्च, जाणून घ्या फिचर्स, किंमत\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\n[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\n[VIDEO] सपना चौधरी जलवा, यूट्यूब चाहत्यांच्या उड्या\n'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n[VIDEO] बिग बॉस-१३ मधून बाहेर आल्यावर काय म्हणाली ही ग्लॅमरस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80-112062700016_1.htm", "date_download": "2020-03-29T22:18:23Z", "digest": "sha1:N2CHYKA52ETHVUNWLRNEQ75VYJQMEOHS", "length": 10169, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इटलीच्या मजबूत तटबंटीस भेदणार जर्मनी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nइटलीच्या मजबूत तटबंटीस भेदणार जर्मनी\nदमदार स्टाइकरांच्या धमाकेदार प्रदर्शनाच्या भरवशावर सेमिफायनल फेरित दाखल झालेल्या जर्मनीस चॅम्पियनस बनायचे झाल्यास इटलीच्या मजबूत ‍तटबंदीस भेदावे लागेल.\nयूरो स्पर्धेत आतापर्यंत जर्मनीची मदार फुटबॉलवर राहिली आहे, तर इटलीने आपल्या भक्कम तटबंदीने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यात रोमांचक मुकाबला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nदोन्ही संघ याअगोदर फक्त एक-एक वेळाच सेमिफायनल फेरित पोहचून खाली हाताने परतले आहेत. यामुळे टक्कर अधिकच काट्याची होईल. इटली आतापर्यंत तीन वेळा सेमिफायनल फेरित दाखल होऊन दोनदा फायनल खेळली आहे, तर जर्मनी आठ वेळा सेमिफायनलमध्ये पोहचून सात वेळा फायनल खेळली आहे.\nइटलीचा दबाव नाही : कृष्णा\nमाओवाद्यांकडून इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण\nइटलीचे उपपरराष्ट्रमंत्री भेटले नाविकांना\nअपघातग्रस्त जहाजावरील 12 भारतीय परतले\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2019/09/28/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2020-03-29T20:39:59Z", "digest": "sha1:CDOJ6GMPZPA7SLX2G4QISKMYR6ABZHNQ", "length": 44101, "nlines": 164, "source_domain": "vijaymane.blog", "title": "एक अविस्मरणीय दिवस! | लेखकाची डायरी", "raw_content": "\nअचानक एका शनिवारी जेव्हा आर्या “मी उद्या तुझ्या घरी येणार आहे-” अशी बोलली त्यावेळी मी टेंशनमध्ये आलो. आमच्या भाड्याच्या फ्लॅटला ‘घर’ म्हणावे असे वाटण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागणार होते. आम्ही आमचे घर म्हणजे अक्षरश: गोंधळ करून ठेवला होता. पहिले म्हणजे आशिष पिण्याचा शौकीन होता. वाईनपासून स्कॉचपर्यंतची पेये तो मनापासून एन्जॉय करायचा. त्याचा त्रास नव्हता, पण संपल्यावर बाटल्या टाकायला मागायचा नाही. पिण्याबाबतीत त्याचा एक नियम होता. रोज फक्त एक पेग. घरी एखादा नवा ब्रान्ड आणला की “घेणार का थोडी” हे मात्र तो न चूकता मला विचारायचा आणि ‘नाही’ हे माझे ठरलेले उत्तर असायचे. त्याने मला कधीही पिण्यासाठी जबरदस्ती केल्याचे आठवत नाही एवढा तो जंटलमन होता. फक्त एकदोनदा “हे न पिता तुम्ही कसे काय जगू शकता यार” हे मात्र तो न चूकता मला विचारायचा आणि ‘नाही’ हे माझे ठरलेले उत्तर असायचे. त्याने मला कधीही पिण्यासाठी जबरदस्ती केल्याचे आठवत नाही एवढा तो जंटलमन होता. फक्त एकदोनदा “हे न पिता तुम्ही कसे काय जगू शकता यार” असा टोमणा मारलेला माझ्या लक्षात आहे.\nका कोण जाणे, पण त्याला मोकळ्या बाटल्यांचे विलक्षण आकर्षण होते. आणलेल्या बाटल्या संपल्या तरी तो टाकायला मागत नसे. तसाच जपून ठेवायचा. या त्याच्या सवईमुळे आमच्याकडे वेगवेगळ्या आकारांच्या बाटल्यांचे कलेक्शनच झाले होते. फ्लॅटवर एवढ्या बाटल्या झाल्या होत्या की रंगीबेरंगी लाईट्स लावल्या तर आमचा फ्लॅट म्हणजे एखादा बारच वाटला असता. सगळ्यातआधी मला तो रिकाम्या बाटल्यांचा स्टॉक घराबाहेर काढावा लागणार होता. नशीब आशिष आऊटडोअरला होता नाहीतर त्याने तो काढूच दिला नसता. कचरा न्यायला येणार्‍या माणसाला मी आगाऊ शंभर रुपये देऊन तो स्टॉक उचलण्यासाठी बोलवून आणला. शिवाय एकट्यावरच त्या कामाचा लोड येऊ नये म्हणून मी त्याला मदतही केली. एवढा पुढाकार घेऊन त्याच्याबरोबर काम करतोय म्हटल्यावर तो माझ्याकडे ‘एवढासा पोरगा आणि एवढी दारु पितो’ अशा नजरेने बघू लागला. त्याने मला ‘एवढे जास्त पिणे आरोग्यासाठी धोकादायक असते.’ असा उपदेशाचा डोसही दिला. मग त्याला या सगळ्या बाटल्या माझ्या नाहीत हे सांगावे लागले पण त्याला ते पटलेले दिसले नाही. पटो अथवा न पटो विचार करायला वेळ नव्हता, काम महत्वाचे होते म्हणून मी त्यावर लक्ष केंद्रित केले.\nघरातल्या एकुणएक बाटल्या आणि टेबलावरचा जुना झालेला सिगरेटचा अॅश ट्रे काढून टाकल्यावर फ्लॅटला जरा घराची कळा आली. मी आमचे मुलत: पांढरा रंग असणारे आणि वापरून वापरून तपकिरी पडून प्राचीन काळचे वाटावेत असे टॉवेल लपवून ठेवले. फ्लॅटचे ग्रील आणि बेडरुमचा काही भाग सुशोभित करणार्‍या आमच्या अंडरविअर्स एका बॅगमध्ये घालून बेडखालच्या स्टोरेजमध्ये टाकून दिल्या. अगदी फॅन साफ करण्यापासून खूप सारे हाऊसकिपिंग होते आणि ते मी एकटाच करत होतो.\nपण काही झाले तरी मला आमचा फ्लॅट चांगल्यापैकी बनवायचा होता कारण आर्या आम्ही रहातोय त्याठिकाणी पहिल्यांदाच येणार होती. एकतर ती आलिशान घरात रहात होती. तिचे घर म्हणजे टीव्हीवरच्या मोठ्या सिरीयलमध्ये दाखवतात तसे होते. एकदम टापटीप आणि आवरलेले. आमच्यात घर आवरायला कोणच नव्हते, त्यामुळे हाऊसकिपिंग थोडे बिघडले होते. तरीही मी हॉलची आवराआवरी करून मळलेले सॉक्स, रुमाल अशा ज्या गोष्टी तिला दिसायला नकोत त्या कुठूनतरी बाहेर डोकावत तर नाहीत ना याची पुन्हा एकदा खात्री केली.\nतिच्या घरातल्या टाईल्स एवढ्या स्वच्छ होत्या की त्याचा आरशासारखा उपयोग करता येईल. पाहिले तर अक्षरश: चेहरा दिसायचा. ते तिच्या घरी गेल्यावर एकदा अनुभवले असल्यामुळे मला आमच्या फ्लॅटच्या टाईल्स उगाचच ओल्ड फॅशन्ड वाटायला लागल्या. ओरिजीनली त्या चांगल्याच होत्या पण आम्ही घराचा वापर केवळ लॉजिंग या एकाच उदात्त कारणासाठी करत असल्याने फ्लोअरिंगकडे कधी लक्षच गेले नव्हते. आता आयतेच कारण आल्याने डिटर्जंट पावडर टाकून एखाद्या नवशिक्या ट्रेनीसारखा सगळा फ्लोअर साफ केला तरी मनासारखा निघेना म्हणून त्यात फिनाईल टाकून क्लिनिंगचा दुसरा राऊंड मारला आणि तिथेच माझी चूक झाली.\nफिनाईलने लोच्या केला. एका छोटी बादली पाण्यात ते किती टाकायचे असते याची कल्पना नसल्याने मी माझ्या अंदाजाने थोडे जास्तच टाकले. पण माझ्याकडून ते प्रमाण सुमार झाले असावे कारण त्या वासाने माझे मलाच गरगरायला लागले. साला, आशिषने एवढ्या उग्र वासाचा हा प्रकार कुठून आणला होता देव जाणे तो वास घालवायला सगळ्या खिडक्या उघड्या ठेऊन फॅन पाचवर ठेवा��ला लागला. तो हेलिकॉप्टरसारखा जोशात फिरणारा फॅन गरम होऊन पडतोय की काय असे वाटायला लागले पण तो फिनाईलचा विशिष्ठ वास त्याला दाद देईना. मग दुकानात जाऊन रुम फ्रेशनरची बाटली आणून मारावी लागली तेव्हा कुठे बरे वाटले. त्या प्रसंगाने काही झाले तरी फिनाईल हा प्रकार आयुष्यात पुन्हा वापरायचा नाही असा निश्चय मनाशी करून टाकला.\nएकतर ती दुपारी येणार होती म्हणजे जेवणाचा प्रश्न होता. ती घरी आल्यावर पुन्हा जेवायला बाहेर जाणेही बरे दिसले नसते. तिलाही, आणि मला तर ती घरी आल्यावर बाहेरच जायचे नव्हते. म्हणून जेवणाची व्यवस्था मी आधीच करून घेतली. तिला मॅक्डीमधला बर्गर खूप आवडायचा म्हणून मी मॅक्डीमधून बर्गर्स, फ्रेंच फ्राईज आणि स्प्राईट आणले. शेवटी घराची स्वच्छता आणि खाण्याची व्यवस्था याची सगळी तयारी झाल्यावर मी तिची वाट पहात बसलो.\nमी तिला बिनचूक पत्ता दिला होता शिवाय वॉट्सअॅपवरून लोकेशनही शेअर केले होते. त्यातही गफलत नको म्हणून रिक्षातून उतरल्यावर कसे यायचे हे तिला सांगितले होते. वास्तविक तिला बरोबर घेऊनच यायची माझी इच्छा होती पण आम्हा दोघांना एकत्र पाहून सोसायटीत बोंबाबोंब झाली असती. आधीच भाडेकरु आहोत म्हणून लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पहायचे. त्यात फ्लॅटवर मुली येणे वगैरे प्रकार चालणार नाहीत ही मालकाची अट होती आणि आजपर्यंत तरी आम्ही इमानेइतबारे ती पाळत आलो होतो.\nमला जास्त वेळ वाट पहावी लागली नाही. आर्या वेळेवर आली. लवेंडर कलरच्या वनपीसमध्ये ती एखाद्या फुलपाखरासारखी दिसत होती. त्यात मोकळे सोडलेले केस तिची अजून एक युएसपी होती. बाहेरच्या कडक उन्हातून आल्याने तिला धाप लागली होती. आल्या आल्या तिने सोफ्यावर अंग टाकले आणि काहीतरी चिल्ड प्यायला आण म्हणून ऑर्डर सोडली. मी हॉलमधल्या फॅनचा रेग्युलेटर फिरवून त्याचे स्पीड वाढवले. पंख्याच्या वार्‍याने ती थोडी कंम्फर्टेबल झाली. तिला कोल्ड्रिंकमध्ये बर्फ टाकून प्यायला आवडायचे म्हणून मी तिला बर्फ टाकून स्प्राईटचा ग्लास दिला. लगेच तिने तो ग्लास जणू व्हिस्कीचा असल्याप्रमाणे सिप मारायला चालू केले. कोल्ड्रिंक पिता पिताच तिने आशिष आऊटडोअरला असल्याचे माझ्याकडून कन्फर्म करून घेतले.\nस्प्राईट पिऊन झाल्यावर ग्लास बाजूला ठेऊन तिने आमच्या हॉलवर नजर फिरवली. शेवटी ती खिडकीजवळ आली. सोसायटीच्या आवारात ���सणारी हिरवीगार झाडे, त्यातून पलिकडे दिसणारा हायवे आमच्या खिडकीतून पाहिला तर एखाद्या लॅन्डस्केपसारखा दिसत होता. हायवेच्या दोन्ही लेनमधून चाललेली तूरळक वाहतुक त्या सौंदर्यात भर टाकत होती. आमच्या हॉलची फ्रेंच विंडो अक्षरश: लॅन्डस्केप फोटोसारखी वाटते हे तिने मला एखाद्या लहान मुलीच्या उत्साहात सांगितले. त्याचा शोध आजपर्यंत आम्हांला लागलाच नव्हता\nमी माझी पुस्तके आणि आशिषने आणलेल्या सीडीज हॉलमधल्या स्टडी टेबलवर व्यवस्थित रचून ठेवल्या होत्या. एरव्ही टेबलावर अॅश ट्रे, बाईकच्या चाव्या, आमचे रुमाल, कंगवा, अमेझॉनवरून काहीतरी मागवून झाल्यावर त्याची रिकामी झालेली खोकी असा किंमती ऐवज पडलेला असायचा. पण नको त्या वस्तूंची कायमची विल्हेवाट लावून मी टेबलही बर्‍यापैकी आवरला.\nरविवार असूनही मी कपडे धुवायला काढली नाहीत. तो कार्यक्रम काढला असता तर काही खरे नव्हते. सार्‍या घरभर ती वाळत टाकावी लागली असती. आर्या येणार म्हटल्यावर त्या कामावर फुली पडली आणि आज कपडे धुवायचे नाहीत या नुसत्या विचारानेच कोण आनंद झाला खूप कंटाळवाणे काम आहे ते\nहॉलचे इन्सपेक्शन झाल्यावर तिने विचारले, “जेवलास तू\n“मग काय करणार आहेस नाहीतर मॅगी आहे आपण मॅगी करुया पटकन.”\n“किती वेळ लागेल यायला\n“मग कर. माझे मॅकव्हेजी मिडीयम आणि स्प्राईट विथ आईस.”\nतिची ऑर्डर घेतली आणि मी किचनमधून अगदी तीच मघाशी आणून ठेवलेली मॅक्डीची ऑर्डर बाहेर आणून टेबलवर ठेवली. मॅक्डीचे बर्गर पाहून एखाद्या लहान मुलीसारखा तिला आनंद झाला. अचानक सोफ्यावरून उठून तिने मला घट्ट मिठी मारली आणि चक्क ओठांवर किस केला, “सम्या, आय लव्ह यू यार… मला आत्ता या क्षणाला बर्गर खायची खूप इच्छा झालेली.”\nमाझ्याबरोबर काय झाले ते मला क्षणभर कळलेच नाही. मी त्या तंद्रीतच होतो, त्यातूनही तिनेच बाहेर काढले, “हॅलो, आत्ता फक्त किस केलाय…खायचंय आपल्याला. खूप भूक लागलीये. चल बस लवकर..” असे म्हणत तिने बाजूची खूर्ची ओढून मला ऑफर केली. त्यावर बसत तिची फिरकी घ्यायची मला हुक्की आली, “काय म्हणालीस आत्ता तू\n“खायचंय आपल्याला. चल बस लवकर..”\n“आत्ता फक्त किस केलाय…”\n“अंऽऽऽऽ अजून काय बोलले मी\n“आठव आठव जरा डोक्याला ताण देऊन.”\nतिने खूप आठवायचा प्रयत्न केला पण तिला खरोखर आठवले नसावे. मग मीच तिला मदत केली.\n“कुणालातरी या क्षणाला काहीतरी खायची ��ूप इच्छा झालेली…”\nमाझ्या बोलण्याचा रोख कळल्यावर ती लाजेने लाल झाली.\n“अॅक्च्युली हो यार…खूप दिवस मॅक्डीला नाही गेलो आपण.”\n“मी वेगळाच विचार करतोय.”\n“कुणाची काही प्रबळ इच्छा होईल असे मी तर अजून काही केले नाही आणि अचानक तुला खावेसे वगैरे कसे काय वाटले याचा.”\nती खूप लाजली आणि अक्षरश: गोंधळून गेली. मी असा काही बोलेन हे तिने अपेक्षिलेच नसावे. माझ्या गालावर एक हलकेच चापट मारत ती बोलली, “मिस्टर समीर देशमुख, जास्त रोमँटिक व्हायचा विचारही करू नका आता. टेबलवर बर्गर्स आपली वाट पहाताहेत. तेव्हा प्लीज…सर्व्ह युवरसेल्फ.”\n“अजून काय खावसं वाटतंय\n“बर्गरबरोबर अजून काय काय खावसं वाटतंय तुला” मला तिला चिडवायचेच होते.\n“तुला. आणि प्रिसाईजली तुझ्या ओठावरचा तो तीळ. खाऊ का सांग\n“चल बर्गर खा आधी.”\nमाझे ओठ आणि त्यावरच्या तीळावरून ती मला जाम चिडवायची. माझ्या ओठावरच्या तीळासारखा तीळ तिच्या ओठांवर असायला हवा होता अशी तिची खंत होती. बर्‍याचदा त्याला हात लावून “तो खरा आहे का रे” असे मला विचारायची. पण तिला तो जाम आवडायचा हे मात्र नक्की\nबर्गरवर ताव मारत ती खिडकीतून हायवेचे निरीक्षण करत होती आणि मी तिचे किती गोड मुलगी होती ती किती गोड मुलगी होती ती माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्यच बदलून टाकले होते तिने. केवळ ऑफिस आणि बॅनर्जी असलेल्या माझ्या रुक्ष आयुष्यात तिच एक हिरवळ होती. माझी काळजी घेणारी, माझ्यावर खूप खूप प्रेम करणारी. माझ्यासाठी तिच्या बाबांबरोबर भांडणारी. ती माझ्या आयुष्यात आली ही कल्पनाच स्वप्नवत होती.\nआमचे लंच झाल्यावर रिकाम्या झालेल्या प्लेट्स मी किचनच्या सिंकमध्ये ठेवल्या आणि हात धुतले. तिने हात धुवायचा बहाणा करत त्या प्लेट्स धुवून घेतल्या. “कशाला प्लेट्स धुतल्यास” विचारल्यावर “असू दे रे…मलाही त्या धुवायला येतात ते दाखवायचे होते तुला. म्हणजे लग्नानंतर तुझे एक काम कमी” विचारल्यावर “असू दे रे…मलाही त्या धुवायला येतात ते दाखवायचे होते तुला. म्हणजे लग्नानंतर तुझे एक काम कमी\nओले झालेले हात पुसत आमचे किचन न्ह्याळत ती बोलली, “छोटे पण छान आहे रे तुमचे किचन.”\n“बेडरूम तर खूप भारी आहे.”\n“मग काय विचार आहे\n मी जस्ट सांगितले भारी आहे म्हणून…”\n“आशिष नक्की आऊटडोअरलाच आहे ना\n“म्हणजे आज आत्ता वगैरे नाही ना येणार आपल्याला सरप्राईज द्यायला\n“नाही गं. काल रात्रीच फोन आला होता त्याचा. पुण्यात आहे तो. परवा येणाराय. का असे का विचारलेस\nलाजेने गोरीमोरी होत ती थोडी चाचपडली. तिच्या मनात काय चालले असावे याचा मला अंदाज आला. पण लगेच स्वत:ची बाजू सावरत तिने माझा अंदाज घ्यायला सुरवात केली, “मग काय प्लान आहे पुढचा\n“बावळट, तो नाही विचारत मी. आजचा काय प्लान आहे\n“सध्या तरी काही विचार केलेला नाही. तुला आमचे घर पहायचे होते, ते तू पाहिलेस.”\n“पण मी बेडरुम नाही पाहिली अजून.”\n“पाहू शकतेस मग. दोन पावले चाललीस की डाव्या बाजूला आहे.”\n“मला वाटतं एकटीने पाहून घेतलीस तर बरे होईल. मी दाखवायला आलो की तुला त्रास होईल.”\n जसे काही माहितच नाही मी काय बोलतोय ते\n“मग चल दाखव तर. मलाही आज तुझे डेअरिंग पहायचे आहे. थएिटरमधल्या अंधारातला किस आणि प्रायव्हेट बेडरुममधला किस यातला फरक पाहूया काय असतो तो.”\n आज काय मूड आहे तुझा मुलींनी खाऊ नये असे काही खाऊन तर नाहीस ना आली मुलींनी खाऊ नये असे काही खाऊन तर नाहीस ना आली\n“नाही रे…असंच…फ्लर्ट काय तुम्हा मुलांनाच करता येतं का आम्ही नाही करू शकत आम्ही नाही करू शकत\nतिच्या या आक्रमक पवित्र्याने मी मात्र नर्व्हस झालो.\nमी बेडरुमचा दरवाजा उघडला आणि आतून एसीच्या थंडगार हवेची झुळूक बाहेर आली. आशिषने फ्लॅटच तसा निवडला होता. भाडे थोडेसे जास्त होते पण घरात एसी, फ्रीज, टीव्ही, ओव्हन या सगळ्या सोयी होत्या. भाड्याच्या फ्लॅटमध्ये रहात असलो तरी ते घर म्हणजे जणू आमच्या बाबांचे घर आहे अशा तोर्‍यात आम्ही तिथे रहात होतो.\nआर्या बेडरुममध्ये आत येताना थोडी अडखळली पण आतले वातावरण पाहून ती अक्षरश: उडालीच. आम्ही बेडरुमच तशी झकास ठेवली होती. बेडरुम ही माझी विरंगुळ्याची जागा असल्याने तिथला अस्ताव्यस्तपणा मला अजिबात आवडायचा नाही. मी माझे लिखाण हॉलमधल्या टेबलवर बसून न करता बेडरुममध्ये करायचो. एकंदरीत हॉल आशिषचा आणि बेडरुम माझी असे आमचे कॉमन अंडरस्टॅडिंग होते. तो घरी असला की टीव्ही चालू करून हातात सिगरेट घेऊन हॉलमध्ये मस्त झुरके मारत बसायचा आणि मी बेडरुममध्ये आडवा होऊन एखादे पुस्तक वाचत असायचो किंवा काहीतरी लिहीत बसायचो.\nपण आर्या येणार म्हणून मी एक गंमत प्लान केली होती. माझ्याकडे मोबाईलमध्ये असणार्‍या तिच्या काही फोटोंचे प्रिंट काढून त्यावर ‘मिस यू बार्बी – लव्ह यू आर्या-’ असे मेसेजेस लिहून मी बेडरुमच��या भिंतीवर चिकटवले होते. तिच्यासाठी हे माझे सरप्राईज होते. शिवाय लंच सुरु करण्याआधी मी बेडरुममध्ये परफ्युम मारून एसी चालू करून आलो होतो. वास्तविक परफ्युमच्या सुवासाने वातावरणात एक प्रकारचा रोमँटिकपणा आला होता. ती आत आल्यावर लगेचच एसीच्या थंडीने कुडकुडली म्हणून मी फॅन बंद केला.\nभिंतीवरचे स्वत:चे फोटो न्ह्याळन्यात ती गुंग झाली, “वाऊ खूपच तयारी केलीये कुणीतरी खूपच तयारी केलीये कुणीतरी पण काहीही म्हण तू जाम रोमँटिक आहेस यार पण काहीही म्हण तू जाम रोमँटिक आहेस यार\n“आणि खरोखर तुमची बेडरूमही भारी आहे\n“कायमचे शिफ्ट व्हायचेय इथे\n“गप्प बस. तुला दुसरे काही सुचत नाही का\nती आत आल्यावर मी दरवाजा पुढे केला आणि अचानक तिच्या चेहर्‍यावर नर्व्हसनेस दिसू लागला. मी काहीतरी बोलण्याची ती वाट पहात होती पण माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता. मग तिच्या अगदी जवळ जाऊन मी तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि त्या काळ्याभोर डोळ्यांत हरवून गेलो. काहीशा संकोचाने तिची नजर खाली झुकली. खरं म्हणजे ही नेहमीची आर्या वाटत नव्हती. तिचा परफ्युम, मोकळे सोडलेले केस, ते बोलके डोळे आणि अचानक तिचे गप्प होणे काहीतरी सुचवित होते पण तात्काळ तो विचार मी मनातून काढून टाकला. त्याऐवजी हळूवारपणे मी तिचा हात हातात घेऊन तो माझ्या ओठांना लावला. काहीही न बोलता तिनेही माझ्या हाताचा अगदी तसाच किस घेतला. मी हळूच माझा हात तिच्या कमरेभोवती घालून तिला जवळ घेत माझे ओठ तिच्या ओठांजवळ नेले. तिने माझ्या ओठांवर बोट ठेवत “नको प्लीज…” म्हणून नकार दिला.\nमाझ्यातली शक्तीच संपली. माझ्याने पुढचे धाडस होणे शक्यच नव्हते. प्रेमात दोघांची उत्कटता खूप महत्वाची आहे. दोघांचीही तेवढीच ओढ असेल तर तो प्रणय वेगळा असतो पण जोडीदाराचा काहीही विचार न करता केलेले कोणतेही कृत्य म्हणजे जबरदस्तीच हे माझे प्रामाणिक मत होते. शिवाय ती नको म्हणत असताना तिला कुठल्याही प्रकारे दुखवणे माझ्या दृष्टीने चुकीचे होते. मी तिच्यापासून मागे सरकलो आणि दरवाजाकडे वळून तो उघडणार इतक्यात ती मला घट्ट बिलगली. तिचा स्पर्श मला वेडा करत असला तरी तिच्या देहाचा कंप मला जाणवत होता. काहीही न बोलता बराचवेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत तसेच उभे होतो. एकमेकांना सोडावेसेच वाटत नव्हते. फक्त मिठीत असण्यातही काय सुख असते ते आम्ही दोघे अनुभवत होतो.\n“समीर, मला सतत तुझ्या मिठीत असावेसे वाटते.”\n“कशाकशाचीही भीती वाटत नाही.”\n“कसलीही. तू असलास की बस्स. बाकी काही नको.”\nमग मिठी सैल करून तिने स्वत:हून माझ्या ओठांवर ओठ टेकवले. माझे डोळे आपोआप बंद झाले. ती फक्त ओठांवर ओठ टेकवून थांबली नाही तर माझ्या ओठांचा चावा घेऊन तिने मला एका दीर्घ चुंबनात अडकवले. क्षणाक्षणाला ती आक्रमक होत होती आणि तिचा हल्ला झेलणेदेखील एक गोड आणि हवाहवासा अनुभव होता. मोकळा श्वास घ्यायला ती बाजुला झाली असेल पण मी अधीर झालो होतो. तिच्या मोकळ्या केसांतून हात फिरवत मी तिच्या मानेवर ओठ टेकवले तशी ती चमकली.\n“मानेवर किस केलास तर पुढे काय होईल याला मी जबाबदार नाही,” तिने अशी वॉर्निंग दिल्यावर मी थोडासा अडखळलो आणि मानेचा ऑप्शन सोडून पुन्हा तिच्या ओठांबरोबर माझे ओठ लॉक केले. एकदोनदा तिने स्वत:हून केस बाजूला करून मान उघडी करून देऊन माझा मनोभंग करायचा प्रयत्न केला पण माझ्याने धाडस झाले नाही. शेवटी तिनेच माझे केस ओढून ओठांचा किस अर्ध्यावरच थांबवत माझे ओठ तिच्या मानेवर टेकतील अशा बेताने मान झुकवली. मी तिची एकापाठोपाठ कितीतरी चुंबने घेतली. तिच्या सुखात नहात असलेल्या गोड आवाजाने मी धुंद झालो होतो.\nपण मानेवरच्या चुंबनानी तिला काय झाले देव जाणे, आक्रमक होऊन तिने मला बेडवर खेचलेे. तिचा आवेग सहन करने माझ्यासाठी खरे आव्हान होते. मी िद्वधा मनस्थितीत होतो. तिचा सहवास तर हवा होता पण तोल जायला नको होता. एव्हाना दोघांच्याही अंगावरची कपडे निघून फ्लोअरवर केव्हा पडली हे आम्हां दोघांनाही समजले नाही. तिचे सौंदर्य एखाद्या दोषविरहित परिपूर्ण संगमरवरी मुर्तीसारखे होते. तिचा प्रत्येक स्पर्श मला मोहून टाकत होता. माझ्याने पुढे काहीही करायचे धाडस होत नव्हते पण एका फसव्या क्षणाला माझा संयम सुटला.\nआम्हा दोघांनाही हवेहवेसे होते ते एकमेकांना द्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो. कितीतरीवेळ आम्ही एकमेकांशी खेळत होतो. दोघांनाही मिठीतून बाजूला व्हायचे नव्हते. एकमेकांचे गरम श्वास अनुभवत दोघेही एकमेकांच्या =दयाची धडधड ऐकत होतो. एका अत्त्युच्च क्षणाला ती आनंदाने चित्कारली आणि तिची नखे माझ्या उघड्या पाठीत घट्ट रुतली. मी ही थकून लहान मुलासारखा तिच्या कुशीत शिरलो. माझ्या केसांतून नाजुक बोटे फिरवत ती लहान मुलासारखे मला कुरवाळत होती एवढे मला आठवते. त्��ानंतर वेळेचा आणि आमचा संबंध तुटला. किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत निद्रिस्त होतो ते समजलेच नाही. संध्याकाळी जाग आली ती तिच्या मोबाईलच्या रिंगटोनने\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\n← तुझ्याविना # 13\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-breaking-news-latest-news/", "date_download": "2020-03-29T20:35:29Z", "digest": "sha1:AXGJ62VZELKHTRO4WCVYXD7HYCWIXE5D", "length": 16676, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाजप नेत्यांचा सभात्याग; अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा भाजपचा आरोप | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निव���णूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nभाजप नेत्यांचा सभात्याग; अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा भाजपचा आरोप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाण्याआधीच मंत्र्यांचा शपथविधी बेकायदेशीर झाला असल्याचा आरोप भाजपने केली.\nदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडत सरकारने हे अधिवेशन नियमाला धरुन नसल्याचे म्हटले आहे. तर नव्या अधिवेशनाचा समन्स काढण्यात आलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले.\nत्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ठाकरे सरकारची ही पहिली अग्निपरीक्षा पास झाली असून १६९ आमदारांनी पाठींबा दर्शिवला आहे.\nतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला चार सदस्य यावेळी तटस्थ राहिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला.\nअशोक चव्हाण यांनी प्रस्ताव मांडला, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी अनुमोदन दिलं. यावेळी भाजप आमदारांचा अखेर सभात्याग केला, विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकण्यात आला.\nघोटी : अज्ञातांकडून बाप लेकांचा निर्घृण खून; तालुक्यात खळबळ\nठाकरे सरकारला १६९ आमदारांचे पाठबळ; महाविकासआघाडी पहिली परीक्षा पास\nमध्यप्रदेश मध्ये पुन्हा भाजप सरकार; शिवराजसिंग चौहान घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ\nसेनेला आम्ही फसवले; भाजपनेते सुधीर मुनगुंटीवार यांची कबुली\nखडसे, काकडे यांचा पत्ता कट; भाजपच्या दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी\nमध्यप्रदेशात राजकीय धुळवड; ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपात प्रवेश\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून व���चाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, राजकीय\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nमध्यप्रदेश मध्ये पुन्हा भाजप सरकार; शिवराजसिंग चौहान घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ\nसेनेला आम्ही फसवले; भाजपनेते सुधीर मुनगुंटीवार यांची कबुली\nखडसे, काकडे यांचा पत्ता कट; भाजपच्या दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी\nमध्यप्रदेशात राजकीय धुळवड; ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपात प्रवेश\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1452.html", "date_download": "2020-03-29T20:27:24Z", "digest": "sha1:IIQIUEDU3VRTHQ4IKJCUZHYEIJWTCUNX", "length": 19138, "nlines": 475, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > आपले ज्ञान तपासा > ज्ञानवर्धक लेख > महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले\n१. अहमदनगरचा भुईकोट किल्ला\nकुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)\n५. कोथळीगड (पेठचा किल्ला)\n३. गोंड राजाचा किल्ला\nआत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या सिद्धीचीही किंमत शून्य असणे\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने…\nधार येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भोजशाळा) \nमहाभारताला ‘धर्मयुद्ध’ का म्हणतात \nतक्षशिला विद्यापीठ : हिंदूंची छाती गर्वाने फुलवणार्‍या प्राचीन भारतीय विद्यापिठांपैकी एक \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/jail/17922", "date_download": "2020-03-29T21:03:19Z", "digest": "sha1:3CTTRBKODCF544A4IO64J6Y5NG5TG6NW", "length": 4611, "nlines": 79, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " तुरूंग : तुरूंग संबंधी ताज्या बातम्या, तुरूंग संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nLIVE: अखेर निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवलं\nनिर्भयाचा आरोपी राम सिंहनं 'अशी' केली होती आत्महत्या\nजेलचं छत फोडलं आणि खून-बलात्कारातील ५ आरोपी पळाले\n'डॉक्टर बॉम्ब' फरार, ५० हून अधिक बॉम्बस्फोटात होता सहभागी\nतिहारमध्ये निर्भयाच्या गुन्हेगारांच्या डमीला दिली गेली फाशी\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑगस्ट २०१९\nपुन्हा जेलमध्ये जाऊ शकतो सलमान, 'यामुळे' रद्द होऊ शकतो जामीन\nराम रहीम जेलबाहेर येणार, 'यासाठी' मंजूर करणार पॅरोल\n‘या’ तुरूंगात कैद्यांना आता बिनधास्त मोबाईलवर बोलता येणार\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\n[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण��याची योग्य पद्धत\n[VIDEO] सपना चौधरी जलवा, यूट्यूब चाहत्यांच्या उड्या\n'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n[VIDEO] बिग बॉस-१३ मधून बाहेर आल्यावर काय म्हणाली ही ग्लॅमरस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/online-aadhar-card", "date_download": "2020-03-29T22:40:50Z", "digest": "sha1:IMZWIEARD4WLKXC3DWXMBQN6PO4S6R6Q", "length": 14763, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "online aadhar card: Latest online aadhar card News & Updates,online aadhar card Photos & Images, online aadhar card Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही ��खेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nआधार कार्डवरील पत्ता बदलणं आणखी सोपं\nबँक खातं उघडण्यापासून ते विविध योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. पण तुम्ही आधार कार्डवर दिलेल्या पत्त्याहून दुसरीकडे वास्तव्यास असाल तर अनेकदा अडचण येते. त्यामुळेच आधार कार्डवरील पत्ता बदलणं आता आणखी सोपं करण्यात आलं आहे. आता जी व्यक्ती आधार कार्डसह स्वतःच्या सहीने अर्ज (Self Declaration) देऊ शकत असेल, त्या व्यक्तीला आता आधार कार्डवरील पत्ता बदलण्याची आवश्यकता नाही.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/stories/adventure-stories", "date_download": "2020-03-29T22:28:40Z", "digest": "sha1:5YZSFLFDDCJK54VHHEGYMDOZBEJNNEOP", "length": 19903, "nlines": 248, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "सर्वोत्कृष्ट साहसी कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात | मातृभारती", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ट साहसी कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात\nशेर 6 (अंतिम भाग )\nमागील भागावरून पुढे......दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होऊन खाली आला. बाळु ने त्याला कॉफ़ी आणून दिली. त्या दोघींची तयारी अजून झाली नव्हती. त्यांची वाट बघत शेखर चीं अजून एकदा ...\nआज पुन्हा क��मावर जायला निघताना उशीर झाला, रेल्वेस्टेशनला पोचलो एकदाचा, मला मुंबईच्या दिशेने जायचं होतं…प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येणारी रेल्वेगाडीसुदधा उशीराने होती. घडयाळात नऊ पस्तीस वाजले होते, अजून नऊ ...\nशेर पूर्वार्ध (भाग 5)मागील भागावरून पुढे......शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. आई च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन ...\nमागील भागावरून पुढे ......\" शेखर.. आता जेवायची वेळ झाली आहे... आणी इथे पुढे मस्त कबाब भेटतात...\"\" हा मग खाऊन मग या...\"\" कसे खाणार... खाऊन मग या...\"\" कसे खाणार... पैसे नकोत.. महिना अखेर आहे ...\nमागील भागावरून पुढे.......\" मी रविवारी जाणार आहे तिच्या कडे.. \" शेखर ने शांत स्वरात सांगितले. त्याच्या स्वरात अजिबात घाई , हुरहूर नव्हती. काही ठरण्याच्या आधीच ढोल वाजवणे हे त्याच्या ...\nमागील भागावरून पुढे...... \" आज अचानक रविवारी काय काम काढलेस...\" दोघांनी आत येत विचारले.. \" विनू त्या मुलीचा काही पत्ता लागला कां \"\" नाही अजून... \"\" एक काम कर.. हा ...\nवाचक मित्रांनो, जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त लिहणार नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा ...\n10 १६ तारखेला सकाळी हा मृतदेह सापडला होता . हा मृतदेह आतापर्यंत सापडलेल्या सहा मृतदेह पेक्षा पूर्णपणे वेगळा होता . हा मृतदेह पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता . त्याचे हात ...\n9 साधना परांजपेचा खून कोणी केला ही कल्पना घोळत मी घरी आलो नि सहजपणे न्यूज चॅनल लावला . मीडिया , आजच्या काळात मीडियाचे किती महत्त्व आहे हे सांगायलाच ...\n8 १३ तारखेला एकाच दिवशी चार खुन झाले होते . तीन खूण म्हणजे रेपिस्ट किलरने ( तोपर्यंत मीडियाने सिरीयल किलरचे नामांकन करून टाकलं होतं , रेपिस्ट किलर म्हणून ) ...\n7साधना बोलत होती .... आतापर्यंत झालेल्या सहा खुनामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असेल तुम्हाला तपास करावा लागला असेल , पुरावे गोळा करावे लागले असतील . पण मी माझ्या गुन्ह्यांची कबुली ...\n6 13 तारखेला संध्याकाळी अजून तीन खून झाले . गाव कामगार तलाठी बाबुराव माने , वकील रमाकांत शिंदे आणि चक्क आमदार सदाशिवराव ढोले यांचाही . हे तिघेही एकाच ...\n5 तीन खून झाल्यानंतर सारेजण आमच्या डिपार्टमेंटच्या डोक्यावरती बसले होते . पत्रकार व न्युज ���ॅनलवाले वेगळं , राजकीय नेते वेगळे आणि सामान्य जनता वेगळच ओरडत होती ...\nपॅरलल जग - Sci fi कथा\n“ पॅरलल जग Sci -Fi कथा” बरीच रात्र झाली होती . आज घड्याळाचा काटा दहाच्या पुढे गेला तरी धनश्री आणि तिच्या टीमचे काम अविरत चालूच होते . सगळ्यांची मान ...\n4 फॉरेन्सिक रिपोर्ट वरून एक गोष्ट मात्र कळाली ती म्हणजे दोन्ही खून करण्याची पद्धत एकच होती . काहीही फरक नव्हता . ह्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट ...\n3 तो दुसरा खूनही हुबेहूब त्याच पद्धतीने झाला होता . त्याच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट आणि तोंडामध्ये त्याचंच कापलेले लिंग घातलेलं होतं. तो एक कॉलेजचा विद्यार्थी ...\n2 मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते . मी मुद्दामून पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेतली .\" काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...\n1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती . तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज ...\nनश्वर - भाग 1\nती अमावस्येच्या रात्र होती,संपूर्ण प्रदेश शांत होता..मागे दिमाखात उभा असलेला सह्याद्री आज खूपच गंभीर वाटत होता. त्याच्याच पायथ्याशी वसलेली मलुकनगरी पूर्णतः निद्रा अवस्थेत होती,कधीकाळी संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल हे ...\nप्रलय-३० आयुष्यमान जेव्हा दुसऱ्यांदा प्रलयकारीके चा सामना करण्यासाठी मारूतांच्या जुन्या मंदिरात सामोरा गेला , त्यावेळी प्रलयकारिकेच्या आत्मबलीदानाचा विधी पूर्ण झाला होता . प्रलयकारिका संपूर्ण शक्तिशाली झाली होती . ...\nक्यमःश-२९ विश्वनाथ भैरव आणि पार्थव काळ्या भिंतीपाशी आले . \" तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर...\" भैरव म्हणाला \" चिंता नको काही क्षणात ही भिंत ...\nप्रलय-२८\" मी म्हटलं होतं माझी गरज पडेल तुम्हाला , पडली की नाही.......\" वेडा आबाजी म्हणजेच विश्वनाथ म्हणाला . भेटीच्या संरक्षणासाठी वारसदारांची सभा होती कधीकाळी वेडा ...\nप्रलय-२७ त्या तीन माया होत्या . म्हटल्यातर तीन होत्या . म्हटल्यातर एक होत्या . एक माया तीन प्रकारची किंवा तीन माया एक प्रकारच्या . एकाच वेळी तिघींचा जन्म ...\nप्रलय-२६ देवव्रत त्रिशूळ घेऊन जलधि सैन्य तळावरती आला होता . आल्या आल्या महाराज कैरवांनी त्याला बोलावलं . \" युवराज असं मुर्खासारखं काळा महालातील त्रिशुळ आणायला जाणं तुम्हाला ...\nलाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग १\nस्वराज्यावर राहू केतू चालून आले होते ...त्यातला सिद्दी जौहरला राजांनी पन्हाळा गडाखाली ४ महिने झुलत ठेवले होते आणि संधी मिळताच...त्याच्या पोलादी वेढयातून राजे सुखरूप निसटले ...\nप्रलय-२५ सुवर्णनगर , लोहगड , रत्नागिरी अग्नी आणि ज्वाला ही पाच संसाधनं राज्य होती . पाच राज्यात नावाप्रमाणेच विविध खनिजे व संपत्ती होती . त्या पाच राज्यांवर ती ...\nमाझा सिंह गेला - भाग-३\nभाग ३ - शिकार (माझा सिंह गेला या ऐतिहासिक कथेचा हा शेवटचा भाग. काही ऐतिहासिक प्रसंग कल्पनाशक्तीची जोड देऊन रंगवलेले आहेत. आपला अनमोल अभिप्राय मिळावा ...\nप्रलय-२४ ज्यावेळी भगीरथ जलधि राज्याच्या सैनिक तळावरती पोहोचला त्यावेळी सर्वत्र शांतता होती . कौशिका कडे जात त्याने महाराज व मंत्रीगणाला बोलवण्याची विनंती केली . सारे जमल्यावरती तो बोलू ...\nमाझा सिंह गेला - भाग-२\nभाग २ - वाघ(इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका किंवा आक्षेपार्ह आढळल्यास आपल्या प्रतिक्रियांमध्ये सांगावे आणि मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती.) ...\nप्रलय-२३ \" मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार , म्हणूनच हे बुटके पाठवली होते तुझ्यासोबत , त्यांनाही त्याचं काम पूर्ण करून दिलेलं नाहीस . अरे तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी ...\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/03/18/1313/", "date_download": "2020-03-29T21:53:56Z", "digest": "sha1:3UPMJVSDJYBJS3C4OTMGKGWP6R4HD3LF", "length": 14326, "nlines": 113, "source_domain": "www.krushirang.com", "title": "विषमुक्त शेती, हीच काळाची गरज : हणमंतराव गायकवाड", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरविषमुक्त शेती, हीच काळाची गरज : हणमंतराव गायकवाड\nविषमुक्त शेती, हीच काळाची गरज : हणमंतराव गायकवाड\nMarch 18, 2019 Team Krushirang अहमदनगर, कृषी साक्षरता, कोल्हापूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, व्यवसाय व अर्थ, शेती 0\nनिरोगी भारतासाठी विषमुक्त विषमुक्त शेतमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बीव्हीजी समुहाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी केले.\nविषमुक्त डाळिंबाचे उत्पादन दुपटीने घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आपली तयारी आहे असे देखील ते म्हणाले. बीव्हीजी लाईफ सायन्सेस व के.डी. चौधरी समुहाच्या वतीने दौंड (जि. पुणे) तालुक्यातील केडगाव चौफुला येथे आयोजित करण्यात आलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात गायकवाड बोलत होते. यावेळी चौधरी उद्योग समुहाचे के. डी चौधरी, तानाजी चौधरी, वैशाली गायकवाड, डाळिंब तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब गोरे उपस्थित होते.\nभारत विकास प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करून सेंद्रीय शेती करण्यासाठी उपकृत करण्यात येत आहे असे हणमंत गायकवाड म्हणाले. शिरोळ येथे ३१ हजार लोकांना कॅन्सर झाला आहे विषारी अन्न खाल्ल्याने कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले .\nविषमुक्त शेतीची चळवळ उभारून उत्पादनांत वाढ होईल यासाठी खते व औषधे निर्माण करण्य़ासाठी बीव्हीजी लाईफ सायंन्सेसने पुढाकार घेतला आहे. डाळिंब उत्पादनात देखील तो प्रयोग सुरू केल्याचे हणमंत गायकवाड म्हणाले. विषमुक्त शेतीचा खर्च कमी करून उत्पादन दुप्पट करण्याच्या चळवळीत शेतकऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.\nमाती व पाणी परिक्षण शेतीसाठी उपयुक्त असते ते शेतकरयांनी प्राधान्याने करून घेतले पाहिजे तरच शेतीला कोणते पोषक द्रव्ये दिली तर उत्पादन वाढेल हे कळेल. के. डी उद्योग समुहाच्या माध्यमातून भारत विकास प्रतिष्ठान याला प्राधान्य देईल असे हणमंत गायकवाड म्हणाले .\nडाळिंबाच्या प्रती झाडाला सरासरी पेक्षा अधिक उत्पादन मिळायला हवे असे सांगून डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद आमच्या संशोधनात आहे असे श्री. गायकवाड म्हणाले. डाळिंब उत्पादनात वाढ व क्वॉलिटी राखण्याचे मार्गदर्शन आमची संस्था करेल असेही ते म्हणाले रासायनिक खते व किटकनाशक टाळून सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य दिले जावे असे हनुमंत गायकवाड म्हणाले भारत विकास संस्थेच्या माध्यमातून हेल्थ केअर सेंटर उभारले आह�� तसेच कॅन्सरवर औषध देखील निर्माण केल्याचे सांगून मोतीबिंदू ऑपरेशनशिवाय चांगला करण्याचे औषध तयार होत असल्याचे देखील श्री. गायकवाड म्हणाले .\nस्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून स्वप्न साकारण्यासाठी परिवर्तनवादी चळवळ निर्माण करून जनतेला विषमुक्त अन्न देण्यासाठी प्रयत्न करू तसेच विषमुक्त फळे व अन्य अन्न उत्पादित मालाला मार्केट मिळवून देण्याचे देखील श्री. गायकवाड यांनी सांगितले .\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nविशेष लेख : अशी घ्या उन्हाळ्यात फळबागांची काळजी\nलोकसभेत महिलांचा टक्का कमीच..\n‘राजाभाऊ’ची आठवण येतेय, कारण…\nMarch 22, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nलोकसभा निवडणूकच्या तारखांची घोषणा होऊन आठवडा झालाय. देशासह महाराष्ट्र व नगरमध्ये यावरून घमासान पेटले आहे. नगरमध्ये आघाडीची जागा राष्ट्रवादीच्या, तर युतीची जागा भाजपच्या वाट्याला आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा घोळ जवळपास मिटलाय. चित्र स्पष्ट आहे, [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nकाँग्रेसने प्रसिद्ध केली अमित शाह यांच्या आमदार खरेदीची यादी..\nNovember 25, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, नागपूर, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nपुणे : महाराष्ट्रातील सत्तेच्या नाट्यमय घडामोडीमुळे घोडेबाजार तेजीत आला आहे. त्यावर कॉंग्रेस पक्षाने विशेष पोस्ट प्रसिद्ध करून भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी खरेदी केलेल्या आमदारांच्या खरेदीची यादी जाहीर केली आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर देत दखल [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nम्हणून खासदार सावंत यांना मंत्रिपदाचा दर्जा..\nFebruary 15, 2020 Team Krushirang महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठीत महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न ���ेणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mann-ki-baat/6", "date_download": "2020-03-29T22:41:06Z", "digest": "sha1:TRRTPBZWJ2VWD4X7BMLUCC4WRVUHJV25", "length": 16872, "nlines": 283, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mann ki baat: Latest mann ki baat News & Updates,mann ki baat Photos & Images, mann ki baat Videos | Maharashtra Times - Page 6", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परी��्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nआमच्या बँकेत १५ लाख कधी येणार\n'निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा’ असं कुणी विचारल्यास त्याला मारणार, जाळणार की धरणार,' असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' जाळण्याचा इशारा देणाऱ्या मुंबईतील भाजप नेत्यांना केला आहे.\n'मन की बात'मधून मोदींनी साधला संवाद\nविद्यार्थांनी बनवलेल्या उपग्रहाचे मोदींकडून कौतुक\nइस्रोच्या विक्रमी कामगिरीचे मोदींकडून कौतुक\nअघोषित संपत्ती बाळगणाऱ्यांना मोदींचे आवाहन\nऐका पंतप्रधान मोदींची 'मन की बात'\nपंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा १९वा कार्यक्रम\nआपण शाळेपेक्षा शिक्षणावर अधिक लक्ष देऊया: पंतप्रधान\nप्रत्येकाने पाणी वाचवले पाहिजे- पंतप्रधान मोदी\nऐका: 'मन की बात'मधून PM मोदी काय म्हणाले\nमन की बात: PM मोदींनी दिल्या ईस्टरच्या शुभेच्छा\nपंतप्रधान मोदींसह सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंदची 'मन की बात'\n'मन की बात'मधून देशवासीयांना संबोधित करताना नरेंद्र मोदी\nमन की बात: चिंता करू नका, चांगले करण्याचा प्रयत्न करा : सीएनआर राव\nपिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावाः PM मोदी\nआता मोबाइलवरही ऐकता येणार 'मन की बात' - पंतप्रधान मोदी\nपाहा : २०१६ मधील पहिल्या 'मन की बात' मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nPM मोदी काय म्हणाले 'मन की बात'मध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात'\nअवयव दान अमूल्य जीव वाचवू शकतो: पंतप्रधान मोदी\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/simple-method-making-halwa-263565", "date_download": "2020-03-29T22:22:59Z", "digest": "sha1:QDPPNX7KJ2XD634YBUX2ZARSARYSXVCD", "length": 12040, "nlines": 262, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्याची ही साधी पद्धत... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 30, 2020\nमुगाच्या डाळीचा हलवा बनवण्याची ही साधी पद्धत...\nगुरुवार, 20 फेब्रुवारी 2020\nमला अनेक नवनवीन डिशेस बनवायची आवड आहे. तसेच माझ्या हाताने बनवलेल्या मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हलवा आवडीने खातात. त्यामुळे मी आवर्जून नेहमी हलवा बनवते.\nसाहित्य : मुगाची डाळ 150 ग्रॅम, दूध 200 मिली, साखर 150 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम, मावा 50 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम.\nकृती : प्रथम मुगाची डाळ साफ करून पाण्यात पाच-सहा तासांपर्यंत भिजत ठेवावी. त्यानंतर ती मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका कढईत तूप गरम करून बारीक केलेली डाळ मिसळावी. पाच मिनिटांनी मंद गॅसवर हलके भाजत राहणे. जेव्हा ही डाळ तूप सोडेल तेव्हा दूध घालून गॅसवर शिजवून घेणे. तूप सुटल्यावर त्यावरून साखर घालणे व पुन्हा शिजवून घेणे. तयार मुगाच्या डाळीचा हलवा डिशमध्ये सर्व्ह करणे. त्या डिशवर मावा, बदाम अन्य सुखामेव्याची सजावट करून खायला देणे.\nमला अनेक नवनवीन डिशेस बनवायची आवड आहे. तसेच माझ्या हाताने बनवलेल्या मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हलवा आवडीने खातात. त्यामुळे मी आवर्जून नेहमी हलवा बनवते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचीन सुधारणार नाही; स्पेनमध्ये सापडली निकृष्ट टेस्टिंग किट्स\nमद्रिद (Spain Coronavirus):कोरोना व्हायरसचा चीनमधून जगभरात झालेला फैलाव आणि त्यानंतर चीननं कोरोनाग्रस्त देशांना मदतीसाठी पुढे केलेला हात, यावर...\nचीन सुधारणार नाही; स्पेनमध्ये सापडली निकृष्ट टेस्टिंग किट्स\nमद्रिद (Spain Coronavirus):कोरोना व्हायरसचा चीनमधून जगभरात झालेला फैलाव आणि त्यानंतर चीननं कोरोनाग्रस्त देशांना मदतीसाठी पुढे केलेला हात, यावर...\nकष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले\nजालना - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजू, कष्टकरी, निराधारांच्या मदतीसाठी जिल्ह्यात अनेकजण सरसावत आहेत. अन्न, जीवनावश्यक...\nमजुरांचे जत्थे पायीच निघाले गावाच्या प्रवासाला\nकेज (जि. बीड) - सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने अशा परिस्थितीत कोणाच्याही...\nस्पेनमध्ये 24 तासांत सर्वाधिक बळी; लॉक डाऊन आणखी कडक\nमद्रीद Coronavirus: कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून सुरू झाली असली तरी युरोपमध्ये कोरोनानं रौद्र रुप धारण केलंय. इटलीनंतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या...\nशास्त्रीय संगीताची मैफलही घरपोच, आवर्तन संगीत सभा फेसबुकवर लाईव्ह\nलातूर : रस्त्यावर गर्दी टाळण्यासाठी किराणा दुकानातील साहित्य असो किंवा मंडईतील भाज्या सध्या घरपोच दिल्या जात आहेत. त्याप्रमाणे शास्त्रीय संगीताची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/watch-police-vehicles-gps-system-enabled-latur-23444", "date_download": "2020-03-29T20:38:57Z", "digest": "sha1:34YDXWXZFFCOU72YECPXBYM5CE33DWP5", "length": 8426, "nlines": 107, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Watch on Police Vehicles GPS system enabled in latur | Yin Buzz", "raw_content": "\nपोलिसांच्या वाहनांवर राहणार वॉच; जीपीएस यंत्रणा कार्यान्वित\nपोलिसांच्या वाहनांवर राहणार वॉच; जीपीएस यंत्रणा कार्यान्वित\nपोलिसांच्या वाहनांवर आता कडक लक्ष\nपोलिसांना रहावे लागणार अलर्ट\nलातूर : एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचले का... नेमून दिलेल्या वेळी पोलिस अधिकारी-कर्मचारी आपल्या वाहनातून शहरात गस्त घालत आहेत का... खासगी कामासाठी सरकारी वाहनांचा वापर होतोय का... या आणि अशा अनेक बाबींवर आता कडक लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. याबाबतची पडताळणी जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून यापुढे जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात होणार आहे.\nशहरात आणि जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. याच्या जोडीलाच घरफोड्यांचेही प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षभरात अपघाताच्या घटनांचाही आलेख वाढला आहे. २०१८ मध्ये ६३३ गंभीर अपघात झाले. त्यात २६४ जणांचा मृत्यू झाला. तर २०१९ मध्ये 641 गंभीर अपघात झाले. त्यात २९० जणांचा अपघातात मृत्यू झाला. अशा सर्व प्रकारच्या गंभीर घटनांच्या ठिकाणी पोलिस तातडीने मदतीसाठी पोहोचावेत आणि ते पोहोचले की नाही याची पडताळणी व्हावी म्हणून पोलिस दलातील सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.\nविशेष पोलिस महानिरिक्षक मनोजकुमार लोहिया (नांदेड परीक्षेत्र) हे नुकतेच लातूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते आणि पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात अपर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच सरकारी वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची ही संकल्पना आहे. त्यानूसार पोलिस दलातील दुचाकी आणि चारचाकी अशा सर्व वाहनांनाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या वाहनांचे मॉनिटरिंग पोलिस अधिक्षक कार्यालयातूनच होईल. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांचे कुठले वाहन घटनास्थळापासून जवळ आहे, हे पाहिले जाईल आणि त्या वाहनाला घटनास्थळी पाठवले जाईल. रात्रीच्या वेळी गस्त प्रभावीपणे होत आहे का, हे तपासले जाईल. अशी अनेक कामे या यंत्रणेमुळे सोपी होणार आहेत.\nलातूर पोलिस दलाचे laturpolice.gov.in हे संकेतस्थळ अखेर अद्ययावत करण्यात आले आहे. याचेही लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलाशी संबंधीत माहिती आता संकेतस्थळावर पहायला मिळत आहे. निर्भया हेल्पलाईन क्रमांक, व्हॉट्‌स अप हेल्पलाईन क्रमांकही संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. याशिवाय, नागरिकांना ऑनलाईन तक्रारीही या माध्यमातून करता येणार आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत संकेतस्थळ���वरील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nलातूर latur तूर घटना incidents पोलिस सरकार government जीपीएस चोरी अपघात २०१८ 2018 नांदेड nanded जिल्हाधिकारी कार्यालय\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/seed-mother-rahibai-padmshree.html", "date_download": "2020-03-29T20:55:45Z", "digest": "sha1:4N6V5IFCZ33MRFPXIBXKUEW6KDYR5B3O", "length": 8326, "nlines": 62, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "देशी वाणाच्या (seed) बँकर राहीबाई पोपेरे पद्म पुरस्कारराने सन्मानित | Gosip4U Digital Wing Of India देशी वाणाच्या (seed) बँकर राहीबाई पोपेरे पद्म पुरस्कारराने सन्मानित - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या शेतकरी देशी वाणाच्या (seed) बँकर राहीबाई पोपेरे पद्म पुरस्कारराने सन्मानित\nदेशी वाणाच्या (seed) बँकर राहीबाई पोपेरे पद्म पुरस्कारराने सन्मानित\nदेशी वाणाच्या (seed) बँकर राहीबाई पोपेरे पद्म पुरस्कारराने सन्मानित\nविविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशभरातील ११८ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे, अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\nराहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. निरक्षर असूनही राहीबाईंनी अहमदनगरमधील आदिवासी भागात कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जैविक बियाणांची बँक चालवत असल्यामुळे त्या 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलं आहे. तर जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.\nमहाराष्ट्रातील एकूण ११ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून त्यात क्रिकेटपटू झहीर खान, डॉ. पद्मावती बंदोपाध्याय, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, क���गना रनौत, अदनान सामी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सय्यदभाई, डॉ. सुरेंद्र डेसा सौजा आणि सुरेश वाडकर आदींचा समावेश आहे.\nराहीबाई पोपेरे या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने या आदिवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला शेतकरी आहेत. राहीबाई मूळच्या याच गावच्या. राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५२ पिकांचे ११४ वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला.बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.\nदेशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/xiaomi-turns-5-in-india/", "date_download": "2020-03-29T20:59:47Z", "digest": "sha1:ZOK2KBIBGC77QIG4SRHXZMJCQT6UM6YB", "length": 17977, "nlines": 80, "source_domain": "shekharpatil.com", "title": "शाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा - Shekhar Patil", "raw_content": "\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nचीनी कंपन्यांबद्दल कुणी कितीही कुरकुर केली तरी आज भारतातील बहुतांश बाजारपेठ याच देशातील प्रॉडक्टनी ओसंडून वाहत असल्याचे कुणी अमान्य करणार नाही. सुईपासून ते अजस्त्र इंडस्ट्रीयल उपकरणांपर्यंत ‘मेड इन चायना’चा सर्वत्र बोलबाला असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कधी काळी चीनी वस्तूंकडे हेटाळणीच्या नजरेने पाहिले जात असे. ‘चायना आयटम म्हणजे नो गॅरंटी’ अशी खिल्ली उडव���ी जायची. मात्र हा शिक्का पुसुन काढत ”चीनी प्रॉडक्ट म्हणजे स्वस्त पण गुणवत्तापूर्ण ” अशी ओळख गत काही वर्षांमध्ये झालेली आहे. याला कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांपैकी एक म्हणजे शाओमी होय. भारतात या कंपनीने आपल्या कारभाराची पाच वर्षे नुकतीच पूर्ण केलेली आहेत. याच अल्प कालखंडात भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर वर्चस्व मिळवून अन्य डझनवारी प्रॉडक्टसच्या माध्यमातून पाया अजून मजबूत करण्यात या कंपनीला यश आले आहे.\nवैयक्तीक अथवा व्यावसायिक पातळीवर आपल्याकडे डायव्हर्सीफिकेशन अर्थात वैविध्यता नसेल तर आपण तग धरू शकत नाही. यामुळे प्रत्येक जण करियरसाठी नेहमी दोन-तीन पर्याय ठेवत असतो. तर अनेक व्यावसायिक जाणीवपूर्वक आपल्या बिझनेसमध्ये वैविध्य आणत असतात. या अनुषंगाने डायव्हर्सीफिकेशनचा विचार केला असता शाओमीला अख्ख्या जगात तोड नाही. ही कंपनी काय बनवत नाही हे विचारा आपल्याला शाओमीचे फक्त स्मार्टफोन्सच माहित असतील. मात्र यासोबत विविध इलेक्ट्रॉनीक्स उपकरणांमध्ये शाओमीने विस्तार केला आहे. यात स्मार्ट टिव्ही, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स आदींपासून ते स्मार्ट लाईट, इयरफोन्स, पॉवर बँक्स, ड्रोन, इलेक्ट्रीक स्कूटर्स, एयर/वॉटर प्युरिफायर्स, रोबो, अनेक अ‍ॅसेजरीज आणि मुलांच्या खेळण्यांपर्यंतची विविध उत्पादने शाओमीने बाजारपेठेत सादर केली असून याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. याला विविध सॉप्टवेअर्स व अ‍ॅप्सची जोडदेखील आहेत. तर क्राऊंडफंडींगच्या माध्यमातून अतिशय नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट सादर करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. शाओमीला चीनची अ‍ॅपल कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि याच शाओमीने अ‍ॅपलला घाम फोडलाय हेदेखील तितकेच खरे.\nशाओमीची आजवरची वाटचालदेखील अतिशय रंजक अशीच आहे. चीनी भाषेत शाओमीचा अर्थ ‘बाजरीचे दाणे’ असा होतो. २०१० साली लेई जून या हिकमती चीन आंत्रप्रुनरने सहा सहकार्‍यांसह शाओमीची स्थापना केली. वर्षभरात त्यांनी स्मार्टफोन सादर केला आणि यानंतर जो घडला तो इतिहास आहे. फक्त नऊ वर्षाच्या कालखंडात शाओमी या स्टार्टअपला जगातील मातब्बर टेक कंपनीत परिवर्तीत करण्याची किमया लेऊ जून व त्यांच्या सहकार्‍यांनी केली असून यात भारतीय बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. जुलै २०१४ मध्ये शाओमीने भारतात प्रवेश केला. फक्त १३,९९९ रूपये म��ल्यात उच्च श्रेणीतील फिचर्स असणार्‍या ‘मी ३’ या स्मार्टफोनला देशभरातील शॉपीजमधून नव्हे तर फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून फ्लॅश सेलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. अल्प मूल्यात फ्लॅगशीप फिचर्स आणि विक्रीचे अनोखे तंत्र यामुळे हा स्मार्टफोन सुपरहिट ठरला. एकाच वेळी असंख्य युजर्स आल्याने फ्लिपकार्टची साईट क्रॅश होण्याचे प्रकारदेखील घडले. यानंतर शाओमीने कधीही मागे वळून पाहिले नाही. पहिल्यांदा फक्त ऑनलाईन विक्री करणार्‍या या कंपनीने हळूहळू ऑफलाईन विक्री तंत्राचीही जोड दिली. आणि भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदाच किंमतीची गळेकापू स्पर्धा सुरू केली. तोवर भारतात मायक्रोमॅक्स, लाव्हा, झोलो आदींसारख्या भारतीय कंपन्यांनी किफायतशीर मूल्याचे मॉडेल्स सादर केले होते. मात्र त्यांच्यापेक्षा कमी मूल्यात त्यांच्याहून कित्येक सरस फिचर्स असणारे स्मार्टफोन्स सादर करून शाओमीने धमाल केली. यामुळे काही महिन्यांमध्येच या सर्व भारतीय कंपन्यांची जबरदस्त पीछेहाट झाली. यानंतर शाओमीने अन्य चीनी कंपन्यांसह सॅमसंगसारख्या मार्केट लीडरकडे लक्ष केंद्रीत केले. यामुळे अल्प काळात भारतीय बाजारपेठेत सर्वाधीक स्मार्टफोन विकण्याचा बहुमानही संपादन केला. अर्थात, भारतात स्मार्टफोन विक्रीत शाओमी नंबर वन बनली. आता सॅमसंग पुन्हा स्पर्धेत आलीय, तर रिअलमी सारख्या ब्रँडने स्पर्धा निर्माण केली असली तरी शाओमी कंफर्ट झोनमध्ये पोहचली आहे.\nस्मार्टफोनची बाजारपेठ कधी तरी सॅच्युरेशनला पोहचेल हे लक्षात घेऊन या कंपनीने आधीच वेगवेगळे प्रॉडक्ट लाँच केले आहेत. यातील स्मार्ट टिव्हीच्या विक्रीतही भारतीयांना शाओमीने आकर्षीत केले आहे. आज या बाजारपेठेतही शाओमी अव्वल क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, वेअरेबल्स अर्थात परिधान करण्यायोग्य उपकरणांसह विविध अ‍ॅसेसरीज व लाईफस्टाईल प्रॉडक्टच्या क्षेत्रातही या कंपनीने आपली पकड घट्ट केली आहे. शाओमीचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट तथा भारताचे प्रमुख मनुकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीचा धडाका आगामी कालखंडातही कायम राहील अशी शक्यता आहे.\nसहाव्या वर्षात पदार्पण करतांना शाओमीसमोर अनेक आव्हाने आहेत. एक तर सॅमसंगने स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर पुन्हा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी निक��ाचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे ग्राहकांना नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट सादर करण्याचे आव्हान शाओमीसमोर आहे. या कंपनीने अलीकडेच फ्लॅगशीप या श्रेणीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. शाओमीवर आधी भारतात अल्प काळासाठी बंदी लादण्यात आली होती. अन्य कंपन्यांचे पेटंट चोरी करण्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. याच प्रकारचे आरोप शाओमीवर नेहमी होत असतात. याचाचही आगामी वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे भारत व चीनमधील संबंधांचाही शाओमीच्या वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. मात्र सध्या तरी शाओमीला भारतात मिळालेले यश हा टेकविश्‍वातील एक चमत्कार मानला जात आहे.\nशाओमीने भारतात दणदणीत यश संपादन केले असतांनाच आपल्या एकाही कंपनीने चीनमध्ये इतके यश का मिळवले नाही किंवा शाओमीप्रमाणे एकही भारतीय कंपनी ‘ग्लोबल ब्रँड’ का बनली नाही किंवा शाओमीप्रमाणे एकही भारतीय कंपनी ‘ग्लोबल ब्रँड’ का बनली नाही हे विचार मनाला नक्कीच अस्वस्थ करणारे आहेत.\n( माझ्या टेकवार्ता या टेक पोर्टलवर शाओमीच्या आगमनापासून ते आजवरच्या सर्व बातम्या आपल्याला एकाच ठिकाणी वाचता येतील. यासाठी आपण येथे क्लिक करा. )\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/misconception/", "date_download": "2020-03-29T22:35:07Z", "digest": "sha1:XLFG7H22HSSQ3QOSIYP56Y7CEB5GOQKM", "length": 1789, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Misconception Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nशाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या\nशाकाहारी लोकांना प्रवासात खाण्यासाठी पदार्थ मिळणे कठीण होते.\nगाडीमध्ये असलेल्या सीटवरील हेडरेस्टचा नक्की उपयोग काय \nकॅलिफोर्नियच्या ऑकलंडमध्ये राहणाऱ्या बेंजामीन काटझ यांनी हेडरेस्टचा शोध लावला होता,\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/team-india-loss-odi-series-vs-new-zealand-may-question-raise-after-team-india-performance-psd-91-2082973/", "date_download": "2020-03-29T22:31:34Z", "digest": "sha1:TVCXY275KDPDV5CQHL2WLYU4Z4JZWMW6", "length": 24186, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Team India loss ODI Series vs New Zealand may question raise after team India performance | BLOG : या पराभवाची संघाला गरज होती ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nBLOG : या पराभवाची संघाला गरज होती \nBLOG : या पराभवाची संघाला गरज होती \nन्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिका भारताने गमावली\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. २०१९ चं वर्ष गाजवल्यानंतर भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवातही आक्रमक पद्धतीने केली. घरच्या मैदानावर श्रीलंकेला टी-२० मालिकेत तर ऑस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभवाचं पाणी पाजलं. यानंतर नवीन वर्षात पहिला परदेश दौरा करणाऱ्या भारतीय संघाने आपला हा फॉर्म न्यूझीलंडमध्येही कायम राखला, टी-२० मालिकेत यजमान न्यूझीलंडला ५-० ने पराभूत करत व्हाईटवॉश दिला.\nमात्र या मालिकेनंतर वन-डे मालिकेत भारतीय संघाचे उधळलेले वारु जमिनीवर आले…वन-डे मालिकेत भारतीय संघाला न्यूझीलंडने ३-० ने पराभूत करत टी-२० मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, या वर्षी वन-डे मालिकेतल्या जय-पराजयाने फारसा फरक पडत नसल्याचं म्हटलं. यंदा वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही भारतीय संघासमोरची प्रमुख आव्हानं असणार आहेत. मात्र वन-डे माल��केतल्या पराभवामुळे अनेक भारतीय संघासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत…या प्रश्नांची उत्तर आताच्या घडीला शोधणं हे विराटच्या दृष्टीने महत्वाचं नसलं तरीही याच्याकडे डोळेझाक करुनही चालणार नाही.\n१) भारत अजुनही अनुभवी खेळाडूंवर अवलंबून –\nन्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला…आणि त्याला उरलेल्या दौऱ्यावर पाणी सोडावं लागलं. याआधी शिखर धवनला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालं नव्हतं. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या तरुण खेळाडूंना संधी दिली. मात्र वन-डे सामन्यांमधला अनुभव नसल्यामुळे तिन्ही सामन्यांमध्ये भारताचे नवे सलामीवीर अपयशी ठरले…ज्यामुळे भारतीय संघाला भक्कम सुरुवात मिळाली नाही.\nपहिल्याच प्रयत्नात मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा करणं चुकीचं आहे यात काही शंका नाही. मात्र शिखर धवनचं वाढतं वय आणि दुखापत लक्षात घेता….भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती ठोस निर्णय घेऊन पर्यायी सलामीवीर म्हणून नवीन खेळाडूला संधी देणार का भारतीय क्रिकेटपटूचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता…एखाद्या महत्वाच्या स्पर्धेआधी प्रमुख खेळाडू जखमी झाला तर त्याला पर्याय म्हणून तितकाच सक्षम खेळाडू संघात असणं गरजेचं आहे. भारतीय संघाला वन-डे क्रिकेटमध्ये अशाच एका खेळाडूची गरज आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे. फक्त ती निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या लक्षात येते का हे पहावं लागणार आहे.\n२) लोकेश राहुलवरची जबाबदारी पक्की करा…\nऋषभ पंतची यष्टींमागची खराब कामगिरी आणि फलंदाजीतला ढासळता फॉर्म यामुळे भारतीय संघाने लोकेश राहुलवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. अनपेक्षितपणे लोकेश राहुलनेही यष्टींमागे आश्वासक कामगिरी केली आहे, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही रोहितच्या अनुपस्थितीत विराटने संधी असतानाही राहुलला मधल्या फळीत खेळवलं. फलंदाजीतही राहुलने परिस्थितीनुसार खेळ करत आपलं काम चोख बजावलं.\nमात्र आगामी टी-२० विश्वचषकाआधी लोकेश राहुलवर यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्याची जोखीम भारतीय संघ घेणार आहे का…आणि राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिल्यास सलामीवीरासाठी पृथ्वी शॉ किंवा अन्य सक्षम फलंदाजांचा शोध घ्यावा लागण��र आहे.\n३) जसप्रीत बुमराहचं फॉर्मात असणं भारतासाठी महत्वाचं –\nन्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला स्विकाराव्या लागलेल्या पराभवामागचं प्रमुख कारण हे जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळणं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. संघात स्थान मिळाल्यापासून फार कमी कालावधीत बुमराहने यशाच्या अनेक पायऱ्या पडल्या. गोलंदाजीतली वेगळी शैली, भन्नाट यॉर्कर टाकण्याची कला या सर्व गोष्टींमुळे बुमराह प्रतिस्पर्धी फलंदाजाला आपल्या तालावर नाचवतो.\nमात्र न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत बुमराहच्या शैलीचा अभ्यास करुन प्रतिस्पर्धी फलंदाज मैदानात उतरले होते असं वाटत होतं. चेंडू हातातून सोडताना त्याची ठेवण, टप्पा कुठे पडणार याचा अंदाज या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बुमराहची गोलंदाजी खेळून काढली. या मालिकेत बुमराहने भलेही धावा कमी दिल्या असल्या तरीही त्याला विकेट न मिळणं हे भारतासाठी धोकादायक ठरलेलं आहे.\nसुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांची जमलेली जोडी फोडण्याचं काम बुमराह आतापर्यंत करत आलेला आहे. बुमरहाकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही तर इतर गोलंदाजांवर विकेट घेण्याची जबाबदारी येते….आणि सध्याच्या संघात बुमराह, शमी आणि भुवनेश्वरचा अपवाद वगळता एकही गोलंदाज अनुभवी नाही. नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर हे गोलंदाज आश्वासक असले तरीही त्यांच्या गोलंदाजीवर या मालिकेत फलंदाजांनी अक्षरशः धावांची लयलूट केली. त्यामुळे आगामी बुमराहवर अतिक्रिकेटचा ताण येऊ द्यायचा नसेल तर आगामी टी-२० विश्वचषकापर्यंत त्याचा खुबीने वापर व्हायला हवा.\n४) फिरकीपटूंचा पेच आणि मधल्या फळीतलं द्वंद्व –\nकुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही भारतीय फिरकीपटूंची जोडी संघात आल्यापासून…भारताचा फिरकीपटूंचा प्रश्न सुटला असं म्हटलं जात होतं. सुरुवातीच्या काळात कुलदीप यादव आणि चहलचे गुगली चेंडू खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या नाकीनऊ येत होते. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये कुलदीप यादव आपला फॉर्म गमावून बसलेला आहे. अशा परिस्थितीत कुलदीपला खेळवायचं की चहलला या प्रश्नावर त्वरित तोडगा काढणं गरजेचं आहे.\nकाही वृत्तपत्रांच्या बातमीनुसार कुलदीप सध्या १०० टक्के फिट नसूनही तो सामन्यात खेळतोय. याचमुळे त्याचा गोलंदाजीतला फॉर्म हरवला आहे. या परिस्थीतीमधून कुलदीपला बाहेर काढणं हे भारतीय संघासाठी महत्वाचं आहे.\nयाचसोबत मधल्या फळीत केदार जाधवला संधी द्यायची की नाही यावरही भारतीय संघाला उत्तर शोधावं लागणार आहे. अष्टपैलू केदार जाधवकडून बऱ्याच अपेक्षा असल्या तरीही गेल्या काही सामन्यातली त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. विराट गोलंदाज म्हणून त्याचा वापर करत नसल्यामुळे केदारचा संघात योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या सर्व गोष्टींमुळे मनिष पांडेसारख्या गुणवान खेळाडूला संघाबाहेर बसावं लागतंय…त्यामुळे जितक्या लवकर भारतीय संघ हा प्रश्न सोडवेल तितकं त्यांच्यासाठी चांगलं असेल.\nविराटच्या म्हणण्याप्रमाणे यंदाच्या वर्षी वन-डे मालिकेचा निकाल हा फारसा महत्वाचा ठरणार नाही. मात्र प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने केलेला पहिला प्रयोग हा पुरता फसला आहे. भविष्यात परिस्थिती बिघडू द्यायची नसेल तर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा गांभीर्याने विचार केलाच गेला पाहिजे, नाहीतर परिस्थिती बिघण्यास फारसा वेळ लागणार नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यक��य शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताची विजयी सलामी\n2 तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धा : तिरंगी विजेतेपदाचे भारताचे लक्ष्य\n3 युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : आकाश, रवी यांच्यावर ‘आयसीसी’ची कारवाई\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/visheshlekh-news/brics-and-india-look-for-to-walk-akp-94-2028037/", "date_download": "2020-03-29T21:32:37Z", "digest": "sha1:JUGELICIS6WA26O2OJCEU5CIPKPPF2GZ", "length": 28684, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BRICS and India look for To walk akp 94 | ब्रिक्स आणि भारत : विसंगतीची वाटचाल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nब्रिक्स आणि भारत : विसंगतीची वाटचाल\nब्रिक्स आणि भारत : विसंगतीची वाटचाल\nब्रिक्स संघटनेचा सर्वात कमकुवत दुवा हा सदस्य देशांदरम्यानच्या व्यापारात मागील ११ वर्षांत फारशी वाढ न होणे हा आहे.\n‘ब्रिक्स’च्या ११ व्या शिखरबैठकीत (नोव्हेंबर २०१९) क्षी जिनपिंग, व्लादिमिर पुतिन, जाइर बोल्सोनारो, नरेंद्र मोदी,सिरिल राम्फोसा (विकिमीडिया कॉमन्स)\n|| परिमल माया सुधाकर\nब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेची ११वी शिखर परिषद अलीकडेच ब्राझिलमध्ये पार पडली. या शिखर परिषदेच्या जाहीरनाम्याचा भारताच्या संदर्भात अन्वयार्थ मांडणारे हे टिपण..\n‘ब्रिक्स’ या जगातील वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांचे ११वे वार्षिक शिखर संमेलन १३-१४ नोव्हेंबरला ब्राझिलमध्ये संपन्न झाले. २१व्या शतकाच्या सुरुवातीला जिम ओ’निल या अमेरिकी आर्थिक सल्लागाराने भाकीत केले होते की, ब्राझिल, रशिया, भारत व चीन (ब्रिक) या देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक व्यवस्थेचा मोठा भाग व्यापतील आणि या देशांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने तत्कालीन मोठय़ा अर्थव्यवस्थांनी पावले उचलावयास हवीत. प्रस्थापित आर्थिक शक्ती विकसनशील देशांना फारसा वाव देणार नाही, हे गृहीतक मान्य करत ब्राझिल, रशिया, भारत व चीन या देशांनी ‘ब्रिक’ या संघटनेची अधिकृतपणे स्थापना केली. लवकरच दक्षिण आफ्रिकेचा समावेश करत या संघटनेचा ‘ब्रिक्स’ असा नाम व क्षेत्रविस्तार करण्यात आला. आशिया, युरेशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका अशा चार भूप्रदेशांचे प्रतिनिधित्व असलेल्या ब्रिक्सच्या आवश्यकतेबाबत जेवढी आग्रही मते होती, तेवढय़ाच शंकासुद्धा उपस्थित करण्यात आल्या होत्या. ब्रिक्स अस्तित्वात आले त्या वेळी प्रगत पाश्चिमात्य देशांत आर्थिक मंदीची सुरुवात होत होती; मात्र ब्रिक्स देशांसाठी हा अर्थव्यवस्थेच्या भरभराटीचा काळ मानण्यात येत होता.\nआज ११ वर्षांनी चीनसह सर्व ब्रिक्स देश आर्थिक मंदीशी झुंजत असल्याचे चित्र आहे, तर पाश्चिमात्य देशांमध्ये जागतिकीकरणाच्या विरुद्ध वारे वाहू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर ११व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात ‘आर्थिक जागतिकीकरणा’च्या प्रक्रियेवर ठोस विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ‘ब्रासिलिया जाहीरनामा’ या शीर्षकाच्या सर्वसहमतीच्या लांबलचक दस्तावेजात- आर्थिक जागतिकीकरणाकरिता जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) ध्येयधोरणांशी सुसंगत वागण्याचा संकल्प आणि इतर देशांनी डब्ल्यूटीओशी इमान राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चीनचे अमेरिकेशी सुरू असलेले व्यापारयुद्ध आणि भारताने ‘आरसेप’ या मुक्त व्यापार क्षेत्रात सहभागी होण्याबाबतचा चीनचा आग्रह, यांचा ब्रासिलीया जाहीरनाम्यात प्रत्यक्ष उल्लेख नसला, तरी हे मुद्दे ध्यानात ठेवत जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्याचे जाणवते. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांनी आरसेपबद्दल असलेले मतभेद दूर करण्यासाठी पुन्हा एकदा चर्चा केली. भारत व चीनच्या अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय प्रक्रियेमार्फत आरसेपमधील भारताच्या सहभागावर तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केला हे महत्त्वपूर्ण आहे. आज जागतिकीकरण आणि मुक्त व्यापारात चीनला स्वत:चे आर्थिक सामर्थ्य वाढवण्याच्या संधी दिसत आहेत, त्याचप्रमाणे देशांतर्गत आर्थिक वाढ खालावू नये यासाठी विद्यमान जागतिक व्यवस्था टिकावी ही चीनची गरजसुद्धा आहे.\nब्रिक्स संघटनेचा सर्वात कमकुवत दुवा हा सदस्य देशांदरम्यानच्या व्यापारात मागील ११ वर्षांत फारशी वाढ न होणे हा आहे. जगातील ४० टक्के लोकसंख्या ब्रिक्स देशांमध्ये आहे; मात्र एकूण जागतिक व्यापारात या देशांतील परस्पर व्यापाराचे प्रमाण फक्त १५ टक्के आहे. यामागे तीन कारणे आहेत. एक तर, या देशांचे व्यापक व्यापारी संबंध कधीच नव्हते. साहजिकच दशकभराच्या काळात त्यांत मोठी वाढ होणे फारसे शक्यही नव्हते. दोन, जोवर या देशांमध्ये ग्राहकांद्वारे मागणीत वाढ होत नाही, तोवर आयात-निर्यातीला चालना मिळणार नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ब्रिक्स देशांतील परस्पर व्यापार वाढण्याचा सर्वाधिक फायदा चीनला होईल, जे घडावयास भारताला नको आहे आणि रशियासुद्धा याबाबत फारसा उत्सुक नाही. म्हणजे एकीकडे ब्रिक्सने पाश्चिमात्य देशांच्या आर्थिक वर्चस्वाला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे या संघटनेच्या सदस्य देशांमध्ये ओढाताण आहे. साहजिकच, सद्य:परिस्थितीत किंवा नजीकच्या काळात ब्रिक्सच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत फार मोठे बदल घडण्याची शक्यता नाही. खुद्द ब्रिक्सला याची जाणीव असल्याने या संघटनेने अर्थव्यवस्थेसह सदस्य देशांचे नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यताप्राप्त संस्था यांच्यादरम्यान घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यांत ब्रिक्सला लक्षणीय यशसुद्धा मिळते आहे. पाचही सदस्य देशांतील होतकरू तरुणांपासून ते उद्योजक आणि वैज्ञानिक असे अनेक जण एकमेकांच्या संपर्कात आले आणि एकत्रितपणे काम करण्यास सुरुवातदेखील केली आहे. पाचही देशांदरम्यान आर्थिक गुंतवणूक व प्रत्यक्ष वस्तूंच्या व्यापाराव्यतिरिक्त देवाणघेवाणीची व्यापक क्षेत्रे उघडली गेली आहेत. ब्रासिलिआ इथे संपन्न झालेल्या शिखर परिषदेत ‘विमेन बिझनेस अलायन्स’ या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे, ज्या माध्यमातून ब्रिक्स देशांतील महिला व्यापारी व उद्योजक परस्पर सहकार्याची क्षेत्रे उभी करतील अशी अपेक्षा आहे. अर्थव्यवस्था आणि नागरिक व संस्थांदरम्यानची देवाणघेवाण, याशिवाय ब्रिक्सने (जागतिक) शांतता व सुरक्षेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचे धोरण आरंभापासून स्वीकारले आहे.\nजागत���क शांततेच्या मुद्दय़ांवर ब्रिक्सने नेहमीप्रमाणे अमेरिकी धोरणांना, विशेषत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील प्राथमिकतांना पुरेपूर चिमटे काढले आहेत. हवामानबदल रोखण्यासाठी महत्प्रयासाने अस्तित्वात आलेल्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचा आग्रह ब्रिक्सने धरला आहे. याचप्रमाणे पॅलेस्टाइन-इस्राएल संघर्षांवर, दोन्ही देशांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य असलेल्या- म्हणजेच पॅलेस्टाइनला तात्काळ स्वातंत्र्य देऊ करणाऱ्या द्विराज्य सिद्धांतानुसार तोडगा काढण्यास ब्रिक्सने प्राधान्य दिले आहे. कोरियन महाद्वीपाचे (फक्त उत्तर कोरियाचे नव्हे) लवकरात लवकर नि:अण्वस्त्रीकरण करण्याच्या प्रक्रियेला ब्रिक्सने पाठिंबा दिला आहे. सीरिया, अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियातील इतर अस्थिर देशांमध्ये, त्या-त्या देशांतील सरकारे किंवा संघटनांच्या पुढाकाराने आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहमतीने शांतता व स्थिरता प्रस्थापित व्हावी, अशी स्पष्ट भूमिका ब्रिक्सने घेतली आहे. या भूमिका अमेरिकी हितांविरुद्ध जाणाऱ्या आहेत. ब्रिक्सने दहशतवादाच्या प्रश्नावर पाकिस्तानचा उल्लेख केलेला नसला, तरी सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक-२४६२चे स्वागत केले आहे. या ठरावानुसार संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण व आर्थिक मदत पुरवण्यापासून दूर राहण्याचे ठणकावून सांगण्यात आले आहे.\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या निर्णयप्रक्रियेत विकसनशील देशांना अधिक अधिकार देण्यात अपयश आल्याची नोंद घेत, सर्व महत्त्वाच्या जागतिक संघटनांच्या कार्यप्रणालींना लोकशाहीभिमुख करण्याचे आवाहन ब्रासिलिआ जाहीरनाम्यात करण्यात आले आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेला अधिक प्रातिनिधिक, प्रभावी व कार्यकुशल करण्याच्या गरजेचा उल्लेख करत, भारत व ब्राझिलने संयुक्त राष्ट्रे प्रणालीत मोठी भूमिका बजावण्याच्या आकांक्षेची दखल घेण्यात आली आहे. मात्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावित विस्तारात भारत व ब्राझिलला ‘व्हेटो’सह कायम सदस्यत्व मिळावे, अशी स्पष्ट भूमिका ब्रिक्सच्या जाहीरनाम्याद्वारे घेण्यात आलेली नाही. भारताच्या प्रस्तावानुसार चीनला सुरक्षा परिषदेचा विस्तार नको आहे, हे पुरेसे स्पष्ट आहे. मात्र त्याशिवाय, ��ुरक्षा परिषदेचा विस्तार व कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे आवाहन अर्थहीनच राहते. अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) भारताचा समावेश करण्याबाबत जाहीरनाम्यात मौनच पाळण्यात आले आहे. भारत वगळता ब्रिक्सचे इतर चारही देश एनएसजीचे सदस्य आहेत. असे असूनही भारताला सुरक्षा परिषदेच्या व एनएसजीच्या सदस्यत्वासाठी ब्रिक्सचा पाठिंबा मिळालेला नाही. कारण ब्रिक्सचा सूर अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाविरोधातील आहे. याउलट, अलीकडच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाचा कल स्पष्टपणे अमेरिकेकडे झुकलेला आहे. भारताची सर्वाधिक शस्त्रास्त्र निर्यात अमेरिकेतून होते आहे. भारतातील परराष्ट्र धोरणाचे धुरीण या विसंगतीला देशाच्या सामरिक स्वायत्ततेचे नाव देतीलही; पण मुळात भारताने जागतिक राजकारण व त्यातील स्वत:च्या भूमिकेबद्दलची व्यापक सामरिक दृष्टी गमावल्याचेच हे चिन्ह आहे.\nलेखक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.- parimalmayasudhakar@gmail.com\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 ‘सुगम्य भविष्या’चे आव्हान..\n2 संस्कृती संवर्धकांचे अभिनंदन, आभारही\n3 विजय सिंचन घोटाळ्याचा झाला..\nपरराष्ट्र ���ाज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2014/07/31/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/amp/", "date_download": "2020-03-29T22:28:21Z", "digest": "sha1:UUKTEP5YP7TH4C7YPGIU3OMS5AEHBXAH", "length": 9460, "nlines": 29, "source_domain": "mazespandan.com", "title": "प्रामाणिक (ला)कोड तोड्या… – स्पंदन", "raw_content": "\nएका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers राहत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste), दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे असा त्यांचा दिनक्रम असे.\nएके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते. म्हणून आपल्या खुराड्या(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,\n“कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस \nकोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले\n“माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार \nजलदेवता म्हणाली, “रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते.” इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला, “हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता.” जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला, “हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता.”\nजलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,\nजलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले. दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप पाहिला. त्याने विचारले, “मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप कुठून आला ” प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला.\nदुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,\n“कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस \nकोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले, “माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे – नाही नाही – बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे – नाही नाही – बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार \nजलदेवता म्हणाली, “रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते.” इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले, “यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ” लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला, “माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता.” जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड\nतोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.\nप्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला. लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना. मग\nकंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला 🙂\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nCategories: कुठेतरी वाचलेले.., जरा हटके, विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2019/08/", "date_download": "2020-03-29T21:31:58Z", "digest": "sha1:N5Q3MP5TKAG5P357735YRYZVB6JNRBFA", "length": 12386, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "August 2019", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nबीटी चवळीच्या लागवडीला मान्यता; नायजेरियन शेतकऱ्यांनी केले उत्साहात स्वागत\nआफ्रिका म्हटले की आपल्याला समोर दिसतात गरीब आदिवासी. होय, जगामध्ये वेगाने विकास होत असतानाच पर्यावरणाचे संरक्षण करून जीवन जगणाऱ्या या आफ्रिका खंडाचे हे वास्तव आहे. त्यावर मात देऊन देशातील गरिबी व त्या गरिबांची होणारी उपासमार [पुढे वाचा…]\nबेरोजगारांसाठी नवी योजना; मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम\nमुंबई : राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांशी अशा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम, सरदार वल्लभभाई [पुढे वाचा…]\n‘त्या’ पशुधनासाठी प्रत्येकी 30 हजार रुपयांचे साहाय्य\nमुंबई : पुरात वाहून गेलेल्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी 30 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. पुरग्रस्त भागातील पशुधन वाहून गेलेल्या पशुधनाला आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय [पुढे वाचा…]\nशिफारस केलेल्या फळपिकांच्या वाणांचा वापर करावा : कृषी विभाग\nमुंबई : सिताफळ व सर्व फळपिकांकरिता कृषी विद्यापिठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकरी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. तथापि सुरुवातीच्या तीन ते पाच वर्षाच्या फळधारणापुर्व [पुढे वाचा…]\n‘प्रज्ज्वला’च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण\nनागपूर : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये बचत गटांची भूमिका महत्वाची असून महिला आयोगाने सुरु केलेल्या प्रज्ज्वला योजनेमुळे महिला रोजगारासह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महिला बचत गटांसाठी राज्य महिला [पुढे वाचा…]\nफुले विक्रम हरभरा हार्वेस्टिंग करा मशीनने..\nहरभरा म्हटले की आपल्याला आठवतो, तो हिवाळ्यातील संक्रातीचा कालावधी. कारण त्या काळात आपण लुसलुशीत हिरवा किंवा भाजलेला हरभरा मस्त एन्जॉय करतो. गावाकडे फुकटात मिळणारा हरभरा शहरात विकत घेऊनही नागरिक मोठ्या आवडीने खातात. मात्र, हरभरा वळून [पुढे वाचा…]\nकांदा भडकला; पुणे मार्केटला रु. ३०००/क्विंटल भाव\nपुणे : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी मार्केटमध्ये कांद्याची पुन्हा एकदा चालती आहे. शनिवारी याचीच झलक दाखवीत कांद्याने थेट ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मजल मारीत आपला भाव कमी होणार नसल्याचा संदेश दिला आहे. मुंबई [पुढे वाचा…]\n‘एक सहयोगक’डून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्रशिक्षण\nमागील काही वर्षान पासून एक सहयोग संस्था राज्यात तसेच राज्याच्या बाहेर अनेक ठिकाणी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा व्हावा या उद्देशाने पर्यावरण पूरक गणेशमूर्ति प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर आयोजित करीत असते.या वर्षी सुद्धा संस्थेने अंदाजे [पुढे वाचा…]\nBlog | नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nएक काळ असा होता की विचार प्रबोधनाचे साधन फक्त मुद्रित माध्यम हेच होते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे, हे कळायला काहीच मार्ग नव्हता. मुद्रित माध्यमांची किल्ली ज्यांच्या करंगळीत लटकली होती, ते मांडतील तोच विचार [पुढे वाचा…]\nपाच वर्षात 16000 किमी रस्त्यांची कामे\nमुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षात 16 हजार 554 किमी लांबीच्या रस्त्यांची आणि 1209 किमी पुलांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या पाच वर्षात 35 हजार 219 किमी [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरो���्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/tipper-hits-bolero-two-killed/articleshow/73251614.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-29T22:55:57Z", "digest": "sha1:7T7LGCKSGFO7DYRMKFS3QXO76ALXFNIP", "length": 14463, "nlines": 169, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nagpur News: टिप्परची बोलेरोला धडक; दोन ठार - tipper hits bolero; two killed | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nटिप्परची बोलेरोला धडक; दोन ठार\nम टा प्रतिनिधी, नागपूरटिप्परने बोलेरोला धडक दिल्याने दोघे ठार, तर दहा जण जखमी झालेत एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे...\nटिप्परची बोलेरोला धडक; दोन ठार\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nटिप्परने बोलेरोला धडक दिल्याने दोघे ठार, तर दहा जण जखमी झालेत. एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. भीषण अपघाताची ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास म्हाळगीनगर चौकात घडली.\nराहुल बन्सी बंजारा (वय २५), भैरुलाल कारुलाल गौड (वय २५),अशी मृतांची, तर जगदीश दुर्गा बंजारा (वय २४), गोपाल सिंग (वय २५), बबलू बंजारा, विनोद मा. बंजारा (वय २५), जगदीश बन्सी चावडा (वय २५), अनिल जगदीश गौड (वय २२), तेजराम सब्बा बंजारा (वय ६५), जगदीश तेजराम बंजारा (वय २१), नरसिंह कनिराम गराशा (वय ३५,सर्व रा. मंदसौर) व चालक फकिरा मोहम्मद बाबूखान (वय ४५ रा.परसोडी खापरी नाका), अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nमंगळवारी सकाळी सर्वजण एमपी-१४-जीबी-१३३२ या क्रमांकाच्या बोलेरोने जात होते. म्हाळगीनगर चौकातील तुकाराम महाराज चौक परिसरात एमएच-३६-एए-१५९५ या क्रमांकाच्या टिप्परने बोलेराला धडक दिली. धडकेने बोलेरो रस्तादुभाजकावर धडकली व उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झालेत. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना मेडिकलमध्ये दाखल केले. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जगदीश बंजारा याची प्रकृती चिंता���नक आहे.\nप्लास्टिकची भांडी विकायला जात होते\nसर्व जण तीन महिन्यांपूर्वी नागपुरात आले. ते खापरी भागात राहतात. त्यांचा शहरातील विविध भागात प्लास्टिकची भांडी विकण्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ते भांडी विकायला जात होते. म्हाळगीनगर चौकात रस्ता पार करतानाच बाजूने आलेल्या टिप्परने बोलेरोच्या मागील भागाला धडक दिली. बोलेरोचा वेग अधिक असल्याने ती उलटली.\nसीसीटीव्हीत 'कैद' झाला थरार\nया भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीत 'कैद' झाली आहे. बोलेरोचा वेग अधिक असल्याने चालक नियंत्रण मिळवू शकला नाही. बाजूने येत असलेल्या टिप्परकडेही त्याचे दुर्लक्ष झाल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सीसीटीव्हीत दिसून येते.\nमोपेडस्वारासह दोघांचा अपघातात मृत्यू\nविविध ठिकाणी झालेल्या अपघातात मोपेडस्वारासह दोघांचा मृत्यू झाला. पहिली घटना एमआयडीसीतील आयसी चौकात घडली. एमएच-४९-बी-२८४७ या क्रमांकाच्या कारने एमएच-३१-बीएफ-०९३२ या क्रमांकाच्या मोपेडला धडक दिल्याने अशोक गंगाधर हाडोळे (वय ५६, रा. जयताळा) यांचा मृत्यू झाला. सक्करदऱ्यातील आयुर्वेदिक ले-आऊट भागात एमएच-४९-एटी-१९९४ या क्रमांकाच्या वाहनाने जगदीश रघुनाथ अंबाते (वय ५२,रा. हिवरी ले-आऊट) यांना चिरडून ठार केले. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबई, नागपुरात आणखी ८ करोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण\n यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील 'करोना'ग्रस्तांसोबत प्रवास\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nसंघानं कामाला सुरुवात केलीय: मोहन भागवत\n एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य मिळणार\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nटिप्परची बोलेरोला धडक; दोन ठार...\nटिप्परची बोलेरोला धडक; दोन ठार, १० जखमी...\nशेतकऱ्यांनो, रेशीमशेतीकडे वळा; रेशीम संचालकांचा सल्ला...\n करंट बसेल ना भाऊ\nघ्या, आता साखर महागली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SAHITYA-SHILPI/1399.aspx", "date_download": "2020-03-29T21:13:34Z", "digest": "sha1:BH2LYJRTWNE3RIWC3VA4I45JVEG44KHN", "length": 20273, "nlines": 197, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SAHITYA SHILPI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘साहित्यशिल्पी’ वि. स. खांडेकर लिखित व्यक्तिलेख संग्रह होय. यात त्यांनी आपल्या पूर्वसूरी साहित्यिकांबद्दलचा त्यांच्या मनात असलेला आदर व्यक्त केला आहे. तो करीत असताना खांडेकर साहित्यिकांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर त्यांच्या साहित्याचा परामर्षही घेतात. आपल्या पूर्वसूरी व समकालीन साहित्यिकांबद्दल इतक्या बहुसंख्येने आणि उदारपणे लिहिणारे खांडेकर मराठीतील दुर्मीळ व्यक्ती होत. ‘साहित्यशिल्पी’मध्ये साहित्यिकांच्या जीवन, साहित्य, विचार, शैली, सौंदर्य अशा अनेक अंगांनी परिचय होत असल्याने त्या त्या साहित्यकाराचं समग्र चित्र व चरित्र प्रकट करण्याचं सामथ्र्य या ग्रंथात आहे. सन १९३० ते १९७६ अशा व्यापक कालखंडातलं हे लेखन म्हणजे समकालीनांबद्दलची आस्था, जिव्हाळा आणि प्रेमाचे अकृत्रिम आविष्करणच वर्तमानात अचंबित करणारा हा वस्तुपाठ अपवाद असला तरी अनुकरणीय खरा\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळ���े). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही ने��्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%80-114070500006_1.html", "date_download": "2020-03-29T22:28:34Z", "digest": "sha1:6VQJLFA3AZJTMMIT2INK4KG33YMWYHZL", "length": 14526, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जर्मनीने उपान्त्य फेरी गाठली | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजर्मनीने उपान्त्य फेरी गाठली\nजर्मनीने फ्रान्सचा उपान्त्पूर्व फेरीत 1-0 असा पराभव करून शुक्रवारी सलग चौथ्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली आहे.\nजर्मनीच्या ह्युमेल्सने 13 व मिनिटाला एकमेव गोल केला. मध्यांतरास 1-0 अशी जर्मनीने आघाडी घेतल्यानंतर फ्रान्सने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, फ्रान्सचे बेन्झेमा, ग्रिएझमान आणि वालुएन या आघाडी फळीतील खेळाडूंना जर्मनीचा बचाव भेदता आला नाही.\nजर्मनीचे अनेक खेळाडू आजारी असताना आणि श्कोड्रॉन मस्तफी याने मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्रस्त झालेल्या जर्मनीने हा विजय मिळविला आहे.\nजर्मनीने मध्यांतरानंतर अनेक वेळा जोरदार आक्रमणे केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 80 व मिनिटाला फ्री किकचे रुपांतर फ्रान्सला गोलमध्ये करता आले नाही. 90 मिनिटाचा खेळ संपल्यानंतर चार मिनिटांचा अँडीशनल टाइम मिला होता. त्यापैकी 3.37 मिनिटे झाल्यानंतर फ्रान्सच्या 10 नंबर जर्सी वापरणार्‍या बेन्झेमा याचा जोरदार फटका गोलजाळर्पत पोहोचू शकला नाही. साहजिकच फ्रान्सला\nपराभव मान्य करावा लागला.\n13 व्या मिनिटाला जर्मनीने पहिला गोल केला. फ्री कीक\nमिळल्यानंतर क्रॉस याने डी च्या बाहेरुन जोरदार फटका मारत फ्रान्सच्या\nखेळाडूंना चकविले. पाच नंबर जर्सी घालणार्‍या ह्युमेल्सने अत्यंत सुरेख हेडर करीत चेंडू गोलपोस्टला लागून गोलजाळतील उजव कोपर्‍यात\nधाडला. फ्रान्सचा गोलरक्षक लिओरीस याला फुटबॉल नेमका कोठे जाणार याचा अंदाजच बांधता आला नाही.\nदुसर्‍याच मिनिटापासून जर्मनीने फ्रान्सच्या डी मध्ये धडक मारुन गोल करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न फ्रान्सच्या बचावफळीने परतवून लावला. पुन्हा चौथ्या मिनिटाला जर्मनीचे आक्रमण फ्रान्सने परतवून लावले.\nसहाव्या मिनिटाला फ्रान्सच्या बचाव फळीतील पॅट्रिक इवरा याने मुलेरला अडविले. 31 व्या मिनिटाला जर्मनीला पहिला कॉर्नर मिळाला. 34 व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रिझमान याने सुरेख पास दिला होता. वालबुएना याने डावीकडून गोल मारण्याचा प्रयत्न केला. परंतु जर्मनीच्या\nनेूर याने गोल वाचविला. बेन्झेमा याने पुन्हा फटका मात गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र जर्मनीच्या बचाव फळीने हा प्रयत्नही फोल\nठरविला. 44 व मिनिटाला बेन्झेमाला बरोबरीची संधी मिळाली परंतु नेूर याने योग्य पध्दतीने चेंडू अडवित बचाव केला.\nगेल दोन स्पर्धामध्ये जर्मनीने उपान्त्य फेरी गाठलेली आहे. आता विश्वचषकाचे जेतेपद मिळविण्यासाठी जर्मनी हा कट्टर दावेदार मानण्यात येत आहे. गेल्या सोळा सामन्यात जर्मनीने एकही सामना गमावलेला नाही. जर्मनीचे अनेक खेळाडू बेअर्न मुनिच क्लबचे प्रतिनिधित्व करतात.\nजर्मनीविरुद्धच्या लढतीसाठी फ्रान्सचा माटुइडी सज्ज\nस्वित्झर्लंड-फ्रान्स संघात आजचा महत्त्वाचा सामना\nसुआरेजना वाचवली उरुग्वेची लाज, इंग्लंडवर २-१ने मात\nचिलीशी पराभूतहून गतविजेता स्पेन स्पर्धेबाहेर\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/daniel-on-budhha-part-2", "date_download": "2020-03-29T21:12:07Z", "digest": "sha1:KCJZPBYBG3MVA5SYAS7LVUAVR6JS5QMP", "length": 31379, "nlines": 115, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nबुद्ध आणि साक्षात्कार (उत्तरार्ध)\nडॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस\t, वसई\nखरंच कोणी तरी केलेल्या प्रार्थनेमुळे हे शक्य झाले असेल का की, त्या आणीबाणीच्या प्रसंगात मी दाखविलेल्या विवेकी कृत्यामुळे हे शक्य झाले की, त्या आणीबाणीच्या प्रसंगात मी दाखविलेल्या विवेकी कृत्यामुळे हे शक्य झाले खरंच, जेवढी चूक हा प्रसंग उद्भवण्यात माझी आहे, तेवढेच डोके शांत ठेवून विवेकाने प्रसंग हाताळण्याचे श्रेयसुद्धा माझेच आहे की खरंच, जेवढी चूक हा प्रसंग उद्भवण्यात माझी आहे, तेवढेच डोके शांत ठेवून विवेकाने प्रसंग हाताळण्याचे श्रेयसुद्धा माझेच आहे की यात स्वार्थीपणा नाही. पण कधी- कधी आपण त्या वेळेस जी सदसद्‌द्विवेकबुद्धी वा इच्छाशक्ती दाखवतो आणि जसा तो क्षण हाताळतो त्याला आपण हवे तितके श्रेय देत नाही; चटकन आपण ते श्रेय आपल्या नशिबाला वा देवाला देत असतो. ‘‘सर्व प्रश्नांचे, दुःखांचे उत्तर हे तुमच्या विचारांमध्ये आहे. जर विवेकाचा वापर सातत्याने करीत राहिलात, तर तुम्ही नक्कीच ��ुखी व्हाल.’’ बुद्धाला किती वर्षांपूर्वी हे उमजले होते यात स्वार्थीपणा नाही. पण कधी- कधी आपण त्या वेळेस जी सदसद्‌द्विवेकबुद्धी वा इच्छाशक्ती दाखवतो आणि जसा तो क्षण हाताळतो त्याला आपण हवे तितके श्रेय देत नाही; चटकन आपण ते श्रेय आपल्या नशिबाला वा देवाला देत असतो. ‘‘सर्व प्रश्नांचे, दुःखांचे उत्तर हे तुमच्या विचारांमध्ये आहे. जर विवेकाचा वापर सातत्याने करीत राहिलात, तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल.’’ बुद्धाला किती वर्षांपूर्वी हे उमजले होते मला जणू एक साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. बुद्धाचे विचार जरी मी अगोदर ऐकलेले असले, तरी स्वतःवर बेतलेल्या या प्रसंगात ते वापरताना त्या शब्दांची खरी ताकद कळली होती.\n...मधे असेच काही महिने गेले आणि गौतम बुद्धाशी आणि बौद्ध धर्माशी पुन्हा एकदा गाठ पडली, तीही एका परकीय अपरिचित भूमीत बाहेरच्या देशात एक सहल करावी, असा विचार मनात घोळत होता. नातलगातील नवविवाहित जोडपे थायलंडची ट्रिप करून आले होते. त्यांच्याकडून तिथे प्राण्यांचे असलेले विविध उपक्रमांविषयी ऐकले आणि मुलाला असलेल्या प्राण्यांच्या आकर्षणातून थायलंडची ट्रिप बुक केली. ज्या देशाविषयी (संस्कृती, भाषा, लोकजीवन, इतिहास) काहीही माहिती नाही, अशा देशात आपण जातोय; म्हणून आम्हालाही थोडे आकर्षण निर्माण झाले. अखेर तो दिवस उजाडला. नवीन खरेदी केलेल्या कपड्यांनी व इतर वस्तूंनी खचाखच भरलेली बॅग, कॅमेरा, आणि नव्या आठवणी साठविण्यासाठी हलकी केलेली आमची मने आणि मेमरी कार्ड घेऊन आम्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो. टूर्सच्या टीमकडून मिळालेली तिकिटे, व्हिसा, खाऊची पाकिटे गोळा करून आम्ही चेक-इन केले व एअर इंडियाच्या विमानात बसलो. तब्बल पाच तासांनी आम्ही थायलंडला बँकॉक येथील एअरपोर्टवर उतरलो. जिकडे-तिकडे चिनी- जपानी-थाई लोक दिसत होते. म्हटलं तर आशियाच खंड हा, युरोप-अमेरिकेपेक्षाही आपले हे देश शेजारी, पण तरीही त्यांच्याकडे बघून ओळखीची भावना वाटत नव्हती. आमचे सहप्रवासी सोडून इतर काहीही ओळखीचे वाटत नव्हते. पण इमिग्रेशन काऊंटरवर गेलो आणि तेथील इंग्रजी भाषेत ठळक लिहिलेली एक सूचनावजा नोट पाहिली आणि मला सुखद धक्काच बसला.\nविचार केला- आपला भारतीय बुद्ध कोठे पोहोचलाय आणि केवढा येथे त्याला मान आणि केवढा येथे त्याला मान केवढे हे निस्सीम प्रामाणिक प्रेम केवढे हे निस्सीम प्रामाणिक प्रेम आपलं प्रेम म्हणजे काव्यात कोंडलेलं, डायलॉगमध्ये डांबलेलं किंवा चटकन भावना दुखावलं जाणारं आपलं प्रेम म्हणजे काव्यात कोंडलेलं, डायलॉगमध्ये डांबलेलं किंवा चटकन भावना दुखावलं जाणारं पण बुद्धाचं बाजारीकरण काही प्रमाणात रोखणारं असं प्रामाणिक, व्यवस्थित कायद्याच्या चौकटीत बसवलेलं ‘no-nonsense’ कृतिशील प्रेम पाहून खूप छान वाटलं. इस्रायलने नाकारलेला येशू जगात मान्यता पावला आणि भारतात ‘जय भीम’वाल्यांचा म्हणून काहीसा दुर्लक्ष झालेला बुद्ध जपान/चीन/थायलंड (जिथे भले-भले अमेरिका, युरोपसारखे देशसुद्धा घुसखोरी करू शकले नाहीत) येथे मान्यता पावला. ‘संदेष्ट्याला त्याच्या गावात मान मिळत नाही’ हे बायबलवचन तेव्हा आठवले.\nथायलंडमध्ये ठिकठिकाणी बुद्धाची उभारलेली विविध भव्य मंदिरे, ‘बुद्धम शरणं गच्छामि’चे ओळखीचे सूर आळविणारे अनोळखी थाई भिक्खू पाहून बुद्धाविषयी अधिकच आत्मीयता वाटू लागली होती. मात्र हळूहळू भिक्षुकांचेही धर्माशी विसंगत वागणे याविषयी बऱ्याच चर्चा ऐकण्यास मिळाल्या. एका बौद्ध स्तुपामध्ये जे खरे म्हणजे अहिंसेचे द्योतक असायला हवे, अशा ठिकाणी शेकडो वाघांच्या बछड्यांची क्रूररीत्या छळ करून हत्या केली गेली होती. क्रूरतेची परिसीमाच होती ती हा प्रसंग ऐकला आणि अहिंसेच्या घरातील हिंसेच्या या विरोधाभासापुढे मग त्या 90 कॅरेट सोन्याच्या बौद्ध मूर्तीचे वैभव नजरेत काळवंडून गेले. ‘गौतम बौद्ध’ या विवेकी पुरुषाचे अहिंसेचे विचार पायदळी तोडून बौद्ध धर्मीयांनी फक्त ‘भगवान बुद्धा’च्या भव्य मूर्ती उभारून त्याच्या पुढे पूजा करण्यातच धन्यता मानली होती हा प्रसंग ऐकला आणि अहिंसेच्या घरातील हिंसेच्या या विरोधाभासापुढे मग त्या 90 कॅरेट सोन्याच्या बौद्ध मूर्तीचे वैभव नजरेत काळवंडून गेले. ‘गौतम बौद्ध’ या विवेकी पुरुषाचे अहिंसेचे विचार पायदळी तोडून बौद्ध धर्मीयांनी फक्त ‘भगवान बुद्धा’च्या भव्य मूर्ती उभारून त्याच्या पुढे पूजा करण्यातच धन्यता मानली होती एकंदरीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांप्रमाणेच या धर्माचीही नीतिमूल्ये पायदळी तुडविली गेली होती. थायलंडची सहल ही माझ्यासाठी अनपेक्षितरीत्या बौद्ध धर्माची आजची वास्तव बाजू दाखवणारी ठरली होती. पण लवकरच ‘शांतचित्त राहून तुमचा विवेक सतत जागृत ठेव���’ या बुद्धाच्या वचनाचा मला येथेच लवकर प्रत्यय येणार होता, याची माझ्या मनात पुसटशीदेखील कल्पना नव्हती.\nथायलंडमधील बँकॉक हे शॉपिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे टूर गाईडनी शेवटच्या दिवशी तीन तास केवळ शॉपिंगसाठी राखून ठेवले होते. बँकॉक येथील इंद्रा स्क्वेअर म्हणजे शॉपिंगची मक्काच. लांबी व रुंदी किलोमीटर्समध्ये भरेल एवढा अवाढव्य विस्ताराचा हा मॉल आहे आणि या अवाढव्य स्वरूपाच्या चौकोनामध्ये रोज व कॉलम्समध्ये छोटे-छोटे अगणित चौकोन बसवावेत तशी विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. जी-जी वस्तू विकत घ्यायची असेल ती-ती तुम्हाला तिथे मिळून जाईल. दुकानेही बरीच असल्यामुळे दरही खूपच स्वस्त होते. आम्ही या प्रचंड शॉपिंग पॅरडाईजमध्ये फिरत होतो व शॉपिंग करत होतो. तब्बल दोन तास मनसोक्त फिरून व शॉपिंग करून फूड मॉलच्या एरियामध्ये आलो. संध्याकाळचे पाच वाजत आले होते आणि निघण्यास अजूनही अर्धा ते एक तास शिल्लक होता. आम्ही आमचे सामान घेऊन आमचे टूर गाईड व इतर टुरिस्ट ज्या सामाईक ठिकाणी जमले होते, तिथे आलो. जवळील पिशव्या आम्ही खाली ठेवल्या, तोच माझी बायको माझ्याकडे पाहत जोरात म्हणाली, ‘‘अहो, तुमची पाठीवरील बॅगपॅक कोठे आहे’’ मी पाहिले तर बॅगपॅक माझ्या पाठीवर नव्हती. हातामधील इतर शॉपिंगच्या पिशव्यांतही ती कुठे दिसत नव्हती. मी घाबरलो, कारण त्यात आम्हा तिघांचे पासपोर्ट होते. खूपच आणीबाणीचा प्रसंग होता तो. माझी बायको तर तिथेच रडू लागली. परदेशात पासपोर्ट- तेही परत येण्याच्या शेवटच्या दिवशी गहाळ होणे म्हणजे, काय हाल होतात याची कल्पनाच न केलेली बरी.\nमी दीर्घ श्वास घेतला. प्रथम मनाची समजूत घातली की, आत्तापर्यंतची ट्रिप खूपच छान झालेली आहे, फक्त पासपोर्टच गहाळ झालेला आहे. आपण सर्व जण तर सुखरूप आहोत. फार-फार तर इकडच्या इंडियन ॲम्बेसीत जावे लागेल, इतकेच ना आणखी काही दिवस इथे थांबावे लागेल कदाचित... असे बोलून मी पहिली माझी व माझ्या बायकोची समजूत घातली. मनातील पॅनिक भावना तत्काळ गायब झाली. मन शांत झाले. आता बॅग कोठे राहिली असेल याचा मी विचार करू लागलो. बॅग तर मी खांद्याला लावली होती, मग कुठे बरे मी ती काढली असेल आणखी काही दिवस इथे थांबावे लागेल कदाचित... असे बोलून मी पहिली माझी व माझ्या बायकोची समजूत घातली. मनातील पॅनिक भावना तत्काळ गायब झाली. मन शांत झाले. आता बॅ��� कोठे राहिली असेल याचा मी विचार करू लागलो. बॅग तर मी खांद्याला लावली होती, मग कुठे बरे मी ती काढली असेल जिथे कपडे ट्राय करायचे असतात, अशाच ठिकाणी ही पाठीवरील बॅग काढण्याचा प्रसंग उद्‌भवू शकतो. आम्ही एका मुस्लिम इराण्याच्या दुकानात गेलो होतो. कपड्याचे दुकान होते ते. ते दुकान इराण्याचे होते, हे माझ्या पक्के लक्षात राहिले होते. कारण इथे टूरवर आल्यापासून आमच्या थाई टूर गाईडने आम्हाला सक्त चेतावनी दिली होती की, येथील इराण्यापासून सावध राहा. ते तुम्हाला भारतीय वाटतील, पण हे सामाईक चेहरेपट्टीचा फायदा उठवतात व भारतीय पर्यटकांना लुबाडतात. त्यामुळेच असेल कदाचित- त्या दुकानदाराचा व त्याच्या बुरख्यात असलेल्या पत्नीचा चेहरा माझ्या लक्षात राहिला होता. किंबहुना, त्या दुकानदाराकडे मी तीन टी-शर्ट ट्राय केले होते, पण एकही पसंत न आल्याने आम्ही तसेच पुढे गेलो होतो. दुकानातून बाहेर निघताना त्या दुकानदाराचे ते सूचकपणे हसणे मला खटकले होते.\nपरदेशात कपडे बदलण्यासाठी वेगळी रूम नसते, त्यामुळेच असेल कदाचित- टी-शर्ट घालून बघत असताना नक्कीच त्या ठिकाणी मी बॅग खांद्यावरून काढून खाली ठेवली असणार आणि बायकोशी बोलण्याच्या नादात ती बॅग तिथेच विसरलो असणार. म्हणजे, आता ते इराण्याचे दुकान शोधणे हे मुख्य काम होते. ते दुकान कोठे शोधणार जवळजवळ दोन तास आम्ही या अवाढव्य मॉलमध्ये हिंडत होतो. त्यामुळे मॉलच्या कोणत्या बाजूस व कोणत्या मजल्यावर ते दुकान असेल, हे शोधणे कठीण होते. त्यातून मी त्या दुकानातून ते टी-शर्टही विकत घेतले नव्हते, त्यामुळे त्या दुकानाच्या रिसीटवरून दुकानाचे नाव शोधणेही शक्य नव्हते. इकडून तिकडे या अवाढव्य मॉलमध्ये फिरण्यात काहीही अर्थ नव्हता. बायकोला घेऊन मी प्रथम ग्राऊंड फ्लोअरला आलो. बघतो तर काय- बरेच दुकानदार त्यांच्या दुकानाची शटर्स बंद करत होते. संध्याकाळी इथले दुकानदार पाच वाजताच दुकाने बंद करतात. दुष्काळात तेराव्या महिन्याहूनही वाईट परीस्थिती निर्माण झाली होती. परत एकदा दीर्घ श्वास घेतला. बायकोला म्हटले, ‘‘या मॉलमधील प्रत्येक दुकान जर पालथे घालायचे असेल, तर आपण या उजव्या हाताच्या कोपऱ्यावरून सुरुवात करू या. सगळे धावत फिरू. एकदा हा फ्लोअर झाला की, असे सर्व फ्लोअर्स त्या इराण्याचे दुकान सापडेपर्यंत आपल्याला पालथे घालायला लागतील. या पद्धतीने अर्ध्या तासात आपण सर्व दुकाने पालथी घालू शकू.’’ असे बोलून आम्ही फ्लोअर्स पालथे घालायला सुरुवात केली.\nपहिली, दुसरी, तिसरी अशा सर्व ओळी आम्ही फिरत होतो. कॉलम्सची तर गणतीच नव्हती. असे करत-करत आम्ही तो ग्राऊंड फ्लोअर पूर्ण संपविला. दहा मिनिटे गेली, पण ते दुकान काही सापडले नाही. परत एस्कलेटरमधून आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. इथेही टोकाच्या उजव्या कोपऱ्यापासून सुरुवात करून आम्ही सर्व ओळी पालथ्या घालत होतो. बरेच दुकानदार त्यांची शटर्स खाली घेऊन त्यांची दुकाने बंद करत होते. आमची धडधड वाढली होती. पण काय होईल ते होईल, असं मनात धरून आम्ही आमचे काम चालू ठेवले. अचानक एक दुकान ओळखीचे वाटले. त्याच्या बाहेर विविध टी-शर्ट्‌स टांगलेले होते. खात्री करण्यासाठी आत गेलो तर तोच उंच, डोळ्यांत काजळ घातलेला, सूचक हास्य असलेला इराणी माणूस तिथे ग्राहकांशी वार्तालाप करत होता. मी सुटकेचा निश्वास टाकला. कमीत कमी ते दुकान तरी सापडले होते. अजूनही ती बॅग त्या दुकानदाराकडे असेल का, की ग्राहकांनी ती लंपास केली असेल किंवा हा दुकानदारच कबूल झाला नाही तर\nमी धाडस करून त्या दुकानदाराला विचारले, ‘‘आम्ही दोन तासांपूर्वी इथे खरेदीला आलो होतो. मी माझी बॅग बहुतेक इथे विसरलो आहे. ती बॅग इथे आहे का\nत्या इराण्याने माझ्याकडे पाहिले व त्याच सूचक वाटणाऱ्या हास्याने तो मला म्हणाला, ‘‘ओह येस, इट इज देअर. माय वाईफ फाऊंड इट.’’\n मी व माझ्या बायकोने सुटकेचा मोठा निश्वास टाकला. मी तर त्याच्या पायाच पडलो. ‘‘ओह, थँक यू व्हेरी मच सर. आय कान्ट टेल यू हाऊ मच ग्रेटफुल वी आर. इट हॅज ऑल पासपोर्टस ऑफ अस.’’\n‘‘नो प्रॉब्लेम, हिअर इट इज’’ असे म्हणत त्या इराणी गृहस्थाने ती बॅग माझ्याकडे सुपूर्द केली.\nमी त्याला माझ्या पाकिटातील उरले सुरले 2000 थाई बाथ देऊ केले, तर ते त्याने तसेच हास्य करून नाकारले. खूप मोठा अनर्थ टळला होता. एव्हाना सहा वाजत आले होते. आमचे इतर टूर मेंबर्स फक्त आमचीच वाट पाहत फूड मॉलमध्ये सामाईक एरियात थांबले होते. आमच्या चेहऱ्यावरील बुद्धाचे भाव पाहताच सर्वांनी आनंदाने जोरदार टाळ्या वाजविल्या.\n‘‘बघा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो. आमची प्रार्थना देवाने ऐकली, देव पावला’’ आमच्याच ग्रुपमधील एक वरिष्ठ जोडपे आम्हाला म्हणाले. मी स्मितहास्य करून त्यांना धन्यवाद दिले आणि बसमध्ये बसून आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो.\nखरंच कोणी तरी केलेल्या प्रार्थनेमुळे हे शक्य झाले असेल का की, त्या आणीबाणीच्या प्रसंगात मी दाखविलेल्या विवेकी कृत्यामुळे हे शक्य झाले की, त्या आणीबाणीच्या प्रसंगात मी दाखविलेल्या विवेकी कृत्यामुळे हे शक्य झाले खरंच, जेवढी चूक हा प्रसंग उद्भवण्यात माझी आहे, तेवढेच डोके शांत ठेवून विवेकाने प्रसंग हाताळण्याचे श्रेयसुद्धा माझेच आहे की खरंच, जेवढी चूक हा प्रसंग उद्भवण्यात माझी आहे, तेवढेच डोके शांत ठेवून विवेकाने प्रसंग हाताळण्याचे श्रेयसुद्धा माझेच आहे की यात स्वार्थीपणा नाही. पण कधी-कधी आपण त्या वेळेस जी सदसद्‌द्विवेकबुद्धी वा इच्छाशक्ती दाखवतो आणि जसा तो क्षण हाताळतो त्याला आपण हवे तितके श्रेय देत नाही; चटकन आपण ते श्रेय आपल्या नशिबाला वा देवाला देत असतो. ‘‘सर्व प्रश्नांचे, दुःखांचे उत्तर हे तुमच्या विचारांमध्ये आहे. जर विवेकाचा वापर सातत्याने करीत राहिलात, तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल.’’ बुद्धाला किती वर्षांपूर्वी हे उमजले होते यात स्वार्थीपणा नाही. पण कधी-कधी आपण त्या वेळेस जी सदसद्‌द्विवेकबुद्धी वा इच्छाशक्ती दाखवतो आणि जसा तो क्षण हाताळतो त्याला आपण हवे तितके श्रेय देत नाही; चटकन आपण ते श्रेय आपल्या नशिबाला वा देवाला देत असतो. ‘‘सर्व प्रश्नांचे, दुःखांचे उत्तर हे तुमच्या विचारांमध्ये आहे. जर विवेकाचा वापर सातत्याने करीत राहिलात, तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल.’’ बुद्धाला किती वर्षांपूर्वी हे उमजले होते मला जणू एक साक्षात्कार झाल्यासारखे वाटले.\nबुद्धाचे विचार जरी मी अगोदर ऐकलेले असले, तरी स्वतःवर बेतलेल्या या प्रसंगात ते वापरताना त्या शब्दांची खरी ताकद कळली होती. आमची बस आता परतीच्या प्रवासासाठी निघालेली होती. दिवसभराच्या थकव्याने बरेच सहकारी पर्यटक बसमध्ये पेंगुळले होते. ‘आता आपण घरी जाणार’ म्हणून पत्नी आणि मुलामध्ये गप्पा रंगल्या होत्या. मनावरील मोठा ताण दूर झाल्याने मलाही खूप हलके-हलके वाटत होते. बस आता एअरपोर्टच्या एरियात आलेली होती. मी समोर पाहत होतो. टुरिस्ट बसमधील ड्रायव्हरच्या पुढे लटकवलेली लाफिंग बुद्धाची छोटी मूर्ती जणू माझ्याकडेच बघून स्मितहास्य करत होती.\nवाचा: या लेखाचा पूर्वार्ध\nडॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस, वसई\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n���तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/girls-need-be-empowered-23420", "date_download": "2020-03-29T21:50:56Z", "digest": "sha1:CKIBP2CDOEENRZWAUJRFXZ4HG37DSLCC", "length": 5324, "nlines": 104, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "Girls need to be empowered | Yin Buzz", "raw_content": "\nतरुणींना सक्षम बनवण्याची गरज\nतरुणींना सक्षम बनवण्याची गरज\n‘‘राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती घडविले. जिजाऊंच्या जन्मानंतर लखोजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली. जिजाऊंचे लाड पुरवले नाही, तर त्यांना तलवार चालवायला शिकवली\nभोसरी : ‘‘राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन छत्रपती घडविले. जिजाऊंच्या जन्मानंतर लखोजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली. जिजाऊंचे लाड पुरवले नाही, तर त्यांना तलवार चालवायला शिकवली. आज मुलींच्या वडिलांनी स्वतःचे संरक्षण करण्याचे शिक्षण मुलींना द्यायला पाहिजे,’’ असे मत शिव व्याख्याते अमोल मिटकरी यांनी भोसरीत व्यक्त केले.\nराजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि भोजापूर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयद्वारे आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विलास लांडे, महापौर उषा ढोरे, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी महापौर मोहिनी लांडे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हणे, उत्तम अल्हाट, धनंजय भालेकर उपस्थित होते.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य दादासाहेब पवार, कॅम्पस डायरेक्‍टर प्रा. किरण चौधरी, अश्विनी भोसले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी केले. सुहास गटकळ यांनी आभार मानले.\nराजमाता जिजाऊ rajmata jijau शिवाजी महाराज shivaji maharaj साखर भोसरी bhosri शिक्षण education पूर floods आमदार नगरसेवक\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन ���हमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5e53bc9f721fb4a9559af78c", "date_download": "2020-03-29T22:20:47Z", "digest": "sha1:RDZ2QAUKIXVSWTSQ4VMFLHPBIBJ3JQNV", "length": 3772, "nlines": 70, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - थंडीत केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nथंडीत केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी\nथंडीत केळी पिकाची लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात जोमदार वाढीसाठी वरून पोंग्यात १९:१९:१९ @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून प्रति झाड १०० ते १५० मिली ओतावे. तसेच युरिया @ ५ किलो व १९:१९:१९ @ ५ किलो प्रति आठवडा प्रति एकर ठिबक मधून द्यावे. तसेच पीक वाढीला चालना मिळण्यासाठी चिलेटेड झिंक @ ५०० ग्रॅम प्रति एकर ठिबक मधून सोडावे.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/sania-mirza-lates-photos-are-going-viral-here-are-unseen-photos-118062800007_1.html", "date_download": "2020-03-29T22:12:21Z", "digest": "sha1:OV3H6P3GZ2U5EY35QMFANF64G44HMV2Z", "length": 11002, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रेग्नेंसीदरम्यान सानिया मिर्झाचे वजन वाढले, बेबी बम्पसोबत दिसली सानिया | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रेग्नेंसीदरम्यान सानिया मिर्झाचे वजन वाढले, बेबी बम्पसोबत दिसली सानिया\nभारतीय टेनिस स्टार सानियाचे वजन बरेच वाढलेले आहे, तसं तर प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणे सामान्य बाब आहे, पण सानिया स्वत: थोडी निराश दिसत आहे. आपल्या वाढत्या वजनाबद्दल तिने इंस्टाग्रामवर\nएक पोस्ट शेअर केली होती. सानिया टेनिसहून दूर आहे, पण प्रेग्नेंसीदरम्यान आपल्या फिटनेसचे पूर्ण लक्ष ठेवत आहे.\nइंटरनॅशनल योगा डेवर तिने एक पोस्ट शेअर केली होती की अशा योगाबद्दल माहिती द्या जे प्रेग्नेंसीमध्ये चांगले असतात.\nसांगायचे म्हणजे सानिया ने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते. त्यानंतर तिला बरंच काही सहन करावे लागले होते. पण सानियाने या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता भारतासाठी\nटेनिसमध्ये नेहमी चांगले प्रदर्शन करत राहिली.\nसानियाने सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या प्रेग्नेंसीचे वृत्त चाहत्यांना दिले होते. सानियाचा नवरा शोएबने नुकतेच घोषणा केली आहे की 2019 वर्ल्ड कप नंतर तो वनडे इंटरनॅशनल क्रिकेटहून संन्यास घेणार आहे.\nअपत्य होण्यासाठी या वास्तु टिप्स अमलात आणा\nसनी लिओनीच्या नवर्‍याने अशी फोटो पोस्ट केली की झाला हल्ला\nलॉस एंजिल्समध्ये मलायका अरोराचा मोहक अंदाज, बघा फोटो\nप्रेगनेंसीनंतर सर्वात आधी हे काम करेल सानिया मिर्जा\nसानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/bharbharun-jagtana-news/article-about-living-a-beautiful-life-1765739/", "date_download": "2020-03-29T20:42:05Z", "digest": "sha1:AGPH4Z6D73I27ZUUJCABE5ZHJTDHAWMZ", "length": 19121, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article About Living a Beautiful Life | ‘आपण द्यायचा असतो सुंदर आकार’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\n‘आपण द्यायचा असतो सुंदर आकार’\n‘आपण द्यायचा असतो सुंदर आकार’\nमला माझ्या छंदानं, पर्णाविष्कार कलेने मोलाची साथ दिली आणि माझी प्रगतीच होत गेली.\nआपले ‘मन’ हे एक ‘प्रोजेक्टर’ आहे. त्यात खूप ‘ऊर्जा’ आहे. त्या ऊर्जेचा वापर मी सकारात्मक विचारांसाठी करते आणि आनंदी राहते. त्याचाच उपयोग पुढच्या आयुष्यात झाला. माझ्या पतीचं फेब्रुवारी २०११मध्ये अचानक निधन झाले. आयुष्यात पोकळी निर्माण झाली. पण आमच्या उभयतांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच सकारात्मक विचारांचा पाया असल्यामुळे वास्तव स्वीकारून या परिस्थितीतून मी स्वत:ला सावरलं. मला माझ्या छंदानं, पर्णाविष्कार कलेने मोलाची साथ दिली आणि माझी प्रगतीच होत गेली.\nवृत्तपत्रलेखन, दिवाळी अंकातूनही मी लेखन करत असते. वाचनाचीही मला खूप आवड आहे. मला दोन मुलगे आणि एक डॉक्टर मुलगी आहे. त्यांच्याकडे कामानिमित्त जात असते. तेही मुलाबाळांना सुट्टीत औरंगाबादला घेऊन येत असतात. मी औरंगाबादला एकटीच रहाते. पण सगळ्यांत मिळूनमिसळून असल्याने एकटेपणा जाणवतही नाही. मी वाळलेल्या पाना फुलांपासून कलाकृती (शुभेच्छा पत्र, बुकमार्क, पेपरबॅग, फ्रेम्स, फ्लॉवर पॉट इत्यादी) बनवते. या कलाकृती सामाजिक संदेश देऊन सामाजिक जागृती करतात जसे पर्यावरण – ‘झाड लावा दारी चिऊताई येईल घरी.’ ‘बेटी बचाव-पूर्ण उमलू द्या कळी, उमलण्याआधी नको, तिचा बळी.’ रक्तदान, वीज बचत, अवयवदान अशा अनेक सामाजिक विषयावर कलाकृती करून समाज जागृती कार्यात खारूताईचा वाटा उचलते. ‘बेटी बचाव’चे पोस्टर करून येथील हॉस्पिटलमध्ये मी स्वत: जाऊन लावले आहेत. पर्याव��ण, ‘पाणी बचत’चे पोस्टर शाळेत लावले आहेत. माझा आणखी एक पाच वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम म्हणजे ‘पर्णाविष्कार’ यातून ‘पर्णगणेश’ बसवते. त्याच्या भोवतीची पूर्ण आरास नैसर्गिक असते. ‘टाकाऊतून टिकाऊ पर्यावरणपूरक प्रकल्प’ म्हणून शिक्षक-विद्यार्थी मुद्दाम बघायला येतात. सौदी अरेबियन – ओमान तसेच बहरीन येथे तेथील महाराष्ट्र मंडळातर्फे माझ्या कार्यशाळा झाल्या. बहरीनमधील आपले भारतीय राजदूत मोहनकुमार यांच्यापर्यंत माझी ‘पर्णगणेश’ कलाकृती पोहचली. त्यांनाही खूप आवडली.\nया कलेचा प्रसार होऊन या कलेच्या माध्यमातून समाजजागृती व्हावी असा माझा सकारात्मक हेतू असल्यामुळे मी ठिकठिकाणी समरकॅम्प, शाळाशाळांतून महिला मंडळ बचत गट इ. माध्यमातून कार्यशाळा घेत असते. माझ्या परिसरातील सर्व मुलामुलींना ‘टाकाऊतून टिकाऊ’ सर्जनशील असं शिकवत असते. तसच निबंध लेखन, वक्तृत्व आदी साठी मदत करते. ते सर्व माझे बालमित्र आहेत. याचा एक आनंद देणारा अनुभव म्हणजे या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी सकाळी माझ्या दारावर टकटक ऐकू आली, दार उघडलं, तर बघते काय दारात छोटी छोटी आठ-नऊ वर्षांच्या मुलं-मुली ‘फ्रेंडशिप बँड’ घेऊन उभी. आजी तुम्हाला कोणता रंगाचा फ्रेंडशिप बँड बांधू दारात छोटी छोटी आठ-नऊ वर्षांच्या मुलं-मुली ‘फ्रेंडशिप बँड’ घेऊन उभी. आजी तुम्हाला कोणता रंगाचा फ्रेंडशिप बँड बांधू या प्रश्नानं मी खूप भांबावून गेले. मुलांच्या मनांत मी त्यांची ‘फ्रेंड’ ही भावनाच मला खूप सुखावून गेली. क्षणार्धात माझा हात फ्रेंडशिप बँडने भरून गेला. हा क्षण छोटा पण आनंद मोठा देऊन गेला.\n– अपर्णा चांदजकर, औरंगाबाद\nयेणारी परिस्थिती आणि अनुभव माणसाला घडवतात. भगवद्गीता सांगते, ‘उद्धरेत् आत्मनात्मानम्.’ आपला उद्धार आपणच करायचा असतो या वचनाचा प्रभाव पडला. कोकणात धार्मिक कुटुंबात जन्म आणि शिक्षण झालं. प्राध्यापक म्हणून नोकरी केली. गेली ३५ वर्षे पहाटे साडेपाच ते रात्री दहा अखंड कार्यरत राहिले. शिवण, विणकाम, भरतकाम, बागकाम, वाचन हे छंद भरभरून जपले. मुळात प्रोफेसर म्हणून काम केले असल्याने वाचनातून लेखन, भाषण हे पण जमले.\nविविध व्याख्यानमाला – महाराष्ट्र आणि बृहन् महाराष्ट्रात यात विचार मांडले. मंदिरे, शाळा, कॉलेज, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ यामध्ये व्याख्याने दिली. भगवद्गीता आणि ��्ञानेश्वरी हे मूळ अभ्यासाचे विषय. जैमिनी अश्वमेध, गुरुचरित्र, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, कविकालिदास, श्रीगणेशपुराण, साडेतीन शक्तिपीठे अशा ग्रंथांचा अभ्यास करून व्याख्याने देते आहे. धार्मिक ग्रंथात नेमके काय सांगितले आहे, त्याची उकल झाली की त्यांचा संदर्भ नव्या समाजजीवनात कसा करून घेता येईल, त्यावर भाष्य करताना ग्रंथात जे जसे आहे ते तसेच सांगण्याचे काम करत राहिले तर श्रोत्यांना ते आवडले. चरित्र, कथा, ललित लेख, चिंतनपर लेख इत्यादींवर दहा पुस्तके प्रसिद्ध झाली. गीता धर्म मंडळ, पुणे, ज्ञानेश्वरी या ग्रंथावर परीक्षा घेते. ते स्वाध्याय गेली २० वर्षे तपासते आहे. गीतापठण वर्ग घेते. गीता अभ्यासकांचे शिबीर घेण्याचा प्रयत्न केला. स्वरूपिणी भगिनी मंडळ ही रजिस्टर संस्था गेली २२ वर्षे कार्यरत आहे. ब्राह्मण सभा डोंबिवलीचे अध्यक्षपद भूषवले. भेटलेली माणसे आणि संस्था यांच्यामुळे मला माझ्या आयुष्यात अखंडपणे कार्यरत राहता आले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 शंभराव्या वर्षांत पदार्पण करताना\n3 प्रत्येक दिवस सोहळा\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-03-29T22:20:43Z", "digest": "sha1:WMZF2F3GM3FRHI3APCMC7EGL7C3HQZUW", "length": 26788, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "युवराज सिंग: Latest युवराज सिंग News & Updates,युवराज सिंग Photos & Images, युवराज सिंग Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या ...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र...\nकरोनाशी लढा यशस्वी; राज्यात ३४ रुग्णांना ड...\n...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित प...\nजगच संकटात आहे; कोणीही मदतीला येणार नाही: ...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजार...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल��या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\n५१ चेंडूत ८२; ICC ने शेअर केला विराटचा मास्टर क्लास\nअन्य खेळांप्रमाणे क्रिकेट विश्वात शांतता असली तरी आयसीसी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी सक्रीय आहे. आयसीसीने गेल्या म्हणजे २०१६ साली झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील विराट कोहलीच्या धमाकेदार खेळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.\nबायोपिक आला तर हा अभिनेता हवा- युवराज सिंग\nसचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर चित्रपट आला आहे आणि लवकरच माजी कर्णधार कपील देव यांच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. युवराज सिंगचे आयुष्य एखाद्या बॉलिवुडपटापेक्षा कमी नाही.\nकर्फ्यू मोडणाऱ्यांसाठी या स्टेडियमचे बनवले जेल\nलोकं सांगूनही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पण कर्फ्यू मोडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि त्यासाठी तुरुंग कमी पडत असेल तर त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न प्रशासनाला पडला होता. पण आता त्यांनी यावर उपाय शोधला आहे.\nनेटवेस्ट फायनल: युवी-कैफची खेळी पुन्हा एकदा चर्चेत, कारण...\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या करोना व्हायरस संदर्भातील जनतेला केलेल्या आवाहनाचे कौतुक केले आहे. युवी आणि कैफने रविवारच्या जनता कर्फ्युला समर्थन दिले होते आणि करोना रोखण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितला होता.\nरक्ताच्या उटल्या होत होत्या; पण तो देशासाठी खेळत राहिला\nवर्ल्ड कप सुरू असताना युवराज सिंगची प��रकृती ठिक नव्हती, त्याला रक्ताच्या उटल्या होत असताना देखील तो देशासाठी खेळला आणि विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.\nजगातील सर्वोत्तम फिल्डर; नाम तो सुना होगा, एकनाथ धोंडू सोलकर\nएका भारतीय क्षेत्ररक्षकाने फलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली होती. आज हे वाचून थोड आश्चर्य वाटेल पण फिल्डिंग करून एखाद्या फलंदाजाच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या भारतीय खेळाडूचे नाव होते एकनाथ सोलकर...\nआजच्या दिवशी झाला होता ६ षटकारांचा महाविक्रम\nगिब्सने २००७च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडविरुद्ध हा विक्रम केला होता. डान वॅन बुंगेच्या एका ओव्हरमध्ये गिब्सने ६ षटकार मारले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४० षटकात ३ बाद ३५३ धावा केल्या होत्या.\n'धोनी आणि युवराज यांची जागी कोणीच घेऊ शकत नाही'\nधोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आणि २०११ साली वनडे विश्वचषकाला गवसणी घातली. २००७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सलग सहा षटकार लगावले होते. त्याचबरोबर २०११ साली झालेल्या वनडे विश्वचषकात युवराज सिंग हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.\nहेजल किच नव्हे गुरबसंत कौर ...वाचा तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी...\nअपर्णा पाटील'कॅन्सर' या शब्दाभोवताली बरंच काही जखडलेलं असतं एका व्यक्तीला होणारा आजार, एवढीच ती मर्यादित गोष्ट नसते...\nये दिल मांगे मोर; सचिन तेंडुलकर खेळणार टी-२० मालिका\nसचिन तेंडुलकरच्या भारतातील चाहत्यांना मुंबईत त्याची बॅटिंग पाहता येणार आहे. अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचा पहिला सामना सचिन तेंडुलकरच्या इंडिया लिजंड्स विरुद्ध ब्रायन लाराच्या वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर ७ मार्च २०२० रोजी होणार आहे.\nभारत-पाक यांच्यात क्रिकेट सामने व्हावेत- युवराज सिंग\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांमुळे गेली अनेक वर्ष दोन्ही देशांतील क्रिकेट बंद आहे. दोन्ही संघ आयसीसी द्वारे आयोजित स्पर्धामध्ये एकमेकांविरुद्ध लढतात. पाकिस्तानची भारतासोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पण भारताकडून दहशतवादाच्या मुद्द्यावरून नेहमी नकार दिला जातो.\nबुश फायर मॅच: दिग्गजांनी गाजवले मैदान; पॉन्टिंग संघाचा सनसनाटी विजय\nऑस्ट्रेलियात बुश फायर रिलीफ फंडसाठी झालेल्या सामन्यात रिकी पॉन्टिंगच्या संघाने अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या संघावर एक धावाने सनसनाटी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून गिलख्रिस्ट संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.\nक्रिकेटमधील सर्वात दुर्मिळ व्हिडिओ; केला होता विश्वविक्रम\nक्रिकेटच्या इतिहासात हाताच्या बोटावर मोजण्या इतके खेळाडू आहेत ज्यांनी एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. सध्याच्या पिढीला विचारले तर सर्वांना आठवतो तो भारताचा युवराज सिंग.\nइंग्रजी ग्रंथ परिचयअपर्णा पाटील'कॅन्सर' या शब्दाभोवताली बरंच काही जखडलेलं असतं...\nवर्ल्ड कप सुरू झालाय; जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वनडे राजकोट येथे सुरु आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेत आयसीसीचा १९ वर्षाखालील वर्ल्ड कप (ICC U19 World Cup) सुरू होत आहे.\nIND vs AUS: रोहित-शिखर जोडी अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर\nगेल्या दोन वर्षात भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले आहे. भारतीय संघाच्या वर्चस्वाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टीम इंडियाची टॉप ऑर्डर होय.\n३५ वर्षापूर्वी भारताच्या खेळाडूने मारले होते ६ चेंडूत ६ सिक्स\nभारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) याला सिक्सर किंग म्हटले जाते. युवराजने एकाच षटकात सहा सिक्स मारल्यामुळे त्याला सिक्सर किंग म्हटले जाते.\nअस्खलित मराठी बोलतो म्हणून झहीरला मिळाली सागरिका घाटगे\nझहीर म्हणाला की, 'जेव्हा मी घरच्यांना सागरिकाबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी सर्वात आधी 'चक दे इंडिया' सिनेमाची सीडी मागवली आणि पूर्ण सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी लग्नासाठी होकार दिला.'\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/704.html", "date_download": "2020-03-29T21:52:48Z", "digest": "sha1:BNY642UPKNRMENLLZCO2JRVVTOHOXH43", "length": 19199, "nlines": 274, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "संस्कृत सुभाषिते : १ - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > देववाणी संस्कृत > सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) > संस्कृत सुभाषिते : १\nसंस्कृत सुभाषिते : १\nचिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |\nसजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||\nअर्थ : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर [मृताला] जाळते\nविद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |\nआद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||\nअर्थ : शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या [ज्ञान] दोन्ही विद्या कीर्ति मिळवून देणाऱ्या आहेत [परंतु] पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते.\nनाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् |\nआपत्स्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ||\nअर्थ : विद्वान् माणसे न मिळण्याजोग्या [अशक्य] गोष्टीची इच्छा करीत नाहीत, नाश पावलेल्या गोष्टीबद्दल दुःख करीत नाहीत आणि संकटकाळी डगमगत नाहीत.\nनष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् , नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |\nनष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||\nअर्थ : [खूप] कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. [विसरल्यामुळे] गेलेली विद्या अभ्यास करून [पुन्हा] मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ [वाया] घालवला तर तो गेला तो गेलाच. [वेळ वाया घालवण टाळावं]\nयत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |\nनिरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||\nअर्थ : ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे [मोठे] वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.\nवाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषतः |\nप्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत्‌ ||\nअर्थ : ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल] विचारलेले आहे अशा [माणसालाच उपदेश] सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.\nअवज्ञात्रुटितं प्रेम नवीकर्तुं क ईश्वरः |\nसन्धिं न यान्ति स्फुटितं लाक्षालेपेन मौक्तिकम् ||\nअर्थ : अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा निर्माण करण्यास कोण बरे समर्थ आहे [एखाद्याचा अपमान झाल्यावर त्याच्याशी पुन्हा जवळीक होत नाही] जसे फुटलेले मोती लाखेच लेप लावून सांधता येत नाहीत.\nश्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |\nन हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||\nअर्थ : उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.\nयथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति |\nतथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ||\nअर्थ : ज्याप्रमाणे कुदळीने [सतत] खणत राहणाऱ्या मनुष्याला [विहिरीचे] पाणी मिळते, त्याप्रमाणे गुरूंची [निष्ठेने] सेवा करणाऱ्या [व त्यांच्याकडून विद्या मिळवू इच्छिणाऱ्या] विद्यार्थ्याला गुरुकडे असलेली विद्या मिळते.\nत्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |\nरतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय\nअर्थ : हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे [न थांबता, सतत ] समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक [दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच] विचार येवो\nविपदः सन्तु नः शश्वत्तत्र तत्र जगद्गुरो |\nभवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् || कुन्ती भागवत १स्कन्ध ८ अध्याय.\nअर्थ : हे या जगात श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णा, आम्हाला सतत संकटे येवोत [कि ज्यामुळे तुझे स्मरण होईल व त्यामुळे ] जन्ममृत्यूचा फेरा संपवणारे तुझे दर्शन होईल.\nगुरूचरित्र – अध्याय पहिला\nसंस्कृत सुभाषिते : ९\nसंस्कृत सुभाषिते : ८\nसंस्कृत सुभाषिते : ७\nसंस्कृत सुभाषिते : ७\nसंस्कृत सुभाषिते : ६\nसंस्कृत सुभाषिते : ५\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/traffic/", "date_download": "2020-03-29T22:13:22Z", "digest": "sha1:AFZJA5UJQJDTGGKLQ7TTHB6ZAKGQSDD3", "length": 12374, "nlines": 188, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates traffic Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजनता कर्फ्यू उठताच मुंबईत ट्राफिक जॅम\nकोरोना व्हायरस चा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रात 144 कलम लागू केलं तरीही रविवारच्या जनता कर्फ्यू नंतर…\nमुंबईच्या गांधी मार्केट परिसरात पुल पडल्यामुळे वाहतूक कोंडी\nमुंबईच्या किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट परिसरातील पूल पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. हा पूल…\nमुंबईमध्ये गाडीने प्रवास करत असाल तर, हि बातमी वाचाच\nमुंबईकरांना आठवड्यातून चार दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील शीव उड्डाणपूल आठवड्यातून चार…\nरोडरोमियोंवर कारवाई, 16 हजारांचा दंड वसूल\nवाहतूक पोलिसांनी रोडरोमियोंवर कारवाई करत १६ हजारांचा दंड वसूल केला आहे. हिंगोली वाहतूक शाखेने ही…\nकल्याण डोंबिवलीचे नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त, याला जबाबदार KDMC की रेल्वे\nकल्याण डोंबिवलीत दोन पुलांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल झाले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी…\nअतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ 9 ST मार्ग बंद\nअतिवृष्टीमुळे कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज- नांगनुर, चंदगड- आजरा, कुरूंदवाड- बस्तवाड, दानोळी- कवठेसार, कागल- बस्तवडे, कागल- बाणगे,…\nतब्बल 16 तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू\nशनिवारी चिपळूण मधील परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग गेले 16 तास ठप्प होता. मोठा डोंगर इथे महामार्गवर कोसळल्याने दोन्ही बाजुची वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.\nपुण��यात आजीबाईंनी सोडवली वाहतुक कोंडी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nपुण्यात नेहमी वाहतूक समस्याला सामोरे जावं लागत असून वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका पोलीस…\nपरशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, वाहतुकीवर परिणाम\nपरशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nबेधुंद कारचालकांकडून वाहतूक कर्माचाऱ्याच्याच अपहरणाचा प्रयत्न\nमुंबईत आज सकाळी एका कारचालकाने वाहतूक कर्मचाऱ्याचंच अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना घडली….\nघाटकोपरमध्ये अमृतनगर येथे झाड कोसळल्याने 10 रिक्षांच नुकसान\nघाटकोपरमधील अमृतनगर येथे 50 पूर्वीचे झाड रात्री उशिरा कोसळले. यामध्ये जीवितहानी झाली नसून जवळपास दहा रिक्षांचे नुकसान झालं आहे. दरम्यान येथील वाहतूक काहीकाळ पूर्णपणे ठप्प झाली आहे.\nमुंबईच्या रस्त्यांवर अवैध पार्किंग केल्यास 10 हजारांचा दंड\nमुंबईत अनधिकृत पार्किंग केल्यास आता वाहनचालकाला 1000 रुपये ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार…\nपावसाळ्यात मुंबईतील हे पूल बंद, मुंबईकरांचे हाल\nमुंबईत वारंवार होणाऱ्या पूल दुर्घटनेमुळे मुंबईतील 34 पूल महापालिकेने धोकादायक ठरवले आहेत. तर 29 पूल…\n7 दिवस ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’ वर ब्लॉक\nमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचं (MMRDC)चं सध्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचं काम सध्या सुरू…\n‘या’ 8 धोकादायक पुलांची होणार दुरुस्ती\nलवकरच मुंबई महापालिका मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती करणार आहे. धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय पालिकेने घेतला…\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शि��मंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2", "date_download": "2020-03-29T22:37:41Z", "digest": "sha1:PJJW6Z75BQXOADMPKIANBS7Q6MOYHO5E", "length": 24281, "nlines": 312, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ड्रीम गर्ल: Latest ड्रीम गर्ल News & Updates,ड्रीम गर्ल Photos & Images, ड्रीम गर्ल Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nदीपिकासमोर आणखी एक अडचण; 'छपाक' लीक\nअभिनेत्री आणि निर्माती दीपिका पादुकोणसमोरील अडचणींचा पाढा संपताना दिसत नाही. जेएनयूत हजेरी लावल्याने ट्रोलर्सचा सामना करावा लागल्यानंतर दीपिकाच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यात हा सिनेमा कायदेशीर अडचणीतही सापडला होता. आता 'छपाक' सिनेमा प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी लीक झाला आहे.\nसिक्वेलचा पाऊस, कॉमेडीची हौस\n२०१९ चांगलं यश देणारं ठरल्यानंतर २०२० या नव्या वर्षाकडूनही बॉलिवूडला खूप अपेक्षा आहेत. यंदा सिक्वेलचा पाऊस असेल, तर विनोदी सिनेमांचीही लाट येईल. प्रेक्षकांसाठी यंदा नेमका कोणता धमाका असेल ते जाणून घ्या.\nएकता कपूरनं 'या' दिग्दर्शकाला भेट दिली अलिशान कार\n'उनाड' होत आदित्य सरपोतदार प्रेक्षकांच्या भेटीला\nप्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि निर्माते अजित अरोरा लवकरच 'उनाड' या मराठी सिनेमातून प्रेक्षक���ंच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाचं अधिकतर चित्रीकरण कोकणात झालं आहे.\nमुंबई टाइम्स टीमप्रत्येक चित्रपट त्याचं नशीब घेऊन येतो एखाद वेळी गोष्टीत दम नसला, तरी केवळ कलाकार फॉर्मात असल्यावर सिनेमे चांगला गल्ला जमवतात...\nप्रत्येक चित्रपट त्याचं नशीब घेऊन येतो. एखाद वेळी गोष्टीत दम नसला, तरी केवळ कलाकार फॉर्मात असल्यावर सिनेमे चांगला गल्ला जमवतात. तर काही सिनेमांमध्ये चांगलं कथानक, कलाकारांचा अभिनय अशी भट्टी जमून आली, तरी हे सिनेमे आपटतात\nएकता कपूर यंदाची 'पावरफुल बिझनेस वुमन'\nमनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध निर्माती, दिग्दर्शक एकता कपूर ही यंदाच्या 'मोस्ट पावरफुल बिझनेस वुमन' पुरस्काराची मानकरी ठरली आहे. उद्योग विश्वातील प्रसिद्ध मासिक 'फॉर्च्युन इंडिया'च्या वतीनं हा पुरस्कार दिला गेला असून हा सन्मान मिळवणारी एकता ही पहिलीच चित्रपट निर्माती आहे.\n'बाला'चा कल्ला; दोन दिवसांत २५ कोटींचा गल्ला\n'अकाली गळणाऱ्या केसांची कथा' सांगणाऱ्या आयुष्मान खुरानाच्या 'बाला' चित्रपटानं बॉक्सऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. समीक्षकांकडून कौतुक झालेल्या या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी तब्बल १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळं दोन दिवसांत या चित्रपटाची कमाई २५ कोटींवर गेली आहे.\nदेशभर सध्या आर्थिक मंदीची चर्चा असली, तरी बॉक्सऑफिसवर मात्र सिनेमावाल्यांची चांदी असल्याचं चित्र दिसतंय...\nदेशभर सध्या आर्थिक मंदीची चर्चा असली, तरी बॉक्सऑफिसवर मात्र सिनेमावाल्यांची चांदी असल्याचं चित्र दिसतंय...\nदेशभर सध्या आर्थिक मंदीची चर्चा असली, तरी बॉक्सऑफिसवर मात्र सिनेमावाल्यांची चांदी असल्याचं चित्र दिसतंय...\nबाला विरुद्ध उजडा चमन... बॉक्स ऑफिसवर होणार दोन टकल्यांची टक्कर\nएकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणं हे बॉलिवूडसाठी काही नवीन नाही. मात्र, सिनेरसिकांना लवकरच बॉक्स ऑफिसवर दोन टकल्यांची टक्कर पाहायला मिळणार आहे. हे दोन टकले म्हणजे, दोन वेगवेगळ्या चित्रपटातील मध्यवर्ती पात्रे आहेत. यात कोणता टकल्याच चित्रपट बाजी मारणार आणि कोणाला 'टकला' धरून बसावं लागणार हे पाहावं लागणार आहे.\nनुसरत भरूचा चा थायलंड बीच वरील हॉट लूक\nसुट्टीचा आनंद घेताना नुसरत\nबॉलिवूडकरांची धो-धो कमाई; ५००० कोटींचा आकडा पार करणार\nबॉलिवूडसाठी यंदाचं वर्ष सुगीचं ठरल्याचं चित्र आहे. गेल्या चार वर्षांचा विचार करता, हे वर्ष सर्वाधिक कमाईचं ठरणार आहे. यंदाच्या वर्षी बॉलिवूडची कमाई पाच हजार कोटींचा आकडा पार करण्याचा अंदाज वर्तवला जातोय.\nआता या कलाकारासोबत आयुषमान करणार रोमान्स\nबॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपटा देणारा अभिनेता आयुष्मान खुराना सध्या यशाच्या शिखरावर आहे. ड्रीम गर्ल हिट ठरल्यानंतर आयुषमानचा आणखी एक सिनेमा येतोय. शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटात तो झळकणार आहे. नुकताच त्यानं या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. आयुषमानसोबत जितेंद्र कुमारची जोडी पाहायला मिळणार आहे.\n'ड्रीम गर्ल'चा पहिल्या दिवशी ९.५० कोटींचा गल्ला\n​प्रचंड चर्चा आणि लांबलचक प्रतीक्षेनंतर आज प्रदर्शित झालेल्या आयुषमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं तब्बल ९.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.\n'आयुष्मान' भव... सलग ५ सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता\nबॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपटा देणारा अभिनेता आयुष्मान खुराना सध्या यशाच्या शिखरावर आहे.यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांला मिळाला आहे.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T23:15:43Z", "digest": "sha1:6Q3AM76PDY43IKL4IYWWNTAP6OLV4KO4", "length": 25981, "nlines": 322, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "हिंदू महासभा: Latest हिंदू महासभा News & Updates,हिंदू महासभा Photos & Images, हिंदू महासभा Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML ह��स्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nकरोनाने मृत्यू झालेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारास विलंब\nतज्ज्ञांच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार, मार्गदर्शक तत्त���वे जारी करणारवृत्तसंस्था, नवी दिल्ली 'करोना'ने मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार ...\nकरोनाला रोखण्यासाठी हिंदू महासभेची 'गोमूत्र पार्टी'\nएकीकडे संपूर्ण जगात करोना हा जागतिक साथीचा आजार घोषित करण्यात आला असताना, दुसरीकडे अखिल भारतीय हिंदू महासभेने करोनावर उपाय म्हणून गोमूत्र रामबाण उपचार असल्याचा दावा केला आहे. यासाठी हिंदू महासभा शनिवारी देशातील अनेक राज्यांमध्ये गोमूत्र पार्टीचे आयोजन करत आहे. हिंदू महासभेच्या दिल्ली कार्यालयात होणाऱ्या गोमूत्र पार्टीत अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी उपस्थित राहणार आहेत.\nएमआयएम-भाजप एकाच नाण्याच्या बाजू: काँग्रेस\nहैदराबादच्या ओवैसी बंधुंचा एमआयएम पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी मुंबईत केला. एमआयएम भाजपच्या इशाऱ्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करते हे वेळोवेळी स्पष्ट झाले असून, कोणत्याही धर्माची कट्टरता ही देशासाठी घातकच आहे. त्यामुळे एमआयएम आणि भाजप या दोघांचाही निकराने विरोध झाला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.\nएमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या बाजू\nमटा विशेष प्रतिनिधी, नागपूरदिल्ली या छोट्याशा राज्याच्या निवडणुकीने देशाला मोठा संदेश दिला आहे शेवटी विकासाचे प्रश्नच महत्त्वाचे असतात...\nरणजीत बच्चन हत्या: मुंबईतून एकाला अटक\nलखनऊ येथील विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईत एका शूटरला अटक केली आहे. अटकेत असलेल्या या शूटरला लखनऊ येथे नेले जात आहे. मॉर्निग वॉकहून परतत असताना रणजीत यांची रविवारी गोळी झाडून हत्या करण्यात आली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपी ट्रेन पकडून मुंबईत फरार झाला होता.\nहिंदू महासभेच्या यूपी प्रमुखाची हत्या\nवृत्तसंस्था, लखनौआंतरराष्ट्रीय हिंदू महासभा या संघटनेच्या उत्तर प्रदेश शाखेचे प्रमुख रणजीत बच्चन यांची रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ...\nम टा प्रतिनिधी, मुंबईमाझ्या पिढीने महात्मा गांधीजींच्या मार्गाने आणीबाणीच्या विरोधात लढा दिला होता...\nसंपूर्ण जीवन स्त्रियांच्या हक्कांसाठी ���णि त्यांना सक्षम करण्यासाठी व्यतित केलेल्या डॉ विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला...\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने ...\nमुस्लिम लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका दाखल करू शकत नाही: हिंदू महासभा\nअयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने घेतल्यानंतर त्यावर आक्षेप घेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला याप्रकरणी अशी याचिका दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी भूमिका हिंदू महासभेने घेतली आहे.\n८० जणांची अनामत जप्त\nकोल्हापूर टाइम्स टीम विधानसभा निवडणूक रिंगणातील १०६ उमेदवारांपैकी ८० उमेदवारांना एकूण वैध मतांपेक्षा एक शष्टांशपेक्षा कमी मते मिळाली...\nप्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी\nजिल्ह्यातील १०६ उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार : चंदगड : रमेश रेडेकर (अपक्ष), शिवाजी पाटील (अपक्ष), संग्राम कुपेकर ...\nप्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी, २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे...\nयूपी: हिंदू महासभेच्या नेत्याचा दिवसाढवळ्या खून; मिठाईच्या डब्यातून आणला चाकू\nउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला. नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. यात तिवारी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरजिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सोमवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी १०६ उमेदवार रिंगणात राहिले...\nडॉ. मुखर्जी यांच्या जागवल्या आठवणी\nम टा खास प्रतिनिधी, नाशिक भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानदिनी भाजपा कार्यालयात बलिदान दिन साजरा करण्यात आला...\nमोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने इतर सर्व विषय पिछाडीवर गेले. मोदींच्या विरोधात आघाडी करणारे दर आठवड्याला पंतप्रधान बदलतील, तुम्हाला मजबूर सरकार हवं की मजबूत सरकार, असा प्रश्न प्रचारात ऐरणीवर आणण्यात आला. नव्या भारताची कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक नेता व भक्कम संघटना भाजपने उभारली.\nसुनील तांबे मोदी-वादी आणि मोदी-विरोधी असं निवडणुकीचं स्वरुप झाल्याने इतर सर्व विषय पिछाडीवर गेले...\nमेरिट बचाओ, देश बचाओ\n- खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा संविधान चौकात आक्रोशम टा...\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/12/11/5261/", "date_download": "2020-03-29T22:29:32Z", "digest": "sha1:QQC2GSDIE35LKX2RZULI6L7IVMUHXBHP", "length": 13509, "nlines": 116, "source_domain": "www.krushirang.com", "title": "डाळिंब | उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी..!", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरडाळिंब | उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी..\nडाळिंब | उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथमस्थानी..\nDecember 11, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रीय, व्यवसाय व अर्थ, शेती, शेतीकथा 0\nडाळिंब या कोरडवाहू फळपिक लागवडीद्वारे महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण पट्ट्याच्या भागातील हजारो शेतकऱ्यांना बागायतदार म्हणून मिरवण्याची संधी मिळाली आहे. मात्र, आता वातावरणीय बदलाच्या आणीबाणीच्या परिस्थितीती इतर पिकांप्रमानेच या कोरडवाहू नगदी पिकाला मोठा फटका बसला आहे. देशात डाळिंब लागवड आणि उत्पादनात एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६० टक्क्यापेक्षा जास्त इतका म��ठा आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढत असतानाच अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक संकटात आहेत.\nलेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग\nडाळिंब म्हटले की, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागातील दुष्काळी आणि आता अगदी बागायती म्हणवून घेणाऱ्या भागातील पिक अशीच ओळख आहे. महाराष्ट्र राज्याची या पिकामधील मोनोपॉली संपण्याची काही चिन्हे नाहीत. मात्र, देशांतर्गत बाजारात इतर फळांमध्ये डाळिंब फळाला विशेष मनाचे स्थान नसतानाच अतिरिक्त रासायनिक फवारणीमुळे निर्यातीला खोडा बसून या पिकाच्या उत्पादकांना अनेकदा नुकसानीचा सौदा करावा लागत आहे. हेच चित्र बदलण्यासाठी सरकारी पातळीवरून निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना आणि शेतकऱ्यांच्या स्तरावर दर्जेदार विषमुक्त फळांचे उत्पादन करण्याचे मोठे आव्हान आहे.\nसध्या भगवा डाळिंब जातीच्या वाणाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. या भगवा वाणाच्या फळांना वर्षभर सरासरी ४० रुपयांचा भाव मिळतो. मात्र, एकूण शेतीमधील गुंतवणूक, उत्पादनासाठी झालेला खर्च आणि विक्रीद्वारे हातात आलेली रक्कम याचा मेळ लक्षात घेता या फळांना किमान ५० रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्तीचा भाव घाऊक बाजारात मिळण्याची गरज आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना फायदा आणि बहुसंख्य शेतकऱ्यांना तोटा सहन करून डाळिंब शेती करावी लागत आहे. अशावेळी खर्च कमी करून उत्तम दर्जाचे फळ उत्पादित करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सरकारी व शेतकरी या दोघांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. रासायनिक कृषी निविष्ठा उत्पादक व विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून शेताकार्यान्चो होणारी लुट रोखण्यासाठी कृषी विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.\nभारतातील डाळिंब उत्पादक प्रमुख राज्ये व त्यांची उत्पादन टक्केवारी अशी : (आकडेवारी वर्ष २०१७-१८)\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपंचायत समिती सभापतीपदासाठी उद्या आरक्षण सोडत\nBlog | आणि साहेबांकडे पाहण्याची दृष्टीच बदलली…\n‘हम बुरे ही ठीक है’; पहा नेमके काय म्हणाले संजय राउत\nNovember 21, 2019 Team Krushirang औरंगाबाद, ट्रेंडिंग, नागपूर, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई : शिवसेना खासदार संजय राउत यांनी आता खऱ्या अर्थाने भाजपला अंगावर घेऊन राज्यातील राजकारणात रंगत आणली आहे. त्यामुळेच त्यांचे सूचक ट्विट ���ध्या ट्रेंडमध्ये आहेत. आजही सकाळीच ट्विट करून राउत यांनी ट्विस्ट आणला आहे. त्यांनी [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nBlog | त्या लोकशाहीला केवळ देवच वाचवू शकतो..\nNovember 8, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nखरे म्हणजे पक्षीय व्यवस्थेला कुठलाही घटनात्मक वा वैधानिक आधार नाही. स्वातंत्र्यांनंतर निवडणूक आयोगाच्या कुठल्यातरी परिशिष्ठात पक्षीय व्यवस्थेचा उल्लेख टाकला गेला. त्यामागे कुठलाही शास्त्रीय अभ्यास नाही वा या व्यवस्थेचे लोकशाहीला काही लाभ होतील अशी तात्विक नियमावलीही [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nJune 27, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पशुसंवर्धन, पुणे, महाराष्ट्र, शेती 0\nअहमदनगर : भयानक दुष्काळ असतानाही चारा छावण्या लवकर मंजुर होत नव्हत्या. फेब्रुवारीत कशाबशा छावण्या मंजूर झाल्या तर त्यातही पाच जनावरे न्यायला परवानगी होती. पण काहीच नसल्याने पाच तर पाच, पण पाच तरी जनावरांना अन्न-पाणी मिळाले. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/knowledge-of-diwali/articleshow/66499056.cms", "date_download": "2020-03-29T22:22:44Z", "digest": "sha1:QPS6I2X3XGKWYVKFYYWZ6EWYPBRMS2DZ", "length": 16498, "nlines": 196, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Column News: ज्ञानाची दिवाळी! - knowledge of diwali! | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nचैतन्याचा, आनंदाचा प्रकाशपुंज प्रत्येक भारतीयाच्या हातामध्ये ठेवणारे प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी...\nचैतन्याचा, आनंदाचा प्रकाशपुंज प्रत्येक भारतीयाच्या हातामध्ये ठेवणारे प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी. संपूर्ण भारतीय मन ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात असते, तो क्षण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या या चैतन्यमयी पदन्यासामुळे संपूर्ण भारतवर्ष उजळून निघते, म्हणूनच लोकसाहित्याच्या संशोधिका डॉ. तारा भवाळकर 'सणांची साम्राज्ञी' म्हणून दिवाळीचे कौतुक करताना दिसतात.\nपरंपरागत भारतीय मानसिकतेने दिवाळी सणाला पौराणिक संदर्भविश्वात अलगद नेऊन बसविले आहे. श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला तो आनंदाचा क्षण म्हणजे दिवाळी. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले. त्यावेळी अयोध्या दिव्यांनी उजळून गेली होती. तो दिवस म्हणजे दिवाळी. समुद्रमंथनातून लक्ष्मी आणि धन्वंतरीची उत्पत्ती झाली म्हणून दिवाळीला सुखसमृद्धीचे प्रतीक म्हणून 'लक्ष्मीपूजन' करावे तसेच आरोग्यासाठी उपयुक्त अशा औषधांचा योजक म्हणून धन्वंतरीची पूजा, अशी समाजधारणा. त्याला अनुसरून दिवाळी दिवशी इतके दिवे उजळले जातात की, अमावास्येची रात्र पौर्णिमेच्या रात्रीत कधी रूपांतरित होते, हे कळतही नाही.\nआख्यायिकेबरोबर दिवाळीला संतांच्या विचारशलाकांचाही स्पर्श झाला आहे. त्यामुळेच संत ज्ञानदेव 'ज्ञानाची दिवाळी' अशी अनोखी कल्पना मांडतात. दीप लावून दिवाळी करण्याबरोबरच ज्ञानी होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पेरत जाणे, ही खरी दिवाळी असे ज्ञानदेवांना वाटते. अशी ज्ञानाची दिवाळी श्रोत्यांना प्राप्त झाली की, सर्वांना श्रवणसुखाचा सोहळा अनुभवता येईल. सर्वत्र आनंदाचा 'अमृतानुभव' येईल, असे ज्ञानदेवांना वाटते म्हणून ते लिहितात,\n जगा राणीव दे प्रकाशाची\nतैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची\nदिवाळी शहर आणि खेडं असा भेदभाव करीत नाही. शहरी झगमगाटाइतकीच खेड्यातील दिवाळी उत्साहाने ओथंबून येते. खेडेगावातील दिवाळीचे चैतन्य शेतशिवारातून घरादारात हिंदकळत येते. घर, अंगण, गोठा यात दिवाळी प्रसन्नपणे नांदते. सोयाबीन, भातपिकांची मळणी होऊन खळ्यावरची लक्ष्मी दिवाळीदिवशी घरात वस्तीला आलेली असते. गुरेढोरे लख्ख धुऊन रानफुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालून शेतकऱ्याच्या या दौलतीला मनोभावे ओवाळले जाते आणि घरादाराला बांधलेली रानफुलांची, सोयाबीनच्या शेंगांची तोरणं थंड बोचऱ्या वाऱ्यात आनंदाने खिदळून उठतात.\nशेणामातीने सारवलेला, हळदी-कुंकवाच्या बोटांनी गंधलेला अंगणातील तुळशीकट्टा उत्साहात भर घालतो. अशावेळी जनावरांना, रानातल्या पिकांना मध्यवर्त��� ठेवून दिवाळीची गाणी गायली जातात. तुळशीच्या मंजिऱ्यांसोबत डुलणारं गृहिणीचं तुळसगाणं तर अप्रतिमच ठरतं.\n'अगं अगं तुळशीबाळ, तुला अमृताचे आळे\nरामाने लावली, लक्ष्मणाने आणली\nतुळशीआई माझा नमस्कार तुला\nशंभो शिवहरा करीन तुझी सेवा\nमोत्याच्या राशी बारसी दिवशी\nमला लागलं शिवाचं ध्यान\nअगं अगं तुळशी मी एक आळशी\nतुला घालीन पाण्याची कळशी\nतू म्हणशील केव्हा केव्हा\nतर मला जमेल तेव्हा\nसाठ होऊ दे पित्रांची\nहा संवाद दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतो.\nबदलत्या काळाबरोबर दिवाळीला सजगतेचे भान देणे गरजेचं आहे. ध्वनी व हवेचे प्रदूषण करणारे फटाके उडवणं, सोडलं पाहिजे. प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संकल्प हवा. आज अनेक तरुण मंडळे 'माणुसकीची भिंत'सारखे उपक्रम राबवून अनाथ, वंचित, गोरगरिबांना फराळ, कपडे भेट देण्याचे उपक्रम राबवित आहेत.\n'दिवाळी पहाट'सारखे गायनाचे कार्यक्रम, निसर्ग पर्यटन असे उपक्रम होत आहेतच. दिवाळीचे हे बदलते स्वरूप कृतज्ञता, सभ्यता, मनाची संपन्नता या सद्गुणांचे भरण-पोषण करणारे असेल, तर या बदलांचे स्वागत निश्चितच करावे लागेल. संत ज्ञानदेवांच्या भावविश्वातील 'ज्ञानाची दिवाळी' साकारत असेल, तर हे नव्या बदलाचे 'ज्ञानाचे दिवे' जपून ठेवणे समाजहिताचे ठरेल, हे निश्चित\n- प्रा. डॉ. सुजय पाटील\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफॅटी लिव्हर; लक्षणे, तपासण्या आणि उपचार\nहिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ आणि त्यावरील उपचार\nकावीळ आणि तिचे प्रकार\nनवजात अर्भकांना होणारे आजार\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nतरुण मुलींचा दृष्टिकोन मांडणाऱ्या कथा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E2%80%99%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-114081800020_1.html", "date_download": "2020-03-29T20:23:36Z", "digest": "sha1:Z6WSLRPXLJTTH5T3N3GSCFOUIEGE7Q4J", "length": 11396, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वीकेंडच्या ‘सर्च’मध्ये लोणावळ्याला पसंती | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवीकेंडच्या ‘सर्च’मध्ये लोणावळ्याला पसंती\nधुक्याच्या दुलईत लपलेल्या डोंगरदर्‍या अन् कडय़ांवरून कोसळणार्‍या धबधब्यांमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणाला भुलणार्‍या पर्यटकांनी ‘लोणावळ्या’ला अव्वल पर्यटनस्थळाचा मान दिला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पर्यटकांनी ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च लोणावळ्यासाठी केला असून, त्यापाठोपाठ महाबळेश्वर आणि माथेरानचा क्रमांक लागतो.\nगुगलने पावसाळी पर्यटन स्थळांसाठी पर्यटकांनी मागील तीन महिन्यांमध्ये कोणती माहिती मागविण्यात आली, याचे मूल्यांकन केले आहे. त्यात सर्वाधिक सर्च लोणावळ्यासाठी झाल्याचे दिसून आले आहे. नयनरम्य निसर्ग सौंदर्य आणि सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी या दोन कारणांमुळे पर्यटकांनी लोणावळ्याला प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष गुगलने काढल्याचे कंपनीच्या पारूल बत्रा यांनी दिली.\nपावसाळ्याचे वेध लागल्यानंतर ‘वीकेंड ट्रीप’च्या आयोजनांना वेग येतो. बहुतांश पर्यटक जून ते सप्टेंबरदरम्यान दोन ते तीन दिवसाच्या छोटय़ा सहलींना प्राधान्य देतात. या धर्तीवर पर्यटनाचा ट्रेंड जाणून घेण्यासाठी ‘गुगल’ने विशेष ‘सर्च’ मोहीम राबवली. त्यानुसार पावसाळ्यामध्ये पर्यटकांकडून सर्च इंजिनवर धबधबे, अभयारण्ये, किल्ले आणि समुद्रकिनार्‍याबाबत सर्वाधिक विचारणा होते. यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांनी लोणावळ्याबद्दल खूप विचारणा केल्याचे दिसून आले आहे.\nसर्च देणार्‍यांमध्ये मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांचा क्रमांक वरचा आहे. लोणावळ्याबरोबरच एकपेक्षा अधिक दिवसांच्या सहलीसाठी महाबळेश्वर आणि माथेरानचाही पर्याय पुढे आल्याचे दिसून आले आहे.\nरामसेज : का नाव पडलं \nआरोग्य पर्यटनात भारत नंबर वन\nमसुरी : निसर्गाचा अप्रतिम आविष्कार\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी ला��ून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/author/tusharrandhaveeprabhat-net/page/3/", "date_download": "2020-03-29T22:12:31Z", "digest": "sha1:BW4ZRS4U5MYQRA4ZMRVZN7IWBWVEHQLH", "length": 6210, "nlines": 98, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात वृत्तसेवा, Author at Dainik Prabhat - Page 3 of 6", "raw_content": "\nनगरसेवक मयूर कलाटेंचे मानधन संरक्षण सहाय्यता निधीला\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी - पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या…\nअर्थसंकल्पांतील आकड्यांचा फुगवटा कमी होण्याची शक्‍यता\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019 - 2020 या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (दि.18) स्थायी…\nपिंपरीत उभारणार 110 सदनिका\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी - पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 110 सदनिका…\nलहुजी साळवे, वासुदेव फडके यांना महापालिकेचे अभिवादन\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी -लहूजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड…\nज्योत्स्ना शिंदे यांच्या बदलीचा प्रस्ताव\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी- राज्य सरकारकडून प्रतिनियुक्‍तीवर आलेल्या महापालिका शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी…\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच…\nपीएमपीला संचलन तूट दिल्याने महापौर नाराज\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी- संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी…\n“रिंग’ निविदांवर स्थायीची वक्रदृष्टी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने काढलेल्या रस्ते विकास कामाच्या पाच निविदांमध्ये रिंग झाल्याची बाब…\nमहापालिकेत कनिष्ठ व उप अभियंत्यांच्या घाऊक बदल्या\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील बदलीस पात्र ठरलेल्या कनिष्ठ व…\nपार्थ पवारांकडून चिंचवडमध्ये गाठीभेटी सुरू\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago 0\nपिंपरी - मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी आज चिंचवड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000006791", "date_download": "2020-03-29T21:40:42Z", "digest": "sha1:2EBVLOQTRO23ETEQ2XMVMVIWGRD6CJ5R", "length": 8485, "nlines": 26, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "वारजे बाह्यवळण मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यु; दोन जण जखमी accident, ikers accident, warje police, katraj dehuroad bypass, highway", "raw_content": "पुणे, दि.१३ (चेकमेट टाईम्स): वारजे मधून गेलेल्या कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nसूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रणजीत ब्रिजेश कमल (वय.२६ रा.वारजे) आणि श्रीकांत चौधरी (वय.३२ रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून, अविनाश मनोहर जोगदंड (वय.२७ रा.दांगट इस्टेट, शिवणे, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअविनाश जोगदंड आणि मयत ब्रिजेश कमल याच्यासह आणखीन एक मित्र असे तिघेजण वारजे च���काकडून चांदणी चौकाच्या दिशेने कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्याने जात असताना, पॉप्युलर नगर समोरील, स्पंदन इमारतीजवळ पुलाच्या कामासाठी नव्याने आणून टाकलेल्या मोठ्या सिमेंट पाईपला रात्री ९ च्या सुमारास अविनाश चालवत असलेल्या दुचाकीचा हॅडल लागून त्यात मागे बसलेल्या ब्रीजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ब्रिजेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर अविनाश याच्यासह त्यांच्या आणखीन एका मित्रावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nब्रिजेश याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेबाबत अविनाश जोगदंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस शिपाई ए. व्ही. सावंत यांनी याबाबत वारजे पोलिसात तक्रार दिली आहे.\nतर हा अपघात झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूस असलेल्या हॉटेल राजमुद्रा समोर रस्ता ओलांडत असताना, ट्रकने चिरडल्याने झालेल्या अपघातात श्रीकांत चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री एक ते दीडच्या सुमारास घडला. याबाबत ट्रकचालकाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nसदरील दोन्ही अपघात झालेल्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम चालू असून, तेथे सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र ब्रिजेशचा मृत्यू झालेल्या ठिकाणी टाकण्यात आलेले ते सिमेंट पाईप रस्त्याच्या एकदम कडेला टाकण्यात आलेले असून, तिथे रस्ता निमुळता होत असल्याने अनेक वेगवान वह्ने समोरासमोर येऊन अपघात नित्याचे झालेले असतानाच, नव्याने टाकण्यात आलेल्या या सिमेंट पाईपला धोक्याचा इशारा देणारे कोणतेही फलक अथवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत.\nत्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशझोतात पाईप न दिसल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज नागरिक वर्तवत होते. तर आणखीन अपघात आणि मृत्यू होण्यापूर्वी त्या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारे फलक, सुरक्षा कठडे लावण्यात यावेत, अथवा ते पाईप तेथून इतरत्र हलवावेत अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.\nखालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ ��र्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.\n1000006791 1000000043 वारजे बाह्यवळण मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यु; दोन जण जखमी\n1000006790 1000000043 कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या वडगाव पुलावर अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यु\n1000006789 1000000043 शिवणे मध्ये रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठाचा मृत्यु\n1000006764 1000000043 जाहिरातीचा फलक डोक्यावर पडल्याने पुनावळे येथे महिलेचा मृत्यू\n1000006760 1000000043 जेजुरी’वरून पुण्याकडे येताना बोपदेव घाटात बस उलटली; प्रवासी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/petrol-diesel-price-down-on-fifth-consecutive-day/articleshow/74056349.cms", "date_download": "2020-03-29T22:37:55Z", "digest": "sha1:BLBQMQEBNJ4RF5YYXYXSGMNDGTU34G75", "length": 13452, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "petrol diesel price down : सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त - petrol diesel price down on fifth consecutive day | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nसलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त\n'करोना व्हायरस'च्या प्रकोपाने चीनमधील कमी झालेली मागणी आणि जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सलग पाचव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. सोमवारी पेट्रोल देशभरात १३ ते १६ पैसे तर डिझेल १६ ते २० पैसे स्वस्त झाले.\nसलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त\nमुंबई : 'करोना व्हायरस'च्या प्रकोपाने चीनमधील कमी झालेली मागणी आणि जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सलग पाचव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. सोमवारी पेट्रोल देशभरात १३ ते १६ पैसे तर डिझेल १६ ते २० पैसे स्वस्त झाले.\nमागील आठवडाभरात कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये प्रति बॅरल १० डॉलरची घसरण झाली आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपन्यांचा तेल आयातीचा खर्च कमी झाला आहे. खनिज तेलातील घसरणीने तेल कंपन्या इंधन दरात कपात करीत आहेत.\n...तर मार्चमध्ये बॅंका सलग ६ दिवस बंद\nआजच्या दर कपातीनंतर सोमवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ७७.७६ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ६८. १९ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात १३ पैशांची घट झाली आणि पेट्रोलचा भाव ७२.१० रुपयांपर्यंत खाली आला आहे. डिझेलचा दर ६५.०७ रुपये आहे. मागील १२ जानेवारीपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी साडेतीन रुपयांची घसरण केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेल जवळपास एक रुपयाने स्वस्त झाले आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल ७४.५५ रुपये असून डिझेल ६७.२८ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ७४.९० रुपये असून डिझेल ६८.७२ रुपये आहे. हैदराबादमध्ये ७६.१६ रुपये असून डिझेल ७०.८८ रुपये आहे.\nवाचा :करोनामुळं पर्यटन उद्योग संकटात; ३५०० कोटींचं नुकसान\nचीनमध्ये 'करोना विषाणू'ने कहर केला असून मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या विषाणूमुळे चिनी अर्थव्यवस्था जवळपास ठप्प पडली आहे. परिणामी चीनमधील खनिज तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचे पडसाद जागतिक कमॉडिटी बाजारावर उमटले आहे. कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव ३८ सेंट्सने घसरून ५३.६३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत कमी झाला आहे. अमेरिकेतील बाजारात तो ४९.५६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला आहे.\nप्रमुख शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर\nमुंबई ७७.७६ ६८. १९\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपैसाच नाही, EMI पुढे ढकला; केंद्राकडे मागणी\nकर्जे होणार स्वस्त ; RBI ची व्याजदर कपात\nनफावसुली ; सोने दरात झाली घसरण\nसोने महागले ; आठवडाभरानंतर पुन्हा तेजीत\n८.३ कोटी महिलांना मोफत गॅस सिलिंडर\nइतर बातम्या:पेट्रोल दरात घसरण|डिझेल स्वस्त|खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट|petrol diesel price down|crude prices down|Corona virus\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त...\nदुग्धविकासातून एक कोटी रोजगारनिर्मित���चे लक्ष्य...\nदुग्धविकासातून एक कोटी रोजगार...\nनवी कंपनी स्थापणे सोपे...\nमार्च महिन्यात बँका सलग सहा दिवस बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2020-03-29T22:58:01Z", "digest": "sha1:U3NY5IG2MFNUCV5HT2HCJ5Q44AXT3W4A", "length": 27710, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ऑनलाइन ट्रान्झॅक्शन: Latest ऑनलाइन ट्रान्झॅक्शन News & Updates,ऑनलाइन ट्रान्झॅक्शन Photos & Images, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nइंटरनेटवर वेळ घालवण्यात भारतीय चीन आणि जपानच्या पुढे\nसोशल मीडिया मॅनेजमेंट फर्म व्ही आर सोशल आणि Hootsuite ने जगभरातील इंटरनेट युजर्स आणि मोबाइल युजर्सची आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालाला Digital 2020 नाव दिले आहे.\nOTP शिवाय २ हजारांचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन\nदेशातील ऑनलाइन कंपन्या आता आपल्या प्लेटफॉर्मवरून २ हजार रुपयांपर्यंत पेमेंट साठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी रद्द करणार आहे. कंपन्यांच्या या निर्णयानंतर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणे खूपच सोपे होणार आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने यासाठी सर्वात आधी पुढाकार घेतला आहे.\nबँकांचे ऑनलाइन व्यवहार फेल\nखासगी क्षेत्रातल्या बँकांच्या हजारो ग्राहकांचे ऑनलाइन व्यवहार मंगळवारी फेल होत होते, त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातारवण होते. एकीकडे सुरू असलेल्या शेकडो ऑनलाइन ऑफर्स आणि पगाराचा दिवस असं सगळंच एकावेळी आल्याने ट्रान्झॅक्शन फेल होत होते. पण सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरत असल्याने लोक चिंतेत होते.\nई-पेमेंट फेल: रिफंड येईपर्यंत बँक भरणार दंड\nजर तुमचं ऑनलाइन ट्रान्झॅक्शन काही कारणास्तव अयशस्वी झाले आणि एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी १०० रुपये मिळणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.\nएटीएम क्लोनिंगचे आणखी दोन बळी\nविदेशातून काढले पैसे मटा प्रतिनिधी, नागपूर हायटेक पद्धतीने आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे...\n​ पेटीएम, भीम नव्हे; रोखच किंग\nनोटाबंदीने प्रत्येकाच्या खिशातील रोख लंपास केली. त्यामुळे दैनंदिन व्यवहार कसे करावे, असा प्रश्न जनसामान्यांना पडला होता. बँकेतून रोख निघत नव्हती, तर हाताची रोखही संपली होती. तेव्हा अनेकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करणे सुरू केले. तर नोटाबंदीनंतर ऑनलाइन पेमेंट आणि कॅशलेस व्यवहार करता यावेत म्हणून पेटीएमसारख्या ई-वॉलेटची बाजारात चलती झाली. मात्र आता ऑनलाइनऐवजी ऑफलाइन व्यवहारांकडे ग्राहक वळतो आहे.\n​ घरकुलाची रक्कम कर्जात वजा\nयवतमाळ जिल्ह्यातील मालखेडच्या बबन मेश्राम यांना सरकारी योजनेतून घरकुल मंजूर झाले. निधी मिळून काम अंतिम टप्प्यात आले. पण, शेतकरी असणे त्यांच्यासाठी गुन्हा ठरला. रक्कम खात्यात असूनही पीक कर्ज भरत नसल्याचे पाहून बँकेने आठ हजार रुपयांचा हप्ता कापला. घरकुलाची रक्कम कर्जात वळती करता येत नसल्याने बीडीओंनी नोटीस बजावली. तरीही रक्कम परत देता येत नसल्याचे सांगत बँकेने नव्याने कर्ज देण्याचा पर्याय ठेवला. आता मेश्राम यांनी नवे कर्ज घेण्यास नकार दिला आहे. घरकुलाचे बांधकाम ठप्प पडले. उसनवारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे मागण्यासाठी दुकानदार चकरा मारत आहेत. सरकार आणि विरोधकांच्या राजकारणात बँक विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.\n‘ऑनलाइन’ फसवणुकीतून पोलिसांना गुंगारा\nइंडियन कझ्युमर कंम्प्लेट या वेबसाइटव्दारे बँकांबाबत तक्रारदारांनी दिलेल्या माहितीवरून ऑनलाइन व्यवहार करून फसवणाऱ्याला पुणे पोलिसांच्या सायबर सेलने नुकतीच अटक केली. बँकांकडून मिळालेल्या असुविधेबाबत तक्रार करताना मेटाकुटीला आलेल्यांना त्या माहितीच्या आधारेच फसविले जात असल्याने पुण्यासह देशातील अनेक जण गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. एका माजी सैनिकाला अशाच प्रकारे फसविल्यावर सायबर सेलने त्याचा माग काढून तपास सुरू केला. पुण्यातून बेंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत झालेल्या असलेल्या या युवकाला अटक होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.\nपूर्ण कॅशलेसचा अट्टहास नकोच\n‘जुन्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. मात्र, देशातील सध्याची स्थिती बघता पूर्ण कॅशलेसचा अट्टहास करणे पूर्णतः चुकीचे आहे. कॅशलेससाठी यंत्रणा अपुरी आहे. देशातील सर्वसामान्यांचा विचार न करता कॅशलेसचा आग्रह धरला तर व्यवहार कोलमडण्याचा धोका आहे’, अशी भीती प्रसिद्ध आयकर व विक्रीकर सल्लागार गिरीश धोंड य��ंनी वर्तवली.\n​ विद्यापीठांनो, धनादेशाने शुल्क स्वीकारा\nकेंद्र सरकारने ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद केल्याने निर्माण झालेल्या आपातस्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांनी विविध प्रकारचे शुल्क धनादेशाने स्वीकारावेत, असे आदेश दिले आहेत. राज्यात नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. बैठकीला रिझर्व बँक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nउल्हासनगरमध्ये कॅनरा बँक खातेदारांचे अकाउंट हॅक\nउल्हासनगर येथील कॅनरा बँकेच्या शाखेतून तब्बल १५ खातेदारांचे खाते हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातून रविवारी रात्रीच्या सुमारास हजारो रुपयांचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करण्यात आले. या प्रकारामुळे बँक खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून सोमवारी ग्राहकांनी बँकेमध्ये जाब विचारत सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली.\n‘लायसन्स’ साठी ऑनलाइन अपॉइंटमेंट\nलर्निंग लायसन्ससाठी तासनतास रांगेत उभे राहण्याच्या आणि हेलपाटे मारण्याच्या कटकटीपासून नागरिकांची आता सुटका होणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून त्यासाठी घरबसल्या अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे.\nहल्ली सगळंकाही ऑनलाइन असतं. मित्र-मैत्रिणी, गप्पा, रूसवे-फुगवे, भेटीगाठी, प्रेम इतकंच काय तर अगदी लग्न-पत्रिकाही आणि इव्हेण्ट्सही. मग या सगळ्यात गिफ्ट्स आणि त्यासाठी केलं जाणारं शॉपिंगही. जवळपास सगळी पेमेण्ट्स ऑनलाइन करण्याचीही हल्ली सोय आहे.\nहल्ली सगळंकाही ऑनलाइन असतं. मित्र-मैत्रिणी, गप्पा, रूसवे-फुगवे, भेटीगाठी, प्रेम इतकंच काय तर अगदी लग्न-पत्रिकाही आणि इव्हेण्ट्सही. मग या सगळ्यात गिफ्ट्स आणि त्यासाठी केलं जाणारं शॉपिंगही. जवळपास सगळी पेमेण्ट्स ऑनलाइन करण्याचीही हल्ली सोय आहे. रांगेत उभे राहून वेळ घालवत 'सुट्टे पैसे द्या', 'ही नोट चालणार नाही' अशी काही कटकट सहन करण्यापेक्षा ऑनलाइन पेमेण्टचा पर्याय आजकाल अनेकजण अवलंबतात.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/union-budget-by-arun-jaitley", "date_download": "2020-03-29T21:55:46Z", "digest": "sha1:HYI4MF2QH367LV5DLVRCGIKJRKM4LXMS", "length": 24449, "nlines": 294, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "union budget by arun jaitley: Latest union budget by arun jaitley News & Updates,union budget by arun jaitley Photos & Images, union budget by arun jaitley Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या ...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र...\nकरोनाशी लढा यशस्वी; राज्यात ३४ रुग्णांना ड...\n...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित प...\nजगच संकटात आहे; कोणीही मदतीला येणार नाही: ...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजार...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रण���ीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nविविध घटकांना न्याय मिळाला: फडणवीस\nसर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करण्यात आला असून शेतकरी, गरीब, महिला, युवा, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना त्यातून न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.\nजेटलींनी एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतले\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदार वर्गाला दिलासा देण्याच्या नावाखाली ४० हजार रुपयांचे 'स्टॅण्डर्ड डिडक्शन' देण्याची घोषणा केली खरी पण दुसरीकडे ट्रान्सपोर्ट अलाउंस आणि मेडिकल रिइंबर्समेंटची सुविधा काढून घेतली आहे. आजवर १५ हजार रुपयांपर्यंतचे मेडिकल बिल आणि १९ हजार २०० रुपयांपर्यंतच्या ट्रान्सपोर्ट अलाउंसवर करसवलत मिळत होती.\nअर्थसंकल्पावर राहुल यांचे मौन\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना वित्तीय तुटीवर चिंता व्यक्त केली असून ही तूट भरून कशी काढणार, असा सवालही उपस्थित केला आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र अर्थसंकल्पावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nटीव्ही, मोबाइल महागणार; प्रत्येक बिलावर अधि'भार'\nलोकसभेसह नऊ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प मांडला आहे. मात्र हे करताना सरकारने कस्टम ड्यूटी वाढवली आहे. त्यामुळे टीव्ही आणि मोबाइल महागणार आहे. त्याशिवाय प्रत्येक बिलावर अधिभार वाढविण्यात आल्याने कोणत्याही बिलावर आता एक टक्का अधिक रक्कम आकारली जाणार आहे. दरम्यान अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे.\nग्रामीण क्षेत्र आणि पायाभूत सुविधांवर भर: जेटली\nयंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचं सांगतानाच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजीही या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भारताच्या विकासावर अधिक भर देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.\nप्रत्येकाला घर मिळणार, १०२ कोटींची तरतूद\nकेंद्रसरकारने २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं आहे. त्यासाठी यंदा ५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढच्या वर्षासाठीही ५१ कोटी अशी १०२ कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज केली.\nशेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव\nशेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनला योग्य हमी भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा मोठा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज जाहीर केला. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.\nजनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प: मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची तोंडभरून स्तुती केली आहे. 'हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. त्याचप्रमाणे 'नव भारता'च्या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे,' अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.\n५० कोटी गरिबांना ५ लाखांचं विमा संरक्षण\nराष्ट्रीय सुरक्षा विमा योजने अंतर्गत सध्या गरिबांना ३० हजार रुपये विमा संरक्षण दिलं जातं. आता त्यात भरघोस वाढ करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत आता देशातील १० कोटी कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाखाचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याचाच अर्थ या विमा योजनेचा सा��ारणपणे ५० कोटी लोकांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तशी घोषणा केली आहे.\nअपेक्षा होवोत आज सार्थ\nकेंद्र सरकारचा पाचवा अर्थसंकल्प आज, १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. थांबलेली रोजगारनिर्मिती पुन्हा सुरू कशी होईल, प्राप्तिकर सुसह्य कसा होईल आणि त्याचवेळी सामान्यांच्या हातात पैसा कसा शिल्लक राहील, यावर सरकारला भर द्यावा लागणार आहे. सर्वसामानव्य नागरिकाचे म्हणूनच या अर्थसंकल्पाकडे लक्ष राहणार आहे.\nमुंबईकरांच्या सुविधेसाठी अर्थसंकल्पात तरतूद\nअर्थसंकल्पाची उत्सुकता वाढत असतानाच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज, गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी भरीव तरतूद असण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी बुधवारी दुपारी अचानक परळ, एल्फिन्स्टन येथील पादचारी पुलांची पाहणी करताना मुंबईकरांना दिलासा मिळणाऱ्या सुविधा मिळतील, असे सूतोवाचही केले.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nमोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/vacancies/3", "date_download": "2020-03-29T23:11:27Z", "digest": "sha1:JEV4DSCJMWFDQTTAPR4UHI37UPU557TX", "length": 22713, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "vacancies: Latest vacancies News & Updates,vacancies Photos & Images, vacancies Videos | Maharashtra Times - Page 3", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करो��ा विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nशिक्षण सेवक कालावधी तीन वर्षेच\nराज्यातील शिक्षण सेवकांचा कालावधी पाच वर्षांचा होणार काय, याबाबत गेले दोन दिवस उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र हा कालावधी तीन वर्षांचाच असेल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केल्याने हा संभ्रम दूर झाला आहे.\nरिक्त पदांविषयी सर्वेक्षण करा\nराज्यभरातील सरकारी व पालिका रुग्णालयांत पुरेसे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी आवश्यक संख्येत आहेत का आणि किती पदे रिक्त आहेत\n७२ हजार पदे भरणार; मुख्यमंत्र्य��ंची घोषणा\nराज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षांत ७२ हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केली.\nएमटेक, एमसीए विद्यार्थ्यांना हवी शिपाईची नोकरी\nराज्यभरात ५ हजारांहून अधिक हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यात नागपूर जिल्ह्यात एकूण ३९८ हवालदारांची भरती होईल. यात नागपूर शहराकरिता २१० तर नागपूर ग्रामीणमध्ये १०१ आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहाकरिता ८७ हवालदारांची भरती करण्यात येणार आहे.\nदोन कोटीहून अधिक प्रवाशांचा भार दररोज वाहणाऱ्या भारतीय रेल्वेने अखेर मेगा भरतीचा निर्णय घेतला असून, उशिरा का होईना पण रेल्वे प्रशासनाला सुबुद्धी सुचली.\nचारशे शाळांत सव्वा पाच हजार जागा रिक्त\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ३९५ शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्क्यांप्रमाणे पूर्व प्राथमिकसाठी १६८ आणि इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी ५ हजार २१४ जागा राखीव ठेवल्या आहेत.\nकेंद्र सरकार करणार मेगा भरती\nवाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडिमार सुरू केला असताना त्याला शह देण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे.\nभारतातील महत्त्वाची क्षेत्रं भरतीच्या प्रतिक्षेत\nपोलिसांच्या १६९ जागांसाठी २७ हजार उमेदवार\nशहर आणि ग्रामीण पोलिस दलातील १६९ रिक्त जागांसाठी तब्बल २७ हजार ७२० इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे.\nन्यायालयीन कर्मचाऱ्यांची ४१, ७५५ पदे रिक्त\n'सुप्रीम कोर्टामुळंच न्यायाधीशांची पदं रिक्त'\nसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्यास होणाऱ्या विलंबासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयालाच जबाबदार धरलं आहे. 'न्यायाधीशांची नियुक्ती लवकरात लवकर करण्यासाठी सरकार आग्रही आहे. मात्र, न्यायाधीशांची नियुक्ती नव्या प्रक्रियेद्वारे करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळं आमचे हात बांधले गेले आहेत,' असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.\nJ&K पोलिसमध्ये ४ हजार जागांसाठी भरती\nदिल्ली: लोकायुक्त नेमणुकीसाठी भाजपचे केजरीवाल सरकारविरूद्ध आंदोलन\nबाबासाहेबांचा राज्यसभाप्रवेश आणि मुंडेंची फोकनाड\nअलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास नव्याने खोटा लिहिण्याचा आणि सांगण्याचा खटाटोप मोठ्या अहमहमिकेने अनधिकारी नेते करीत आहेत. कुणी त्यांना 'फॉल्स गॉड' ठरवतो तर कुणी त्यांना निझामाकडून मदत घेतल्याचे सांगतो. यावर कळस असा की, त्यांना बंगालमधून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राज्यसभेत निवडून पाठविल्याचे ठोकून देतो.\nइंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर्स - ग्रेड २ / एक्झिक्युटिव्ह या पदासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी एकूण ७५० जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.\nपंतप्रधानपद - NO VACANCY\nपंतप्रधान बनण्याची इच्छा बाळगणे हा पुढाऱ्यांचा हक्क असला तरी, ते पद सध्या रिक्त नाही. लोकसभा निवडणुकानंतर पुन्हा काँग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तेवर येऊन पंतप्रधान मनमोहन सिंग हेच पुन्हा देशाचे नेतृत्व करतील, अशा शब्दांत परराष्ट्र राज्यमंत्री, काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी भूमिका स्पष्ट केली.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/gauri-lankesh", "date_download": "2020-03-29T22:33:04Z", "digest": "sha1:Y2Q5742T4YTJ433YFDJWKEGONWZSLG6G", "length": 10831, "nlines": 169, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "गौरी लंकेश Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > गौरी लंकेश\n(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला \nसंतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत.असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags गौरी लंकेश, पानसरे, मराठी भाषा, मराठी साहित्य संमेलन, सनातन प्रभात\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्राद��शिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-igatpuri-sabudana-truck-overturned-in-kasara-ghat/", "date_download": "2020-03-29T20:41:59Z", "digest": "sha1:MGLVCSCDLIWBIYGMXJOH3JU7XK3EWY6Y", "length": 18248, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "इगतपुरी : कसारा घाटात साबुदाण्याचा ट्रक उलटला; चालक जखमी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nइगतपुरी : कसारा घाटात साबुदाण्याचा ट्रक उलटला; चालक जखमी\nइगतपुरी : कसारा घाटात दुपारी दीड वाजेच्या सुमारास साबुदान्यांनी भरलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ५०० फूट दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्यास महामार्ग वाहतूक शाखेच्या ( घोटी-टॅप ) पोलिस कर्मचाऱ्यांनी १०८ क्र. च्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.\nदरम्यान नाशिककडुन मुंबईकडे जाणारा MH. 20 AT 9880 हा ट्रक दुपारी नवीन http://कसारा घाटातूनजात असतांना हा अपघात घडला. ट्रकचेब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक सरळ ५०० फुट खोल दरीत कोसळला.\nमुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात अपघातांची मालिका सुरुच असून कसारा घाटातून जाताना व जुन्या घाटातून येतांना अनेक अपघात होत आहेत. दि. ३ नोव्हेंबर रोजी एका लोखंडी सळई भरलेल्या कंंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने सलग १० ते १२ वाहनांना धडक दिली होती. त्यात कित्येक वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. तर कित्येक जण गंभीर जखमी झाले होते.\nया अपघातामुळे सलग तीन दिवस वाहतुक ठप्प झाल्याने सर्व प्रवाशांना व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. रोजच एक दोन वाहनांचे ब्रेक फेल होतांना दिसत आहे. ४ दिवसा पुर्वी एस.टी बसचे ब्रेक फेल झाले होते, त्यावेळी ३५ प्रवाशांचे प्राण वाचले होते.\nदरम्यान या अपघातग्रस्त ट्रक चालकास ५०० फुट खोल दरीतुन सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांगुर्डे, माधव पवार, मोतीराम सावकार, केतन कापसे, अक्षय नाठे, किरण आहेर यांनी शर्तीचे प्रयत्न करुन गंभीर जखमी चालकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.\nश्रीक्षेत्र तरसोद : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त उद्या श्री गणरायाची यात्रा\nखासदार संजय राऊत रुग्णालयात दाखल; छातीत दुखू लागल्याने गाठले लीलावती रुग्णालय\nइगतपुरी : रेल्वेस्थानकावर परप्रांतीयांची तोबा गर्दी; महामार्गावरून पायपीट\nइगतपुरी : मुंढेगांव येथील जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनी अद्यापही सुरूच; तहसीलदारांना निवेदन\nइगतपुरी : महिंद्रा प्लान्टवर लवकरच व्हेंटिलेटरचे उत्पादन; कर्मचाऱ्यांनी तयार केला नमुना\nइगतपुरी : बोरटेंभे येथे विजेचा शॉक लागुन शेतकऱ्याचा मृत्यु\nताज्या बातम्यांसाठी आमच��� टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपाणी पुरीच्या पाण्यात चक्क अळ्या \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nइगतपुरी : रेल्वेस्थानकावर परप्रांतीयांची तोबा गर्दी; महामार्गावरून पायपीट\nइगतपुरी : मुंढेगांव येथील जिंदाल पाॅलीफिल्मस कंपनी अद्यापही सुरूच; तहसीलदारांना निवेदन\nइगतपुरी : महिंद्रा प्लान्टवर लवकरच व्हेंटिलेटरचे उत्पादन; कर्मचाऱ्यांनी तयार केला नमुना\nइगतपुरी : बोरटेंभे येथे विजेचा शॉक लागुन शेतकऱ्याचा मृत्यु\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/drinking/", "date_download": "2020-03-29T21:40:24Z", "digest": "sha1:IMMZWQYGIXJ2TBMM4TPW4PHY6IUF2SGF", "length": 1812, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Drinking Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nआयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nबिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील\nबिअरमुळे वजन वाढत नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/20-crores-rupees-scam-in-kdmc-students-lunch/", "date_download": "2020-03-29T21:14:14Z", "digest": "sha1:7RVNBXWQMCCJQY3LUO4FVTXRE7CMCQNI", "length": 11123, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates KDMC च्या मध्यान्ह भोजन योजनेत 20 कोटींचा भ्रष्टाचार?", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nKDMC च्या मध्यान्ह भोजन योजनेत 20 कोटींचा भ्रष्टाचार\nKDMC च्या मध्यान्ह भोजन योजनेत 20 कोटींचा भ्रष्टाचार\nकल्याण डोंबिवली महापालिकेत मध्यान्ह भोजन योजनेत तब्बल 20 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं प्रशासनावर या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.\nकल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी केडीएमसीनं मे 2019 मध्ये संस्थांकडून निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या 23 पैकी 13 संस्थांना मध्यान्ह भोजन पुरवण्याचं काम देण्यात आलं. मात्र हे काम स्थानिक महिला बचतगट किंवा संस्थांना देणं नियमानुसार अपेक्षित असताना ‘अक्षयपात्र’ या बाहेरील संस्थेला हे काम देण्यात आलं.\nहे काम देताना संस्थेचं KDMC परिक्षेत्रात किचन आणि गोडाऊन असावं यासह अनेक अटी आणि नियम होते.\nमात्र सर्व नियम डावलत या संस्थेला काम देण्यात आल्याचा आरोप KDMC तील सभागृह नेते, शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी केलाय.\nधक्कादायक बाब म्हणजे या संस्थेला काम देताना KDMC नं जो ठराव केला.\nत्यावर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या संस्थेला काम देण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय.\nत्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हा ठेका देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.\nत्यामुळे या सगळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आता हा ठेका रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट सुवर्णा पावशे यांनी केली आहे. तर या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी KDMC चे विरोधी पक्षनेते आणि मनसे नगरसेवक प्रकाश भोईर यांनी केली आहे.\nया सगळ्यात सर्वात मोठी गोम म्हणजे या कामाबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने ‘अक्षयपात्र’ संस्थेकडे ठेका दिलेल्या 10 हजार विद्यार्थ्यांपैकी 2 हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाचं कंत्राट एका स्थानिक महिला बचतगटाला दिलं. मात्र त्यानंतरही यात काहीही भ्रष्टाचार झाला नसल्याचं KDMC आयुक्त गोविंद बोडके यांचं म्हणणं आहे.\nजवळपास तीन वर्षांसाठी देण्यात आलेल्या या कंत्राटाची एकूण किंमत 20 कोटींच्या घरात ज���त असून या घोटाळा खरोखर झाला असेल, तर तो कुणाच्या ‘निर्देशांवरुन’ झाला हे सखोल चौकशी करून समोर यायलाच हवं.\nPrevious ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात, 20 जणांचा होरपळून मृत्यू\nNext #CAA : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mazespandan.com/2018/04/14/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE/amp/", "date_download": "2020-03-29T21:03:33Z", "digest": "sha1:LL6MD5G6ZWNW2GOFMKESV6IWBQTJTL7C", "length": 9492, "nlines": 20, "source_domain": "mazespandan.com", "title": "माझी निवड चुकली तर नाही ना? – स्पंदन", "raw_content": "\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल\nवक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, “तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय\nअत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले, “तुम्ही कसे काय ओळखले\nवक्ते महाशय उत्तरले, “तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे –\nप्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात ‘पडणे’ असे म्हणतात.\nप्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, “I was swept off my feet”.\nहे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले. प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था – या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते.\nया ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायल�� मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात. नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it’s learning to love the person you found. आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात. स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.\nकारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे – ही आहे…..\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/ahmednagar-local-news/the-poles-should-be-moved/articleshow/72151806.cms", "date_download": "2020-03-29T22:39:15Z", "digest": "sha1:J5CM2PQKIFUSU46DHSWXFNFIGLFS5QCA", "length": 8330, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ahmednagar local news News: खांबाचे स्थलांतर करावे - the poles should be moved | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nनगरः आयुर्वेद चौक ते गाडगीळ पटांगण या रस्त्यावर भाजीबाजारासमोर एक विद्युत खांब हा रस्तावरच उभा करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यातच येथे धुळीची समस्या असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील खांबाचा अंदाज न येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तरी या खांबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे. - दिनेश कुलकर्णी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nस्टेशन रोड वर चेंबर वरील रस्ता खचला\nग्राहकांच्या तक्रारी दूर कराव्यात\nनागरिकांनी अफवा पसरू नये\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसंचारबंदी सुरू असताना देखील नागरिक बाहेर\nलोकानंवर दबाव टाकून कामावर या...सांगणारे मँनेजर\nनाव पूर्ण टाकण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरस्त्याचे काम दर्जेदार हवे...\nकारवाईमध्ये सातत्य असणे गरजेचे...\nसमाजातून सातत्याने पाठपुरावा व्हावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/e-lokmanas/", "date_download": "2020-03-29T21:40:05Z", "digest": "sha1:RRU3LWMTXPYJN74WV62WDG7G7OZVVCC6", "length": 9008, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-लोकमानस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nसरकारचा पाय ‘आम आदमी’च्या पोटावर\nप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विजय केळकर व पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सध्याच्या आíथक संकटावर मात करण्यासाठी एकमेव उपाय सुचला आहे तो म्हणजे आíथक अनुदान कमी करणे आणि परकीय गुंतवणूक वाढविणे.\nरामकृष्ण संघाची वाटचाल विवेकानंदांच्याच मार्गाने\nश्रीधर गांगल व मुरली पाठक यांची (अनुक्रमे) स्वामी विवेकानंद व रामकृष्ण संघाबाबतची पत्रं (लोकमानस ३ व ४ सप्टेंबर) वाचली.\nघेतलेल्या कराचे पुढे काय होते\nसह्याद्रीचे वारे या सदरातील ‘व्हॅट आणि बिल्डरांची वट’ हा संतोष प्रधान यांच्या लेखाचा (३ सप्टेंबर) रोख योग्य आहे. मुळात भरीव काहीही दिसत नसताना या राज्यातल्या लोकांच्या डोक्यावर दोन लाख\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/Vinay-Hardikar-explains-bjp-victory-in-election2019", "date_download": "2020-03-29T21:16:41Z", "digest": "sha1:PM4LIKXOSPFHZF7K7N33GPZIGXQUHXKT", "length": 62136, "nlines": 125, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nदेशभक्तीच्या आपल्या व्याख्याच पोरकट आहेत. एक म्हणजे पुराणकाळातलं काही तरी उचलून धरायचं- रामसेतूची चर्चा आठवून पाहावी. दुसरं- इतिहासातले (विशेषतः हिंदू समाजाच्या) अभिमानाचे क्षण उचलून धरायचे. तिसरं- सांस्कृतिक पातळीवर सण-समारंभ यांच्याबद्दल ब्र काढायचा नाही. चौथं- संस्कृतीमध्ये घुसलेले बाबा, बुवा यांच्याविरुद्ध काही करायचं नाही. तर, देशभक्तीच्या या सगळ्या व्याख्यांमध्ये नरेंद्र मोदींची सगळी भाषणं बसवता येतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की- एक Silent Hindu Majority आहे, ज्यांना ही अशीच देशभक्ती हवी असते. त्यांना फार किचकट विषयात जायला आवडत नाही. ‘आपण सगळेच देशभक्त आहोत, मग इथे सामाजिक अन्याय का’ या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं नसतं. अशा वेळी देशावर सतत संकटे येत राहणं आणि ‘त्या संकटांचा मुकाबला आम्ही करू’ अशा शपथा घेणं, हे त्यांच्या देशभक्तीचं परिमाण असतं.\nखरं म्हणजे The writing was on the wall. दि.20 एप्रिलला मला एकाने विचारलं होत�� की- तुमचा अंदाज काय तेव्हा मी असं म्हटलं होतं की एनडीए, भाजप आणि मोदी हे तिघेही परत येतील. म्हणजे एनडीएचं सरकार येईल, त्यात भाजप बहुसंख्येने असेल, मोदी पंतप्रधान होतील आणि भाजप शहाणपण शिकून येईल. भाजपला मधल्या काळात आलेली सूज उतरेल आणि सडसडीत शहाणा भाजप परत येईल. काँग्रेसची जी घोषणा होती- आर्थिक आणि सामाजिक न्याय- (महिना सहा हजार रुपये देऊन दोन्ही प्रश्न मिटवायचे) त्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मी असं म्हटलं होतं की, आता मतदार इतका भोळसट राहिला आहे, असं मला वाटत नाही. निवडणूक निकालानंतर असं दिसलं की, माझं अर्धं बरोबर आलं. विशेषतः जे तात्त्विक मुद्दे होते ते बरोबर आले. महिना सहा हजार रुपयाला कुणी बळी पडलं असं दिसत नाही, परंतु एनडीए आणि भाजप यांची ताकद वाढलेली दिसते. त्यामुळे ही काही तरी अभूतपूर्व घटना घडली; इंदिरा गांधींनंतर असं यश मोदींना मिळालेलं आहे. हे सर्व खरं असलं तरी त्यात काही जादू किंवा रहस्य आहे, असं मला वाटत नाही. गोळाबेरीज केली तर ही त्सुनामी वाटते, बारकाव्यात गेलं तर वेगळं चित्र दिसतं.\nमोदींसारखा नशीबवान पंतप्रधान भारतामध्ये झालेलाच नाही. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांच्या वेळेला इतर गोष्टी अशा घडत गेल्या की, मतदारांनी शेवटी मोदींवरच सगळा विेशास टाकायचा, असं ठरवून टाकलं. पुणे, महाराष्ट्र आणि देश अशा तीन टप्प्यांत या निकालाकडे पाहता येईल. पुण्यामध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते, आमचे मित्र आणि साधनाचे शेजारी गिरीश बापट यांना अभूतपूर्व आघाडी मिळालेली आहे. हे मोदींमुळे साधलं, बालाकोटच्या हल्ल्यामुळे साधलं, की सगळे लोक म्हणतात त्याप्रमाणं जातीय ध्रुवीकरण झाल्यामुळे साधलं पण पुण्यात तसं ध्रुवीकरण तर शक्यच नाही. त्यामुळे बापटांना जी आघाडी मिळाली त्याचा स्थानिक अर्थ असा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या लोकांनी मागच्या वेळी भाजपला छुप्या पद्धतीने मतदान केलं होतं, ते सगळे या वेळी भाजपमध्ये गेले आहेत. भाजपचे आजचे 27 नगरसेवक हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. ते बेईमान झालेले नाहीत, एवढाच त्याचा अर्थ आहे.\nमहाराष्ट्र पातळीवर विचार केला तर- ही मोदींची जादू आहे, देवेंद्र फडणवीसांची जादू आहे, की अव्वाच्या सव्वा गप्पा मारणाऱ्या चंद्रकांत पाटलांसारख्या मंत्र्यांची जादू आहे कारण या सर्व मंत्र्यांच्या मतदारसंघांत भाजपला आणि शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे. पण महाराष्ट्रात युतीचे पुन्हा एकदा 40 हून अधिक खासदार निवडून आले, याचं खरं कारण वेगळं आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांचे उमेदवार पाडण्यामध्ये धन्यता मानली होती. या वेळी त्यांनी जमवून घेतलं. दुसरीकडे शिवसेना योग्य वेळी शहाणी झाली. अगदी शेवटपर्यंत त्यांनी ताणलं, पण शेवटी ते भाजपसोबत जायला तयार झाले. हे दोन महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रात झाले. पण सगळ्यात नवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचा- जो तिसरा महत्त्वाचा घटक महाराष्ट्राच्या या निवडणुकीत आला, त्याने 7 टक्के मतं घेतलेली आहेत. सबंध राज्यभर मिळून त्यांची मतं 40 लाखांच्यावर गेली. एकाही मतदार-संघात त्यांचा उमेदवार निवडून आलेला नाही; पण काही ठिकाणी ते दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला पाडू शकतो, एवढा संदेश त्यांनी दिलेला आहे.\nमतांची टक्केवारी पहिली तर भाजप 27 टक्क्यांवर आहे तर काँग्रेस 19. काँग्रेस 19 टक्क्यांवर आहे, याचं कारण वंचित बहुजन आघाडीची 7 टक्के मतं ही काँग्रेसची किंवा महागठबंधनचीच आहेत. ही काही भाजपची मतं नाहीत. काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडीची मतं एकत्र केली, तर काँग्रेस आणि भाजप पुन्हा समान टक्केवारीवर येतात. हे महाराष्ट्राचं स्थानिक कारण झालं आणि असं पाहत गेलं तर भाजपच्या विजयामागे प्रत्येक राज्यात मोदी करिष्मा या कारणाशिवाय इतर स्थानिक कारणं पाहायला मिळतील.\nमागच्या विधानसभा निवडणुकांवेळी कर्नाटक व मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस हे अगदी जवळपास होते. परंतु विधानसभेचे मतदारसंघ लहान असतात आणि त्यामुळं तिथे थोड्या फरकाने उमेदवार निवडून येऊ शकतो. लोकसभेचे मतदारसंघ मोठे असतात आणि आपल्याकडचे तर अवाढव्य मोठे आहेत. हे दोन घटक लक्षात घेतले, तर काँग्रेसला विधानसभेच्या वेळी जे जमलं, ते त्यांना लोकसभेच्या मतदानात रूपांतरित करता आलेलं नाही, हे उघड आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मतदानात असं दिसतं की, नितीशकुमारांचा निर्णय शहाणपणाचा ठरला. त्यांनी भाजपसोबत जाण्यामध्ये आपली राजकीय कारकीर्द संपवली, असं मीसुद्धा त्या वेळी म्हटलं होतं. परंतु बिहारच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. आम्ही त्यांच्यावर टीका केली, कारण आम्ही त्यांना संभाव्य पंतप्रधान म्हणून पाहत होतो. ते आता होणं शक्यच नाही. अजून पाच वर्षं पंतप्रधानपदी मोदीच राहणार आणि त्यानंतर समीकरणं आणखी बदललेली असतील. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि मायावती यांनी जो प्रभाव पाडणं अपेक्षित होतं, तो पडलेला नाही आणि समाजवादी पार्टीची अवस्था महाराष्ट्रातील काँग्रेसराष्ट्रवादीप्रमाणे केविलवाणी झाली आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा उद्धटपणा त्यांच्याच अंगावर उलटला आहे, असं म्हणता येईल. कम्युनिस्टांची मतं नेमकी कुठं गेली\nगंमत अशी आहे, या लोकसभेमध्ये कम्युनिस्ट खासदार पाच आहेत आणि त्यातले कुणीही बंगालमधले नाहीत. कम्युनिस्टांना आधार तमिळनाडूमध्ये मिळाला आहे; तिथून त्यांचे चार उमेदवार निवडून आले आहेत व केरळमधून एक. मग बंगालमध्ये ज्यांनी सलग सहा-सात विधानसभा निवडणुका जिंकून राज्य केलं, त्या कम्युनिस्टांचा जनाधार गेला कुठे तो भाजपकडे आला असं म्हटलं, तर मोठा वैचारिक प्रश्न निर्माण होईल की, कम्युनिस्टांनी त्यांना काय विचार शिकवले होते तो भाजपकडे आला असं म्हटलं, तर मोठा वैचारिक प्रश्न निर्माण होईल की, कम्युनिस्टांनी त्यांना काय विचार शिकवले होते प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळेल. याला अपवाद फक्त गुजरात आणि काही प्रमाणात ओडिशाचा आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीचा प्रभाव राहणार, हे स्पष्ट होतं.\nओडिशामध्ये नवीन पटनायक हे कायम तटस्थ राहतात. ते काँग्रेसकडेही झुकत नाहीत आणि भाजपकडेही झुकत नाहीत. असं ज्याला तटस्थ राहता येतं, त्याची वाताहत झालेली नाही. वाताहत त्यांची झाली आहे, जे एकदम एका टोकाकडून दुसरीकडे जातात. शेवटचं महत्त्वाचं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या चंद्राबाबू नायडूंना तर आपल्या राज्याची परिस्थितीसुद्धा ओळखता आली नाही. ते प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार केला आहे, पण आपल्याकडे या राजीनाम्यांना काही अर्थ नसतो. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावित राजीनाम्यांचीही तीच गत झाली; दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हंबरडे फोडले आणि राजीनामे बारगळले.\nशेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा- एकूण मतदान सरासरी 10 टक्के वाढलं. पुणे याही वेळेला देशाच्या मध्य प्रवाहात नाही, हे सिद्ध झालं. देशाची मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांवर गेली आहे आणि पुण्यामध्ये 50 टक्केसुद्धा आपण गाठू शकलो नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हे वाढलेलं 10 टक्के मतदान बहुसंख्येने तरुणांचं आहे आणि तिथे सगळ्यांनीच कॅम्पेन केलेले होते. कुणी मतदानाशिवाय राहू नये यासाठी पंतप्रधान, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी, इतर पक्षांच्या लोकांनी आणि सामाजिक संस्थांनी प्रयत्न केलेले होते. त्यामुळे हे जे वाढलेलं 10 टक्के मतदान आहे, त्याचं श्रेय सगळ्याच पक्षांचं आहे- आपल्या राजकीय यंत्रणेचं आहे. पण हे 10 टक्क्यांचं मतदान नरेंद्र मोदींच्या पथ्यावर पडलं असणार, असा एकूण याचा अर्थ दिसतो. हा काही एका व्यक्तीचा किंवा एका रणनीतीचा विजय दिसत नाही. म्हणजे क्रिकेटमध्ये जसं भारत-पाकिस्तान सामना असेल तर पाकिस्तानने सामना ‘जिंकला’ याऐवजी भारत सामना ‘हरला’ असं म्हटलं जातं; तसं भाजप जिंकला नाही परंतु भाजप विरोधक हरले, असं म्हणता येईल. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या अपयशांची, मर्यादांची भंडाफोड करण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखायला हवी होती. त्याऐवजी ‘चौकीदार चोर है’ एवढ्या एकाच वाक्याला ते चिकटून राहिले. 2014 मध्ये ‘मौत के सौदागर’ हे सोनिया गांधींचे शब्द बूमरँग झाले होते, तसंच या वेळी झालं.\nपाच वर्षांमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या अंगावर शेकणारे अनेक प्रसंग येऊन गेले. मात्र त्यातला एकही या निवडणुकीत विरोधकांच्या उपयोगाला आला नाही. ‘स्वच्छ भारत’चा मोठा गाजावाजा केला गेला होता, तो फ्लॉप झाला. (पुण्याला स्वच्छ शहराचं बक्षीस कशा करता मिळालं आहे, हे मला अजूनही कळत नाही) मोदी जिथे जायचे तिथे लोकांना शपथा घ्यायला लावायचे, हे आता कुणाला आठवत नाही. नोटाबंदीसारखं एवढं प्रचंड स्कँडल लोक विसरले. मराठा समाजाचे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर समाजाचे निघालेले मोर्चे ते लोक विसरले. गेल्या पाच वर्षांत फार मोठ्या संख्येने हजारच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही गोष्ट शेतकरीदेखील विसरले. मध्यमवर्ग आणि व्यापारी वर्गाला जीएसटीसारखे जाचक विषय लागू झाले, तेही विस्मृतीत गेले. मग नेमकं काय झालं की, ज्याच्यामुळे आमचे अंदाज 50 जागांनी चुकले) मोदी जिथे जायचे तिथे लोकांना शपथा घ्यायला लावायचे, हे आता कुणाला आठवत नाही. नोटाबंदीसारखं एवढं प्रचंड स्कँडल लो�� विसरले. मराठा समाजाचे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून इतर समाजाचे निघालेले मोर्चे ते लोक विसरले. गेल्या पाच वर्षांत फार मोठ्या संख्येने हजारच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही गोष्ट शेतकरीदेखील विसरले. मध्यमवर्ग आणि व्यापारी वर्गाला जीएसटीसारखे जाचक विषय लागू झाले, तेही विस्मृतीत गेले. मग नेमकं काय झालं की, ज्याच्यामुळे आमचे अंदाज 50 जागांनी चुकले स्थानिक गणित आता सांगितलंच.\nदेशपातळीवरही राफेल घोटाळ्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली होती. तिथे साडेचार वर्षं कशातच न सापडलेले पंतप्रधान कचाट्यात सापडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या अभ्यासू नेत्याने स्वतः लक्ष घालून राफेल घोटाळ्यावर चांगलं लिहिलंही होतं. त्यांच्या आक्षेपांना कुणाला उत्तर देता आलेलं नव्हतं. हे सर्व जमेला धरल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी 300, भाजप 250 च्या आसपास, नरेंद्र मोदीच पंतप्रधान आणि काँग्रेस 100 च्या आसपास असा आमचा अंदाज होता. त्या वेळच्या गणितावर आधारित ही आकडेवारी होती. भीमा कोरेगाव प्रकरणावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, ‘येणारी निवडणूक त्याच प्रश्नावर होईल.’ तेव्हा मी त्यांना म्हटलं की, ‘तुम्ही इतके गाफील राहू नका.’ (ही संघाची आणि भाजपची माणसं सरसकट सरासरी काढली तर फार बुद्धिमान नसतात, हे खरं आहे; पण ह्यांचे जे वरच्या फळीतले लोक असतात, ते अतिशय बुद्धिमान असतात. कारण देशाला 90 वर्षं एका बालिश पातळीवर ठेवणं ही साधी गोष्ट नाही; हे बुद्धिमान माणसांचंच काम आहे.)\nमी बाळासाहेबांना पुढे म्हटलं, ‘हे निवडणुकीच्या वेळेला अगदी वेगळा मुद्दा काढतील.’ तो काय असेल, हा प्रश्न होता. तिथे भाजपने एक खेळी केली; जिचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. ती म्हणजे, मराठा किंवा कुठलंही आरक्षण- याला नाही म्हटलंच नाही. त्यांची राजकीय सोय त्यांनी बघितली. पण सवर्णांनाही आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यामुळे आरक्षण हा निवडणुकीचा विषय म्हणून संपलाच कारण त्याला सगळ्यांनीच पाठिंबा दिला. आपल्याकडे सध्या आरक्षण हा एकमेव प्रश्न असा आहे की, कुठल्याच राजकीय पक्षाचा (आमचा स्वतंत्र भारत पक्ष - जो जातमृत आहे; तो सोडून) आरक्षणाला विरोध नाही. त्यामुळे भाजपला मराठा, धनगर आरक्षणांचं श्रेय मिळालंच नाही. कुणी विरोधच केला नाही. ही गो���्टही जानेवारी महिन्यातली आहे. याचदरम्यान पुन्हा राफेल प्रकरण जोरात सुरू झालेलं होतं. आता हे निवडणुकीला कसे सामोरे जाणार, असा प्रश्न होता.\nभाजपच्या विजयाचं सगळ्यात मोठं श्रेय कुणाला द्यायचं असेल, तर पुलवामाचा हल्ला ज्यांनी केला, त्यांना दिलं पाहिजे. लालूप्रसाद यादव जसं म्हणाले होते की, ‘देशभर दंगे करता यावेत म्हणून गोध्रा प्रकरण हे भाजपनेच मुद्दाम घडवलं,’ तसं मी नाही म्हणणार. पण जर पुलवामा हल्ला झाला नसता, तर मोदी सरकारची खरोखरच पंचाईत होती. कारण बजेटही जाहीर झालं होतं, पण ते इलेक्शन बजेट असणार असं सगळे आधीपासून म्हणतच होते आणि ते तसंच होतं. त्याचबरोबर काँग्रेसची पोरकट घोषणा आली की, ‘तुम्ही वर्षाला सहा हजार देत असाल तर आम्ही महिन्याला तेवढे देऊ.’\nपण पुलवामा हल्ला झाला आणि निवडणुकीचे संदर्भच बदलले. पाकिस्तानच्या हद्दीत पहिल्यांदाच घुसून धडा शिकवल्याची भाषा बोलली गेली. वास्तविक विमानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेलेली नव्हती. बॉम्बिंग करणाऱ्यांनी भारताच्या हवाई हद्दीतूनच व्यवस्थित बॉम्बिंग केलं, हेही स्पष्ट होतं. परंतु आपली देशभक्ती अजूनही बालिश पातळीवरच आहे. आपल्याला लहानपणी जसं वाटतं- आपले वडील उंच आहेत, तब्येतीने दणदणीत आहेत आणि जगातले सगळ्यात श्रेष्ठ आणि ताकदवान व्यक्ती तेच आहेत. किंवा सगळ्यात चांगला स्वयंपाक आपली आईच करू शकते- दुसरं कुणी करू शकत नाही. तशीच भारतामध्ये देशभक्तीची व्याख्या फार बेताची आहे. आपल्याला दृश्य प्रतीकं लागतात. अदृश्य प्रतीकांवर आमचा विेश्वास नाही.\nदृश्य प्रतीकं म्हणजे काय तर पंतप्रधान दणदणीत असावा, त्याची देहबोली आक्रमक असावी (56 इंच छाती वगैरे आचरट वाक्ये यातूनच आली.), तो सडेतोड उत्तरं देणारा असावा, त्याला वक्तृत्व असावं आणि macho हा जो इंग्रजी शब्द आहे तसे पंतप्रधान आम्हाला हवे आहेत. त्यामुळे नरसिंह राव, व्ही.पी.सिंह, मनमोहनसिंग हे पंतप्रधान खरं म्हणजे लोकांना आवडले नव्हते. कारण ते देशाचा नेता म्हणावा असे दिसतच नव्हते. नेहरूंची गोष्ट वेगळी होती. त्यांना त्या काळात कुणी स्पर्धकच नव्हता. इंदिरा गांधींची देहबोली प्रभावी होती. त्यांना वक्तृत्व नव्हतं, पण त्यांचं बोलणं अतिशय करारी आणि नेमक्या शब्दांमध्ये असायचं. वाजपेयी लोकप्रिय होते, त्यांच्याकडे वक्तृत्व होतं; पण दृश्य पंतप्रधान म्���णून वाजपेयी किती केविलवाणे झाले होते, हे त्या वेळच्या चित्रफिती पाहूनही कळतं. इंदिरा गांधींनंतरच्या पंतप्रधानांची वयंही वाढलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर 60 ते 70 वयोगटातला, macho दिसणारा, हल्लीच्या पद्धतीप्रमाणे दाढी वगैरे राखणारा आणि ठोकून बोलणारा पंतप्रधान लोकांनी निवडला.\nबालिश देशभक्तीच दुसरं उदाहरण द्यायचं तर, बालाकोटचा हल्ला झाला आणि एक वैमानिक त्याच्या चुकीमुळे किंवा विमानातल्या बिघाडामुळे पाकिस्तानात अडकला. इम्रान खानने दोन दिवसांत त्याची सुटका केली. जगातल्या बहुतेक सगळ्या राजकीय निरीक्षकांनी हे मान्य केलं की, diplomatic gesture म्हणून इम्रान खानने अतिशय योग्य पाऊल उचललं. पण आपल्याकडं त्याचा अर्थ ‘इम्रान खान मोदींना घाबरतो’ असाच घेतला गेला. ही बालिश देशभक्ती आहे. आपल्याकडे देशभक्तीला आर्थिक निकष नाही- गरीब व श्रीमंत माणूस देशभक्तीच्या पातळीवर एकच आहेत. आपल्याकडे देशभक्तीला सामाजिक न्याय, लिंगभेदाचं निरसन असे निकषही नाहीत. आपल्याकडे देशभक्तीला एकच निकष आहे, तो म्हणजे- धूसर भाषेत देशाबद्दल बोलत राहायचं. गेल्या पन्नास वर्षांत बोकांडी बसलेला देशभक्तीचा नवा निकष म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवणे. पहिल्या वेळी मोदी पंतप्रधान झाले तेव्हाही बऱ्याच लोकांची अपेक्षा होती की, आता पाकिस्तानशी लढाई होणार. (खरं म्हणजे क्रिकेट सोडून पाकिस्तान कुठल्याच बाबतीत आपल्याला हरवू शकत नाही आणि वर्ल्ड कपमध्येही आपलं रेकॉर्ड पाकिस्तानला हरवण्याचं आहे.) वस्तुत: पाकिस्तान स्वतःच्या समस्यांनी अतिशय गांजलेला देश आहे. त्यामुळे आपण पाकिस्तानकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. परंतु पोरकट देशभक्तांना एक शत्रू देश कायम लागतो, तो आपल्याला पाकिस्तानच्या रूपाने मिळाला आहे. आणि सबंध समाजाची देशभक्ती अशी पोकळ आहे.\nआपल्याला विज्ञाननिष्ठा नको आहे. सर्वधर्मसमभाव शब्द आपण वापरतो, पण प्रत्यक्षात तसं वागताना कुणी दिसत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन तर आपल्याकडे नाहीच. अलीकडेच नवा उपग्रह अवकाशात पाठवताना इस्रोच्या डायरेक्टरने कपाळाला विभुतीचा टिळा लावलेला होता. याचा अर्थ People get the government they deserve हे लोकशाहीचं सूत्र खरंच आहे. देशात जसे लोक असतील तसंच त्यांचं सरकार येईल.\nदेशभक्तीच्या आपल्या व्याख्याच पोरकट आहेत. एक म्हणजे पुराणकाळातलं काही तरी उचलून धरायचं- राम��ेतूची चर्चा आठवून पाहावी. दुसरं- इतिहासातले (विशेषतः हिंदू समाजाच्या) अभिमानाचे क्षण उचलून धरायचे. तिसरं- सांस्कृतिक पातळीवर सण-समारंभ यांच्याबद्दल (कितीही पैसा, वेळ यांचा अपव्यय होवो) ब्र काढायचा नाही. चौथं- संस्कृतीमध्ये घुसलेले बाबा, बुवा (ज्यांच्यावर लोकांची अंधश्रद्धा आहे) यांच्याविरुद्ध काही करायचं नाही. तर, देशभक्तीच्या या सगळ्या व्याख्यांमध्ये नरेंद्र मोदींची सगळी भाषणं बसवता येतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, एक Silent Hindu Majority आहे, ज्यांना ही अशीच देशभक्ती हवी असते. त्यांना फार किचकट विषयात जायला आवडत नाही. ‘आपण सगळेच देशभक्त आहोत, मग इथे सामाजिक अन्याय का’ या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं नसतं. अशा वेळी देशावर सतत संकटे येत राहणं आणि ‘त्या संकटांचा मुकाबला आम्ही करू’ अशा शपथा घेणं, हे त्यांच्या देशभक्तीचं परिमाण असतं. आमच्यासारख्या लोकांना ही संघाची पोरकट देशभक्ती लवकर कळली, म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो. या देशभक्तीला काही सशक्त, सामाजिक, आर्थिक, आधुनिक स्वरूप देता येईल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.\nहे पोरकट देशभक्त विचारांनी प्रतिगामी आहेत, पण व्यवहाराने आधुनिक झालेले आहेत. भाजप एकविसाव्या शतकाची भाषा (जी त्यांना अजून नीट येत नाही) बोलतो आहे, पण त्यांचा वैचारिक संदेश भूतकाळात अडकलेला आहे. या देशामध्ये हिंदू समाजांतर्गत जे संघर्ष आहेत त्यावर पडदे टाकत राहायचं, याला त्यांनी ‘सामाजिक समरसता’ असं नाव दिलं आहे. मी त्यांना विचारतो की, ‘एवढा तुमचा सामाजिक समरसता मंच आहे, तर मग तुमच्यामधले धनगर स्वयंसेवक आणि मराठा स्वयंसेवक पुढे येऊन का म्हणत नाहीत की- आम्हाला आरक्षण नको, आम्हाला सामाजिक समरसता आर्थिक फायद्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते आहे.’ पण असे अडचणीचे विषय सोडून बाकी सगळं तंत्रज्ञान आणि नवी भाषा भाजपने स्वीकारली आहे. याउलट परिस्थिती इतर पक्षांची आहे. इतर पक्ष भाजपवर जुनेच आक्षेप घेत आहेत- ‘यांनी गांधींना मारलं, हे मनुवादी आहेत, हे स्त्रियांना गुलामगिरीत ठेवणारे आहेत, यांनी दलितांच्या गळ्यात थुंकीसाठी मडकी बांधली होती...’\nमला वाटतं, जर तुम्हाला भाजपविरोधात राजकारण करायचं असेल, तर भाजपवर नवे आक्षेप घ्यावे लागतील. ही जुनी तुणतुणी आता कामातून गेली आहेत, लोकांनी नाकारली आहेत. म्हणून तर आत्ताचं जे सगळं ���ेतृत्व होतं- काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम यातल्या कुणाचेही नेते उपयोगाचे नाहीत. उरतात नवीन पटनाईक. परंतु ओडिशा हे राज्य लहान आहे. तिथे लोकसभेच्या फक्त 20 जागा आहेत, शिवाय त्यांना सगळा देश स्वीकारेल असं वाटत नाही. शरद पवारांची पिढी राजकारणातून गेल्यात जमा आहे; त्यामुळे ते परतून येऊ शकत नाहीत. (किंबहुना, या महागठबंधनमध्ये फारसा अर्थ नाही असं मी ठरवलं, याचं कारण शरद पवारांनी फार उत्साह दाखवला नाही, हे होतं. शरद पवारांना वारा कुठल्या दिशेने वाहतो, हे फार चटकन कळतं. ते त्यांना अगदी धरून नेलं तरच भाषणं वगैरे करत होते.) आणि 75 हून अधिक वयाच्या नेत्यांची पिढी आता गेल्यासारखीच आहे. नरेंद्र मोदी आत्ता सत्तरीच्या आत आहेत.\nया परिस्थितीत मोदींचा पर्याय बाहेरून येईल, अशी परिस्थिती नाही. मला वाटतं, मोदींचा पर्याय भाजपमधूनच येईल. जसं राजीव गांधींना लोकसभेच्या 400 जागा मिळाल्या तेव्हा मी म्हटलं होतं, ‘राजीव गांधींचा पर्याय आता काँग्रेसमधूनच येईल. कारण इतकं प्रचंड बहुमत unreasonable आहे.’ आणि तसंच झालं- दीड वर्षात बोफोर्स प्रकरण बाहेर आलं आणि व्ही.पी.सिंह हे राजीव गांधींचा पर्याय म्हणून समोर आले.\nफारशी चर्चा न झालेला मुद्दा असा- अजूनही भाजपमागे रा.स्व. संघाची संघटना ठामपणाने उभी आहे. देशातल्या इतर कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष किंवा नेत्यामागे असं संघटन नाही. Silent Hindu Majority ला मतदान केंद्राकडे वळवणारी हीच ताकद होती. अलीकडच्या काळात ईशान्य भारतामध्ये भाजपला जे यश मिळालं आहे, त्याचा सगळ्यांना अचंबा वाटतो; कारण गेली 40 हून जास्त वर्षं संघाने ईशान्य भारतामध्ये (त्यांच्या भाषेत पूर्वांचल) हिंदू संघटनासाठी सातत्याने प्रचारक पाठवले होते, हे त्यांना माहीत नसतं. अजूनही निवडणूक निकालावर संघाची सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. नरेंद्र मोदींना पर्याय संघ देऊ शकतो, मात्र तो मोदींपेक्षा कडवा निघाला तर ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशी अवस्था होईल. अशा परिस्थितीत माध्यमांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. ‘हा मोदींचा विजय आहे, मोदींचा विजय आहे’ असं नाचून सांगणे म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही लोकशाहीविरोधी परंपरा दृढमूल करता आहात. हे जर माध्यमांनी लक्षात घेतलं नाही, तर भारतीय लोकशाही ही केवळ कागदावरची लोकशाही राहील.\nमोदी हुकूमशहा होतील का- त्यांना हुकूमशहा व्हायची गरजच काय आहे- त्यांना हुकूमशहा व्हायची गरजच काय आहे मला वाटतं, तुम्हाला हुकूमशहासारखे अधिकार जर लोक लोकशाही मार्गाने मतदानातूनच द्यायला तयार असतील, तर हुकूमशहा व्हायची गरजच नाही. देशात परत आणीबाणीसदृश परिस्थिती येईल का मला वाटतं, तुम्हाला हुकूमशहासारखे अधिकार जर लोक लोकशाही मार्गाने मतदानातूनच द्यायला तयार असतील, तर हुकूमशहा व्हायची गरजच नाही. देशात परत आणीबाणीसदृश परिस्थिती येईल का- तशी परिस्थिती आली आहे ही आरडाओरड केली गेली, तीच मुळात मूठभर लोकांपुरती होती. जोपर्यंत सेन्सॉरशिपसारखी पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत आणीबाणी लागू झाली आहे असे म्हणता येत नाही. नवी राजवट तसे करेल का, याचे उत्तर आता देता येत नाही.\nअशा पार्श्वभूमीवर काही तरी करून तीन गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट- लोकसभा मतदारसंघांचे आकार लहान करणे. (वीस लाख मतदारांचा एक प्रतिनिधी ही अशक्यप्राय गोष्ट आहे.) हजार प्रतिनिधींची लोकसभा या देशाला आज ना उद्या करावी लागणार आहे. दुसरी गोष्ट- लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणे. वारंवार निवडणुकांमुळे अर्थव्यवस्था मंदावते. अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावण्याची काही कारणं नैसर्गिक असतात. दुष्काळ पडला की आर्थिक वेग मंदावतो. कामगारविषयक किंवा कच्च्या मालाचे प्रश्न निर्माण झाले, युनियनिझम खूप वाढला, संप-टाळेबंद्या सुरू झाल्या की आर्थिक वेग मंदावतो. जागतिक मंदी (सुदैवाने भारत हा स्वतःच एकपंचमांश जग असल्यामुळे जागतिक मंदीचा तोटा भारताला फारसा होत नाही) हे एक कारण असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की- राजकीय निर्णय होईनासे झाले, धोरणात्मक निर्णय पुढे ढकलले जाऊ लागले की आर्थिक वेग मंदावतो. आणि आपल्याकडे तर सारखीच कुठे तरी आचारसंहिता लागू असते- निवडणुका असतात. या ज्या विधानसभा निवडणुका सतत होत राहतात, त्या निमित्ताने देशाचं सगळं लक्ष तिकडे लागून राहतं.\nउदाहरणार्थ- काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुका. या तीन राज्यांत सगळ्या मिळून लोकसभेच्या जागा 66 जागा (म्हणजे लोकसभेच्या 12 टक्के) आहेत; पण तिथे काय होतंय, यात सगळ्यांचीच ऊर्जा खर्च होत होती. त्यामुळे निवडणुकांच्या वेळापत्रकात सुसूत्रता आणली पाहिजे ��णि तिसरी गोष्ट करायला हवी, ती म्हणजे- आचारसंहिता लागू झाल्यानंतर पक्षांतर करता येणार नाही, असा नियम. घोडेबाजार पूर्वी मतदानानंतर भरायचा, आता तो मतदानाच्या आधीच होतो. या तीनही गोष्टी करायच्या असतील तर दोनतृतीयांश बहुमत लागेल किंवा सगळ्या पक्षांचं मतैक्य तरी लागेल. अर्थात, ज्या पक्षांना सत्ता मिळवायचीही नाही आणि गमवायचीही नाही, अशा सटरफटर पक्षांना निवडणुका कुठेना कुठे चालू असणं ही त्यांच्या सोईची बाब असते. त्यांना त्यानिमित्ताने काही काम मिळतं. अशा daily wages वरच्या पक्षांना त्यामुळे परस्पर आळाही बसेल.\nआज देशापुढचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यातला पहिला शेतकऱ्यांबद्दलचा आहे, दुसरा मंदावलेल्या आर्थिक वेगाचा आहे, तिसरा निवडणुकांची फ्रिक्वेन्सी हाताबाहेर गेलेली आहे त्यांचा, चौथा प्रश्न पर्यावरणाचा आहे. देशापुढचं पर्यावरणाचं संकट फार मोठं आहे.\nमहाराष्ट्रापुरता जरी विचार केला, तरी यंदाच्या उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती वेळा लंबक या टोकावरून त्या टोकावर गेला ही भयानक गोष्ट आहे. कुठे तरी चार झाडं लावून आणि जलयुक्त शिवार म्हणून खड्डे खणून या समस्या सुटणार नाहीत. पुढची पन्नास वर्षं लक्षात घेऊन देशाच्या नैसर्गिक संसाधनांचं नियोजन करावं लागणार आहे. पाचवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की शहरीकरण इतक्या वेगाने होत आहे की, ते कुणाच्याही हातात राहिलेलं नाही. त्याचं एक कारण आर्थिक वेग मंदावला आहे आणि दुसरं- शेतीक्षेत्रामध्ये लोक पूर्णपणे निराश झालेले आहेत. हे जर अपरिहार्यच असेल, तर याचे नियोजन करावे लागेल. पण आपलं जर सगळं लक्ष काश्मीर सीमेवर खुट्ट झालं की तिकडेच राहणार असेल, तर परिस्थिती कठीण आहे. आता हे तर सगळ्यांनीच मान्य केलं आहे की, या निवडणुकीत खरे प्रश्न कोणते याची काही चर्चाच झाली नाही. तेव्हा नाही झाली, तर आता ती करावी लागेल.\nआणखी एक मुद्दा मांडून हा लेख संपवतो. नरेंद्र मोदींच्या यशाचा पाया काँग्रेसने घातला. मागच्या वेळी सोनिया गांधी नरेंद्र मोदींना ‘मौत के सौदागर’ म्हणाल्या आणि तेवढ्या एका phrase वरती भाजपने निवडणूक फिरवली. या वेळेला ‘चौकीदार चोर है’ हे वाक्य राहुल गांधींनी नको तितकं उच्चारलं. मला वाटतं, ही दोन वाक्यं हे लोक बोलले नसते तरीसुद्धा त्यांची दोन्ही निवडणुकांत इतकी वाताहत झाली नसती. वेगळ्या पद्धतीने इतिहासाची पुनरावृत्ती चालली आहे. जी चूक जनता पक्षाने इंदिरा गांधींच्या बाबतीत केली (त्या वेळेला ‘माणूसकार’ श्री.ग. माजगावकरांसारखी काही समजूतदार माणसं होती; जी सांगत होती की, त्यांचा असा पिच्छा पुरवू नका, लोकांची सहानुभूती त्यांच्या बाजूला जाईल.) तीच चूक काँग्रेसने मोदींच्या बाबतीत केली. इंदिरा गांधींना जनता पक्षाने पुन्हा सत्तेवर आणलं आणि काँग्रेस मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना त्यांचा भस्मासुर उभा करून दोन वेळा सत्तेत आणलं.\nआता फिट्टंफाट झाली, असं म्हणून जे मूळ प्रश्न आहेत. अर्थव्यवस्थेचे आहेत, उत्पादनाचे आहेत, शेतीचे आहेत, शहरीकरणाचे, पर्यावरणाचे आहेत- त्यांचा पाठपुरावा करायला हवा. आणि देशभक्ती म्हणजे क्रिकेटमधला विजय, देशभक्ती म्हणजे पाकिस्तानात एखादा बॉम्ब टाकून येणं, देशभक्ती म्हणजे आकाशात चार उपग्रह सोडणं याऐवजी; देशातल्या सर्वसामान्य माणसाची अवस्था काय आहे, याचा विचार करून देशभक्तीला उत्पादक, उदारमतवादी, आधुनिक मूल्यं मानणारं, प्रतिभावान स्वरूप देण्याची गरज आहे.\n(शब्दांकन : सुहास पाटील)\nTags: दुरून त्सुनामी साजरी विनयहर्डीकर Vinay Hardikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E2%80%A6-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T20:44:03Z", "digest": "sha1:2XGLECIRMNWGKQ4Y5NP22YPEJJQV62GP", "length": 9798, "nlines": 165, "source_domain": "marathiblogs.in", "title": "… तिची अदभूत केशरचना! | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\n… तिची अदभूत केशरचना\n… तिची अदभूत केशरचना\nआपल्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे असे वाटत असेल तर केशरचना नीटनेटकी असणे आवश्यक आहे. स्त्रीपुरूष या दोहोंनाही केशभूषेचे आकर्षण असते.आपल्याला सुंदर बनविण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपले केस. केवळ सुंदर क��स असूनही चालत नाही. त्यांची रचनाही तितकीच आकर्षक असावी लागते.आपली केशरचनाच आपल्या सौंदर्यात मोलाची भर घालत असते.आदिवासी पाड्यावर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीला गेलो होतो.तेथील पाड्यावर फिरलो व आदिवासींना भेटलो. त्यांच्या कुटुंबातल्या सदश्यांना भेटलो.भेटी दिल्या.त्यांच्यातल्याच एका लहान मुलीच्या केशरचेने माझे लक्ष वेधून घेतले.ती लहान उघडी मुलगी तीच्या पेक्षा थोडीशी मोठी असलेल्या मुलीच्या कमरेवर बसलेली होती.तिची केशरचना एखाद्या अभिनेत्रीसारखी होती.ऑस्कर पुरस्कारच्या वेळेत अभिनेत्री किंवा सौदर्य स्पर्धेत अशी केशरचना पाहिल्यासारख्या वाटले. केसात गवताच्या काड्या व गवताच्या बिया अडकलेल्या होत्या.रंगाने काळी सावळी होती.नाक वाहत होते.तोंड कशाने तरी काळे झालेले होते.समोरचे काही केस कापलेले होते.काही दिवस तिला आधोंळ घातली नसेल अशी दिसत होती तरीही तीला केशरचना शोभून दिसत होती. अस्वच्छ होती पण निर्सगाशी एकरुप झाली होती.मी त्या मोठ्या मुलीला विचारले,या मुलीची केशरचना कोणी केली ती प्रथम लाजली.मग तिने मी केली असे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले.या मुलीला अशा केशरचनेबद्दल कोणी सांगितले किंवा शिकवले असेल असा प्रश्न पडला.तेथे इतर काही मुली होत्या पण त्यांची केशरचना विशेष नव्हती.आदिवासी महिलांच्या केशभुषेपेक्षा ही केशभूषा वेगळीच दिसली.आदिवासी पाड्यावर केशभूषेला तसे महत्व नसते.महिलांना वेळ व आवडही नसते असे वाटते.मात्र सणाला याच महिला सजतात व नाचतात.साजेशी केशभूषा असली पाहिजे व जसा चेहरा तशी केशभूषा असावी एवढेच महत्व.आदिवासी महिलांच्या केशभूषा याविषयी निरनिराळ्या भागात विविध प्रथा आढळून येतात.साजशृंगाराची आदिवासींना आवड असते.अंगावर गोंदवून घेणे, समारंभप्रसंगी शरीरास रंग लावणे, केशभूषा करणे, गळ्यात रंगीबेरंगी माळा घालणे हे प्रकार सर्व जमातींत आढळतात.भडक रंगाचे कपडे घालून सजत असतात.कपड्यांचा वापर फारच अल्प करण्यात येतो. काळाभोर घनदाट केशसंभार असलेल्या स्त्रीचे सौंदर्य अधिकच सुंदर दिसते यात वादच नाही.महिला फॅशन शिवाय राहू शकत नाहीत. 'फॅशन' ही आधुनिक काळातील एक महत्त्वाची प्रेरणा मानली जाते.\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळाव�� आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/JOSEPH-LELYVELD.aspx", "date_download": "2020-03-29T21:26:01Z", "digest": "sha1:WSW7IW7KTRC4X4XSO6IKINPWRU23IDAD", "length": 14846, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजोसेफ लेलिव्हेल्ड यांना ‘गांधी’ या विषयात फार पूर्वीपासून रस आहे. ‘द न्यू यार्क टाइम्स’साठी वार्ताहर म्हणून सुमारे चार दशके काम करत असताना त्यांनी केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या आणि भारताच्या दौर्यापासून हा त्यांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. नंतर १९९४ ते २००१ या कालावधीत त्यांनी याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. ‘मूव्ह युअर शॅडो : साउथ आफ्रिका, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ या वर्णभेदावरील त्यांच्या पुस्तकाला ‘सर्वसाधारण कथाबाह्य’ विभागात पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले. ‘ओमाहा ब्लूज : अ मेमरी लूप’ या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. ते न्यू यार्क येथे राहतात.\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका ल���ईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांता���ाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष���टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.uttampatil.in/2018/06/blog-post_13.html", "date_download": "2020-03-29T21:02:05Z", "digest": "sha1:EEP27OGTWUAMCFFL7JF3ZABFD34JA62L", "length": 20825, "nlines": 154, "source_domain": "www.uttampatil.in", "title": "राजमाता जिजाबाई - Tech World...", "raw_content": "\nकविता - १ ते ७\n_संकलित - सत्र २\n_आकारीक - सत्र २ NEW\n_संकलित - सत्र १\n_आकारीक - सत्र १\nखेळ व मैदाने माहिती\nउड्या व उड्यांचे खेळ प्रकार\nब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत..\n१ ली ते ७ वी कविता\n१ ली - सर्व कविता\n२ री - सर्व कविता\n३ री - सर्व कविता\n४ थी - सर्व कविता\n५ वी - सर्व कविता\n६ वी - सर्व कविता\n७ वी - सर्व कविता\ninfo Mobile एक्सेल ऑफिस कर्मवीर भाऊराव पाटील डिजिटल शाळा पॉवर पॉइंट माहिती मोबाईल वर्ड समाजसुधारक\nHome / info / माहिती / समाजसुधारक / राजमाता जिजाबाई\n4:37 PM info, माहिती, समाजसुधारक\nआपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता\nकर्तृत्व मनगटात उतरण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातांवर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पनाक्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्ववान पुरुषांचही हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच्याच त्वेषानं लढावं ही शिकवण दिली जाते, तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही.\nहिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून.\nदेवगिरीचे सम्राट यादवराव हे भगवान श्रीकृष्णाचे वंशज. या यादवरावांच्या घराण्यामधील लखुजीराजे जाधवराव यांच्या घराण्यात १२ जानेवारी १५९८ मध्ये जिजाबाईसाहेबांचा जन्म सिंदखेडराजा येथे झाला. लखुजीराजे जाधवराव हे त्याकाळी निजामशाह दरबारामधील एक कर्तृत्ववान, मातब्बर सरदार घरी गजांतलक्ष्मी नांदत होती, अशा ऐश्वर्यसंपन्न घराण्यात जन्मलेल्या जिजाबाईसाहेबांचे लग्न तितक्याच तोलामोलाच्या भोसले घराण्यामधील शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाले. भोसले हे मातब्बर, कर्तबगार, पराक्रमी सरदारही निजामशहीच्याच पदरी चाकरी करीत होते. एका ऐश्वर्यसंपन्न घराण्यातील मुलीने लग्नानंतर दुसऱ्या ऐश्वर्यसंपन्न घराण्यातील घराण्यात प्रवेश केला. शहाजीराजांबरोबर लग्न म्हणजे एका कर्तबगार, शुर, धाडसी, प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्वाकांशी विर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे व्रत\nपौर्णिमेसारखे सुख,आनंद उपभोगणे व अमावस्येसारखे दुखःही भोगणे नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या, वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या, वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले वडील, भाऊ यांचे निजामशहाने भर दरबारामध्ये दगाबाजीने केलेले खून, पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविणे, सख्ख्या जाऊबाईंना मोंगल सुभेदाराने पळवून नेणे, शहाजीराजांचे अपमान हे सर्व त्यांनी भोगले. शहाजीराजांना निजामशाहीच्या नावाखाली स्वतंत्र राज्य स्थापण्याला यश आले नाही व अदिलशाहाने त्यांना नवीन,मोठी जहागिरी देउन बंगरुळला पाठविले. भरपूर दागिने लेऊन, भरजारी रेशमी वस्त्रे घालुन, चांगले गोडधोड खाउन शहाजीराजांसोबत बंगरुळात ऐश्वर्यात जिवन जगणे त्यांना सहज शक्य होते. पण त्यांचा पिंडच वेगळा होता. महाराष्ट्रामध्ये मुसलमान बादशहांनी हिंदूंवर चालविलेले जुलूम, स्त्रियांवरील अत्याचार यामुळे त्या अस्वस्थ, बेचैन होत्या. रंजल्या गांजल्या सामान्य माणसाला या त्रासामधून सोडविण्यासाठी आपले राज्य, स्वराज्य हवे या विचाराने भारलेल्या जिजाऊसाहेबांनी सुखाने आनंदाने बंगरुळला शहाजीराजांसोबत रहायचे सोडून पुण्याच्या फक्त ३६ खेड्यांच्या जहागिरीमधून स्वराज्य निर्माण करण्याचे वेडे व्रत स्वीकारले.\nआदिलशाही सरदारांनी पुणे व आजूबाजजूचा शहाजीराजांच्या जहागिरीचा प्रदेश बेचिराख केला होता. अशा उध्वस्त, उजाड जहागिरीमधून हिंदवी स्वराज्य उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला. पतीच्या स्वराज्याच्या ध्यासाचे त्यांना सदैव भान होते. पुण्याच्या ३६ खेड्यांच्या उजाड जहागिरीच्या कोऱ्या कागदावर त्यांनी स्वराज्य-मंदिर रेखाटण्यास सुरुवात केली. त्याकेवळ बाल शिवाजीराजांच्याच आऊसाहेब नव्हत्या, त्यातर अवघ्या मावळातल्या स्वराज्यातल्या सर्व गोरगरीब सामान्य रयतेच्याच माऊली अन सावली झाल्या. रंजल्या-गांजल्या सर्वसामन्य रयतेच्या, साध्या सैनिक-शिलेदारांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी आऊसाहेबांचा आधाराचा हात सदैव सर्वांच्या पाठीवर असायचा.\nजिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व सतराव्या शतकात पुर्ण हिंदुस्थानामध्ये ठळ���पणे उठुन दिसत होते. मुत्सद्दी, धडाडी, कणखरपणा, धैर्य या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अंधाऱ्या आकाशात ठळकपणे तळपणाऱ्या धृव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक होते. जिजाउंचे निपक्षपाती न्यायदान, कर्तव्यकठोर स्वभाव, प्रजेबद्दलचे ममत्व, हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा, स्त्रियांच्या बेअब्रुची चिड यासर्वांचा परिणाम बाल शिवाजी राजांच्या जडणघडणीवर फार मोठा आहे. आऊसाहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या नंतरचे चार पुत्र अल्प वयातच मृत्यू पावले. पुढे शंभुराजेही कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले. आता राहिले एकटे शिवाजी महाराज मात्र शिवाजी महाराजांवर आलेल्या अनेक संकटप्रसंगी त्या विचलीत झाल्या नाहीत.\nअफझलखानाला, आग्रा भेटीला जाण्याचा प्रसंग असो, आऊसाहेबांचा सल्ला असायचा…\nसिऊबा बुद्धीने काम करणे,अफझलखानास मारोनी संभाजीचे ऊसने घेणे.\nसिऊबा जाणे,राजकरण फते करुन येणे.\nकर्तव्यकठोर, न्यायनिष्ठूर, प्रजावात्सल्य, शूर, प्रशासनकुशल अन मुत्सद्दी राजा घडविण्यासाठी जे जे आवश्यक असते, ते ते त्यांनी केले. म्हणुनच शिवरायांचा अभ्यास करताना त्यामधून जिजाऊसाहेबांना वगळता येणे कदापि शक्य नाही.\nराधा माधव विलास चंपू या काव्यात्मक ग्रंथामध्ये जयराम पिंडे या समकालीन कवींनी जिजाऊसाहेबांचे वर्णन केले आहे.\nजशी चंपकेशी खुले फुल्ल जाई \nभली शोभली ज्यास जाया जिजाई \nजिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला \nकरी सावली माऊलीशी मुलाला \nएके ठिकाणी जयराम पिंडे त्यांचा उल्लेख योगिनी असेही करतात.\nजिजाबाईसाहेबांच्या कर्तृत्वाचे मुल्यमापन करताना डॉ. बाळकृष्ण म्हणतात.\nजिजाबाईसाहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके(मुत्सद्दीपणा, बुद्धिमत्ता) मात्र पुरुषाचे होते. आपल्या सर्व आयुष्य़ामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक, तत्वज्ञ व खऱ्या मित्राप्रमाणेच राहिल्या. अतिशय उत्सुकतेने त्यांनी आपल्या मुलाचे सुर्याप्रमाणे दैदिप्यमन्य हिंदवी स्वराज्याचे वैभव पाहिले, आणि क्षत्रियकुलामधील सार्वभौम सिंहासनाधिष्ठ हिंदू राज्याच्या रुपात आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा माध्यान्हहि पहाण्याचे भाग्य त्यांना त्यांच्या आयुष्यातच लाभले.\nराज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसानंतर बुधवार दि. १७ जुलै १६७४, जेष्ठ वद्य नवमी शके १५९६ रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचा मृत्य�� झाला. महाराजांचा राज्याभिषेक पहाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पंचप्राण आपल्या वृद्ध, थकलेल्या शरिरामध्ये एकवटले होते अन आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून सिंहासनाधिष्ठित झालेला पाहून कृतार्थतेने त्यांनी शांतपणे, समाधानाने कैलासाची वाट धरली. त्यांचा मृत्यू नवज्वराने झाला असे शिवदिग्विजय बखरीमध्ये लिहिले आहे.\nजिजाऊमाँसाहेब म्हणजे महाराजांचे सर्वस्वच त्यांच्या मृत्यूने महाराज अतीव शोकाकुल झाले. महाराजांच्या शोकाकुल मनःस्थितीचे अतिशय ह्रुद्य वर्णन शिवदिग्विजय बखरीमध्ये उपलब्ध आहे. शिवरायांनी आईसाहेबांचा आज्ञाभंग तिळमात्र केला नाही, परस्परे एकाग्र अंतःकरणे होती. त्यामुळे क्षणैक वियोग जाला असता मनास चैन पडू नये, जावे, भेटावे असे वागत होते. ते छत्र विच्छिन्न जाल्यामुळे उदासवृत्तीने बहुतेकांनी नानाप्रकारे रंजने केली, परंतु कधी संतोष पहिल्याप्रमाणे जाला हे घडलेच नाही.\nउत्तम आनंदराव पाटील, अध्यापक, वि.मं.सोनगे, ता.कागल,जि.कोल्हापूर\nमला भावलेली काही वाक्ये -\n\" कुणीही पाहत नसताना आपलं काम इमानदारीने करणं,\n\" दौडना जरुरी नहीं, समय पर चल पडना काफी है | \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/aarti6070/bites", "date_download": "2020-03-29T22:24:00Z", "digest": "sha1:BHPZDQ5PJFTMVRHNEUMDBX6VCJOKOYBU", "length": 8405, "nlines": 233, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Aarti मातृभारती पर एक पाठक के रूप में है | मातृभारती", "raw_content": "\nAarti मातृभारती वर वाचक म्हणून आहे\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी वोट्सेप स्टेटस\nचैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,\nनव्या वषाची हिच तर खरी सुरुवात..\n3 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી विचार\n15 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી प्रणय\n11 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી प्रश्न\n12 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English बातम्या\n21 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી प्रणय\n22 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી प्रणय\n18 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી प्रणय\n20 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી शुभ प���रभात\n12 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAarti तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી सुविचार\n13 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/christians", "date_download": "2020-03-29T21:54:31Z", "digest": "sha1:KK2YVXSSYEWNDF5WYXSCZFOONHREECFT", "length": 21691, "nlines": 208, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "ख्रिस्ती Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > ख्रिस्ती\nकल्याण येथे शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक परिचारिकेकडून होणारा बायबलचा प्रचार हिंदुत्वनिष्ठांंनी थांबवला \nप्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती अशांवर कारवाई करणे अपेक्षित अशांवर कारवाई करणे अपेक्षित पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, ख्रिस्ती, गुन्हेगार पोलीस, गैरप्रकार, धर्म, धर्मांतर, धर्मांध, प्रसार, प्रादेशिक, रुग्ण, रुग्णालय, हिंदु राष्ट्र सेना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे धर्मांतरण, हिंदूंच्या समस्या\nशासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात \nकल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, ख्रिस्ती, गुन्हेगार पोलीस, गैरप्रकार, धर्म, धर्मांतर, धर्मांध, प्रसार, प्रादेशिक, फलक प्रसिद्धी, रुग्ण, रुग्णालय, हिंदु राष्ट्र सेना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे धर्मांतरण, हिंदूंच्या समस्या\nकल्याण के सरकारी अस्पताल में ईसाई प्रचारक नर्स को धर्म प्रचार करते देख हिन्दुओं ने उसे रोका \nसरकार ऐसे कर्मचारियों पर कार्रवाई करें \nCategories जागोTags अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, ख्रिस्ती, गुन्हेगार पोलीस, गैरप्रकार, जागो, धर्म, धर्मांतर, धर्मांध, प्रसार, प्रादेशिक, रुग्ण, रुग्णालय, हिंदु राष्ट्र सेना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदूंचा विरोध, हिंदूंचे धर्मांतरण, हिंदूंच्या समस्या\nशासनाचे निर्देश धाब्यावर बसवून मुंबईतील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना न्यायालयाकडून असंतोष व्यक्त\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांना स्वत:हून दर्शन, प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम रहित करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्रTags ख्रिस्ती, प्रशासन, प्रादेशिक, मुंबर्इ उच्च न्यायालय\nकोरोनाचा धोका असतांनाही चर्चमध्ये लोक जमत असल्याची न्यायालयात तक्रार\nकोरोनाचा जगभरात धोका निर्माण झाला असतांना, कोरोनाग्रस्त ख्रिस्ती राष्ट्रांमध्ये चर्च बंद ठेवण्यात आली असतांनाही भारतात त्यासाठी अशी याचिकाही प्रविष्ट करावी लागते, याला काय म्हणायचे हिंदूंनी त्यांची सर्व लहान-मोठी मंदिरे, तसेच तीर्थक्षेत्रे बंद केली आहेत. असे असतांना अन्य धर्मियांकडून . . . असा निष्काळजीपणा कसा केला जातो \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्याTags कोरोना व्हायरस, ख्रिस्ती, गैरप्रकार, धर्मांध, प्रशासन, राष्ट्रीय\nकोरोना के चलते भीड टालने की सूचना होते हुए भी चर्च में लोग इकठ्ठा होने पर मुंबई उच्च न्यायालय में याचिका \nक्या यह भी सेक्युलरिजम हैं \nCategories जागोTags कोरोना व्हायरस, ख्रिस्ती, गैरप्रकार, जागो, धर्मांध, प्रशासन, राष्ट्रीय\nहा हलगर्जीपणा नव्हे का \nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासनाकडून जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. तरीही चर्चमध्ये नागरिक जमत आहेत. त्यामुळे याविरोधात एका अधिवक्त्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.\nCategories फलक प्रसिद्धीTags कोरोना व्हायरस, ख्रिस्ती, गैरप्रकार, धर्मांध, प्रशासन, फलक प्रसिद्धी, राष्ट्रीय\nमुसलमान आणि ख्रिस्ती या पंथांच्या लोकसंख्येचा वाढता अन् हिंदूंच्या लोकसंख्येचा घटता आलेख \n १. मुसलमानांमधील शिक्षणाचा अभाव आणि गरिबी यांमुळे त्यांच्या प्रजोत्पादनाचा आलेख फार अधिक प्रमाणात वाढता असणे ‘भारत सरकारने धार्मिक निकषांनुसार लोकसंख्येचे आकडे उघड केले. मुसलमानांचे लोकसंख्येचे प्रमाण वर्ष १९९१ मध्ये ११.७ टक्के होते, ते वर्ष २०११ मध्ये १४.७ टक्के झाले. हिंदूंच्या लोकसंख्यावाढीचे प्रमाण याच काळात १.८ टक्के वरून १.६ टक्क्यांपर्यंत खाली आले. … Read more\nCategories राष्ट्र-धर्म लेखTags ख्रिस्ती, भारत, मुसलमान, राष्ट्र-धर्म लेख, लोकसंख्या वाढ, शीख, हिंदूंचे धर्मांतरण\nदक्षिण कोरियामध्ये चर्चमधील ‘पवित्र पाणी’ प्यायल्याने ४६ जणांना कोरोनाची बाधा, चर्च बंद \nअसा प्रकार एखाद्या मंदिरात घडला असता, तर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंदिरातील पुजार्‍यांवर तुटून पडले असते आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरांना ‘अंधश्रद्धा’ ठरवत यावर कारवाई करण्याची मागणी केली असती \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, आशियाTags आंतरराष्ट्रीय, कोरोना व्हायरस, ख्रिस्ती, प्रसार\nगोव्यातील म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. त्याला ख्रिस्त्यांच्या एका गटाने विरोध केला आहे. या विरोधाला प्रांतवादाचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न धर्मांध ख्रिस्त्यांनी केला आहे. त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील असल्यामुळे त्यांचा पुतळा गोव्यात नको.\nCategories संपादकीयTags ख्रिस्ती, छत्रपती शिवाजी महाराज, संपादकीय\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/congress-support-shivsena-government-maharastra-establish/", "date_download": "2020-03-29T20:28:44Z", "digest": "sha1:QVJ5MQDTB6WZIPTGZ3RXGHR4ZW573G6S", "length": 15032, "nlines": 223, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिवसेना सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण ���रिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nमहाराष्ट्रात शिवसेनेला ‘सोनिया’चे दिवस; काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन होणार\nकॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला सोनियाचे दिवस आले आहेत. कॉंग्रेसचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात शिवसेनेकडून गोड बातमी येण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला मिळालेल्या राज्यापालकडून निमंत्रण ते सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेला जडच गेले आहे.\nकॉग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आमदारांच्या बैठकांवर बैठका झाल्या. त्यानंतर सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.\nइंदिरानगर : पडीक विहरीत आढळला हात व डोके नसलेला मृतदेह\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nपाणी पुरीच्या पाण्यात चक्क अळ्या \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच \nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/futuristic-fashion-696109/", "date_download": "2020-03-29T22:31:15Z", "digest": "sha1:NDLSOGIZOZVD2RMHNZMTNGQAVLWPHVD4", "length": 26184, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नांदी फ्युचरिस्टिक फॅशनची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nहॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यातील पात्रांचे पेहराव कॉश्च्युम पार्टीत तर कधी रॅम्पवर दिसू लागले आहेत.\nहॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यातील पात्रांचे पेहराव कॉश्च्युम पार्टीत तर कधी रॅम्पवर दिसू लागले आहेत. मेटल, प्लास्टिक, अ‍ॅक्रेलिक अशा अनैसर्गिक गोष्टींचा वापर पेहरावात फॅब्रिक म्हणून डिझाइनर्स करू लागले आहेत ही ‘फ्युचरिस्टिक फॅशन’ची नांदी आहे.\nआपल्या भविष्यात काय आहे उद्या आपल्यासोबत काय घडणार आहे उद्या आपल्यासोबत काय घडणार आहे किंवा दहा वर्षांनंतर आपण कुठे आणि काय करत असू किंवा दहा वर्षांनंतर आपण कुठे आणि काय करत असू याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. कितीही नाही म्हटलं तरी वर्तमानपत्रात एखाद्या दिवशी आपल्या राशीसमोर ‘तुमचा आजचा दिवस चांगला जाईल’ असं लिहिलेलं असेल तर आपण सुखावतो. कॉलेजमध्ये मस्ती मस्तीमध्ये जेव्हा आपल्याच ग्रुपमधला एकजण आपला हात हातात घेऊन ‘अरेच्या, तुझ्या नशिबी लव्ह मॅरेज आहे’ असे सांगतो तेव्हा नकळतपणे आपल्या भावी त्याच्या किंवा तिच्या विचारात गुंततो. अगदी जत्रेमधल्या इतर अनेक गोष्टींपैकी भविष्य सांगणारा रोबो आपल्यालादेखील तितकाच आकर्षित करत असतो. अर्थात त्याच्याकडे आपण जाऊ की नाही ही गोष्ट वेगळी, तरी तो आपल्याला एकदा तरी खुणावतोच. आपल्या नशिबाचे पत्ते उचलणाऱ्या पोपटापासून ते टाइम मशीनबाबत आपल्या मनात असलेल्या कुतूहलाचे कारण एकच असते, ते म्हणजे भविष्यात आपल्यासोबत काय होणार आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता.\nबरे हे आपल्याला केवळ आपल्याबद्दलच असते असेही नाही. आपल्या आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीबद्दल असते. त्याची झलक आपल्याला रोजच्या संवादातून येत राहतेच. ‘आमच्या काळात आम्ही झाडावरची फळे तोडून खायचो, आता काय तो बाटलीतला ज्यूस घ्या आणि प्या, पुढे कदाचित गोळ्याच काढाल, केळ्याच्या आणि सफरचंदाच्या.’ मग अशा वेळी तुमचा पेहराव, आजच्या भाषेत फॅशन कशी बरे मागे राहील भविष्यात आपला पेहराव काय असेल, आपण कसे कपडे घालत असू याबद्दल आपल्याला कुतूहल असतेच ना. काळ बदलला तसा लोकांचा पेहराव बदलला, हे तर आपल्याला माहीत आहेच. या बदलाचे आपण काही प्रमाणात साक्षीदारही आहोत. त्यामुळे यापुढेही बदलत्या काळानुसार आपल्या फॅशनमध्ये बदल होत राहणार हे मात्र नक्की. ते बदल नक्की कसे असू शकतील यासंबंधी काही प्रयोग डिझाइनर्स करू लागले आहेत.\nया प्रयोगात त्यांना सर्वात जास्त कोणाची साथ मिळत असेल तर ती आहे, टेक्नॉलॉजीची. सुईचा शोध लागला आणि माणसाने कपडे शिवायला सुरुवात केली. ती एक छोटीशी सुईसुद्धा या टेक्नॉलॉजीचा एक भाग होती. तिथपासून ते आज प्रिंटिंग मशिन्स, स्टिचिंग टेक्निक्सनी मोठय़ा प्रमाणात प्रगती केली आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आपल्याला फॅशनच्या बाबतीत दररोज नवीन बदल पाहायला मिळत आहेत. आता तर चक्क थ्रीडी ड्रेस बनवले जातात. म्हणजे तुम्हाला फक्त संगणकामध्ये ड्रेसचे डिझाइन करायचे असते, संगणक स्वत:हून तो ड्रेस प्रिंटरच्या माध्यमातून तयार करून तुमच्यासमोर हजर करतो. अगदी स्प्रेच्या साहाय्याने केवळ अंगावर पेंट करून, सुकल्यावर त्याचे टी-शर्टमध्ये रूपांतर करण्याचा प्रयोगही करण्यात येत आहे.\nसुरुवात��च्या काळात आपल्याकडे नैसर्गिक कापड हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे कॉटन, सिल्क, लोकर असे मर्यादित पर्याय होते. कित्येक ठिकाणी प्राण्यांच्या कातडय़ाचा वापर कपडय़ांसाठी होत असे. त्यातून लेदर, फर मार्केटची वाढ झाली. पण हळूहळू सिंथेटिक कापडाचा शोध लागला आणि लायक्रा, पोलिएस्टर, नायलॉन या फायबर्सची भर पडू लागली. सिल्क, वूल, शिफॉन, जॉर्जेट, लेदरसारख्या कापडांना आर्टिफिशिअल पर्याय मिळू लागले. त्यामुळे कापडाची बाजारपेठ वाढली आणि निवड करायला स्वातंत्र्य मिळू लागले. अगदी प्रिंटिंग किंवा एम्ब्रॉयडरीच्या बाबतीत हीच गोष्ट लागू पडते. सुरुवातीच्या काळात\nकपडय़ांवर हाताने चित्रे रेखाटली जायची किंवा नक्षीकाम होत असे. पण आता त्याची जागा मशिन्सनी घेतली आहे. या सर्वाचा फॅशन या संकल्पनेवर खूप प्रभाव पडत गेला आणि पुढेही पडत राहणार आहे.\nडिजिटल टेक्नॉलॉजीमुळे कित्येक नवीन रंगांची, पॅटर्नस्ची ओळख फॅशन जगताला झाली आहे. त्यामुळे आज काम करताना १६ कोटी रंगांची मोठी पॅलेट डिझाइनर्ससमोर उपलब्ध होते. त्याच्या साहाय्याने तो कपडय़ावर हव्या त्या पद्धतीने खेळू शकतो. एम्ब्रॉयडरीच्या पद्धतीमध्येही आज अनेक बदल झाले आहेत.\nआता डिझाइनर्सना भविष्याची ओढ लागली आहे. या रंगांचा आणि विविध साधनांचा वापर करून नेहमीच्या पद्धतींशिवाय इतर वेगळ्या पद्धतीची फॅशन आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापैकी काही याआधी आपण हॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यांमध्ये लेदर, मेटलचे कपडे घातलेले, रोबोसारखी चालणारी किंवा वागणारी पात्रे पाहिलेली आहेत. त्यांच्यासारखे कपडे आपण कधी घालू शकू का असा विचारच कधी आपल्याला शिवू शकत नाही. फार तर कॉश्च्युम पार्टीमध्ये असे कपडे घातले जातात. त्याशिवाय यांचा आणि आपला काहीच संबंध नसतो. पण आता हे कपडे रॅम्पवर दिसू लागले आहेत. याला ‘फ्युचरिस्टिक फॅशन’ म्हणतात.\nडिझाइनर्स आता अनैसर्गिक गोष्टींचा वापर पेहरावात करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. मेटल, प्लास्टिक, अ‍ॅक्रेलिक अशा विविध गोष्टींचा वापर फॅब्रिक म्हणून होऊ लागला आहे. कित्येकदा लेस, शिफॉन, जॉर्जेट या फॅब्रिक्सचा वापरही यात केला जातो. या स्टाइलमध्ये रंगांच्या बाबतीतही गडद काळ्या रंगाचा वापर असला तरी इतर रंगांनाही नकार नाही. प्रिंट्सच्या बाबतीतही खूप प्रयोग करण्यात येत ��हेत. जॉमेट्रिक प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरीजचा वापर प्रामुख्याने केला जातो. स्ट्रक्चर्ड गारमेंट्सचा वापर यात केला जातो. अगदी वन पीस ड्रेसपासून ते साडीपर्यंत, ट्राऊझर्सपासून ते पार्टी गाऊनपर्यंत विविध प्रकारच्या गारमेंट्सचा या स्टाइलमध्ये समावेश होतो. पण त्यातील स्ट्रक्चर्ड लुक कायम असतो. मेकअपच्या बाबतीतसुद्धा स्ट्रॉँग रंगांचा वापर होतो. टायडअप हेअरस्टाइल असा साधारणपणे लुक असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, बोल्ड आणि ब्यूटिफुल हा सोप्पा मंत्र यात वापरला जातो.\nसध्या हे सगळे ऐकायला कितीही छान वाटले तरी, प्रत्यक्षात आणणे तितकेसे सोपे नाही, याची कल्पना येऊनच सुरुवात छोटय़ा पावलांनी केली जात आहे. अ‍ॅक्रेलिक आणि मेटलचा वापर अ‍ॅक्सेसरीजमध्ये सर्रास केला जातो. बॅग्ज, शूज, बेल्ट्स, ज्वेलरी यांमध्ये अ‍ॅक्रेलिक वापरले जातेय. या अ‍ॅक्सेसरीजना सध्या प्रचंड मागणी आहे. पारदर्शक अ‍ॅक्सेसरीजनी बाजारपेठ भरून गेली आहे. कपडय़ांमध्येही मेटलचा वापर एम्ब्रॉयडरीमध्ये केलेला दिसतोच. शिअर फॅब्रिक्स आणि स्ट्रक्चर्ड आऊटफिट यांचा मेळ घातलेला दिसतोय. कित्येक जुन्या प्रिंट्स, एम्ब्रॉयडरीजचा वापर पुन्हा एकदा नव्याने केला जात आहे. यामुळे कपडय़ांच्या बाबतीत प्रयोग होत असले तरी, त्याचे काही सकारात्मक फायदेही आहेत. अ‍ॅक्रेलिकपासून बनवलेल्या अ‍ॅक्सेसरीज ऑल वेदर असतात. त्यामुळे उन्हाळा असो वा पावसाळा त्याचा या अ‍ॅक्सेसरीजवर काहीच परिणाम होत नाही. डिस्को, पार्टीज्मध्ये मेटॅलिक ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळतो. पारंपरिक कपडय़ांमध्ये पण या मेटलच्या वापराने वेगळा लुक मिळतो.\nत्यामुळे इतर कोणत्याही पद्धतीने आपल्या भविष्याचा वेध घेता आला नाही, तरी फॅशनच्या बाबतीत तरी हा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुढे कधी टाइम मशीन येईल तेव्हा येईल, फॅशनच्या माध्यमातून तरी आपण भविष्याची सफर करायला काय हरकत आहे..\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nwear हौस: सेफझोन तोडताना..\nफॅशनबाजार : सुपरहिरोंची सुपर फॅशन\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या ��ोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n3 रॅम्पवर : चंदेरी दुनियेतील फॅशनचे वारे\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/tracker?order=title&sort=asc&page=144", "date_download": "2020-03-29T20:52:41Z", "digest": "sha1:QRIQ3N3GNANRBV2AUK5YJJBMPBNJG4YR", "length": 5753, "nlines": 84, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 145 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकविता “उभारू आपण गुढी\nविशेषांक “कामगारांचं हित कामगार चळवळीने पाहिलं नाही.” - राजीव सानेंची मुलाखत प्रकाश घाटपांडे 14 20/10/2014 - 11:47\nविशेषांक “दु:खाचा पाऊस जेव्हा घनघोर बरसला होता\" मिलिंद 8 17/03/2019 - 22:23\nललित ….ब्रह्मराक्षस काऊ 10 13/05/2013 - 20:26\nचर्चाविषय ……… खतरेमे है (\nकलादालन ‪निर्गुणी भजने‬ (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी Anand More 21 30/05/2016 - 19:54\nमौजमजा ‪निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त Anand More 6 17/06/2016 - 05:48\nमौजमजा ‪सुटलेल्या पोटाची कहाणी‬ (भाग १) Anand More 54 19/05/2016 - 01:15\nसमीक्षा ⭐️⭐️वारसा प्रेमाचा - आजोबा-नातवाचं हृद्य नातं\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i080106055729/view?switch=desktop", "date_download": "2020-03-29T20:33:44Z", "digest": "sha1:R3PLMWIZP5WHO4LBDBU4YO2WFXLNJ4TL", "length": 8076, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ज्ञानेश्वर स्तोत्र", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|स्तोत्रे|ज्ञानेश्वर स्तोत्र|\nप्रभु सद्गुरुसी करुनी प्र...\nअजान वृक्षासि महत्त्व ऐसे...\nशुकसनकादिक महिमा ज्याचा व...\nभैरवी ( माधवे सखि माधव...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nश्री ज्ञानेश्वर स्तोत्र - प्रभु सद्गुरुसी करुनी प्र...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nश्रीज्ञानेश्वर महती - अजान वृक्षासि महत्त्व ऐसे...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nश्रीमध्वमुनीश्वराचें पद - शुकसनकादिक महिमा ज्याचा व...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nश्रीविठ्ठलवर्णन - नमो चंद्रभागातटीं-संनिवेश...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nश्रीविठ्ठलवर्णन - भैरवी ( माधवे सखि माधव...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nभजन - लक्ष्मी शार्ङ्गधर सीतापति...\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nतरुन जाणें, उतरुन जाणें.\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000006796", "date_download": "2020-03-29T21:26:04Z", "digest": "sha1:VKIR2E75XYS5UI3BOFMITLOIY7NLC57K", "length": 5010, "nlines": 27, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "खडकवासला धरणातून ५ हजार क्युसेक वेगाने मुठेत पाणी सोडले khadakwasla, pune rain, mutha river, flood", "raw_content": "दुपारी ९ हजार पर्यंत वाढ होणार\nपुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): खडकवासला धरणात आज सोमवार (दि.१६) संततधार पाऊस पडत असून, सकाळी ८, सकाळी १० नंतर आता दुपारी १ वाजता पुन्हा मुठेत सोडण्यात आलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली असून, ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पाणी मुठेत सोडण्यात आले आहे. तर दुपारी ३ वाजता आणखीन विसर्ग वाढवून तो ९ हजार क्युसेक पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १ नंतर शिवणे नांदेड पूल पाण्याखाली कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nसकाळी सहा वाजता खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर, सकाळी आठ वाजता मुठा नदीत १ हजार ८१२ क्यूसेक वेगाने पाणी सोडले होते. त्यानंतर दहा वाजता २ हजार ४२४ क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. तर आता दुपारी १ वाजता त्यात आणखीन वाढ करण्यात आली असून, ५ हजार १३६ क्युसेक वेगाने पाणी मुठेत सोडण्यात येत आहे.\nदरम्यान, सकाळी सात वाजता खडकव��सला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर, तांत्रिक सहायक डी एम. भागवत यांनी खडकवासला धरणात जलपूजन करून, त्यानंतर मुठेत पाणी सोडण्यात आले.\nसंग्रहित व्हिडीओ, यावर्षीचा व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब channel ला सबस्क्राईब करा.\nखालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.\n1000006796 1000000053 खडकवासला धरणातून ५ हजार क्युसेक वेगाने मुठेत पाणी सोडले\n1000005855 1000000053 महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरींचे आगमन\n1000005717 1000000053 पुण्यात परतीच्या पावसाचा रौद्रावतार ३३ झाडे पडली; दोघींचा बळी\n1000005676 1000000053 VIDEO पंढरपूरला धोक्याचा इशारा; उजनी मधून ४० हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग\n1000005674 1000000053 VIDEO खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेक्स’ने सोडले मुठेत पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.durgbharari.com/---------28.html", "date_download": "2020-03-29T21:35:24Z", "digest": "sha1:HWRAKBIY7LOXUWH5KOGQCAQZGVXBGV4H", "length": 55951, "nlines": 923, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "त्रिंबकगड", "raw_content": "\nनाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. ब्रम्हगिरी किल्ल्यावरून उगम पावणारी गोदावरी येथुन दक्षिणेकडे वाहत आंध्रप्रदेशात राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक स्थान व गोदावरी नदीचा उगम असलेला ब्रह्मागिरी पर्वत भाविकांनी कायम गजबजलेला असतो. एकेकाळी इतिहासात महत्वाची भूमिका बजावणारा हा किल्ला आज केवळ गोदावरीचे उगमस्थान म्हणुन प्रसिध्द असुन आपली मुळची ओळख हरवुन बसला आहे. आपण मात्र ब्रम्हगिरी पर्वताला किल्ला म्हणुनच भेट देणार असुन त्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहणार आहोत. सातवाहनकाळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रिंबक डोंगररांगेतून जात असल्याने त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी उर्फ श्रीगड किल्ला बांधला गेला. बारा ज्योतिर्लिंगांतील त्र्यंबकेश्वर हे ठिकाण किल्ल्याच्या पायथ्याला असल्याने हा किल्ला त्रिंबकगड या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वरल�� जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन यापैकी हत्तीमेट हि वाट कड्यातून वर येते तर दुसरी राजदरवाज्याची मुख्य वाट त्र्यंबकेश्वर गावातुन पायरी मार्गाने वर येते. यातील पहिली हत्तीमेटची वाट वापरात नसुन या वाटेवर दरड कोसळली असल्याने या वाटेवरील दरवाजा दगडाखाली गाडला गेला आहे व हि वाट धोकादायक बनली आहे. गडावर येणारी दुसरी वाट हि सोपी असुन सतत वाहती आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून गंगाद्वारकडे जाताना पाय-या सुरू होताना डावीकडे एक पायवाट दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर हि वाट पुढे गावातुन येणाऱ्या दुस-या पाय-यांच्या वाटेला मिळते व आपला गडप्रवास सुरु होतो. तळापासून साधारण ५०० पायऱ्या चढुन आल्यावर थोडीशी सपाट वाट चालु होते. पुढे काही अंतरावर वाटेच्या डाव्या बाजुला एक मोडकळीस आलेले दगडी बांधकामातील मंदीर दिसते. द्वारपट्टीवर असणारे गणेशशिल्प हे शिवमंदीर असल्याचे सुचवते पण आत दरवाजातच एका देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे. वाटेच्या शेजारी असणाऱ्या झुडुपात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष व दोन लहान विहिरी असुन गड नांदता असताना या भागात काही वस्ती असावी असे वाटते. मंदिरासमोर वाटेच्या बाजुला दोन उध्वस्त बुरूज असुन त्यांच्या शेजारी काही तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील हे पहाऱ्याचे मेट आहे. या मेटावरून पुढे आल्यावर उजव्या बाजुला एका चौथऱ्यावर दगडी बांधकामातील एक दुमजली वास्तू असून तिच्या दर्शनी भागात गणेशमुर्ती व काही शिल्पे कोरलेली आहेत. हि वास्तू म्हणजे सिंध प्रांतातील व्यापारी मुलतानी लालचंद भंभानी यांनी शके १९१३ मध्ये यात्रेकरूना राहण्यासाठी बांधलेली धर्मशाळा असुन तसा शिलालेख या धर्मशाळेच्या भिंतीवर लावला आहे. त्यांनी या वास्तुबरोबर गडाकडे जाणाऱ्या काही पायऱ्यादेखील बांधुन काढल्या. धर्मशाळेच्या दोन्ही मजल्याचे दोन भाग केलेले असुन मागील बाजुस जेवणासाठी व यज्ञविधी करण्यासाठी वेगळी वास्तू आहे. धर्मशाळेचा परीसर दगडांनी बांधुन काढलेला असुन वरच्या मजल्यावर जाण्याकरता बाहेरील बाजुस जिना आहे. धर्मशाळेच्या मागील बाजुस दगडी बांधकामातील ७०-८० फुट खोल पायऱ्या असलेली बारव असुन तिच्या काठावर एक दगडी ढोणी व झिजलेला शिलालेख दिसुन येतो. धर्मशाळेसमोर उघडयावर एक हनुमानाची मुर्ती असुन हि मुर्ती मेटाबाहेर असलेल्या दगडी मंदिरातील असण्याची शक्यता आहे. येथुन पुढील वाटेवर सुरवातीला बांधीव दगडी पायऱ्या असुन नंतरची वाट व पायऱ्या मात्र कातळात कोरून काढल्या आहेत. दीड फुट उंचीच्या या पायऱ्यावर आधारासाठी लोखंडी कठडे रोवले आहेत. येथुन पंधरा मिनिटे चढाई केल्यावर खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा लागते. या गुहेत एक खोली असुन टेहळणीसाठी असलेल्या या गुहेत सध्या ब्रह्मदेवाची मुर्ती विराजमान आहे. या वाटेवर मोठया प्रमाणात माकडं असुन ती खाण्यासाठी पर्यटकांना त्रास देत असल्याने जवळ शक्यतो काठी बाळगावी. येथुन पुढील वळणावर खडकात खोदलेली दहा फुट उंचीची हनुमानाची मुर्ती असुन यात हनुमानाने आपल्या पायाखाली राक्षसाला दाबून धरले आहे. येथुन पुढील भागात वाटेवरील दुसरी गुहा समोर येते. या गुहेत शिरण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूने लहानसा दरवाजा कोरलेला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस दोन ऋषींच्या मुर्ती कोरल्या आहेत. या गुहेचा कड्याकडील भाग संपुर्ण उघडा असुन गुहेत दोन कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत. येथुन काही अंतर पुढे गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा समोर येतो. दरवाजाच्या अलीकडे उजव्या बाजुला दोन कातळशिल्पे आहेत. संपुर्ण कातळात खोदलेला हा दरवाजा आपल्याला सातवाहन काळाची आठवण करून देतो. या दरवाजातून काही पायऱ्या चढुन वर गेल्यावर गडाचा दुसरा कातळात कोरलेला दरवाजा समोर येतो. गडाचे दोन्ही दरवाजे उत्तराभिमुख असुन पहिला दरवाजा साधारण आहे तर दुसऱ्या दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केले आहे. दरवाजाबाहेर खालील बाजुस चौथऱ्यावर दोन हत्ती कोरलेले असुन वरील बाजुस दरवाजाची चौकट, चर्या व फुले कोरलेली आहेत. दरवाजाबाहेर डाव्या बाजुस एक देवळी कोरलेली असुन त्यात देवीचे शिल्प कोरले आहे तर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या कोरल्या आहेत. या दरवाजातून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. पायथ्यापासुन येथवर येण्यास एक तास लागतो. त्रिंबकगड समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट उंचावर असुन ४०० एकरपेक्षा जास्त परिसरात पुर्वपश्चिम पसरला आहे. त्रिंबकगडचा माथा म्हणजे मध्यभागी एक टेकडी व तिच्या चहुबाजुला प्रशस्त पठार आहे. साधारण आयताकृती आकार असलेल्या या किल्ल्याला तीन सोंडा असुन एका सोडेवर हत्तीमे��� दरवाजा तर दुसऱ्या सोडेसमोर दुर्गभांडार किल्ला आहे. तिसरी सोंड सरळसोट कडा असल्याने येथे कोणतीही सरंक्षण व्यवस्था नाही. माथ्यावर आल्यावर दरवाजाच्या परीसरात किल्ल्याची जुजबी तटबंदी दिसुन येते. येथुन उजव्या व डाव्या बाजुला जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते तर समोरील वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या दिशेने जाते. डाव्या बाजुच्या वाटेने सुरवात केल्यावर आपल्याला सर्वप्रथम घडीव दगडांनी बांधलेल्या दोन समाध्या दिसुन येतात. या समाध्यांच्या वरील बाजुस एक प्रशस्त तलाव असुन सध्या तो कोरडा पडलेला आहे. तलावाच्या वरील बाजुस एका वाड्याचे अवशेष असुन खालील बाजुस असलेल्या बुरुजावर चौकीचे अवशेष दिसुन येतात. तलावापासुन ५०० फुट अंतरावर दारूगोळ्याचे कोठार व इतरही बरेच अवशेष दिसुन येतात. ते पाहुन मुळ वाटेवर येऊन टेकडीकडे निघावे. या वाटेवरील पायऱ्या चढताना बारकाईने पाहिल्यास एका ठिकाणी उध्वस्त तटबंदी व बुरुजाचे अवशेष दिसतात. येथुन बालेकिल्ल्याची तटबंदी सुरु होत असावी. पुढे या वाटेवर डाव्या बाजुस एक चुन्याच्या घाण्याचे चाक दिसुन येते. वाट सोडुन चाकाच्या वरील बाजुस गेल्यावर सातवाहनकालीन खांबटाके दिसुन येते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाके पाहुन मुळ वाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजुस एक आश्रम दिसतो. या आश्रमाच्या मागील बाजुस गडावर आजही मोठया प्रमाणात शिल्लक असलेली एक मोठी उध्वस्त वास्तू दिसते. हि वास्तू म्हणजे गडावरचे धान्यकोठार आहे. धान्यकोठाराकडून एक बांधीव वाट समोरच असलेल्या झाडीमधून टेकडाकडे जाताना दिसते. या वाटेच्या शेवटी डोंगराच्या पोटात खोदलेली एक मोठी गुहा आहे. या गुहेत सध्या एक साधु मुक्कामाला आहे. गुहेच्या शेजारीच खडकात खोदलेले एक गोलाकार टाके अथवा विहीर आहे. हे पाहून पुन्हा मुळ वाटेला लागावे. या वाटेने आपण गडाच्या मधील उंचवट्यावर पोहचतो. येथुन डावीकडील वाट गोदावरी मंदिराकडे तर उजवीकडील वाट जटाशंकर मंदिराकडे जाते. डावीकडील वाटेने पुढे जाताना पुन्हा एकदा बालेकिल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीचे दर्शन होते. वाटेत एका ठिकाणी अर्धवट गाडलेल्या सतीशिळेचे दर्शन करत ५ मिनिटांत आपण गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचतो. कड्यालगत असलेले हे मंदीर म्हणजे चारही बाजुं��ी भिंती व मध्यभागी पाण्याचे चौकोनी टाके व टाक्याच्या तीन बाजुस ओवऱ्या व त्यात देवांची स्थापना अशी याची रचना आहे. मंदिराच्या वरील बाजुस खडकात खोदलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एक टाके दगडांनी बांधुन बंदिस्त केले आहे. या टाक्यातील पाणी गंगातीर्थ म्हणुन वापरले जाते. टाक्याच्या वरील बाजुस एक समाधीचा दगड असुन खालील बाजुस उध्वस्त तटबंदी व इतर अवशेष दिसुन येतात. हत्तीमेट दरवाजावरून गडावर येणारी वाट या ठिकाणी आपण आलेल्या वाटेला मिळते. हा परीसर पाहुन सरळ जाणाऱ्या वाटेने आपण जटाशंकर मंदिराकडे पोहोचतो. या ठिकाणी शंकराने जटा आपटून गंगानदी भूतलावर आणली अशी कथा आहे. मंदिराच्या मागील बाजुस खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या मागील बाजूने एक लहान पायवाट टोकावरील दुर्गभांडार किल्ल्याकडे जाते. या वाटेवर खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके असुन तटाला लागुन व टोकावरील बुरुजावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या टोकाला दुर्गभांडारवर जाण्यासाठी खडकात खोदलेला सुंदर पायरीमार्ग आहे. या वाटेने टेकाडाला वळसा घालत आपण गडाच्या अलीकडील माचीत जेथुन सुरवात केली तेथे पोहोचतो. गडाच्या माचीच्या या भागात देखील खुप मोठया प्रमाणात वस्तीचे अवशेष दिसुन येतात. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. गडाची माची खुप मोठी असल्याने संपुर्ण परीसर फिरणे शक्य नसले तरी वास्तू अवशेष असणारा गडमाथा फिरण्यास दोन तास लागतात. गडावरील एकूण वास्तू पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. गडमाथ्यावरून अंजनेरी, हरिहर, बसगड, त्रिंगलवाडी असा दूरवरचा परिसर दिसतो. देवदर्शन व साहस असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी ब्रह्मागिरी- दुर्गभांडार भटकंती एकदा तरी करायला हवी. ब्रह्मगिरी किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख पुराणात येतो. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले व त्यांच्या जटेतील गंगेची भुतलावर मागणी केली. पण गंगा राजी नसल्याने महादेवाने त्याच्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भुतलावर आणली. किल्याच्या ब्रम्हगिरी या नावामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. विष्णू व ब्रम्हदेवाने शिवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध करायचा ठरवले. पण त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या सामर्थ्याने गाय आणि केतकीपुष्प निर्माण केले आणि त्यांची खोटी साक्ष उभी केली. ब्रम्हाने सांगितले की मी शिवाच्या मस्तकाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. ब्रह्मदेवाचे कारस्थान शिवाला कळल्यावर शिवाने कृद्ध होऊन ब्रम्हदेवाला आजपासून भूतलावर तुझी पूजा करणार नाही असा शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला भूतलावर पर्वत होऊन राहण्याचा प्रतिशाप दिला. शिवाने भूतलावर पर्वताचे रूप घेतले तोच हा ब्रम्हगिरी पर्वत.ब्रम्हगिरी किल्ल्याची बांधकाम शैली पहाता हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असावा पण गडाचा इतिहास ज्ञात होतो तो यादव काळापासून. इ.स.१२७१ -१३०८ या काळात या परिसरावर राजा रामदेवराय यादव याची सत्ता होती. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता निवृत्तिनाथांना ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन घडले अशी कथा आहे. पुढील काळात किल्ला बहमनी राजवटीच्या अमलाखाली आला. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने सन १४८७ साली हा किल्ला ताब्यात घेतला पण नंतर तो मोंगलाकडे गेला. इ.स.१६२९मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. शाहजानने हा परिसर परत घेण्यासाठी आठ हजारांचे घोडदळ पाठवले. इ.स.१६३३ मध्ये त्रिंबकगडचा किल्लेदार मोगलांकडे गेला. १७ जुन १६३६ रोजी मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व निजामशहाला कैदेत टाकले त्यावेळी शहाजीराजांनी निजामाचा एक वंशज मुर्तुजा याला निजामशहा म्हणून घोषित करून स्वतः वजीर बनले. इ.स.१६३६ मध्ये उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे शहाजीराजांचा माहुली येथे पराभव झाला व त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला. इ.स.१६७० मध्ये मराठयांनी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकगड जिंकला. १६८२ च्या सुमारास सुमारास खानजमानचा मुलगा मुझ्झफरखान याच्या मोगली फौजेने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळल्या. १६८३च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा फितुर होऊन मुघल सरदार अनामतखान याला जाऊन मिळाला. त्रिं��कगडच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व मोगलांनी त्यालाच कैद केले. इ.स.१६८४ च्या नोव्हेंबर महिन्यात अक्रमखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या वाडया जाळुन तेथील जनावरे पळवली. १६८२ ते १६८४ या काळात मोगलांचे गड जिंकण्याचे सर्व प्रयत्न फसले. इ.स. १६८८च्या ऑगस्ट महिन्यात मोगल सरदार मातबरखानाने किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो त्रिंबकच्या किल्ल्याभोवती मी चौक्या बसविल्या असुन सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये रसद व लोकांचे येणेजाणे बंद आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील. यावर औरंगजेब त्याला लिहिलेल्या प्रोत्साहनपर पत्रात म्हणतो त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा तुमच्या कामाचे चीज होईल. यावर मातबरखान औरंगजेबाला पत्रातून किल्ला कसा घेतला ते कळवितो. गुलशनाबाद म्हणजेच नाशिकच्या ठाण्यात आपले सैन्य कमी असल्याने मी त्रिंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ ला गडाचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले व किल्ला ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना द्यावयाच्या मनसबी यादीत दिल्या आहेत. त्यांची अर्जी आणि किल्ल्याच्या चाव्या पाठविल्या आहेत. याशिवाय मातबरखान कळवितो या मोहिमेत औंढाचा किल्लेदार श्यामसिंग याचा मुलगा हरिसिंग याने मोठी कामगिरी केल्याने त्याला तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन त्रिंबकगड सांभाळण्यास ठेवले आहे. साल्हेरचा किल्ला ताब्यात घेतांना जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी. यावर पाठविलेल्या फर्मानात औरंगजेब लिहितो कि तुमची अर्जी पोहोचली. आपण त्रिंबकगड जिंकून त्रिंगलवाडी किल्ल्याला वेढा घातल्याचे कळले. आपण पाठविलेल्या त्रिंबकच्या चाव्या मिळाल्या असुन तुमची कामगिरी पसंत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात आली असुन तुम्हाला खिलतीचा पोशाख झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये देण्यात येत आहे. पुढे १६९१च्या सुमारास येथील अधिकारी मुकर्रबखान बादशहास लिहीतो त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला असुन त्याचा मुलगा लहान व कर्जबाजारी आहे. त्याच्यावर सावकाराचा तगादा चालू असुन ��्याला त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा अन्यथा किल्ल्यावर संकट कोसळेल. इ.स.१७१६ मध्ये शाहू महाराजांनी या किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली पण ती फेटाळली गेली. इ.स.१७३० साली कोळयांनी बंड करून किल्ला घेतला व पुढे १८१८पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.--------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.lingocard.com/?lang=ru", "date_download": "2020-03-29T21:20:02Z", "digest": "sha1:74LT52AVEH2WQJSTYUGPEKVTB6HNMOGI", "length": 5602, "nlines": 104, "source_domain": "mr.lingocard.com", "title": "इंग्रजी आणि कोणत्याही परदेशी भाषा जलद शिकणे जाणून घेण्यासाठी सर्वोत्तम मार्ग", "raw_content": "\nफ्लॅश कार्ड – परदेशी भाषा शिकण्यासाठी भाषा कार्ड\nफ्लॅश कार्ड परदेशी भाषा शिकण्यासाठी स्वत: ची अभ्यासाची सोपी आणि सर्वात सामान्य पध्दत आहे. एका बाजूला एक कठीण शब्द आहे आणि दुसऱ्या बाजूचा अर्थ किंवा भाषांतर आहे कार्डांचा एक डेक तयार केल्यानंतर, आपण कार्डे पहाणे सुरू करत आहात, जोपर्यंत आपण आधीच शिकलेले आहात ते हळूहळू बाजूला ठेवले पाहिजे, जोपर्यंत आपण संपूर्ण डेक शिकला नाही तोपर्यंत. दहा […]\n नवीन शब्द लक्षात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग\n परदेशी भाषा शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा प्रश्न विचारतो. शब्दसंग्रह सुधारण्याचे अनेक मूलभूत मार्ग आहेत, जे आम्ही या लेखात समाविष्ट करू: 1. आपण ज्या शब्दांना स्मरणात ठेवू इच्छिता ते ऐकून व पुनरावृत्त करणे 2. फ्लॅश कार्ड पद्धत वापरून व्हिज्युअलसह संघटना तयार करणे 4. वाक्य आणि नवीन शब्द असलेली वाक्य लक्षात ठेवा 5. […]\nजलद इंग्रजी शिकण्यासाठी कसे\nजलद इंग्रजी शिकण्यासाठी कसे मी दोन वर्षापूर्वी हे प्रश्न स्वतःला विचारले (32 व्या वर्षी). सुरुवातीपासून एक नवीन भाषा सक्रियपणे सुरू करण्यास सुरुवात केल्यानंतर, मला तीन मुख्य समस्या दिसल्या: कठोर शब्द लक्षात ठेवण्यासाठी शब्दसंग्रह आणि स्टोरेज सुधारणे 2. परदेशी भाषा अभ्यासण्यासाठी वेळ अभाव 3. भाषा अभ्यासकांना मूळ भाषिक कसे शोधावे चांगले परिणाम मिळवण्यासाठी, मी कदाचित एखाद्या […]\nभाषा अभ्यासकांना मूळ भाषिक कसे शोधावे\nभाषा अभ्यासकांना मूळ भाषिक कसे शोधावे हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक व्यक्तीसाठी स्वारस्य आहे जो परदेशी भाषा शिकतो. मोबाइल LingoCard अनुप्रयोगाचे सार्वजनिक आवृत्त्या आणि प्र���ेश सहजतेने पहिल्या आवृत्त्यांच्या यशस्वी विकासाअंतर्गत, ऍपला हजारो वापरकर्त्यांचा फायदा झाला पण भाषा पध्दती बद्दल काय हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक व्यक्तीसाठी स्वारस्य आहे जो परदेशी भाषा शिकतो. मोबाइल LingoCard अनुप्रयोगाचे सार्वजनिक आवृत्त्या आणि प्रवेश सहजतेने पहिल्या आवृत्त्यांच्या यशस्वी विकासाअंतर्गत, ऍपला हजारो वापरकर्त्यांचा फायदा झाला पण भाषा पध्दती बद्दल काय आम्ही विचार केला – आपण या सर्व लोकांना आपल्या मूळ भाषेत संवाद साधण्यासाठी आणि एकमेकांना मदत […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T22:52:49Z", "digest": "sha1:25IWHROMHAZPIBB42K4T3HVHSZTPJI2B", "length": 6782, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नांदुरा - विकिपीडिया", "raw_content": "\n२०° ४९′ ५९.८८″ N, ७६° २७′ ३४.९२″ E\nजवळचे शहर खामगांव, मलकापूर, जळगाव जामोद\nपंचायत समिती नांदुरा नांदुरा\nया गावातील श्री तिरुपती बालाजी संस्थानाची १०५ फूट उंच हनुमानाची मूर्ती\nनांदुरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक सुंदर तालुका आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई कोलकाता लोहमार्ग गेलेला आहे. निमगाव, वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा ही मोठी गावे ह्या तालुक्यात आहेत. नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन साठी प्रसिद्ध आहे. पूर्णा नदी ही जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्याची सीमा असून तिच मुख्य नदी आहे. बहुप्रतिक्षित जिगाव प्रकल्प हा पूर्णा नदीवर साकारतोय\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/blog-post_7.html", "date_download": "2020-03-29T21:58:02Z", "digest": "sha1:AKLYHO4IFXXZXU3GRRRAM5RLCMI34X2Q", "length": 8610, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "केंद्र सरकारचा कोरोनवर खास उपक्रम! फोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट | Gosip4U Digital Wing Of India केंद्र सरकारचा कोरोनवर खास उपक्रम! फोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona बातम्या केंद्र सरकारचा कोरोनवर खास उपक्रम फोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट\nकेंद्र सरकारचा कोरोनवर खास उपक्रम फोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट\nफोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट\nकोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी कोणताही ठोस उपचार अद्याप शोधण्यात आलेला नाही. पण कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी काही प्राथमिक उपाय करणे आवश्यक आहे.miami.cbslocal.com च्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी मास्कपेक्षा जास्त स्वच्छ पाण्याने हात धुणे हा प्रभावशाली उपाय आहे.\nकोरोना व्हायरनं जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 80 देशांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतातही या विषाणूचा धोका जाणवू लागला आहे. भारतात 31 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. या कोरोना संदर्भात जगभरातील देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहेच. तर वेगवेगळ्या माध्यमातून या संदर्भात जनजागृती देखिल केली जात आहे.\nकेंद्र सरकारनं या संदर्भात भारतात एक उपक्रम सुरू केला आहे. सोशल मीडिया, टीव्ही, रेडिओसोबतच आता मोबाईलवरही खास कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी जनजागृती केली जात आहे. आपण समोरच्या व्यक्तीला फोन लावल्यानंतर रिंग वाचण्याऐवजी कोरोना व्हायरसचा अलर्ट आणि त्यासंदर्भातील संदेश प्ले होतो. त्यातून जनजागृती करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी सरकारकडून हे प्रयत्न केले जात आहे. सरकारनं टेलिकॉम कंपन्यांसोबत टॅब करून हा उपक्रम राबवला आहे.\nकोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. म्हणजे पहिल्या 14 दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण 24 दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं किंवा आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/vadol-midc-company-fire/articleshow/74180888.cms", "date_download": "2020-03-29T21:48:44Z", "digest": "sha1:7HXY7OHER3NKU6E3PX5TDKC5XNDLVLZD", "length": 10459, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nagpur News: वडोल एमआयडीसीत कंपनीला आग - vadol midc company fire | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nवडोल एमआयडीसीत कंपनीला आग\nअंबरनाथ पश्चिम भागातील कल्याण-बदलापूर मार्गावर असलेल्या वडोल एमआयडीसीतील ब्ल्यू सर्कल ऑर्गेनिक्स या कंपनीला सोमवारी आग लागली...\nवडोल एमआयडीसीत कंपनीला आग\nअंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागातील कल्याण-बदलापूर मार्गावर असलेल्या वडोल एमआयडीसीतील ब्ल्यू सर्कल ऑर्गेनिक्स या कंपनीला सोमवारी आग लागली. मात्र अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.\nअंबनाथ, बदलापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये गेल्या महिन्याभरात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम भागातील या कंपनीत केमिकल प्रोसेसिंगचे काम सुरू असतांना अचानक आग लागली. आग लागताच कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती अंबरनाथ अग्निशमन दलाल मिळताच या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर २० मिनिटांत नियंत्रण मिळवले. मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमुंबई, नागपुरात आणखी ८ करोनाग्रस्त; राज्यात एकूण १६७ रुग्ण\n यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील 'करोना'ग्रस्तांसोबत प्रवास\nATM कार्ड वहिनीकडे ठेवलंय, तू सुखी रहा; पत्नीला फोन करून पतीची आत्महत्या\nसंघानं कामाला सुरुवात केलीय: मोहन भागवत\n एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य मिळणार\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवडोल एमआयडीसीत कंपनीला आग...\nगडचिरोली: जिगरबाज कमांडोंनी २००-३०० नक्षल्यांना पिटाळलं; एकाला ट...\nलग्नातून अन्न आणले नाही म्हणून मारहाण...\nयवतमाळच्या रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश...\nयवतमाळ: अस्थिविसर्जनाहून परतताना भीषण अपघात; ८ ठार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-116111700015_1.html", "date_download": "2020-03-29T22:19:26Z", "digest": "sha1:AI6O6E5BMOWAOZL4QTGWSSS2Q4OAIKQL", "length": 11810, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव दि. २१ व २२ नोव्हेंबर\nरोजी आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता के.टी.एच .एम महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के.टी.एच .एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर हे भूषविणार आहेत. पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर या ८ विभागीय केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विभागीय पातळीवर १००, २००, ४००, ८००, १५०० आणि ५००० मीटर अॅथलॅटिक्स, रिले, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत तर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सांघिक खेळांतील स्पर्धांत प्रथम स्थान मिळविलेल्या ३५९ मुले आणि ४० मुली अशा एकूण ३९९ विद्यार्थ्याची या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे. या क्रीडा महोत्सवासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.\nआरबीआयकडे पाठविल्या 7 कोटी रुपये किमतीच्य नोटा\nआशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ शुक्रवारी उघडणार\nशिक्षण मंत्री मेलेनिया ट्रम्पचे तसले फोटो पहात होते\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला ���ळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/tag/deshdoot/", "date_download": "2020-03-29T21:51:14Z", "digest": "sha1:ZKLM6OO6GBJ6X4DBTBEDSTUETISP6RGV", "length": 3113, "nlines": 51, "source_domain": "shekharpatil.com", "title": "deshdoot Archives - Shekhar Patil", "raw_content": "\nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nदेशदूतचे ‘दे धमाल’ दिवस\nFeatured • अनुभव • पत्रकारिता\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-cloudy-weather-for-the-next-five-days-chance-of-light-rain/", "date_download": "2020-03-29T21:50:14Z", "digest": "sha1:CA55NDZY7FIIVZQFWM52IQ45GL7KB6DN", "length": 15801, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nजिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार\n पुढील पाच दिवस ज���ल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता इगतपुरी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा संशोधन केंद्राने वर्तविली आहे. अगोदरच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पावसाच्या शक्यतेने बळीराजा चिंतातूर झाला आहे.\nशनिवारी (दि.30) दिवसभर शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी अधिक दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. 3 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तसेच, हलका पाऊसदेखील पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा परिणाम बाजरी, मका, ज्वारी या पिकांवर होण्याची चिन्हे आहेत.\nतसेच द्राक्ष बागा व डाळिंब बागांनाही ढगाळ वातावरण व पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी पुरता बेजार झाला असताना पुन्हा एकदा आस्मानी संकट बळीराजासमोर उभे राहिले आहे.\nविधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले विराजमान\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव\nढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात\nउत्तर महाराष्ट्र, विदर्भात हुडहुडी; नाशिकचा पारा १४ अंशावर घसरला\nढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nमुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान\nआवर्जून वाचाच, जळगाव, शैक्षणिक\nजळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा\nआसोदा गावात रस्त्यावर पडले मासे\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nशिंदखेडा : वाहनाच्या धडकेत बिबट्या (मादी)चा मृत्यू\nBreaking News, आवर्जून वाचाच, धुळे\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव\nढगाळ वातावरणाम���ळे रब्बी पिके धोक्यात\nउत्तर महाराष्ट्र, विदर्भात हुडहुडी; नाशिकचा पारा १४ अंशावर घसरला\nढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-170/", "date_download": "2020-03-29T20:23:31Z", "digest": "sha1:KZUFU5NKPUGHUGVT3GLIRHPLB4NVXMW4", "length": 18436, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "२२ ला महापौर - उपमहापौर निवडणूक; आजपासून अर्जाचे वितरण; २० रोजी अर्ज दाखल होणार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\n२२ ला महापौर – उपमहापौर निवडणूक; आजपासून अर्जाचे वितरण; २० रोजी अर्ज दाखल होणार\nशासनाच्या नगरविकास विभागाकडून २२ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अध्ंय��देशात तीन महिन्यांच्या आत म्हणजे २२ नोव्हेंबर २०१९ च्या आत महांपौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज महापालिका नगरसचिव विभागाकडुन महापौर – उपमहापौर निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्याचे जाहीर करीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.\nयातच नाशिक महापालिकेच्या विद्यमान महापौर रंजना भानसी यांचा वाढवून दिलेला कालावधी देखील संपत आला आहे. या अध्यादेशानुसार महापालिका नगरसचिव विभागाने तातडीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्यासोबत चर्चा केली. यात विभागीय आयुक्तांनी महापौर – उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी येत्या २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात विशेष महासभा बोलविली आहे.\nया निवडणुकीच्या सभेसाठी पिठासन अधिकारी म्हणुन विभागीय आयुक्त माने यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती केली आहे. या आशयाचे पत्र महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहे. हा निवडणुक कार्यक्रम सात दिवस अगोदर जाहीर करावा लागत असल्याने महापालिका प्रशासनाकडुन तयारी सुरू झाली आहे.\nआज (दि.१६)पासुन या दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू होणार आहे. तर दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यत या वेळेत उमेदवारी अर्जाची स्विकृती नगरसचिव राजु कुटे यांच्या कार्यालयात होणार आहे. तर निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबरच्या विशेष महासभा सकाळी ११ वाजता पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मांढरे हे सभेच्या प्रारंभी अर्जांची छाननी करणार असुन त्यांनंतर अर्ज माघारीसाठी ठराविक वेळ दिला जाणार आहे. माघारीची वेळ संपल्यानंतर प्रथम महापौर पदासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यापाठोपाठ उपमहापौर पदासाठी पिठासन अधिकारी निवडणूक घेणार आहे.\nऑटो सेन्स तंत्राने वाहतूक नियंत्रण; ‘गुगल‘ची मदत; त्र्यंबकरोडवरील चार सिग्नलवर प्रायोगिक सुरुवात\n‘एलिमेंटरी’च्या प्रश्‍नपत्रिका शाळांना ऑनलाइनच\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nछावणी सुरू न झाल���याने शेतकर्‍याची आत्महत्या\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nसुपा: धाब्यावर डान्सबार; सात महिलांसह 15 जण ताब्यात\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे\nBreaking News, Featured, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/shabdonkikahani8991/bites", "date_download": "2020-03-29T22:19:18Z", "digest": "sha1:GKCJWBXYG6E36E6WPLCNHPQQG5OOZLLG", "length": 9519, "nlines": 255, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Satender_tiwari_brokenwords लिखित बाइट्स | मातृभारती", "raw_content": "\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शुभ रात्री\n8 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी कविता\nमेहंदी एक खूबसूरत हाथों में सजा लेना\nजब सूख जाए तो हाथ साबुन से ही धोना\nजब पिया के मन को भाय वो मेहंदी\nतब sanetizer, छूने से पहले लगा लेना\nगर आये थोड़ी खाँसी या थोड़ी छींक\nमेहंदी वाले हाथों में रुमाल रख लेना\nथोड़ी थोड़ी सावधानी हर बार रखना\nखूबसूरत लगे मेहंदी ,हाथ साफ रखना\nगर रूठ जाए पिया किसी बात पर\nमेहंदी वाले हाथों से प्यार से मना लेना \n छोटी छोटी सावधानी बड़े बड़े वायरस को खत्म कर सकती है\n13 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी वोट्सेप स्टेटस\n14 अजून लोकांना ही पोस्ट आवड��ी..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी पुस्तकाचा आढावा\n8 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English सुविचार\n12 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\n29 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English सुविचार\n19 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\n19 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English सुविचार\n14 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nSatender_tiwari_brokenwords तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी सुविचार\nज़िन्दगी मुखौटों सी हो चली है\nगम कितने भी हों मुस्कुराना पड़ता है\n17 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://acbmaharashtra.gov.in/Statistics", "date_download": "2020-03-29T22:31:33Z", "digest": "sha1:RFJAAT5GPJKPLK7P2QG7PM6CBSRBIJAG", "length": 4868, "nlines": 86, "source_domain": "acbmaharashtra.gov.in", "title": "सांख्यिकी | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र", "raw_content": "१०६४ टोल फ्री नंबर ९९३०९९७७०० व्हाट्सएप नंबर\nमुख्य विषयावर जा अ- अ अ+ English\nलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य\nप्रथम माहिती अहवाल (FIR)\n-- वर्ष निवडा -- २०२० २०१९ २०१८ २०१७ २०१६ २०१५ २०१४ २०१३ २०१२ २०११ २०१०\nसन २०२० मधील वर्षनिहाय सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार प्रकरणांची माहिती.\nसापळा गुन्ह्यांचा तुलनात्मक तक्ता २०२०\nपरिक्षेत्रनिहाय सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार नोंद गुन्हयांची अदयावत माहिती.\nसन २०२० मधील सापळा,अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार नोंद गुन्हे.\nसन २०२० मधील दोषसिध्द गुन्हयांची माहिती.\nसापळा प्रकरणांत ज्या आरोपींविरुद्ध कारवाई केली त्यापैकी अद्यापपर्यंत निलंबित न केलेले आरोपी लोकसेवकांची खातेनिहाय, वर्गनिहाय व परिक्षेत्रनिहाय माहिती.\nअद्यापपर्यंत शिक्षा झालेल्या सापळा प्रकरणांत बडतर्फ न केलेले आरोपी लोकसेवकांची खातेनिहाय, वर्गनिहाय व परिक्षेत्रनिहाय माहिती.\nशासनाकडे मालमत्ता गोठविण्याच्या परवानगीसाठी पाठविण्यात आलेली प्रलंबित असलेली विभागनिहाय प्रकरणांची माहिती.\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nमहासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग\nसहावा मजला, सर पोचखानवाला रोड, वरळी पोलिस कॅम्प, वरळी, मुंबई- ४oo o३o, महाराष्ट्र, भारत.\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n© २०१८ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र | संकेतस्थळ विकसक: ड्रीमकेअर डेव्हलपर्स |\n| संकेतस्थळ अभ्यागत : ६२६०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000006799", "date_download": "2020-03-29T22:08:46Z", "digest": "sha1:UIVEAOK3AQHWTUWUCYKRM6FUOVHKSBTE", "length": 6688, "nlines": 22, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "रस्त्यावरील बेवारस, निराधार चिमुरड्यांसह यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा independence day, orphan age, sinhgad road, slum boys", "raw_content": "पुणे, दि.२५ (चेकमेट टाईम्स): स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर जगभर साजरा केला जातो. त्यासाठी अनेकजण निरनिराळ्या पद्धतीने आपला सहभाग नोंदवत असतात. असाच एक सहभाग पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुलांनी नोंदवला असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडकेच असे. सिंहगड रस्त्यावरील एका झोपडपट्टीत वाढलेल्या मुलांनी टिंगलटवाळी करण्यापेक्षा एक चांगला आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत, रस्त्यावरील अनाथ, वंचित मुलांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचे पहायला मिळाले.\nगेले काही महिन्यापासून पुण्यामध्ये फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. झोपडपट्टी मधील हि तरुण मुल आपण काहितरी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, या उद्देशाने झोपडपट्टी मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलामुलींच्या घरी जाऊन शैक्षणिक साहित्य देऊन कौतुक समारंभ, मैत्रीदिना निमित्त वृक्षारोपण, रस्त्यावरिल मुलांना, अनाथांना कपडे खाऊ वाटप असे उपक्रम राबवताना दिसत आहे.\nयाबाबत सांगताना ग्रुप मधील मुले सांगतात की, आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो, लोक म्हणतात की हि मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. मात्र आमची परिस्थिती आम्हाला या मार्गावर आणते. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप कार्यरत असून, आमच्या कडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, नव्हे तर सर्वच झोपडपट्टी मधील मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ग्रुप सदस्यांनी सांगितले. त्यासाठी ग्रुप मधील ही मुल काम, धन्दाम नोकरी करून स्वत:सह कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहेतच, शिवाय समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागते, या जाणीवेतून आपल्या घासातील घास गरजवंताला पोचवण्याचे मोलाचे कार्य करताना दिसत आहेत.\nसिंहगड रस्त्यावरील करण सुर्यवंशी, अमर जंगम, ओमकार गोळे, भावेश मांडवक���, प्रदिप सावंत, अनिकेत सर्कले, संकेत कदम, राज जंगम, मंगेश मोरे, अभिषेक जंगम, प्रेम शाहपालक, सनी वर्मा, रोहित कवडे, अंकेश पांडव, संकेत हंपागोळ आदी मुले यामध्ये मोलाचे योगदान देत आहेत.\nखालील निळ्या रंगात असलेल्या Like बटन वर बरोबर चिन्ह आहे का नसेल तर अर्थात तुम्ही आमचे फेसबुक पेज अद्याप लाईक केलेले नाही. लाईक चिन्हावर क्लिक करून आमचे पेज लाईक करा. आमचे व्हिडीओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडीओ मधील Subscribe बटन क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.\n1000006799 1000000107 रस्त्यावरील बेवारस, निराधार चिमुरड्यांसह यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा\n1000005544 1000000107 निराधार रुग्णांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन\n1000002726 1000000107 वडगाव-धायरी सनसिटी प्रभाग क्र३३ मध्ये भाजपचे पॅनेल विजयी\n1000002481 1000000107 पुण्यात अनोख्या पद्धतीने प्रचार करणारे 'व्हॅलेंटाईन’ उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/14", "date_download": "2020-03-29T22:52:37Z", "digest": "sha1:2VRZAIHO7ERKVZUKX52K5QJQXZZJQLAD", "length": 22867, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "सभा: Latest सभा News & Updates,सभा Photos & Images, सभा Videos | Maharashtra Times - Page 14", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२�� कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nमटा विशेष प्रतिनिधी, नागपूर शिवसेनेचे दोन जिल्हा प्रमुख करण्याच्या हालचालींना अचानक वेग आला आहे...\nहिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी 'इन्सानियत अभियान' भारतात हिंदू-मुस्लिम यांसह विविध जाती-धर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने वर्षानुवर्षे नांदत आले आहेत...\nगुरुद्वाराचा इतिहासजाणून घेण्याची संधी\nम टा प्रतिनिधी, पुणेऐतिहासिक वारशाने समृद्ध पुण्यात प्राचीन मंदिरे आहेत, तसे बदलत्या पुण्याचे साक्षीदार असलेल्या विविध समाजांची मंदिरेही आहेत...\nमारहाणीच्या घटनांची पाचपावलीला डोकेदुखी\nम टा प्रतिनिधी, नागपूर कधी काळी बहुचर्चित असलेल्या पाचपावली पोलिस स्टेशनमधील गुन्हेगारी सध्या नियंत्रणात आहे...\nपुलवामा हुतात्म्यांचा नाशिककरांना विसर\nम टा प्रतिनिधी, नाशिक पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी लष्करावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा विसर नाशिककरांना पडला...\nविषय समितीच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये बेबनाव\nनांदेडमधील बैठकीला काँग्रेसच्या अनेक सदस्यांची दांडीनांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसला खड्यासारखे बाजूला सारत जिल्हा परि��देवर पूर्ण वर्चस्व ...\nमालमत्ता कर वाढ प्रस्ताव; सर्वसाधारण सभेकडे टोलावला\n\\Bम टा प्रतिनिधी, औरंगाबाद\\Bमालमत्ता करात पंचेवीस टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीने सर्वसाधारण सभेकडे टोलावला...\nकरार संपताच मिळकती जमा\nस्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांचे प्रशासनाला आदेश...\nभाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं दिल्लीत नुकसान: अमित शहा\nभाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. ते 'टाइम्स नाऊ समिट'मध्ये बोलत होते. दिल्ली निवडणुकांचे निकाल म्हणजे सीएए आणि एनआरसीवरील जनादेश मानला जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी 'देशाचे गद्दार' आणि 'भारत-पाक मॅच' आदींसारखी वक्तव्ये करायला नको होती, असंही ते म्हणाले.\nम टा प्रतिनिधी, पुणेऐतिहासिक वारशाने समृद्ध पुण्यामध्ये प्राचीन मंदिरे आहेत, तसे बदलत्या पुण्याचे साक्षीदार विविध समाजांची मंदिरेही आहेत...\nम टा विशेष प्रतिनिधी, नागपूरतब्बल पंधरवड्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी महापौर संदीप जोशी यांची अनौपचारिक भेट घेतली...\nसुवर्णकार मंगल कार्यालय सुशोभिकरणाचा निर्णय\nसंस्थेच्या वार्षिक सभेत निर्णयम टा प्रतिनिधी, नाशिक समाजबांधवांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे...\nम टा प्रतिनिधी, पुणेजिल्ह्यात ग्रामपंचायतीत होणाऱ्या गैरव्यवहारांची संख्या वाढत असून, जिल्हा परिषद प्रशासनाने ही समस्या गांभीर्याने घेतली आहे...\nमुख्यमंत्री ठाकरे शनिवारी नंदुरबारला\nमुख्यमंत्री ठाकरे शनिवारी नंदुरबारलाविविध विकासकामांचे उद्घाटन करणारम टा...\n‘पहले आप, बाकी साफ’\nभाजपला ९ महिन्यांत बसले 'हे' ४ मोठे धक्के\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का दिला असून पक्षाला गेल्या ९ महिन्यांच्या काळात मिळालेला हा चौथा धक्का आहे. भाजपला या पूर्वी हरयाणा आणि महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरयाणामध्ये बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं भाजपनं जेजेपीशी हातमिळवणी करत सत्तेत यावं लागलंय.\nकॉपीमुक्त परीक्षांसाठी विद्यार्थी, पालकांच्या सभा\nमनपा-नासुप्रचे अधिकार; गुरुवारी विशेष सभा\nम टा विशेष प्रतिनिधी, नागपूरमहानगर नियोजन प्राधिकरणावरील वाद निकाली काढण्यासाठी, गुरुवार, १३ फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे...\nम टा वृत्तसेवा, भोरयेथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीच्या बैठकीत अधीक्षक आणि गटविकास अधिकारी यांच्यात झालेले वाद चव्हाट्यावर आले आहेत...\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/bites/song", "date_download": "2020-03-29T22:04:30Z", "digest": "sha1:FPGAN5BDPZ5JYUAVSR2NQ4GCDYMONHOO", "length": 6082, "nlines": 195, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": " मराठी गाणे स्टेटस Posted on Matrubharti Community | मातृभारती", "raw_content": "\nआजची प्रतियोगिता - # निष्क्रिय\n##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .\n@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .\n\" मजनू की आवाज \"\n\" सुंदर प्रार्थना गीत - उंबरठा .\"\n@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .\n\" मनातल्या गोष्टी \"\nतुम आये जो आज मुझे याद\nगली में आज चाँद निकला\nजाने कितने दिनों के बाद\nगली में आज चाँद निकला\n@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .\n@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .\n\" दो दिन की जिंदगी रे मनवा तु ...\"\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-115071100008_1.html", "date_download": "2020-03-29T22:34:43Z", "digest": "sha1:6L4A7KCDLFBDY3Z24P2KU7YOAHIYS24M", "length": 9438, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जोकोविक अंतिम फेरीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोवाक जोकोविकने शुक्रवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच पुरूष एकेरीत रिचर्ड गॅसकेटचा 7-6, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.\nगेल्या पाच वर्षात जोकोविकने चौथ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. डाव्या खांद्यावर उपचार करुन घेत उपान्त्य सामना खेळणारा जोकोविक म्हणाला, अंतिम सामन्यात माझा खांदा पूर्णपणे बरा झालेला असेल. विम्बल्डनचा अंतिम सामना जगात सर्वाधिक पाहिला जातो. त्यामुळे चांगला खेळ करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे.\nरॉजर फेडरर उपान्त्य फेरीत\nलुसी साफारोवा पहिल्या दहाजणात\nफ्रेंच ओपनमध्ये स्टॅन वावरिंका अजिंक्य\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क स��धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/blog-post_266.html", "date_download": "2020-03-29T22:20:01Z", "digest": "sha1:KXJ4AUEGZN6TVDUBCLBHZVEHH4HSN5I4", "length": 11692, "nlines": 91, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "सँड बोआ: ३ कोटींचा साप, वाढवतो सेक्स पॉवर - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nसँड बोआ: ३ कोटींचा साप, वाढवतो सेक्स पॉवर\nनवी दिल्ली: एका दुर्मिळ प्रजातीच्या सर्पाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जय प्रकाश शर्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. तो रोहिणी सेक्टर -१६ चा रहिवासी आहे. शर्मा याच्याकडून पोलिसांनी '' नावाचा साप जप्त केला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवा मार्केट बसस्थानकाजवळ एक व्यक्ती '' नावाच्या सर्पाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शर्मा याला बसस्थानकाजवळ पकडण्यात आले. हा साप लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे, महागडे अत्तर आणि कर्करोगाचा उपचार करण्यासाठी परदेशातही वापरला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाचे मूल्य तीन कोटींपेक्षा जास्त सांगितले गेले आहे. पाहुयात, या सापाबद्दल काही खास गोष्टी या सापाचे 'सँड बोआ' असे नाव का हा साप वाळूच्या खाली लपून राहतो. म्हणूनच त्याला सँड बोआ असे नाव पडले आहे. अॅनाकोंडाप्रमाणेच त्याच्या डोक्यावर डोळे आहेत. तो वाळूच्या बाहेर अशा प्रकारे लपतो की त्याचे फक्त डोके तेवढे वाळूच्या अगदी बाहेर दिसते. शिकार जवळ येताच तो हल्ला करतो. या सापाला पाळता देखील येते.\nवाळूचा थर एका लहान टाकीमध्ये ठेवून या सापाला आत ठेवता येते. टाकीत उष्णता राखण्यासाठी एक छोटा हीट पॅड किंवा लहान हिटर दिवा ठेवाला लागतो. प्रजननाचे माध्यम वाळू बोआ सापाच्या जातीत मादी पिल्लाला जन्म देते. जन्माच्या वेळी सापाची लांबी आठ ते दहा इंच असते. त्यांचा प्रजनन काळ शरद ऋतूत आणि हिवाळ्यामध्ये असतो. तर वसंत ऋतू ते उन्हाळ्यापर्यंत पिल्लाचा जन्म होतो. वाळू बोआची पिल्ले लहान उंदीरांची शिकार करतात. हा साप कोठे आढळतो या सर्पाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या भागात आढळतात. एक प्रजाती उत्तर अमेरिकेत प्रामुख्याने पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर आढळते. एक प्रजाती युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळते. एक प्रजाती प्रामुख्याने आफ्रिका आणि भारतात आढळते. वाळू बोआचे खाद्य काय असते या सर्पाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या भागात आढळतात. एक प���रजाती उत्तर अमेरिकेत प्रामुख्याने पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर आढळते. एक प्रजाती युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळते. एक प्रजाती प्रामुख्याने आफ्रिका आणि भारतात आढळते. वाळू बोआचे खाद्य काय असते वाळू बोआ इतर सर्व सापांप्रमाणे मांसाहारी असतात. ते जनावरांची शिकार करतात. त्यांची शिकार ही त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांनुसार बदलत असते. तसे अधिकतर वाळू बोआ उंदीर, सरडे, बेडूक, ससे इत्यादींची शिकार करतात. कशी करतात शिकार वाळू बोआ इतर सर्व सापांप्रमाणे मांसाहारी असतात. ते जनावरांची शिकार करतात. त्यांची शिकार ही त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांनुसार बदलत असते. तसे अधिकतर वाळू बोआ उंदीर, सरडे, बेडूक, ससे इत्यादींची शिकार करतात. कशी करतात शिकार वाळू बोआ वाळूच्या खाली लपून आपल्या शिकारीची वाट पाहत असतो. जेव्हा शिकार त्याच्या टप्प्यात पोहोचते तेव्हा तो त्याच्या धारदार दातांनी हल्ला करतो. शिकार बेशुद्ध पडेपर्यंत वाळू बोआ त्याचे रक्त शोषून घेतो. अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी प्रभावी वाळू बोआ या सापाचा उपयोग कर्करोगाचा उपचार करण्यासाठी आणि लैंगिक सामर्थ्य वाढवण्यासाठी वापरला जातो. लिंगामध्ये उत्तेजना निर्माण होत असल्यास या सापाचा उपयोग केला जातो, असे म्हणतात. या व्यतिरिक्त, औषध आणि सांधेदुखीची औषधे तयार करण्यासाठी देखील या सापाचा उपयोग केला जातो. मलेशियात या सापाशी संबंधित काही अंधश्रद्धा पाळल्या जातात. लोकांचा असा समज आहे की वाळू बोआ एखाद्याचे नशीब देखील उजळवू शकतो. त्याची त्वचा सौंदर्यप्रसाधने तयार करणे, तसेच पर्स, हँडबॅग आणि जॅकेटमध्ये देखील वापरली जाते.\nखालील लिंक वर क्लिक करा\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र ���्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/job-job-be-a-giver-nagpur-nitin-gadkari-akp-94-2085758/", "date_download": "2020-03-29T22:44:44Z", "digest": "sha1:LWYGEMPDISAONB2ERN6GPBI7AJL7C242", "length": 16138, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Job Job Be a Giver Nagpur Nitin Gadkari akp 94 | रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nरोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना\nरोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना\nजेवढे रोजगार देणारे निर्माणा होतील तेवढय़ा नोकऱ्या वाढतील असेही ते म्हणाले.\nनितीन गडकरी यांचे आवाहन\n‘यूथ एम्पावरमेंट समिट’चे उद्घाटन\nनागपूर : आपल्याला रोजगार मिळाला म्हणजे देशासमोरील प्रश्न सुटला असे मुळीच नाही. त्यामुळे रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवकांना केले. जेवढे रोजगार देणारे निर्माणा होतील तेवढय़ा नोकऱ्या वाढतील असेही ते म्हणाले.\nफॉच्र्युन फाऊंडेशन, सूक्ष्म, लघु व मध्यम विकास संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आमदार निवास सिव्हिल लाईन्स येथे आयोजित सहाव्या यूथ एम्पावरमेंट समिट या रोजगार मेळाव्याचे उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गडकरी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, फॉच्र्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर संदीप जोशी, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती उपस्थित होते. युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापना बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे, असेही गडकरी म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, द���शाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय तसेच हॉस्पिटॅलिटी या सेवा क्षेत्रामध्ये अमाप संधी उपलब्ध असून तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहेत. उद्योगांना रोजगारक्षम युवा मिळत नाही तर युवकांना अपक्षेप्रमाणे रोजगार मिळत नाही. अशा दोन्ही घटकांना या परिषदेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न होत आहे, असे त्यांनी सांगितले. विदर्भात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या संधी उपलब्ध होत असून युवकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. १६ फेब्रुवारीपर्यंत आमदार निवास सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या समिटमध्ये उद्यमशील युवावर्गासाठी कर्तृत्ववान मान्यवरांचे प्रेरक मार्गदर्शन परिसंवाद, सरकारी महामंडळ आणि शासकीय योजनांचे ४० पेक्षा जास्त माहिती दालने आहेत. या समिटच्या माध्यमातून, पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यंमधून अठरा हजारांवर उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे हे विशेष.\nखादी जिन्सच्या निर्मितीसाठी पुढे या\nनागपुरातील मिहान प्रकल्पामध्ये आतापर्यंत ३३ हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून मदर डेअरी सारख्या प्रकल्पामधून स्वयंरोजगार मिळत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रोजगाराच्या संदर्भातील मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्यांसोबत समन्वय संवाद आणि सहकार्य या युवा समिटद्वारे होत आहे. खादी ग्रामोद्योगाच्या ‘स्फूर्ती’ या उपक्रमातून गावोगावी सूत तयार करून खादी जिन्सच्या निर्मितीला सहकार्य करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे.\n५ हजारांवर युवकांना रोजगार\nयंदाच्या यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये ६० च्यावर कंपन्या आल्या असून त्या ४८०० जणांची भरती करणार आहेत. आमदार निवासच्या १०० खोल्यांमध्ये या भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापकसुद्धा येथे दाखल झाले आहेत. मागच्या वर्षी ५ हजारांच्यावर युवकांची निवड झाली होती. – प्रा. अनिल सोले\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n 'स्वराज्य��क्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 स्थलांतरित प्रजातींमध्ये आशियाई हत्ती, माळढोकच्या समावेशाचा प्रस्ताव\n2 तुकडोजी महाराज अध्यासनाच्या मूळ उद्देशाला तडा\n3 सर्वशाखीय कुणबी समाजाचा ‘कॅन्डल मार्च’\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/category/agri/apmc/", "date_download": "2020-03-29T21:46:31Z", "digest": "sha1:IOXMDL4ZZVBDRSL6FPS4MQUC6HVST26N", "length": 11876, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "बाजारभाव", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nखानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीत\nजळगाव : कोरोनाचा थेट प्रभाव होत असल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आठवडे बाजार गेल्या 2 आठवड्यापासून बंद आहेत. जळगाव येथील बाजार समितीने ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शहरांमधील किरकोळ धान्य विक्री व भाजीपाला [पुढे वाचा…]\nनवीन वर्षात कांद्यासह भाजीपाल्याचा वांदा..\nनवी मुंबई : कांद्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळाल्���ावर वर्षाच्या शेवटी एकाएकी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला परिणामी कांद्याचा दर घसरायला सुरू झाला. कांद्यासह भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. कोबी, टोमॅटो आणि इतर भाजीपाला बाजारात मोठ्या [पुढे वाचा…]\nबटाट्याचे भावही वधारले; पाऊस लांबल्याचा परिणाम\nपुणे : कांद्याची भाववाढ सध्या उत्पादक शेतकऱ्यांना आनंद देणारी असली तरीही केंद्र सरकारला त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी आता बटाटा पिकानेही यंदा भाववाढीचा मार्ग दाखवून दिलेला आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम बटाटा पिकावर [पुढे वाचा…]\nकपाशीचे भाव स्थिरावले; खेडा खरेदी होत आहे कमी..\nनागपूर : कापसाचा हंगाम आता मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यातही सुरू झालेला आहे. परिणामी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व खानदेश भागातील खेडा खरेदी कमी झालेली आहे. मात्र, तरीही राज्यात कापसाला ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल [पुढे वाचा…]\nट्विटरवर कांदा ट्रेंडमध्ये; मजेशीर पोस्टिंग सुरू..\nपुणे : कांदा ही प्रत्येकाच्या जीवनात दररोज खाण्या-चाखण्याची गोष्ट. मात्र, हाच कांदा आता थेट दीडशे रुपये किलो झाल्याने खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पाळले आहे. तर, विक्रेते शेतकरी त्यामुळे खऱ्या अर्थाने अच्चे दिन अनुभवत आहेत. याच परिस्थितीवर [पुढे वाचा…]\nकळवणमध्ये कांदा ₹ 141/Kg\nनाशिक : कांद्याची आवक कमी झालेली असल्याचा परिणाम म्हणून सध्या कांदा पिकाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. आज कळवण (जि. नाशिक) येथील बाजार समितीत कांद्याला 14100 प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. कळवण कृषि उत्पन्न बाजार [पुढे वाचा…]\nअहमदनगर : गेली महिन्यापासून कांद्याचे भाव वाढत आहेत. दिवसेंदिवस कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे भाव चढ्या दराने वाढताहेत. नगर बाजार समितीच्या काल झालेल्या लिलावात कांद्याला 100 रुपये भाव मिळाला. काल जवळपास पंधरा हजार गोण्या कांदा [पुढे वाचा…]\nउन्हाळी कांदा शंभरीपार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव\nपुणे : मर्यादित आवक आणि बाजारातील मोठी मागणी लक्षात घेता सध्या उन्हाळी कांद्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारला आयात करण्यासाठी कांदा मिळत नसल्याने बाजारातील कांद्याची तेजी कायम आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजार [पुढे वाचा…]\n‘उन्हाळी’बरोबर लाल कांद्याचीही चांदी; पहा आ���चे बाजारभाव\nपुणे : पूर परिस्थिती आणि ओल्या दुष्काळाने कांद्याचे पिक सरासरीपेक्षा कमी उत्पादित होणार आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समितीत ग्रेड वन उन्हाळी कांदा ६० ते १०० तर, लाल कांद्याला ४० ते ७५ किलो रुपये असा दमदार [पुढे वाचा…]\nसोयाबीन ३७०० रु./प्रतिक्विंटल; पहा राज्यातील बाजारभाव\nपुणे : सोयाबीनची मागणी प्रक्रियादार कंपन्यांकडून वाढल्याने सध्या सोयाबीनला अच्छे दिन आलेले आहेत. राज्यभरात सध्या उदगीर (जि. लातूर) बाजार समितीत सोयाबीनची आवक ११ हजारांपेक्षा जास्त पोते होत आहे. तसेच याच बाजारात राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळत [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/post-type/announcements-for-seekers/page/2", "date_download": "2020-03-29T20:18:48Z", "digest": "sha1:LHSMORLASTO4B55G25WWTLOYQNNXABR7", "length": 20864, "nlines": 209, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "साधकांना सूचना Archives - Page 2 of 4 - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > साधकांना सूचना\nसनातन प्रभातच्या वितरणात येणार्‍या अडचणींवर लवकरच उपाययोजना काढून वाचकांपर्यंत अंक पोचवण्याचा प्रयत्न करू \nसध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बससेवा किंवा रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सनातन प्रभात नियतकालिकांचे गठ्ठे वितरकांपर्यंत वेळेत पोचवण्यासाठी अडचणी येत आहेत. काही ठिकाणी वाचकांना नियमितचे अंक पोचवण्यातही अडचणी येत आहे.\nCategories आवाहन, साधकांना सूचनाTags आवाहन, सनातन प्रभात, साधकांना सूचना\nआवश्यक कारणासाठी प्रवास करावा लागल्यास पुढील काळजी घ्या \n‘सध्याच्या कोरोना १९ (कोव्हिड १९) विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकानेच अनावश्यक प्रवास टाळायला हवा, तरीही ‘काही आवश्यक कामानिमित्त प्रवास करावाच लागला, तर काय काळजी घ्यावी ’, असा प्रश्‍न विचारण्यात येतो.\nCategories साधकांना सूचनाTags आरोग्य, कोरोना व्हायरस, रोग, साधकांना सूचना\nप.प. भगवान श्रीधरस्वामी यांनी ‘संकटांपासून साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी करावयाच्या उपायांच्या संदर्भात सूक्ष्मातून दिलेली आज्ञा \nआपल्या भारतभूमीवर आणि संपूर्ण विश्‍वात अधर्म माजला आहे. कुणीही धर्माचरण करत नाही. त्यामुळे हा नैसर्गिक कोप झाला आहे. संत हे ईश्‍वराचे सगुण रूप असतात; म्हणून आपण त्यांनाच शरण जायला हवे.\nCategories साधकांना सूचना, साधनाTags प.पू. दास महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले, संतांचे मार्गदर्शन, साधकांना सूचना, साधना\nअधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा \n१. आर्थिक वर्षाच्या आरंभी सर्वांनी ‘आपला पॅनकार्ड क्रमांक अधिकोषात नोंदवला गेला आहे ना ’ याची निश्‍चिती करावी. तो नोंदवला नसेल, तर टी.डी.एस्. म्हणून २० टक्के रक्कम व्याजातून कापली जाते.\nCategories आवाहन, साधकांना सूचनाTags आयकर खाते, आवाहन, बँक, साधकांना सूचना\nसप्तर्षींच्या आज्ञेनुसार साधकांनी भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्कार’ ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्हणून संभाषण चालू करावे \nभ्रमणभाषवरून बोलतांना साधक ‘नमस्कार’ या शब्दाने संभाषणाला आरंभ करतात. यापुढे सप्तर्षींच्या आज्ञेनुसार भ्रमणभाषवरून बोलतांना सर्व साधकांनी ‘हरि ॐ’ असे म्हणून आपापसांतील बोलणे चालू करावे.\nCategories साधकांना सूचनाTags साधकांना सूचना\nआवश्यक कारणासाठी प्रवास करावा लागल्यास पुढील काळजी घ्या \n‘सध्याच्या कोरोना १९ (कोव्हिड १९) विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकानेच अनावश्यक प्रवास टाळायला हवा, तरीही ‘काही आवश्यक कामानिमित्त प्रवास करावाच लागला, तर काय काळजी घ्यावी ’, असा प्रश्‍न विचारण्यात येतो. यासंबंधाने सध्याच्या स्थितीमध्ये पुढील काळजी घ्यावी.\nCategories साधकांना सूचनाTags कोरोना व्हायरस, साधकांना सूचना\nआश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते १५.४.२०२० या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा \nउन्हाळा चालू झाला असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमातील अंथरुणे-पांघरुणे, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य, तसेच लाकडी फर्निचर आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.\nCategories साधकांना सूचनाTags सनातन संस्था, साधकांना सूचना\n‘ताप, सर्दी, खोकला किंवा श्‍वास घेण्यास त्रास होणे’, ही लक्षणे असलेल्या साधकांनी स्वतःच्या घराबाहेरील व्यक्तींच्या संपर्कात जाणे टाळावे \n‘कोरोना विषाणू १९’ (कोव्हिड १९) या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी सध्या राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न चालू आहेत. यानुसार साधकांनी ‘गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि अनावश्यक प्रवास करणे’, या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.\nCategories साधकांना सूचनाTags आरोग्य, कोरोना व्हायरस, साधकांना सूचना\nकोरोनासाठी ‘अर्सेनिक आल्ब ३०’ हे औषध वापरण्याविषयीची सूचना \nकोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण व्हावे किंवा त्याला प्रतिबंध व्हावा, यासाठी आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे होमिओपॅथीच्या ‘अर्सेनिक आल्ब ३०’ या औषधाच्या गोळ्या प्रतिदिन सकाळी उपाशीपोटी सलग ३ दिवस घ्याव्यात, अशी चौकट दैनिक सनातन प्रभातमध्ये यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.\nCategories साधकांना सूचनाTags आरोग्य, कोरोना व्हायरस, साधकांना सूचना\n‘कोरोना’ विषाणूपासून सर्व साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.पू. दास महाराज यांच्या माध्यमातून प.प. भगवान श्रीधरस्वामी यांनी सांगितलेला प्रतिबंधात्मक आध्यात्मिक उपाय\nसध्या सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे. ‘या विषाणूची बाधा होऊ नये’, यासाठी प.पू. दास महाराज यांचे गुरु प.प. भगवान श्रीधरस्वामी यांनी गुरुवारी (१२ मार्च २०२०)पहाटे सूक्ष्मातून केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व साधकांनी पुढील मिश्रण घ्यावे . . .\nCategories साधकांना सूचनाTags कोरोना व्हायरस, गायनकला साधना, प.पू. दास महाराज, संतांचे मार्गदर्शन, सनातनचे संत, साधकांना सूचना\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट���रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/bmc-dependency-and-budget-akp-94-2076592/", "date_download": "2020-03-29T22:35:15Z", "digest": "sha1:RQPUQTFNOGIXP6UBMBUMJAU26M6S7KDO", "length": 16951, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BMC Dependency and budget akp 94 | अवलंबित्व आणि अर्थसंकल्प | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना��मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nजकात कर लागू असताना महापालिकेला वार्षिक आठ हजार कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळायचे.\nदेशातील आठ राज्यांपेक्षा आर्थिकदृष्टय़ा आकाराने मोठय़ा असलेल्या मुंबई महानगरपालिकेलाही वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे चटके बसू लागल्याचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून दिसते. वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून महानगरपालिकांचे सरकारवरील अवलंबित्व वाढले; त्यास मुंबई महापालिकाही अपवाद नाही. जकात कर लागू असताना महापालिकेला वार्षिक आठ हजार कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळायचे. त्यामुळे महापालिका स्वयंपूर्ण होती. खेळते भांडवल आणि नागरी विकासाची कामे करण्याकरिता निधी यांची चिंता नव्हती. मात्र, जकात रद्द झाला आणि राज्य शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई हाच महापालिकेसाठी मुख्य स्रोत ठरला. याचाच अर्थ, राज्य शासनावर मुंबई महापालिकेचे अवलंबित्व वाढले. शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता, स्वत:च्या उत्पन्नस्रोतांतून आर्थिक स्वायत्तता टिकविण्यात आल्याचा युक्तिवाद महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला असला, तरी भविष्यात उत्पन्नाचे स्रोत वाढवावेच लागतील, अशी सूचक कबुलीही आयुक्तांनी दिली आहे. तसेच शासनाच्या मदतीवर पालिकेला जास्त अवलंबून राहता येणार नाही, असा इशाराही दिला आहे. मालमत्ता कर हा उत्पन्नाचा अन्य महत्त्वाचा स्रोत. पण सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकीच्या काळात दिलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकाधारकांना मालमत्ता करात सवलतीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आल्याने पालिकेचे उत्पन्न घटले. चालू आर्थिक वर्षांत रु. पाच हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते; पण डिसेंबरअखेर १,८०० कोटीच तिजोरीत जमा झाले. त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च हा महसुली उत्पन्नाच्या प्रमाणात ५० टक्क्यांवर गेला. परिणामी नोकरभरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता खर्च कमी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून विकास आराखडय़ातील भूसंपादनावरील अनावश्यक खर्च कमी करण्य��ची योजना मांडण्यात आली. उत्पन्नवाढीसाठीच जन्मदाखले, व्यापारी परवान्यांमध्ये दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. याशिवाय भूखंड भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनेतून जास्त उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले. कचरा संकलन शुल्क वसूल करण्याची योजना आखण्यात आली. सुमारे ७९ हजार कोटींच्या राखीव ठेवी ही मुंबई महापालिकेच्या दृष्टीने जमेची बाजू ठरते. पण व्याज दर कमी होत गेल्याने पालिकेला त्याचाही फटका बसला. ठेवींवर अधिक परतावा मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. यातूनच सरकारी रोखे आणि कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार पालिकेच्या पातळीवर सुरू झाला. पालिकेच्या या ठेवी वर्षांनुवर्षे बँकांमध्ये पडून असायच्या. पण नव्या आर्थिक वर्षांत यातील सुमारे १० हजार कोटी रुपयांची तरतूद विविध विकासकामांकरिता करण्यात आली आहे. याचे स्वागतच करायला हवे. मुंबईच्या विकासासाठी यातून निधी उपलब्ध होईल. तसेच मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘बेस्ट’ बेस्टचे किमान भाडे गतवर्षी पाच रुपये करण्यात आल्याने गेल्या सात महिन्यांमध्ये प्रवाशांच्या संख्येत ११ लाखांनी वाढ झाली. भाडेतत्त्वावर बस चालविण्यास घेतल्याने बेस्टचा प्रति किमीचा खर्च १३० रुपयांवरून ९५ रुपयांपर्यंत घटणार आहे. खासगीकरणाने किती फरक पडतो, याचे हे उदाहरण. पालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला असला; तरी स्थायी समिती किंवा लोकप्रतिनिधी त्यास कसा प्रतिसाद देतात, हे महत्त्वाचे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असल्याने मुंबई महापालिकेला झुकते माप मिळेल ही अपेक्षा. कारण शासनाचा वरदहस्त पालिकेसाठी महत्त्वाचा ठरेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/columns/jeevanachya-ragadyatoon/page/20/", "date_download": "2020-03-29T21:35:34Z", "digest": "sha1:Q3V4TCRKF2ENAFLLBFLRKQUGCPIACCFP", "length": 10652, "nlines": 124, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "जीवनाच्या रगाड्यातून – Page 20 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nडॉ. भगवान नागापूरकरांचे जीवनातील विविध अनुभव सांगणारे हे सदर.\n१९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. […]\nआमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू,रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्य��� वाचीत असे. मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार […]\nअनेक गंभीर व असाध्य आजार असलेल्या रोग्यांना मृत्युशयेवर असताना त्यांच्या शारीरिक व्याधी तपासण्याचा योग येत असे. तशीच त्यांची त्याक्षणाची मानसिकता समजण्याचे बरेच प्रसंग आले. एक वैद्यकीय अभ्यासक म्हणून स्वानुभवाने त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करीत होतो. व्यक्ती मृत्युची चाहूल लागताना, कोणते विचार करीते. कसे वागते हे गंभीरपणे बघू लागलो. त्यावर लिखाण केले. अनेक रोग्यांकडे त्या दृष्टीकोणातून अभ्यास करीत गेलो. मृत्यु अचानक येतो. मृत्यु घाला घालतो. मृत्यु अनिश्चीत असतो, परंतु निश्चीत येतो. मृत्यु कोणतीही सुचना न देता येतो. अनेक अनेक ही वाक्ये ऐकतो. ती वाचलेली होती, ऐकलेली होती. कांही व्यक्तींचे मृत्यु जवळून बघण्याचे प्रसंग आले व हाताळले गेले. मृत्यु हे जीवनाचे अंतीम सत्य आहे. त्याला माणसे त्याक्षणी कशी सामोरी जातात, ह्याचे मी सतर्कतेने अवलोकन करुं लागलो. कांही टिपणी केल्या. मात्र काय खरे असेल, ह्यावर वैचारीक साराशं काढणे कठीण गेले.\nदहा बोटे – दहा वर्षे \nआम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ‘ कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम ‘ ही प्रार्थना म्हणतो. एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा […]\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/rubbing-eyes/", "date_download": "2020-03-29T22:17:27Z", "digest": "sha1:SXISCSLHTBMZTLVTT7LQTX3O2I7T7SZ4", "length": 1854, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Rubbing Eyes Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतं अशा वेळी काय काळजी घ्याल अशा वेळी काय काळजी घ्याल \nजर असे करूनही फायदा झाला नाही तर डॉक्ट��ांकडे घेऊन जा. शेवटी प्रश्न आपल्या लहानग्याचा आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n मग या गोष्टी तुम्ही करून पहाच, फरक नक्की पडेल\nरोज तीन-चार कप ग्रीन टी पिल्यानं डोळ्यांची कमजोरी दूर होते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/narendra-chapalgaonkar-gadhe-panchvishi-chaturang-abn-97-2079407/", "date_download": "2020-03-29T22:16:53Z", "digest": "sha1:T54SE5LOKK7HHDAAVJOUDTY66YXVLWSO", "length": 51123, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra Chapalgaonkar gadhe panchvishi chaturang abn 97 | गद्धेपंचविशी : शहाणपण शिकवणारी पंचविशी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nगद्धेपंचविशी : शहाणपण शिकवणारी पंचविशी\nगद्धेपंचविशी : शहाणपण शिकवणारी पंचविशी\n‘गद्धेपंचविशी’ या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशात ‘तारुण्यकाळ, चुका होण्याचा काळ, यात विवेक किंवा पोच फारसा नसतो,’ असा दिला आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर असताना.\nएलएल.बी. या दोन्ही परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो होतो. वकील व्हायचे की प्राध्यापक याचा निर्णय अवघड होता. वडिलांना गावात मिळणारा सन्मान आणि त्यांनी अनेकांना मिळवून दिलेला न्याय याचे आकर्षण होते; पण वाङ्मयाच्या आवडीमुळे मी लातूरला मराठीचा शिक्षक म्हणून काम करू लागलो. तेथे पिण्याचे पाणी फारच थोडे आणि गढूळ येई. त्याचा परिणाम प्रकृतीवर होऊ लागला होता. तेव्हा लातूर सोडून वकिलीकडे वळावे असे ठरवले आणि १९६३ मध्ये वडिलांच्या हाताखाली काम करण्यास प्रारंभ केला.. चुका करण्याचे दिवस संपत आले होते. शहाणपण कशात आहे, हे ठरवायचे होते. प्राध्यापकाला मिळू शकणारा पगार आणि त्यासाठी दुसऱ्या गावी राहणे परवडणार नाही, हे कळले होते. वकिली हाच एक पर्याय उरलेला होता. वकिलीला सुरुवात केली तेव्हा पंचविशी संपलेली होती. तिशी येत होती.\n‘गद्धेपंचविशी’ या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशात ‘तारुण्यकाळ, चुका होण्याचा काळ, यात विवेक किंवा पोच फारसा नसतो,’ असा दिला आहे. सर्वाच्याच आयुष्यात हा काळ थोडाफार डोकावतो. त्याला किती वाव द्यायच��� हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा प्रश्न असतो. ‘गद्धेपंचविशी’ हे संबोधन केवळ दोषदिग्दर्शक, वयस्कांची अमान्यता सांगणारे नाही; उलट त्यात बराचसा अंश कौतुकाचा आहे. व्यवहाराचा फार विचार न करता पावले उचलली जात आहेत, काही चुकतील, पण तसे फारसे वाईट चालू नाही, असा पालकांचा अभिप्राय व्यक्त करणारा हा शब्द आहे.\nपंचविशी म्हणजे फक्त पंचविसावे वर्ष नव्हे. त्याच्या आगेमागे पाच-सात वर्षांचा काळ हा या पंचविशीतच मोजला जातो. या काळाची लांबीरुंदी त्या त्या माणसावर अवलंबून असते. काही वेळा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे पंचविशीत हा काय गद्धेपणा करणार हे दहा-पंधरा वर्षे अगोदरच कळू लागते. माझे वडील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसचे अधिवेशन जानेवारी १९५३ मध्ये हैदराबादला भरणार होते. दोन महिन्यांनी मी मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार होतो. तरी, मला तुमच्याबरोबर अधिवेशनाला यायचे आहे, असा हट्ट वडिलांजवळ मी धरला. त्यांनी थोडा वेळ समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, पण मी हट्ट सोडत नाही हे पाहिल्यावर मला बरोबर न्यायचे कबूल केले. इतर वर्गमित्र अभ्यासात गुंग असताना मी मात्र हैदराबादच्या नानलनगरमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, शेख अब्दुल्ला, मौलाना आझाद अशा नेत्यांना जवळून पाहत होतो; त्यांची भाषणे ऐकत होतो. त्या वेळी शेख अब्दुल्लांवर अविश्वास व्यक्त होऊ लागला होता. अंतस्थपणे ते नेहरूंनाही विरोध करीत आहेत, असा आरोप होत होता. त्यासंदर्भातील ‘जहाँ जवाहर का कदम होगा वहाँ अब्दुल्ला का दिल बिछा होगा’ हे शेख अब्दुल्लांच्या भाषणातले वाक्य आणि दुसऱ्या दिवशीच्या आमखास मैदानावरील जाहीर सभेतील ‘मैं हैदराबादमें एकभी कम्युनिस्ट को नही छोडुंगा’\nहे वल्लभभाईंचे वाक्य अजून माझ्या स्मरणात आहे. वय चौदाच वर्षांचे होते, पण वंशपरंपरेने आलेला राजकारणातला रस अभ्यासातले माझे लक्ष काढून घेत होता.\nपरिणाम व्हायचा तोच झाला. शालान्त परीक्षेत तिसरा वर्ग मिळाला. मराठवाडय़ातील महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नव्हता. शेवटी अमरावतीला नागपूर विद्यापीठाच्या आश्रयाला जावे लागले. अमरावतीच्या दोन वर्षांत अनेक लेखक आणि कवी परिचयाचे झाले; त्यांचाही त्या वेळी उत्साहकाळाचाच प्रारंभ होता. त्यातले काही स्वत:च्याच लेखनाविषयी बोलत असल्यामुळे वाङ्मयाचा परिचय मात्र झाला नाही. ���ॅट्रिक झाल्यानंतर लगेच औरंगाबादच्या ‘मिलिंद महाविद्यालया’त प्रवेश घ्यायचा होता, तो दोन वर्षे अमरावतीला जावे लागल्यामुळे लांबला होता. बी.ए.साठी मात्र मी त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापक नेमले होते. महाविद्यालयाला उत्तम आणि हवेशीर इमारत होती आणि मुख्य म्हणजे फार चांगले ग्रंथालय आणि मदत करणारे ग्रंथपाल होते. मराठी शिकवायला स्वत: प्राचार्य चिटणीससुद्धा होते. आधुनिक वाङ्मयापैकी इंदिरा संतांचा ‘शेला’ आणि वामनराव चोरघडय़ांचा ‘प्रस्थान’ हा कथासंग्रह ते शिकवत. शिकवताना रंगले म्हणजे सलग दोन-अडीच तास तेच शिकवत. क्रमिक पुस्तक शिकवता शिकवता वाङ्मयाकडे कसे पाहावे हेही ते सांगत.\nनाताळची सुटी लागल्यावर औरंगाबादचाच, पण एम.ए.साठी हैदराबादला गेलेला सुधीर रसाळ हैदराबादहून आला आणि एका दीर्घकालीन मैत्रीचा प्रारंभ झाला. माझा एक वर्गमित्र चंद्रकांत भालेराव, मी आणि रसाळ तिघे रोज संध्याकाळी फिरायला जात असू. अतिशय गंभीरपणे सुधीर नव्या लेखनाची दखल घेत असे आणि त्याविषयी बोलत असे. ‘सत्यकथे’चा अंक हा आम्हा सगळ्यांसाठी दरमहा येणारा नजराणा असे आणि आम्ही उत्कंठेने वाटत पाहत असू. महाविद्यालयातील वातावरण मोकळे असे. विविध राजकीय मतांच्या नेत्यांना महाविद्यालयात बोलवावे आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी ऐकावेत असाच प्राचार्याचा प्रयत्न असे. डॉ. आंबेडकर दरवर्षी एक-दोन वेळा तरी महाविद्यालयात येत. एकदा मराठी भाषिकांचा एकच प्रांत करण्याऐवजी त्याचे तीन प्रांत करावेत, अशी योजना सुचवणारे त्यांचे भाषण महाविद्यालयातच झाले. अगदी जवळ बसून त्या विचारवंत नेत्याला पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाला होती. शंकरराव देव संयुक्त महाराष्ट्राचे त्या वेळचे सर्वश्रेष्ठ नेते, त्यांचेही भाषण प्राचार्याच्या अनुज्ञेने महाविद्यालयात झाले. त्या वेळी आणि नंतर मराठवाडा विद्यापीठाच्या मागणी दिनानिमित्त झालेल्या सभेतही प्राचार्य चिटणीसांनी मला बोलायला सांगितले होते. एकदा महाविद्यालयातील मुलींनी ‘शारदा’ नाटकातील शारदा, वल्लरी आणि मैत्रिणींचा प्रवेश बसवला होता. त्या वेळी समारोपात मी या प्रवेशातल्या घरगुती वातावरणाचा, संवादांचा आणि भाषेचा उल्लेख केला. चिटणीसांनी तो आवडल्याचे मला मुद्दाम सांगितले. वडिलांची सोपी आणि समजावून सांगण्याच्या शैलीतली भाषणे मी ऐकलेली होती. सभाधीटपणा वगैरे उपजतच असावा.\nया काळातच भाषावार प्रांतरचनेमुळे हैदराबादचे ‘मराठवाडा’ साप्ताहिक औरंगाबादला आले. ‘मराठवाडा साहित्य परिषदे’चे मध्यवर्ती कार्यालयसुद्धा औरंगाबादला आले. अनंत भालेराव हे केवळ पत्रकार नव्हते. वाङ्मय, भाषा, संस्कृती आणि राजकारण या सर्वच विषयांत त्यांना रस होता. आपले वृत्तपत्र हे सर्वागीण लोकशिक्षण करणारे असावे, असा त्यांचा प्रयत्न होता. प्रसिद्धीची साधने मराठवाडय़ात कमी असल्यामुळे आपल्याला फारसा वाव मिळत नाही, अशी मराठवाडय़ातल्या लेखकांची तक्रार असे. त्यांची बरीचशी सोय ‘मराठवाडा’ आणि परिषदेचे मासिक ‘प्रतिष्ठान’ यांच्यामुळे झाली होती.\nत्या काळात मराठी ललित साहित्याला बहर आला होता. कथा, कविता, कादंबरी अशा सगळ्याच वाङ्मय प्रकारांत सकस वाङ्मय निर्माण होत होते. विठ्ठलराव घाटे आणि इरावती कर्वे वेगवेगळ्या घाटाची व्यक्तिचित्रे लिहीत होते. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेने मोठय़ा प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. व्यंकटेश माडगूळकर आजवर शहरी माणसाला\nअज्ञात असलेल्या माणदेशाचा परिचय करून देत होते. त्यांची ‘बनगरवाडी’ नुकतीच प्रसिद्ध झाली होती. द.मा. मिरासदारांच्या वेगळ्या ढंगांच्या कथा आणि आरती प्रभूंची कविता प्रसिद्ध होत होती. आवर्जून वाचावे असे भरपूर लिहिले जात होते.\nत्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मनाने गुंतलो होतो. त्यातच प्रचाराची एक संधी चालून आली. चंद्रकांत भालेराव याला सराफ्यातली सुवर्णकार मंडळी ओळखत होती. त्या वेळी वेगवेगळ्या मेळ्यांत चुरस असे. आपल्या मेळ्यात उत्तम गाणी असावीत असे त्या सुवर्णकारांना वाटले. त्यांनी चंद्रकांतला सांगताच त्याने मला बरोबर घेऊन गीतरचनेची जबाबदारी स्वीकारली. मेळ्यांसाठी गाणी लिहिणे हा एक तापदायक प्रकार असे, पण उत्साहाच्या भरात त्याचे काही वाटत नसे. औरंगाबादचे आकाशवाणी केंद्र बंद करून त्याच वेळी पुण्याला केसकर मंत्रिमहोदयांनी आकाशवाणी केंद्र स्थापन केले. त्याविरुद्ध शिष्टमंडळे गेली. आश्वासने मिळाली, पण काहीच घडले नाही. हा प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटत होता. मी मेळ्यासाठी एक पोवाडा लिहिला होता.\n‘नभोवाणी केंद्र गेलं, श��राचं नाक गेलं,\nकाय केलं तेव्हा आमच्या मंत्र्यांनी\nविमानात धावपळ, शिष्टमंडळांचा घोळ,\nतक्रारी साऱ्या यांच्या बहिऱ्या कानी’\nअसा काहीसा तो पोवाडा होता. मेळ्यांना प्रचंड गर्दी असे. लोक आपली काव्यरचना ऐकून दाद देत आहेत, असे वाटत असे. मेळ्यांतली गाणी त्या वेळच्या चित्रपटातल्या गाण्यांच्या चालीवर रचली जात. लोकांना आम्ही लिहिलेल्या गाण्यांचे शब्द ऐकूच येत नसत. गाणाऱ्या मुलामुलींच्या सुरेलपणावर विश्वास नसल्यामुळे वाद्यमेळाचा प्रचंड गजर चालू असे आणि श्रोते चित्रपटातले मूळ गाणेच गुणगुणत दाद देत असत. आम्ही स्टेजपासून लांब आपल्याच भ्रमामध्ये गर्क असू. लवकरच हा भ्रम फिटला आणि गीतरचनेचा नादही सुटला.\n‘प्रतिष्ठान’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. इतरत्रही पाच-सात कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. आपला एक कथासंग्रह छापला जावा, अशी इच्छा मनात निर्माण झाली. माझ्याच आग्रहामुळे चुलत्यांनी एक छोटेसे मुद्रणालय काही वर्षांपूर्वी सुरू केले होते. उत्साहाच्या भरात मी कंपोज, अगदी डिग्री टाइप सुद्धा शिकलो होतो. ट्रेडलवर प्रतीही काढू शकत होतो. एके दिवशी मी कथासंग्रहाच्या पानाचे मोजमाप मनाशी निश्चित केले आणि एका पानाची जुळणी केली. कागदाच्या अर्ध्या भागात ते पान आणि अर्धे कोरे असे ठेवून मी दोनशे-तीनशे प्रती स्वत: ट्रेडलवर छापल्या. पाय दुखू लागले आणि उत्साह संपला. संकल्पित कथासंग्रह जन्मापूर्वीच आटोपला. आपल्या कथा-कवितांना वाङ्मयीन मूल्य नाही आणि त्या छापून आल्या हे काही प्रमाणपत्र नव्हे हे लवकरच लक्षात आले आणि ते लेखन मी बंद केले.\nया काळात उत्साह इतका प्रचंड होता की, सर्व प्रकारच्या उद्योगांत मी भाग घेत होतो. आकाशवाणी औरंगाबादला आकाशवाणीची पुनस्र्थापना करण्याचा प्रश्न मला फारच जिव्हाळ्याचा वाटत होता. सर्वच साहित्य संमेलनांत मी हा ठराव मांडत असे. (लोक तेव्हा मनातल्या मनात हे ‘आकाशवाणीवाले’ आले असे म्हणत असणार.) मित्रमंडळीही माझ्या या एककलमी कार्यक्रमाबद्दल माझी थोडीफार चेष्टा करत असत. ‘मराठवाडा साहित्य संमेलन’ हे त्या वेळी पाच जिल्हय़ांचे संमेलन होते. नियुक्त झालेल्या अध्यक्षांची औपचारिक निवड करताना प्रत्येक जिल्हय़ातर्फे अनुमोदन द्यावे, अशी प्रथा मीच आग्रह धरून सुरू केली. स्वाभाविकच बीड जिल्हय़ातर्फे ते काम मलाच मिळत गेले. १९६२ चे नववे मराठवाडा साहित्य संमेलन मी आग्रहाने बीडला घ्यायला लावले. अध्यक्ष होते इतिहास संशोधक विश्वेश्वर अंबादास कानोले. संमेलनातला एक परिसंवाद ‘परंपरा आणि नवता’ या विषयावर होता. चर्चेसाठीचा निबंध विंदा करंदीकरांनी लिहिला होता आणि त्या चर्चेत भाग घेतला होता, श्री. पु. भागवत, वसंत बापट, भालचंद्र महाराज कहाळेकर, भगवंतराव देशमुख, नरहर कुरुंदकर यांनी. अशा उंचीचे कार्यक्रम प्रादेशिक संमेलनात मला पुढे फार कमी पाहावयास मिळाले.\nशिक्षण संपवून आणि लातूरची वर्षभराची प्राध्यापैकी संपवून मी जेव्हा बीडला वकिलीसाठी आलो तेव्हाही व्यवसाय एके व्यवसाय असा झापडबंद मार्ग मी स्वीकारलेला नव्हता. मधुसूदनराव वैद्य या माझ्या वडिलांच्या मित्राने गावातल्या जुन्या बंद पडलेल्या वाचनालयाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले व त्यासाठी आम्ही दहा-बारा तरुण वकिलांना घरी बोलावले. आम्ही सगळे उत्साहाने या उपक्रमात सामील झालो. पुढची अनेक वर्षे बीडचे ए.एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय माझ्या कामाचा एक महत्त्वाचा भाग होते. ‘गद्धेपंचविशी’ला साजेशी आणखी एक गोष्ट मी केली, ती म्हणजे नगरपालिकेची निवडणूक लढवली. बहुतेक मतदार लहानपणापासून मला ओळखत होते. निवडून येण्याचे ते एक कारण होते; पण आणखी एक गोष्ट पथ्यावर पडली. नेहमी यश मिळवणारे एक निवडणूकपटू उमेदवार वॉर्डातल्या एका गल्लीतील एकगठ्ठा मते आदल्या दिवशी रात्री योग्य प्रकारे प्रचार करून ती मिळवीत असत. या वेळी त्यांच्या दुर्दैवाने त्या गल्लीचाच त्यांच्याचपैकी एक उमेदवार उभा राहिला व त्याला गल्लीतली सगळीच मते मिळाली. हमखास विजयी होणारे जुनेजाणते आणि हा नवा असे दोघेही जण पडले आणि मी निवडून आलो. राजकारणातला एकगठ्ठा मताचा धडा मला शिकता आला आणि तोही पराभवाची फी न देता. अनेक वर्षांपूर्वी १९५२ मध्ये वडिलांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी निवडणुकीत कोणकोणत्या घटकांचा प्रचारात वापर होतो याचा धडा मला लहानपणीच पाहावयास मिळाला होता.\nनगरपालिकेच्या सभासदत्वाने मला राजकीय वास्तवाचा आणखी एक धडा दिला होता. एके दिवशी नगरपालिकेच्या बैठकीत नगरपालिका कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने आपल्या मालकीच्या मोकळ्या जागेतून घरे बांधण्यासाठी प्लॉट मोफत द्यावेत, असा ठराव आला. माझ्या मनातले समाजवादीपण एकदम जागे झाले आणि मी उत्��ाहात त्या ठरावाला पाठिंबा दिला. तो ठराव बिनविरोध मंजूर झाला. थोडे दिवस मी एक पुरोगामी काम केले म्हणून आनंदात होतो. पुढे कळले की, नगरपालिकेतल्या दादामंडळींनी कर्मचाऱ्यांकडून त्यांना नगरपालिका देणार असलेले प्लॉट अगोदरच नाममात्र किमतीने विकत घेण्याचे करार केले होते. प्रत्यक्षात फायदा त्या दादांचा होणार होता. कर्मचाऱ्यांचे नाव जागा हडप करण्यासाठी वापरण्यात आले होते.\nबीडमध्ये गद्धेपंचविशीतच आणखी एक चांगला नाद लागला. माझ्या शाळेत काही दिवस शिक्षक असलेले गोपाळराव देशपांडे संगीताचे आणि विशेषत: पंडित जसराजांचे चाहते. जसराज आणि मणिराम हे दोघे त्यांच्या लहानपणी गोपाळरावांच्या वडिलाकडे राहून गेले होते. गोपाळरावांच्या घरी जसराजांच्या तीन-चार मैफली घरगुती वातावरणात ऐकता आल्या. स्वरांचे माधुर्य थोडे कळू लागले. शास्त्रीय ज्ञानाची गरजच वाटत नव्हती. त्याच काळात\nडॉ. उमेश पेंढरकर यांनी बीडमध्ये एक म्युझिक सर्कल सुरू केले. अनेक गायक आणि वादक ऐकायला मिळाले. त्या वेळी बीडमध्ये असलेल्या एका कार्यकारी अभियंत्याच्या वाढदिवशी १ ऑगस्टला दरवर्षी भीमसेन जोशी हमखास येऊन गात. त्यांचेही तीन-चार वेळा गाणे ऐकता आले. त्या काळात जसराजांकडून ऐकलेली ‘निरंजनी नारायणी’सारखी रचना, अंबाप्रसादांची पेटीवरची आणि निजामुद्दीनची तबल्यावरची साथ अजून स्मरणात आहे. त्या काळात ऐकलेले गाणे पुढे स्मरणानेच आनंद देत गेले. प्रत्यक्ष गाणे ऐकणे हळूहळू कमी झाले.\nया काळात मी ‘सकाळ’, ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि नंतर ‘केसरी’ अशा वृत्तपत्रांचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्या वेळी वृत्तपत्रांचे रूप सौम्य असे. ‘केसरी’त तर मी अनेक वर्षे मराठवाडय़ाची वार्तापत्रे लिहीत होतो. मराठवाडय़ाच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवाची फारशी माहिती बाहेर नसल्यामुळे ती वार्तापत्रे चांगली वाचलीही जात. याच काळात ‘संयुक्त महाराष्ट्रासाठी मी काय करू इच्छितो’ या विषयावर ‘किलरेस्कर’ मासिकाने एक स्पर्धा घेतली होती. त्यात मला पहिला क्रमांक मिळाला. यानिमित्ताने मुकुंदराव किलरेस्कर आणि शांताबाई यांचा स्नेह झाला. पुढील जवळजवळ वीस वर्षे या कुटुंबाशी आणि त्यांच्या मासिकांशी माझा जवळचा संबंध होता. ‘किलरेस्कर’ मासिकांच्या संपादन बैठकांना मला निमंत्रण असे. त्या मासिकांना त्याचा कितपत उपयोग झाला हे माहीत नाही, पण मला संपादकीय कामात सहभागी होण्याची संधी आनंद देणारी होती. अनंत भालेरावांनी ‘मराठवाडा’चे संपादकपद तू स्वीकार, अशी सूचना केली होती. तोपर्यंत माझा वकिलीत चांगला जम बसला होता. म्हणून मी ते स्वीकारू शकलो नाही. संपादक होण्याचे राहूनच गेले.\nएलएल.बी. या दोन्ही परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो होतो. वकील व्हायचे की प्राध्यापक याचा निर्णय अवघड होता. वडिलांना गावात मिळणारा सन्मान, राजकीय कामासाठी या व्यवसायात मिळणारे स्वातंत्र्य आणि त्यांनी अनेकांना मिळवून दिलेला न्याय याचे नाही म्हटले तरी आकर्षण होते. त्या वेळी तरी वाङ्मयाची निर्माण झालेली आवड प्राध्यापकीच्या पारडय़ात पडली आणि मी लातूरला मराठीचा शिक्षक म्हणून काम करू लागलो. लातूरमध्ये काही जुने मित्र होते, तर काहींचा नव्याने परिचय होत होता. राष्ट्र सेवा दलाशी अगदी लहानपणी नाशिकला थोडा संबंध आला होता. तो लातूरमध्ये वेगळ्या स्वरूपात जागा झाला होता. गावात त्या वेळी एकच महाविद्यालय असे व मराठीच्या प्राध्यापकाकडे सांस्कृतिक नेतृत्वही येई. लोकमान्य टिळकांची लातूरला एक गिरणी होती. या वायर गिरणीचे काम त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस काही दिवस पाहात. अनेक वर्षे गिरणी बंदच होती, पण मोकळी जागा कायम होती. तेथे वस्ती होऊ लागली होती. या वस्तीला ‘टिळकनगर’ असे नाव द्यावे, असे मी टिळक पुण्यतिथीच्या एक सभेत सुचवले. सुदैवाने ते नाव अजून कायम आहे. लातूरला वर्षभर काम केले. तेथे पिण्याचे पाणी फारच थोडे आणि गढूळ येई. त्याचा परिणाम प्रकृतीवर होऊ लागला होता. तेव्हा लातूर सोडून वकिलीकडे वळावे असे ठरवले. काही दिवस औरंगाबादला वकिली करून बीडला वडिलांच्या हाताखाली काम करण्याला मी १९६३ मध्ये प्रारंभ केला. प्राध्यापक की वकील याचा निर्णय मी करण्याऐवजी लातूरच्या गढूळ पाण्यानेच केला होता.\nचुका करण्याचे दिवस संपत आले होते. शहाणपण कशात आहे, हे ठरवायचे होते. प्राध्यापकाला मिळू शकणारा पगार आणि त्यासाठी दुसऱ्या गावी राहणे आपल्याला परवडणार नाही, हे कळले होते. वकिली हाच एक पर्याय उरलेला होता. वकिलीला सुरुवात केली तेव्हा पंचविशी संपलेली होती. तिशी येत होती. माझ्या लग्नाच्या बाबतीतही वडिलांनी मला स्वातंत्र्य दिले होते. त्यांनी तुला आवडेल त्या मुलीशी आणि तुला आवडेल तेव्हा लग्न क��, असे त्यांनी सांगितले होते. औरंगाबादला शिकत असताना वर्गात सगळे भगिनीमंडळच जमा झाले होते. त्यामुळे तेथे काही घडण्याचा संभवच नव्हता. शेवटी बीडला तीन-चार वर्षे वकिली झाली होती. मी व्यवसायात स्थिरावलो असल्याचे मुलींच्या बापांच्या लक्षात आले असावे. काही मुली सांगूनही आल्या.\nएके दिवशी माझ्या एका मित्राच्या घरी बसलो असताना तेथे सहज आलेली एक मुलगी मी पाहिली. तिची थोडी चौकशी मी मित्राजवळ केली. ती आवडल्याची कदाचित त्याला माझ्या चेहऱ्यावरून दिसले असावे. मी केलेल्या चौकशीने त्याचा अंदाज पक्का झाला. मित्राची योजकता की निव्वळ योगायोग माहीत नाही, पण तीच मुलगी रीतसर सांगून आली. काहीशा अनौपचारिकपणेच मी ती पाहिली आणि ती पसंत असल्याचे वडिलांना सांगितले. वाङ्मय आणि संगीत यात आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला रस असावा, अशी मनात कुठे तरी इच्छा होती. आता त्याचा आग्रह धरणे महागात पडले असते. लग्नानंतरही अशी गोडी निर्माण होऊ शकते, हे शहाणपण आता आले होते. होणारी पत्नी फक्त मॅट्रिक झालेली होती. तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे, याची मी खात्री करून घेतली आणि लग्नाला होकार दिला. मांडे गुरुजींकडून मीच जाऊन लग्नाचा मुहूर्त काढून द्या सांगितले. मला रविवार पाहिजे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुहूर्त नऊ वाजण्यापूर्वीच पाहिजे, अशा दोन अटी मी त्यांना सांगितल्या होत्या. त्याबरहुकूम त्यांनी ३ जूनला १९६८ चा मुहूर्त काढून दिला. विवाहाला माझ्या जनसंपर्कामुळे दोनेक हजार माणसे हजर होती. नंदिनीच्या व माझ्या सहजीवनाने पुढे खात्री झाली की, ३ जूनलाच आपली गद्धेपंचविशी संपली आहे आणि शहाणपणाचा काळ सुरू झाला आहे.. झपाटलेला काळ नेहमी राहत नसतो, पण त्याचा दरवळ मात्र आयुष्यभर सोबत करीत असतो.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबाधितांच्या संख्येवर नियंत्रणात यश\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 माझा साक्षात्कारी कर्करोग\n3 कर्करोग माझा गुरू\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2020-csk-to-release-kedar-jadhav-ambati-rayudu-and-murli-vijay-for-next-season-says-report-psd-91-2013961/", "date_download": "2020-03-29T20:57:02Z", "digest": "sha1:7QNGGQZ6VFVZCG7CQEBIFGAGBZJIHBMJ", "length": 12892, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2020 CSK to release Kedar Jadhav Ambati Rayudu and Murli Vijay for next season says report | IPL 2020 : मराठमोळ्या केदार जाधवला चेन्नई सुपरकिंग्ज डच्चू देण्याच्या तयारीत ?? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nIPL 2020 : मराठमोळ्या केदार जाधवला चेन्नई सुपरकिंग्ज डच्चू देण्याच्या तयारीत \nIPL 2020 : मराठमोळ्या केदार जाधवला चेन्नई सुपरकिंग्ज डच्चू देण्याच्या तयारीत \nरायुडू-मुरली विजयचाही पत्ता कट होण्याची शक्यता\nआयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघ सज्ज झालेले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आगामी हंगामात आपल्या प्रमुख खेळाडूंना डच्चू देण्याच्या तयारीत आहे. My Khel या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार चेन्नईचा संघ केदार जाधव, अंबाती रायुडू आणि मुरली विजय या खेळाडूंना संघातून मोकळं करणार असल्याचं कळतंय.\nमुरली विजयला गेल्या हंगामात फारशी संधी मिळालेली नव्हती\nप्रत्येक हंगामाच्या अखेरीस संघमालकांना काही खेळाडूंना आपल्या संघात��न मोकळं करावं लागतं. त्यामुळे चेन्नईने आगामी हंगामासाठी केदार जाधव, अंबाती रायुडू आणि मुरली विजय यांना लिलावाच्या प्रक्रियेमधून जावं लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघमालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत आपल्या संघातून करारमुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी सोपवायची आहे.\nशार्दुल ठाकूरने गेल्या हंगामात बऱ्याच धावा मोजल्यामुळे यंदा चेन्नई नवीन गोलंदाजांच्या शोधात आहे\n३ फलंदाजांसोबत चेन्नई सुपरकिंग्ज शार्दुल ठाकूर आणि कर्ण शर्मा यांनाही लिलावाला सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. १९ डिसेंबरला कोलकात्यात आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव पार पडेल, ज्यात चेन्नई सुपरकिंग्ज कोणत्या खेळाडूंवर बोली लावतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL : चेन्नई सुपरकिंग्जच्या फिरकीपटूचा आयपीएलला रामराम\n…म्हणून रहाणे आणि आश्विनला संघात घेतलं – रिकी पाँटींग\nCoronaVirus : ‘चॅम्पियन’ खेळाडूची करोनाला ‘टशन’; बनवलं दमदार गाणं\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\n…तरीही मी IPL खेळणार – बेन स्टोक्स\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 ICC ODI Ranking : विराट कोहली-जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम\n2 आता अजिंक्य रहाणेही म्हणतोय; मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन \n3 Video : जेव्हा इंदूरच्या रस्त्यांवर विराट कोहली ‘गली क्रिकेट’मध्ये रमतो\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/indurikar-maharaj/", "date_download": "2020-03-29T20:48:40Z", "digest": "sha1:VITNHVK2SSHDGFXWKJRG2PQHYAVY4W3N", "length": 7405, "nlines": 144, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates indurikar maharaj Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nअंनिसच्या मागणीवरून अखेर कोल्हापुरातील इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधामुळे अखेर हभप इंदुरीकर महाराज यांचा कोल्हापुरातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे….\n15 दिवसांत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा- अंनिस\nइंदुरीकर महाराज यांनी आपत्यजन्माविषयी केलेल्या विधानावरून तापलेला वाद अजूनही शमण्याची चिन्हं दिसत नाहीत. 15 दिवसांत…\nअखेर ‘त्या’ वक्तव्याबद्दल इंदुरीकर महाराजांची दिलगिरी\nगेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादळानंतर अखेर इंदुरीकर महाराजांनी माफीनामा…\n… तर किर्तन सोडून शेती करेन – इंदुरीकर महाराज\nमला मागील चार दिवस प्रचंड मनस्ताप झाला आहे. अवघ्या दोन तासांच्या किर्तनात एखादं दुसरं चुकीचं…\nPhoto Gallery : इंदुरीकर महाराजांची वादग्रस्त वक्तव्यं\nकिर्तनकार इंदोरीकर महाराजांचं वादग्रस्त विधान\nइंदोरीकर महाराजांनी आपल्या किर्तनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नक्की काय म्हणाले इंदोरीकर \nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.twtvalvecn.com/mr/wafer-double-door-check-valve.html", "date_download": "2020-03-29T20:40:45Z", "digest": "sha1:AONEKYS5ADRTQ7LZZQKSTNQZJXDUG6MU", "length": 6388, "nlines": 186, "source_domain": "www.twtvalvecn.com", "title": "", "raw_content": "सील दुहेरी दार चेक झडप - चीन टिॅंजिन Tanggu TWT झडप\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवाढत्या आस मऊ बसला गेट झडप\nडबल बाहेरील कडा संवेदनक्षम बसला गेट झडप\nसील दुहेरी दार चेक झडप\nडबल बाहेरील कडा संवेदनक्षम बसला विक्षिप्त फुलपाखरू विरुद्ध ...\nलोखंड यू प्रकार फुलपाखरू झडप किंवा यू कलम लोणी कास्ट करा ...\nसील दुहेरी दार चेक झडप\nरचना लांबी EN 1092-1 लागू आकार 588-1 EN बाहेरील कडा कनेक्शन आकार नुसार आहे: DN50 ~ DN1000 लागू तापमान: -20 ℃ ~ 80 ℃ PTFE: -20 ℃ ~ 120 ℃ प्रकाश वजन, संक्षिप्त clamping रचना रेजिलिंट आसन सह उत्कृष्ट कामगिरी आणि हवा घट्ट shutoff. डबल वसंत ऋतू वितरित लोड शक्ती, प्रतिक्रिया अधिक जलद झडप अस्तर आहे: स्थापना स्थान सर्वात उपरोधिक अनुप्रयोग लवचिकता गरजा पूर्ण करण्यासाठी टी कमी अनेक कृत्रिम रबर साहित्य प्रदान करू शकता ...\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nरचना लांबी 588-1 EN नुसार आहे\nEN 1092-1 बाहेरील कडा कनेक्शन आकार\nप्रकाश वजन, संक्षिप्त clamping रचना\nउत्कृष्ट कामगिरी आणि वाताभेद्य shutoff सह रेजिलिंट आसन.\nडबल वसंत ऋतू वितरित लोड शक्ती, प्रतिक्रिया अधिक जलद आहे\nझडप अस्तर: सर्वात उपरोधिक अनुप्रयोग गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक कृत्रिम रबर साहित्य प्रदान करू शकता\nदबाव नुकसान कमी करणे, डायनॅमिक प्रतिसाद वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी, झडप कंप दूर.\nमागील: सील चेक झडप\nपुढील: सील दु���ेरी दार चेक झडप\nड्युअल दरवाजा चेक झडप\nबाहेरील कडा झडप तपासा\nSilicone वन वे छत्र चेक झडप\nसील डबल डोअर चेक झडप\nसील दुहेरी दरवाजा चेक झडप\nसील दुहेरी प्लेट चेक झडप\nसील सिंगल डोअर झडप तपासा\nसील दुहेरी दार चेक झडप\nसील दुहेरी प्लेट चेक झडप\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: क्रमांक 1999, जिन जियांग रोड, Tanggu, टिॅंजिन 300451\nTongzhou DN1 दक्षिण बीजिंग विभाग ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5-%E2%80%98%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E2%80%99-116021500018_1.html", "date_download": "2020-03-29T22:41:09Z", "digest": "sha1:P76NAQTWKQ2GTFCONTI4ZGYV7QNZCNS4", "length": 14006, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ‘गुहागर’ | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरत्नागिरी जिल्ह्याचे वैभव ‘गुहागर’\nमहाराष्ट्रातील जवळजवळ सगळेच समुद्रकिनारे हे सुंदर, शांत, स्वच्छ आणि निसर्ग रमणीय आहेत. गुहागरचा समुद्रकिनारा सुद्धा याला अपवाद नाही. खरंतर गुहागर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे वैभवच म्हणावे लागेल. वासिष्ठी आणि जयगड खाड्यांच्यामध्ये वसलेले गुहागर हे अत्यंत टुमदार असे छोटेसे गाव असून त्याला लाभलेला सुंदर निसर्गरम्य किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे इथे वारंवार यावेसे वाटणारे आकर्षण नक्कीच आहे.\nमुंबईपासून 280 कि.मी. असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला सुरुचे बन असलेला अत्यंत सलग आणि सुरेख असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर श्री व्याडेश्वर आणि श्री दुर्गादेवीची नितांत रमणीय मंदिरे या परिसराची शोभा अजूनच वाढवतात. इथे मिळणारे अगदी खास कोकणी पद्धतीचे पदार्थ पर्यटकांना या प्रदेशाची भुरळ पाडतात. समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एकमेव रस्ता या गावाला लाभलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या घरांची अंगणे विविध रांगोळ्यांनी सजवलेली असतात. व्याडेश्वराचे पुरातन मंदिर गावाच्या अगदी मधोमध वसले असून त्यामुळे गावचे भौगोलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक म्हणजे खालचा पाट आणि दुसरा वरचा पाट.\nगुहागर हे आंबा, फणस, काजू, सुपारी आणि नारळ या फळांसाठी सुप्रसिद्ध आहे. गुहागरच्या उत्तरेकडे असलेल्या अंजनवेल या गावाशी दाभोळ हे गाव फेरी बोटीने जोडले गेल्यामुळे गुहागरचे महत्त्व अजून वाढलेले दिसते. तसेच दक्षिण दिशेला हेदवीवरून जयगड हे गावसुद्धा फेरी बोटीने जोडल्यामुळे गुहागर हे रत्नागिरी तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गुहागरला आल्यावर समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणे यासारखी दुसरी रमणीय गोष्ट नाही. हा नयनरम्य सूर्यास्त पाहणे सुखकर व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम सोय किनाऱ्यावर केलेली आहे.\nगुहागरचा पेशवे घराण्याशी फार पूर्वीपासून संबंध आलेला आहे. थोरले माधवराव पेशव्यांचे काका राघोबादादा यांची पत्नी आनंदीबाईचे माहेर या गुहागरचेच. इथून १५ कि.मी. वर असलेल्या कोतुळक या गावी असलेल्या ओक घराण्यात आनंदीबाईचा जन्म झाला होता.\nदगडी बांधणीचे व्याडेश्वर हे शिवमंदिर गुहागरचे ग्रामदैवत होय. अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांचे हे कुलदैवत आहे. त्याचप्रमाणे नुकताच जीर्णोद्धार झालेले दुर्गादेवीचे मंदिरसुद्धा अत्यंत रमणीय ठिकाणी वसलेले आहे. गुहागरमध्ये अजून एक प्राचीन मंदिर असून ते उफराटा गणपतीचे आहे. इथे गणपतीचे तोंड पश्चिम दिशेला केलेले आढळते.\nकसे जावे : गुहागर हे रत्नागिरी, पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडले गेलेले असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने गुहागरला जाता येते. तसेच कोकण रेल्वेवरील चिपळूण या रेल्वे स्थानकावर उतरुन परिवहनच्या किंवा खाजगी बसेसनी गुहागरला जाता येते.\nनांदूरमधमेश्वर अभयारण्यात निसर्गप्रेमी पर्यटकांची गर्दी\nनितांत सुंदर अलिबाग किनारा\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक स��भाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/prime-minister-narendra-modi-per-drop-more-crop-pradhan-mantri-krishi-sinchai-yojana-1699800/", "date_download": "2020-03-29T22:18:58Z", "digest": "sha1:U4ISBW3FNGMA6Q6ZRHYXJDYKBEDQ72EB", "length": 29596, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prime Minister Narendra Modi per drop more crop Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | असुनिया पाणी, असुनि निगराणी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nअसुनिया पाणी, असुनि निगराणी..\nअसुनिया पाणी, असुनि निगराणी..\nशेती व्यवहारात कोणी कशाचे पीक काढावे, कोणी काय पेरावे; हे सरकारी खाती सांगू शकत नाहीत.\nपंतप्रधानांच्या ‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप’या आग्रहाला शास्त्रीय, वास्तविक आधार देणारा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे..\nकेंद्रीय जल आयोगाच्या एका अहवालानुसार आपल्या देशातील पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा पाण्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र २०५० मध्ये पाहावयास मिळेल. देशातील आज उपलब्ध असलेल्या जलसंपदेपैकी ७८ टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते; ते ६८ टक्क्यांपर्यंत खाली येईल/ आणावे लागेल. तर, विविध नैसर्गिक संसाधनांची टंचाई व तिचे व्यवस्थापन यांविषयी गेली अनेक वर्षे संशोधनपर काम करणाऱ्या वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिटय़ूटच्या अंदाजानुसार भारताच्या ५४ टक्के भूभागातील लोकांना तीव्र पाणीटंचाई���ा सामना करावा लागणे क्रमप्राप्त आहे.\nजागतिक पातळीवर पाणीविषयक संशोधन करणाऱ्या संस्थांनी भारतातील गोडय़ा पाण्याच्या उपलब्धतेबाबत २०११ मध्येच धोक्याचा इशारा दिला होता. दरडोई साधारणत: १७०० क्युबिक मीटर एवढा चलसंचय दरवर्षी आवश्यक मानला जातो. २०११ मध्ये भारतात पाण्याची उपलब्धता दरडोई प्रति वर्षी १५४४ क्युबिक मीटर एवढीच होती. त्यामुळे जागतिक संशोधन संस्थांनी भारताची गणना ‘जल- वंचित’ देशांमध्ये याआधीच केली आहे. या येऊ घातलेल्या जल संकटाचे तीव्र परिणाम स्पष्टच आहेत. संशोधकांच्या मते ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत तर पाण्याच्या वापराच्या विविध क्षेत्रांत संघर्ष होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच कृषी उत्पादनाच्या वाढीचा आग्रह धरताना हेक्टरी किती उत्पादन झाले या रूढ, पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जावे लागेल. हेक्टरी उत्पादनवाढीचा आग्रह वाजवीच, पण त्यासोबत प्रति घनमीटर (क्युबिक मीटर) पाण्यातून अधिकाधिक उत्पन्न कसे घ्यायचे याचा विचार करायला हवा असा अनेकांचा, अतिशय योग्य आग्रह आहे. दशकांपूर्वी स्व. विलासराव साळुंखे यांनी समन्यायी पाणीवाटपाचा आग्रह धरला तेव्हा त्यांना हेच म्हणायचे होते, आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मोअर क्रॉप-पर ड्रॉप’चे सूत्र वारंवार, आग्रहपूर्वक मांडतात तेव्हाही त्यांना नेमके हेच म्हणायचे असते\nहीच भूमिका मनात ठेवून ‘नाबार्ड’ व इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स (इक्रिअर) या दोन संस्थांनी एकत्र येऊन भात, गहू व ऊस या तीन पिकांच्या जल उत्पादकतेसंदर्भात म्हणजेच सिंचनाद्वारे पुरविलेल्या प्रति घनमीटर पाण्याद्वारे मिळणाऱ्या उत्पादकतेसंदर्भात एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याच्या अहवालाचं प्रकाशन गेल्या आठवडय़ात केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पाणी हा केंद्रबिंदू मानून कृषी उत्पादनांची म्हणजेच पिकांची निवड आणि निवडलेल्या पिकासाठी कमीत कमी पाण्यात उत्पादनवाढ हा अहवालाचा संदेश आहे.\nदेशात उपलब्ध होणाऱ्या गोडय़ा पाण्यापैकी सुमारे ७८ टक्के पाणी शेतीसाठी वापरूनही पेरणी क्षेत्रापैकी फक्त ४८ टक्के भाग सिंचनाखाली येऊ शकतो ही सद्य:स्थिती आहे. शेतीला सिंचनाद्वारे होणाऱ्या एकूण पाणीपुरवठय़ापैकी ६० टक्के पाणी आणि लागवडीखालील जमिनीपैकी २५ टक्के जमीन भात व ऊस यांच्यासाठी वापरात येते\nशेती व्यवहारात कोणी कशाचे पीक काढावे, कोणी काय पेरावे; हे सरकारी खाती सांगू शकत नाहीत. त्यामुळे पिके, त्यांची बाजारस्थिती, त्यांच्यासाठी लागणारे पाणी व त्याची उपलब्धता याबाबतची माहिती शेतकऱ्याला पुरवत राहणे, त्यातून त्याला योग्य पीक -पर्यायाची निवड करण्यासाठी साह्यभूत होणे, त्यासाठी प्रबोधन, जनजागरण हे उपाय करावे लागतात. शेतकऱ्याची मानसिकता बदलण्यासाठी संशोधनसिद्ध तथ्ये मांडण्याचे महत्त्व असतेच. या अहवालाने ते होण्यासाठी एक उपकरण उपलब्ध केले आहे\nभरत शर्मा, अशोक गुलाटी, गायत्री मोहन, स्तति मनचंदा, इंद्रो रे आणि उपाली अमरसिंघे या संशोधन चमूने हा अहवाल तयार केला असून त्यात अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत. ‘जमिनीच्या प्रति एककातून नव्हे तर पाण्याच्या प्रति एककातून’ अधिकाधिक कृषी उत्पादन हे भारतातील कृषी विकासाचे लक्ष्य असायला हवे, असे प्रतिपादन या संशोधकांनी अगदी सुरुवातीलाच केले आहे.\nभारत, गहू, मका, चणा, तूर, भुईमूग, मोहरी, ऊस, कापूस आणि बटाटे या दहा पिकांच्या लागवडीने देशातील ६०टक्के शेतीक्षेत्र व्यापले आहे. त्यामुळेच या अहवालात मुख्यत्वे याच पिकांच्या जल- कार्यक्षमतेचा वा जल उत्पादकतेचा आढावा घेण्यात आला आहे.\nया अहवालातील काही निष्कर्ष विशेष उल्लेखनीय आहेत. भात, गहू व ऊस या पीकत्रयीने सिंचनाद्वारे उपलब्ध होणाऱ्या गोडय़ा पाण्यापैकी ८० टक्के पाणी गिळंकृत केल्यामुळे अन्य प्रमुख पिकांचे भवितव्य मुख्यत: पावसावर अवलंबून राहते आणि त्यात अर्थातच खूप मोठी जोखीम असते. त्यातही या तीन जलभक्षक पिकांमुळे भू-जल पातळी झपाटय़ाने खालावत चालली आहे आणि तिचे भयावह दुष्परिणाम पंजाब, हरयाणा (भात) आणि महाराष्ट्रात (ऊस) आहेत.\nजी पिके दर हेक्टरी जास्त उत्पादनाची शेखी मिरवतात, तीच प्रति घनमीटर पाण्याच्या कसोटीवर मार खातात. पिकांसाठी खर्च होणाऱ्या भूगर्भीय आणि सिंचनाद्वारे उपलब्ध पाण्याच्या संदर्भात ऊस, गहू व भात ही सर्वाधिक महागडी उत्पादने ठरतात. याउलट, बटाटा, मोहरी, चणा, भुईमूग व कापूस यांचे उत्पादन पाणी-खर्चाच्या संदर्भात याच क्रमाने अधिक किफायतशीर ठरते असे हा अहवाल सांगतो. पंजाब व हरयाणात गेली काही वर्षे शेतीसाठी जवळपास मोफत वीजपुरवठा होतो; परिणामत: भूजलाचा मनमानी उपसा व शेतीसा���ी आवश्यकतेपेक्षा किती तरी जास्त पाण्याचा वापर ही आज या राज्यांतील शोचनीय स्थिती आहे. पंजाब व हरयाणातील मुळातच सुपीक जमिनीतून मनमानी पद्धतीने भूजलाचा वापर, सिंचनाच्या पाण्याचाही मुबलक वापर, त्यात पुन्हा शेतमालाच्या खरेदीची ग्वाही देणारी धोरणे यामुळे जलसंसाधनाची मोठी किंमत देऊन दीर्घकालीन हानीला निमंत्रण देणारी शेती सुरू असल्याबद्दल अहवालाने व्यक्त केलेली चिंता वास्तविकच आहे याउलट झारखंड वा छत्तीसगढसारख्या राज्यातून सिंचनाद्वारे उपलब्ध पाण्याच्या वापरातून यशस्वीरीत्या अधिक उत्पादन घेतले जाते, पण मुदलातच ओलिताखालील क्षेत्र (अनुक्रमे तीन आणि ३२ टक्के) कमी असल्याने उत्पादनाच्या बाबतीत ही राज्ये पिछाडीलाच राहतात.\nशेतीसाठी खर्च होणाऱ्या पाण्याच्या किमतीच्या संदर्भातही या अहवालात विस्तृत चर्चा आहे. जिथे कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो तिथे पाणी वापराचे दर कालव्यांच्या देखभालीसाठीच्या वा संचालनासाठीच्या एकूण खर्चाच्या २०टक्के एवढेसुद्धा नाहीत. (भांडवली खर्चाची वसुली वगैरे तर सोडूनच द्या) इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध झालेल्या पाण्याची ग्राहक – शेतकऱ्यांच्या लेखी पुरेशी किंमतच राहात नाही. परिणामी पाण्याची हेळसांड व बेजबाबदार वापराची प्रवृत्ती वाढीला लागते. उल्लेखनीय म्हणजे पाणीटंचाईने ग्रासित अशा पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणसारख्या राज्यात आज कृषी वापरासाठी २४ तास मोफत वीज उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे भूजलाच्या मनमानी उपशाची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. ‘हे रोखायचे असेल, तर टप्प्याटप्प्याने का होईना, पाण्याच्या उपशासाठी पंपांना लागणारी वीज पूर्णत: मोफत व हवी तेव्हा उपलब्ध करण्याचे धोरण बदलायला हवे’ ही या अहवालाची शिफारसही महत्त्वाची आहे\nवीज-पाणी या दोन्हीच्या जबाबदार वापराच्या संदर्भात सबसिडी देण्याच्या प्रचलित पद्धतीला पर्याय म्हणून विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेटपणे मदत पोहोचविता आली तर मोफत उपलब्धतेच्या नकारात्मक परिणामांना आळा घालता येईल असेही हा अहवाल सांगतो. चीनमध्ये पाणी- विजेच्या वाढत्या किमतीवर तोडगा म्हणून ‘सबसिडी’च्या धोरणाना तिलांजली देण्यात आली असून तिथेही शेतकऱ्यांना ‘थेट मदत’ खात्यांमधून उपलब्ध करून दिली जाते, आणि त्या अनु��वातूनही काही शिकता यावे.\nपिकांसाठीच्या पाणी वापराकडे किती गांभीर्याने पाहायला हवे त्याचे अहवालात दिलेले एक उदाहरण खूप बोलके आहे. पंजाब, हरयाणासारख्या राज्यांतून एक किलो तांदळाच्या उत्पादनासाठी जवळपास ५००० लिटर पाणी खर्च होते. अन्यत्र जिथे पुरेसा पाऊस पडतो तिथे ३००० लिटर पाणी खर्च होते. म्हणजे सरासरी ४००० लिटर पाणी खर्च करून एक किलो तांदूळ पिकविला जातो. अशा स्थितीत जेव्हा एक कोटी टन तांदळाची निर्यात होते तेव्हा चार घनमीटर पाण्याची निर्यात आपण करतो, हे वास्तव आहे.\nपाण्याच्या शेतीसाठीच्या वापराकडे आणखी गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना या अहवालात, इस्रायलच्या पाणी धोरणाची चर्चा केली आहे. इस्रायलमध्ये पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि प्रत्येक थेंबाचा न्यायोचित वापर व्हावा यावर सरकारचा कटाक्ष आहे. पाण्याचे दर पाणीटंचाईशी निगडित आहेत. तिथे दरडोई प्रतिवर्षी पाण्याची उपलब्धता केवळ २०० घनमीटर एवढीच असूनही शेतीच्या बाबतीत या छोटय़ा देशाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तिथे सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ६० टक्के पाणी सांडपाण्याच्या फेरवापरातून मिळविले जाते, हेही लक्षात घेण्याजोगे आहे.\nसारांश काय तर, कधी कधी बदाबदा कोसळणारा पाऊस आणि कधी पाण्यासाठी दाही दिशा ही स्थिती असताना जल-दायित्व-बोधाला म्हणजेच पाण्याबद्दलच्या जबाबदारीच्या दृष्टिकोनाला पर्याय नाही. पाण्याच्या दुर्भिक्षाचे आव्हान पेलताना आधी जबाबदारीच्या भावनेचे दुर्भिक्ष संपुष्टात आणायला हवे. शेती उत्पादनांचे सुकत चाललेले बाग, तरच वाचविता येतील.\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबाधितांच्या संख्येवर नियंत्रणात यश\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'सं��ापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 अनुनयाला उतारा, मागासपण मागे सारा\n2 कामगिरी विरुद्ध नातेवाईकगिरी\n3 स्वच्छ इंदूर, नकारात्मकतेपासून दूर\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.baranee.in/about/", "date_download": "2020-03-29T21:26:08Z", "digest": "sha1:MDVQRC6XIDMF4PHYN5PWOZBDUATSZXAG", "length": 7717, "nlines": 76, "source_domain": "www.baranee.in", "title": "बरणीबद्दल | बरणी", "raw_content": "\nहे माहिती होतं का\nजगात अभ्यासायचे विषय अगणित आहेत, आणि त्या विषयांच्या संबंधाने आपल्याला सतत नव्याने मिळणाऱ्या अचाट माहितीच्या महासागरात, नेमकं काय वाचू अन् काय नको अशा गोंधळात आपण पडलेलो असतो. बहुतेकवेळा अशा गोंधळामुळे काहीच धड वाचलं जात नाही. करायचं तरी काय \nबरणीच्या माध्यमातून रंजक पद्धतीने, सोप्या शब्दांत, वेगवेगळ्या विषयांवर शक्य तितकी माहिती थोडक्यात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लांबलचक रटाळ माहिती कशीबशी घशाखाली ढकलत राहण्याची कसरत आता करायला नको. कधीही मनात आलं, की बरणी उघडून तुम्हाला हवा तेवढा माहितीचा फराळ करून घ्या, आणि तृप्त व्हा.\nज्ञानाची, विचारांची आणि माहितीची ही बरणी रिकामीच होत नाही. त्यामुळे वाचक कधीही भुकेला राहणार नाही. आणि अशा रंजक पद्धतीने मांडलेल्या माहितीचा कितीही आस्वाद घेतलात, तरी तुम्हाला कधीच अजीर्ण होणार नाही, हा आमचा शब्द आहे.\nचला तर मग, येताय ना आमच्याकडे, माहितीच्या फराळाला\nहा लेख इतरांना पाठवा\nचीनचा पिवळा सम्राट आणि चीनी इतिहासात नोंदवलेलं पहिलं युद्ध\nसियाचीनचा इतिहास – ऑपरेशन मेघदूत आणि सद्य परिस्थिती\nअभिप्राय चित्रपट मत-मतांतरं मुलुख\nशंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय\nसुरिनाम – दक्षिण अमेरिक���तल्या या देशात हिन्दुस्थानी भाषा बोलली जाते\nसर्वांत तरुण देश – दक्षिण सुदान\nसात या आकड्याविषयी जगभरात सर्वांनाच खूप आकर्षण आहे.\nएखादी कृती कायद्यानुसार ‘गुन्हा’ कधी ठरते\nचला जाणून घेऊ मानवेतिहास\nमांजराला मारण्याच्या आरोपावरून कुत्र्याला झाली जन्मठेपेची ‘शिक्षा’\nचला जाणून घेऊ टेक-डी\n२ कंपन्या ते २६८ – भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेची जबरदस्त घोडदौड\nअवघ्या जगातील सामान्य लोकांना भंडावून सोडणारा आविष्कार, अर्थात् कटकल्पना\nबहुतांश वेळा ही गुप्त कारस्थानं येनकेन प्रकारेण राजकीय मुद्द्यांशी निगडित असलेली वा त्यावर बेतलेली आढळतात. किंबहुना राजकारण करणं / खेळणं हीच हल्ली एक मोठी कॉन्स्पिरसी होऊन बसलेली आहे.\nसेमी इंग्रजीतून शिक्षण : चांगलं की वाईट\nअभिप्राय चित्रपट मत-मतांतरं मुलुख\nशंभर फुटांचा प्रवास – चित्रपट अभिप्राय\nअवघे विश्वचि माझे घर… हे कितपत खरं\nहे वाचून पाहिलंत का\nअचाट माणसं मराठी मानवेतिहास\nदर्पण : समाचार मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचा\nही कथा आहे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आणि पहिलं मासिक सुरु करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर नावाच्या तरुणाची.\nसेमी इंग्रजीतून शिक्षण : चांगलं की वाईट\nअनुस्वाराचा उच्चार सगळीकडे सारखाच होतो का अनुनासिक ही काय भानगड आहे\nप्रमाणभाषा आणि शुद्धभाषा यांच्यात नेमका काय फरक आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_5684.html", "date_download": "2020-03-29T20:35:07Z", "digest": "sha1:PCXXEHTRSTLR6KDN5FS3GO3J6Z325VCB", "length": 4895, "nlines": 53, "source_domain": "www.kaustubhkasture.in", "title": "इतिहासाची सुवर्णपाने: मल्हारराव होळकराचे अंबाजीपंत पुरंदर्‍यांना पत्र", "raw_content": "\nमल्हारराव होळकराचे अंबाजीपंत पुरंदर्‍यांना पत्र\nश्रीमंत बाजीराव पेशव्यांनी आपली सेवा स्विकारावी म्हणून त्यांचे मुतालिक अंबाजीपंत पुरंदरे यांना मल्हारराव होळकर यांनी बापूजी प्रभू यांच्या सांगण्यावरून लिहीलेले विनंतीपत्र ... अंदाजे कालखंड इ.स. १७२१\nअखंडीत लक्षुमी विराजीत बा\nव यशवंत राजमुद्रा विराजीत राजमान्हे\nयेथील शंतोस जाणून श्वकीये शामराजवैभव\nलिहीता आज्ञा करणे विशेश बहुत दिवस\nआम्ही हाडियाकडे होतो हाली याचा आमचा\nबिघाड पडला त्यास्तव आम्ही मोहन सिं\nग राणे त्याजकडे राजश्री बापुजी प्रभूचे\nमारुफातीने तजविज करीत होतो मग\nयानी *** सायेबाकडे तजवि��� करून\nकागद पाट्विले आहे तरी आम्ही मना\nपासून मनसिवियाचे वाटेने ते तजविज\nकेली आहे तुमच्या चितास उतम दिसो\nन येईल तरी उभयेता येकत्र होऊन\nउतरे कागदाची मनापासून पाटवणे\nकितेक वर्तमान तपसिलवार रो\nप्रभू यानी लिहीली आहेत कुली मनास आणू\nन उतरे पाटवतो उतरे आलियावरी\nराजश्री तुमचे सेवेसी येतील आपण\nईमान कुली मनापासून राजश्रींसी केला\nआहे. जेथे यानी आम्हांस ठेवावे तेथे\nबिलाकुसूर रहावे जो धनीं चाकर ठेवील\nत्यानी ईजतीन ठेवावे चाकरीस उ\nजूर नाही बहुत काये लिहीणे \nपा लोब असो दीजे हे विनंती.\nआपल्याला माझ्या कोणत्याही पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायचा असल्यास येथे क्लिक करा\nमाझी पुढील पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत\n- इतर उपयुक्त संकेतस्थळे -\nआजवर दफ्तराला भेट देणार्‍यांची संख्या\nसदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/category/agri/rd/", "date_download": "2020-03-29T21:08:18Z", "digest": "sha1:HGBPOPHAPZ4ZVQMJ5L6OEBD77OC7XNNY", "length": 12689, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "ग्रामविकास", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nइथोपियन शिष्ट मंडळाची हिवरे बाजारला भेट\nअहमदनगर “ इथोपिया देशातील विविध खात्याच्या प्रशासकीय अधिकारी शिष्ट मंडळाने दि.१५ नोव्हेंबर २०१९ रोजी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. या शिष्टमंडळात जलसंधारण, महिला, बालविकास, समाजकल्याण, दुग्धविकास, कृषी विभागातील त्या देशात काम करणारया वरिष्ठ आधीकारायांचा [पुढे वाचा…]\nचांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध करार : केसरकर\nमुंबई : राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कोकण विभागातील सिंधुदूर्ग व विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विविध पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ, पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास [पुढे वाचा…]\nजळगाव जिल्ह्याचा दिल्लीत सन्मान\nनवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते [पुढे वाचा…]\nआदर्शगाव भूषण पुरस्कारांची घोषणा; यवतमाळमधील कोठोडा प्रथम\nमुंबई : शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ति व संस्थांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली असून यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा [पुढे वाचा…]\nखेड्यांच्या विकासातून देशाचा विकास : राज्यपाल\nमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज राजभवन येथे केले. राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइव्ह इयर्स ऑफ स्टेट [पुढे वाचा…]\nआता अशोक सराफ देणार स्वच्छतेचे धडे..\nमुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ बँन्ड ॲम्बेसिडर म्हणून [पुढे वाचा…]\nसरपंच असलेल्यांसह होऊ इच्छिणाऱ्यांनी नक्कीच वाचा..\nगावचे प्रथम नागरीक असलेल्या सरपंचांचे पद अधिक सक्षम करणे आणि गावाच्या विकासासाठी त्यांना अधिक प्रेरीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मागील पाच वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरपंचांची थेट निवडणूक, त्यांच्या मानधनात वाढ याबरोबरच आता त्यांना [पुढे वाचा…]\nमुंबई, दि. १९ : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्��ावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी [पुढे वाचा…]\nसरपंचानाही पद आणि गोपनियतेची शपथ\nमुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच [पुढे वाचा…]\nमहिला बचत गटासाठी 17 जुलैला प्रशिक्षण\nअहमदनगर : महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगामार्फत महिला बचत गटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्‍या‍करिता प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्‍ये महिलांना कायद्याविषयक व विविध योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे. महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-116011100016_1.html", "date_download": "2020-03-29T22:03:40Z", "digest": "sha1:FHBGNTWCDI2EC4MPNHAMXZTI6QMMV7CZ", "length": 13011, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजळगावचा विजय चौधरी सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी'\nजळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवचा ६-३ ने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी 'महाराष्ट्र केसरी' ची गदा पटकावली आहे. चुरशीच्या अंतीम सामन्यात केवळ १५ सेकंद बाकी असताना जळगावच्या विजयने मुंबईच्या विक्रांतला चितपट केले. विजय चौधरीला रोख २९ हजार रुपये आणी मानचि���्ह(गदा) देऊन गौरवण्यात आले.\nमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१६ च्या विजेत्यास थेट पोलीस दलात घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे विजय चौधरी हा आता महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत होणार हे नक्की झाले आहे.\nमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली होती. अहमदनगरचा केवल भिंगारे यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.\nनागपूरमध्ये सुरु असलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी'चा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला. मॅट विभागातून मुंबईच्या विक्रांत जाधवने अंतिम फेरीत पुण्याच्या महेश मोहोळचा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या अंतीम सामन्यात प्रवेस केला होता. तर दुसरीकडे माती विभागातून जळगावच्या विजय चौधरीने सोलापूरच्या बाला रफिक शेखवर मात करत महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी दंड थोपटले होते.\nपराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. दंगलखोर प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चिटणीस पार्कवर शनिवारी सायंकाळी पुणे शहरचा महेश मोहोळ आणि पुणे जिल्ह्याचा राहुल खणेकर या मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरी गादी गटातील चुरशीची लढत झाली होती. येवढी घटना सोडता ही स्पर्धा अतीशय चांगल्या पद्धतीने पार पडली असल्याची माहीती समोर आली आहे.\nजळगावचा विजय चौधरी डबल ‘महाराष्ट्र केसरी’\nभारत सातव्यांदा सॅफ चषक विजेता\nआयलीग व आयएसएल एकत्र करा: भूतिया\nराष्ट्रकुल टेटे स्पर्धेतून पाकची माघार\nरोहन चांगला मित्र: सानिया\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/mary-kom-wins-gold-in-boxing-in-commonwealth-games-2018-118041400001_1.html", "date_download": "2020-03-29T22:28:48Z", "digest": "sha1:H4R6O4LXESG3PZJFEWFESLKCLVEE5L7F", "length": 10141, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा : मेरी कोमला सुवर्णपदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा : मेरी कोमला सुवर्णपदक\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सर मेरी कोमने भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने बाजी मारली.\nअंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत, मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.\nभारताच्या खात्यात आता 43 पदकं जमा झाली असून, यात 18 केवळ सुवर्ण पदकं आहेत. भारताच्या एकूण पदकांमध्ये 18 सुवर��ण, 11 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.\nगेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी\n2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं\n2006 (मेलबर्न) - 50 पदकं\n2010 (दिल्ली) - 101 पदकं\n2014 (ग्लास्गो) - 64 पदकं\nCWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले सिल्वर\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nराष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी\nCommonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/dozakhnama-book-review/", "date_download": "2020-03-29T20:51:36Z", "digest": "sha1:JDXOXSB5N5BGQBFNYXK34ZMLVSAAL3ZC", "length": 16851, "nlines": 85, "source_domain": "shekharpatil.com", "title": "अजीब दास्ता है ये... - Shekhar Patil", "raw_content": "\nअजीब दास्ता है ये…\nअलीकडेच बंगाली पत्रकार तथा लेखक रबीशंकर बल यांचे (मूळ बंगालीतून हिंदीत अनुवादीत ) ‘दोजखनामा’ हे पुस्तक वाचले. आता दोजख म्हणजे नरक असल्याने या पुस्तकात असणार तरी काय असा प्रश्‍न सर्वांना पडू शकतो. याचे उत्तर देण्याआधीच आपल्याला सांगतो की, आज महाकवि मिर्झा गालीब यांची जयंती आहे. आज या माणसाला परलोकी जाऊन दीड शतक उलटले तरीही याची महत्ता तसूभरही कमी झालेली नाही. भारतीय उपखंडातील जनतेच्या दैनंदिन जीवनातील वार्तालापात गालीबचे अनेक शेर अगदी बेमालूमपणे मिसळून गेलेले आहेत. मात्र, आजही अभिजनांपासून ते सर्वसामान्यांना आपलासे वाटणारे गालीब हे अक्षरश: शापीत जीवन जगले. तसे ते प्रेमकवी होते…चिंतक/तत्वज्ञ होते…जीवनातील व्यर्थतेची भेदक जाणीवही त्यांना होती. मात्र गालीब म्हणजे वेदनेचा स्वरही होय. अर्थात, दु:ख फक्त त्यांच्या काव्यातच नव्हे तर त्यांच्या जीवनातही होते.\nना गुल-ए-नगमा हू ना पर्दा-ए-साज\nमै हू अपनी शिकस्त की आवाज ॥\nआपल्याला स्वत:च्या पराजयाचा ध्वनी म्हणणारा गालीब विलक्षण दुर्दैवी आयुष्य जगला. सृजनाचा विचार करता त्यांची बरोबरी कुणी करणार नाही. या अर्थाने त्यांच्याकडे कुबेराचे भंडार होते. मात्र त्यांना आयुष्यात अनेक दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागले. नेमक्या याच प्रकारे गालीब यांच्यानंतर जवळपास अर्ध शतकानंतर जन्माला आलेल्या सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यालाही याच प्रकारच्या शापाने ग्रासले. मानवी जीवनातील क्रौर्य विलक्षण परिणामकारक पध्दतीत मांडणार्‍या मंटो यांचे वैयक्तीक आयुष्यदेखील खूप दु:खद होते. ठंडा गोश्त, खोल दो, टोबा टेक सिंग सारख्या अनेक अजरामर कथांना लिहणारा मंटो यांच्या अल्पायुष्यातील बहुतांश काळ आर्थिक ओढाताण, दारूचे व्यसन आणि यामुळे होणारा त्रास, बदनामी, खटले यांच्यामुळे वाया गेला. याचमुळे गालीब यांच्याप्रमाणे बदनामीचा डाग घेऊन मंटो परलोकी गेले. अर्थात, गालीब या��च्या प्रमाणेत मंटो यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांची महत्ता जगाला कळाली हे सांगणे नकोच \nगालीब आणि मंटो हे अनुक्रमे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील उत्तुंग व्यक्तीमत्व असल्यामुळे साहजीकच त्यांच्यावर त्यांच्याबाबत खूप काही लिहले गेले असून यात अद्यापही भर पडत आहे. यात त्यांच्या बायोग्राफीज अर्थात चरित्रांचाही समावेश आहे. तथापि, रबीशंकर बल यांनी दोजखनामा या कादंबरीत एका अतिशय अफलातून अशा कथानकातून या दोन्ही महान व्यक्तीमत्वांचे जीवन चरित्र अतिशय सुरेखपणे गुंफले आहे. खरं तर, गालीब व मंटो हे रूढ अर्थाने धर्मपरायण नव्हते. गालीब यांनी तर आपल्या काव्यातून अनेकदा कट्टरपंथीयांची खिल्ली उडविली आहे. अगदी स्वर्गाबाबतही त्यांचे मत खालील काव्यपंक्तींमध्ये स्पष्ट दिसून येते.\nजन्नत की हकीकत लेकीन,\nदिल के खुश रखने को\nगालीब ये खयाल अच्छा है ॥\nया बाबींचा विचार करता, गालीब व मंटो यांच्यासारख्यांना स्वर्ग म्हणजेच जन्नत नव्हे तर नर्क म्हणजे दोजखमध्ये जागा मिळाली असेल अशी कल्पना करून रबीशंकर यांनी दोजखनामा ही कादंबरी लिहली आहे. मंटो यांच्या मृत्यूनंतर त्यांचे एक अप्रकाशीत हस्तलिखीत लेखक रबीशंकर बल यांच्या हातात पडते. यातून ही भन्नाट कादंबरी सुरू होते. यात गालीब आणि मंटो हे एकमेकांच्या शेजारी कबरीमध्ये निवांतपणे बसून एकमेकांशी गप्पा करतात. ते एकमेकांना आपापली कथा सांगतात. कधी ते एकमेकांच्या आयुष्याबाबतही भाष्य करतात. एकमेकांना डिवचतात, खिल्लीदेखील उडवतात तर कधी करूणाही व्यक्त करतात. एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून फिरणारे कथानक हे भूत-वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांमध्ये फिरते. दोन्ही मान्यवरांच्या वैयक्तीक आयुष्यातील शोकांतिकेला बाहेरच्या जगातील कोलाहलाची जोड यात देण्यात आलेली आहे. १८५७ चे स्वातंत्र्यसमर आणि १९४७ सालच्या फाळणीची किनार साहजीकच याला लाभली आहे. याच्या जोडीला दोन शतकांमधील सामाजिक, साहित्यीक, सांस्कृतीक, सामरीक आणि धार्मिक अशा विविध वर्तुळांना सामावणारा अतिशय व्यापक असा पट दोजखनामात विलक्षण प्रत्ययकारी आणि प्रवाही स्वरूपात अभिव्यक्त करण्यात आला आहे. याला हिंदी, उर्दू, फारसी, बंगाली आदी संस्कृतींची जोड आणि अर्थातच दिल्ली, आग्रा, लखनऊ ते लाहोर पर्यंतचा भौगोलिक आयामदेखील लाभला आहे. उर्दूच्���ा विलक्षण नजाकतीने याला अजून चार चांद लावले आहेत.\nसआदत हसन मंटो हा जगातील आघाडीच्या कथाकारांमध्ये मानला जातो तर गालीब यांना वैयक्तीक आयुष्यात ‘दास्तान’ अर्थात कथा ऐकण्याचे वेड होते. यामुळे दोन गोष्टीवेल्हाळांनी मस्त निवांतपणे शिळोप्याच्या गप्पा केल्यागत रसाळ कथानक दोजखमानात आहे. आपण याला मुळापासून वाचले तर उत्तम. यात गालीबसह अन्य शायरांचे कलाम आणि अन्य उपकथानकांनी अजून रंगतदार केले आहे. लेखक एका ठिकाणी म्हणतात की ”कुणीही इतिहास लिहू शकतो…मात्र कथा लिहायची असल्यास तुम्हाला स्वप्न पाहता आले पहिजे.” नेमक्या याच प्रकारचा ‘मॅजिकल रिअ‍ॅलिझम’ या कादंबरीत विलक्षण रसाळ पध्दतीत आपल्याला अनुभवता येतो. मार्क ट्वेन यांनी ”आपल्याला चांगले वातावरण हवे असेल तर स्वर्गात जा…अन् चांगली संगत हवी असल्यास नरकात ” असे खोचकपणे म्हटले आहे. यामुळे गालीब आणि मंटो यांच्यासारखे (लौकीकदृष्टया) छंदीफंदी व भणंग लोक कुठे मिळतील हे सांगणे नकोच. मात्र नरकालाही आपल्या सृजनाने स्वर्गात बदलण्याची किमया हे प्रतिभावंत करत असतात. गालीब आणि मंटो हे भलेही शापीत आयुष्य जगले तरी नरकासमान जगाला स्वर्गाची अनुभूती देऊन गेले. याचमुळे रबीशंकर बल यांचा ‘दोजखनामा’ हा खर्‍या अर्थाने ‘जन्नतनामा’ बनतो. हीच या दोन्ही दिग्गजांची व अर्थातच लेखकाच्या सृजनाची महत्ता \nआपण रबीशंकर बल यांचे दोजखनामा हे पुस्तक खालील लिंकवरून मिळवू शकतात.\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nतुम्हाला हे देखील वाचायला आवडेल\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/columns/national-security/page/27/", "date_download": "2020-03-29T20:57:59Z", "digest": "sha1:O4LNBWEZBQ3J2PVCPCYBRW6Q7PIQBRDT", "length": 9518, "nlines": 127, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "राष्ट्रीय सुरक्षा – Page 27 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.\nकाश्मिरी पत्रकारांचा अहवाल फुटीरवाद्यांना अनुकूल\nलष्कर-सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्यामुळे, काश्मीर खोर्‍यात शांतता आणि निर्भयतेचे वातावरण आहे. परिणामी यावर्षी भूलोकीचे हे नंदनवन परदेशी आणि देशातल्या पर्यटकांनी गजबजले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये हजारो स्त्री-पुरुष पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरातून फेरफटका मारतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राज्याच्या पर्यटन उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. हजारो काश्मिरी नागरिकांना रोजगारही मिळाला.\nम्यानमार भारत संबंध :चीनची भारतावर मात\nपंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या म्यानमार भेटीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. पंचवीस वर्षांनंतर म्यानमारला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आँग स्यान स्यू की यांच्या लोकशाही लढ्याची फलनिष्पत्ती होत असताना भारताने म्यानमारपुढे केलेला मैत्रीचा हात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. महत्त्वपूर्ण करार करून मनमोहन सिंगांनी मुरब्बीपणा दाखविला आहे.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे.\nसशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या म��हितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/PHERA/463.aspx", "date_download": "2020-03-29T22:04:28Z", "digest": "sha1:IQJJ32TZFCXTX7Z3SE7LWCVWBMQLY75E", "length": 35757, "nlines": 198, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "PHERA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n.... या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं .... ह्या देशातून उर्दू बोलणाऱ्या मुसलमानांना हाकलताना हिंदूंना सर्व गाशा गुंडाळून स्वत:च्याच देशातून बाहेर का जावं लागलं मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर मुसलमानांची मायभूमी न होता, हा देश तर शेवटपर्यंत बंगल्यांचाच राहिला. तीस लाख बंगाल्यांनी स्वत:च्या रक्तातून हा देश उभं केलाय. ज्यांनी भारताचे तुकडे केले आणि या देशाला मुसलमानांची मायभूमी केली, ज्यांच्या दुष्टपणामुळे या देशातील लोकांना आपला देश सोडावा लागला, त्यांना एकाहत्तरच्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात चांगलीच चपराक बसली. हा देश बंगाल्यांचा आहे, मुसलमानांचा नाही; इथं भाषा महत्वाची आहे, धर्म नाही; हेच या युद्धानं सिद्ध केलं. कल्याणीला वाटलं, रिक्षा थांबवून खाली उतरावं, सर्व अंगावर माती माखावी. ह्या मातीचं प्रेम तिला दुसऱ्या कुठल्याच मातीत आपलं म्हणू देत नव्हतं. माणूस एकाच मातीवर प्रेम करू शकतो, तर कल्याणी आज तिच्या जन्मगावच्या मातीचा वास घ्यायला आली होती. ह्या मातीतूनच तिचा जन्म झाला होता कोण स्त्रीच्या गर्भातून नाही, तर ह्या मातीतून.....\nउत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्या���ाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते. ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टप��े नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का माणूस धर्माचा गुलाम का बनतो माणूस धर्माचा गुलाम का बनतो माणुसकीपासून दूर का जातो माणुसकीपासून दूर का जातो यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे. जेथे आवश्यकता आहे आणि आशयाची गरज आहे, तेथे तेथे मूळ बंगाली शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्यांचा मराठी अर्थही दिलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झालेली आहे. बदलते वास्तव प्रसंग चित्रणातून साकार करण्याचे लेखिकेचे कौशल्ये वाखाणण्यासारखे आहे या कादंबरीच्या अनुवादाने मराठी साहित्यात निश्चितच महत्त्वाची भर टाकलेली आहे. -प्रा. दादासाहेब मोरे ...Read more\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,श��वाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात���मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्��क ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000007063", "date_download": "2020-03-29T21:45:39Z", "digest": "sha1:RMGMUPGIVE3VYZOXU446X3NLBI6S6DN4", "length": 5947, "nlines": 22, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "फुले दांपत्य सन्मान दिवस pune,rally", "raw_content": "पुणे,दि.१(चेकमेट टाईम्स): महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यामध्ये मुलींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली. सजवलेले रथ, लेझीम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक आणि फुले दाम्पत्यांचा जयजयकार अशा उत्साहाच्या वातावरणात माळी महासंघातर्फे आयोजित भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगती पथावर नेत आहे असे दिसते. दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे.\nया रॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक - प्रसारक सहभागी झाले होते.\nयावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, अखिल भारतीय माळी महसंघाचे अध्यक्ष गोविंद डाके, महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, समाज प्रमुख जगन्नाथ लडकत, समाज प्रमुख राजाभाऊ रायकर, काळुराम उर्फ अण्णा गायकवाड, शहर संयोजक अश्विन गिरमे, पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक अतुल क्षीरसागर, जिल्हा संयोजक चंद्रशेखर दरवडे, प्रवीण बनसोडे, अनिल साळुंखे, महात्मा फुले मंडळाचे पिंपरी-चिंचवड प्रमुख हनुमंत माळी, रेखाताई रासकर, राखी रासकर, शारदा लडकत, संतोषअण्णा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.\nसजवलेले रथ, लेझीम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलीस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडून येऊन फुले वाडा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी माळी महसंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\n1000006646 1000000006 पवना धरणातील ऐतिहासिक वाघेश्वर मंदिर उजेडात\n1000006561 1000000006 संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन\n1000006560 1000000006 सदगुरु कृपेने निराकार ईश्वराची प्राप्ती संभव: श्री. शिरीष डोंगरे\n1000006393 1000000006 मोगरा महोत्सवात 'दगडूशेठ' ला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य\n1000006340 1000000006 हनुमान जयंती विशेष : जाणून घेऊयात हनुमान उपासनेचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/interview-with-shaikh-ashik-president-of-kashmir-chamber-of-commerce-and-industries-abn-97-2079275/", "date_download": "2020-03-29T22:05:40Z", "digest": "sha1:YGHZMZNEUC7SRZRISVBXNZBVUPYWNWPT", "length": 20878, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Interview with Shaikh Ashik, President of Kashmir Chamber of Commerce and Industries abn 97 | व्यापारउदीम ठप्प | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nकाश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज’(केसीसीआय)चे अध्यक्ष शेख आशिक यांच्याशी साधलेला संवाद\nकाश्मीरमधील व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना अर्थात ‘काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज’(केसीसीआय)चे अध्यक्ष शेख आशिक यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द झाल्याच्या सहा महिन्यांपश्चात खोऱ्यातील परिस्थितीविषयी ‘इंडियन एक्सप्रेस’शी साधलेला हा संवाद..\nकाश्मीरमधील उद्योग-व्यवसायाची सध्याची स्थिती काय आहे\n– सुरुवातीला लादले गेलेले प्रतिबंध आता उठवले असले तरी व्यापार-व्यवसायाच्या दृष्टीने फारशी सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. सरकारने काही घोषणा जरूर केल्या आहेत, परंतु व्यवसाय क्षेत्राचे विचाराल तर त्यांचे हाल सुरूच आहेत. हलाखीत असलेल्या व्यवसाय क्षेत्राला मदत अथवा दिलासा मिळेल असे कोणतेही धोरण सरकारकडून अद्यापि आलेले नाही.\nतुम्ही सरकारकडून कोणत्या भरपाईची मागणी केली आहे काय\n– नुकसान भरपाईचे विसरूनच जा; परंतु गेले पाच-सहा महिने व्यापार-व्यवसायात खंड पडला असल्याने सरकारनेच स्वत:हून अशा अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांसाठी दिलासादायी धोरण घेऊन पुढे यायला हवे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यावसायिक विलक्षण ताणाखाली आहे. किंबहुना, प्रचंड आर्थिक ताण सोसत ते तग धरून आहेत. आम्ही सरकारपुढे आमचे गाऱ्हाणे मांडून या समस्येचे गांभीर्य त्यांना समजावून दिले आहे. आता त्यांनीच निर्णय घ्यावयाचा आहे.\nव्यवसाय क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी तुमची काही योजना आहे काय\n– आम्ही अनेकांगांनी प्रयत्न आणि विचार करतो आहोत. त्यातून काय साधते ते पाहावे लागेल. जसे मी म्हटले त्याप्रमाणे नुकतीच नायब राज्यपालांची भेट आम्ही घेतली. सध्या व्यवसाय-उद्योगांपुढील समस्यांचे स्वरूप काय आहे हे आम्ही त्यांना कळवले आहे. मला वाटते की, पार थंडावलेल्या येथल्या व्यापार-उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी एक ठोस धोरण आणले पाहिजे. पण अजून तरी त्या दिशेने काही घडताना दिसत नाही. व्यापार-उदीम क्षेत्रातील आमचे व्यावसायिक बंधू, नागरी समाजातील व्यक्ती आणि प्रख्यात वकिलांची तात्काळ सुटका करावी अशी आमची मागणी आहे. तिची पूर्तताही अजून प्रलंबित आहे.\nसरकार तुम्हाला पुरेशी मदत देत आहे का\n– आमच्या मोबाइलवरील इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली आहे खरी; पण ती २जी इंटरनेट सेवा आहे. अशा परिस्थितीत कोणताही व्यवसाय कसा चालवला जाऊ शकतो, हे माझ्या तरी समजेपलीकडचे आहे. आम्हाला आमचा व्यवसाय पुन:स्थापित करायचा झाल्यास मोकळीक मिळायला हवी. अगदी निर्धोकमुक्ततेत तो करण्याची मुभा मिळायला हवी. आम्हाला सामाजिक संवादासाठी नव्हे, तर आमच्या व्यवसायाला गती देऊ शकेल अशी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध व्हायला हवी. अनेक व्यवसायांची मदार पूर्णपणे वेगवान इंटरनेटवरच आहे. आणि सरकारनेही ही गरज ध्यानात घ्यायला हवी. आमच्या शिष्टमंडळाने जेव्हा नायब राज्यपालांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी या बाबी ऐकून घेतल्या आहेत. आमच्या समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. एकंदरीत अडचणी काय आहेत याची त्यांनाही जाणीव आहे. यासंबंधाने आता जो काही निर्णय घ्यायचा, तो सर्वस्वी त्यांच्याच हाती आहे.\nव्यापार क्षेत्राला ५ ऑगस्टपश्चात झालेल्या एकूण तोटय़ाचा काही अदमास तुम्ही घेतला आहे का\n– काश्मीर खोऱ्यात ५ ऑगस्टपश्चात अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे झालेले आर्थिक नुकसान १७,८०० कोटी रुपयांच्या घरात जाणारे असून, तब्बल पाच लाख लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. आम्ही तयार केलेल्या अहवालातील निरीक्षणांनुसार, व्यापार-उद्योग ठप्प झाल्याच्या परिणामी लाखोच्या संख्येने बेरोजगारी, तसेच वित्तीय संस्थांकडून उसनवारी केलेल्या मंडळींनी परतफेडीची क्षमताही गमावली आहे. तसेच लक्षणीय प्रमाणात कर्जखाती दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर जाऊन पोहोचली आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांना मोठय़ा नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.\nपण सरकारने तर खोऱ्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली आहे..\n– एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारपणाच्या पहिल्या ६० ते ९० दिवसांत कोणतेही औषध दिले गेले नाही आणि त्यानंतर त्याला मोठा कालावधी लोटल्यावर औषधोपचार सुरू केले गेले, तर समोर जे काही घडताना दिसेल, तेच सध्या काश्मीरमधील व्यवसाय क्षेत्राबाबत लागू आहे. इंटरनेट सुरू झाले, परंतु ते २जी मोबाइल इंटरनेट आहे. सगळ्या जगाला माहीत आहे की, आम्ही बरीच झळ सोसली आहे आणि या अशा परिस्थितीतून फेरउभारीची आमच्याकडून अपेक्षा केली जात आहे. तथापि, व्यावसायिक पुनरुज्जीवनाच्या दिशेने सुरू असलेली ही वाटचाल खचितच नाही.\nविशेष दर्जा रद्द केला गेल्याने काश्मीरचा विकास साधला जाईल, या दाव्यावर सरकार ठाम आहे. मागील सहा महिन्यांत तुमच्या अनुभवास आलेले बदल नेमके काय आहेत\n– विकासाची गोष्ट सध्यापुरती तरी विसरून जा. आमचे म्हणणे आमच्या सध्याच्या व्यवसायाची घडी पुन्हा स्थापित करण्याची आहे. आधी होते तेच व्यवसाय लयाला गेलेले आहेत, तिथे भविष्यासाठी आम्ही कोणता पायंडा पाडणार आहोत विद्यमान व्यवसायांचा फेरविकास हाच आजच्या घडीला सर्वात मोठा विकास ठरू शकेल असे मला वाटते. काश्मीर सध्या आर्थिक पतनाच्या समीप जाऊन पोहोचला आहे. त्या संबंधाने तातडीने काहीतरी करण्याची नितांत गरज आहे.\nयेणाऱ्या काळाकडे तुम्ही कसे पाहता\n– आम्ही आशावादी आहोत. मी एक व्यापारी आहे आणि मला माझा व्यवसाय कोणत्याही स्थितीत करायचाच आहे. परिस्थिती लवकरच बदलेल आणि काश्मीर खोऱ्यातील व्यापार-उदीमाला चालू वर्षांत काहीसा दिलासा मिळेल अशी आशा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 हास्य आणि भाष्य : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे..\n2 इतिहासाचे चष्मे : वसाहतवाद : युगांतराचा मागोवा\n3 खेळ मांडला.. : कोबी ब्रायंट समजून घेताना..\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/student-suspension-for-writing-a-letter-to-the-pm-modi-abn-97-1991035/", "date_download": "2020-03-29T21:35:26Z", "digest": "sha1:H6AMHNA4ENZB7O523R4IMQBBVRT4PVL7", "length": 14565, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Student suspension for writing a letter to the PM modi abn 97 | पंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिल्याने विद्यार्थ्यांचे निलंबन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nपंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिल्याने विद्यार्थ्यांचे निलंबन\nपंतप्रधानांना सामूहिक पत्र लिहिल्याने विद्यार्थ्यांचे निलंबन\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कारवाईमुळे खळबळ\nदेशातील विद्यमान स्थिती व काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निलंबनाची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ही कारवाई केल्याचा खुलासा विद्यापीठाने केला आहे. हे सर्व विद्यार्थी स्त्री अध्ययन विभागातील आहेत.\nविद्यापीठ परिसरात कांशीराम यांची जयंती साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली. तरीही अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली. त्यातच विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना सामूहिकपणे पत्र लिहिले. प्रशासनाने त्यास मज्जाव केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना हुसकावणे सुरू केले. त्याच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी झाली. सर्व कार्यक्रमांना परवानगी देण्यात येते. मग याच कार्यक्रमाला नकार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. यानंतर विद्यार्थी गुरुवारी रात्री उशिरा वसतिगृहात परतले. त्याच दरम्यान विद्यार्थी प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री संकेतस्थळावर सहा विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन तसेच न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा ठपका विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे. कार्यकारी कुलसचिव डॉ. राजेश्वर सिंह यांनी ही कारवाई केली.\nदरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने याविषयी बोलण्यास नकार दिला. कारवाईच्या नोटीसमध्ये सर्व ती माहिती असल्याचे सांगण्यात आले. मात्र या कारवाईमुळे विद्यापीठ परिसरात आजही असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ७ ऑक्टोबरपासून हा वाद चिघळत आहे.\nही कारवाई बेकायदेशीर आहे. विद्यमान स्थितीवर चिंता व्यक्त करीत पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची बाब गुन्हा ठरू शकत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने कार्यक्रमास परवानगी मागितली. पण नाममात्र कारण देत परवानगी नाकारल्याची बाब अन्यायकारकच आहे. विद्यापीठाचा कारभार नेहमीच हुकूमशाही पद्धतीचा राहिला आहे. कारवाई करताना आमचे मतही विचारात घेतले गेले नाही. मध्यरात्री कारवाई करणे कितपत उचित आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांज���ेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 तीन आठवडय़ांनी पाणी, तेही मध्यरात्री \n2 निवडणुकीनंतर शेकापला माईक्रोस्कोपने शोधावे लागेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n3 उल्हासनगरात सिंधूनगर मेट्रो स्थानक – मुख्यमंत्री\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/jio-offer/16729", "date_download": "2020-03-29T21:11:44Z", "digest": "sha1:CW536SRC3L64K4ESCUNUKMQJKUVDUEVV", "length": 5374, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " जिओ ऑफर : जिओ ऑफरसंबंधी ताज्या बातम्या, जिओ ऑफर संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nवर्क फ्रॉम होमसाठी जिओकडून खास इंटरनेट प्लान लॉन्च\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २ मार्च २०२०\nJIO चा मोठा धमाका, एकत्र लॉन्च केले दोन जबरदस्त प्लान\nJio चे शानदार रिचार्ज प्लान, 129 मध्ये मिळणार 'या' सुविधा\nरिलायन्स जिओने प्रीप्रेड प्लॅन्समध्ये केले मोठे बदल\nजिओनं लॉन्च केला जिओ TV कॅमेरा, जाणून घ्या किंमत आणि फायदे\nया 30 स्मार्टफोनव�� मिळणार जिओ आणि एअरटेलची नवीन सेवा\nReliance Jio: जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी\nजिओकडून ग्राहकांसाठी नवी सेवा सुरू, जाणून घ्या फिचर\nनव्या वर्षासाठी जिओने आणले भन्नाट प्लॅन्स\nमोबाईल कंपन्यांमध्ये सुरू आहे ग्राहकांची खेचाखेच\nजिओ, एअरटेल आणि व्होडाफोन, कोणाची आहे सर्वात चांगली सुविधा\nजिओच्या 98 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार मोठा फायदा\nजिओचे सगळे प्लॅन्स एका क्लिकवर, पाहा किती पैसे खर्च होणार\nReliance Jio: रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\n[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\n[VIDEO] सपना चौधरी जलवा, यूट्यूब चाहत्यांच्या उड्या\n'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n[VIDEO] बिग बॉस-१३ मधून बाहेर आल्यावर काय म्हणाली ही ग्लॅमरस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/ramchandra-guha-on-Modi-government-waged-war-against-scholars", "date_download": "2020-03-29T21:52:19Z", "digest": "sha1:3L77I7I6DT25EW4PZ4ROIJEVIH3URXBW", "length": 32879, "nlines": 112, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nविद्वत्तेविरुद्ध मोदी सरकारने पुकारलेले युद्ध\nरामचंद्र गुहा\t, बंगळुरू, कर्नाटक\nनरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी असे लिहिले होते की, बुद्धिजीवींच्या विरोधात असलेले भारताच्या इतिहासात हे सर्वांत कठोर सरकार आहे. त्यानंतर या बाबतीत माझे मतपरिवर्तन व्हावे, असे मोदी सरकारकडून काहीच घडलेले नाही; उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्या आहेत. सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींच्या सरकारने विज्ञान आणि विद्वतेविरोधात अनेक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्या आहेत. आणि खरी शोकांतिका अशी आहे की, दहशतवाद आणि काळ्या पैश्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा विज्ञान आणि विद्वत्तेविरोधात करण्यात आलेली ‘सर्जिकल स्ट्राईक’ अधिक परिणामकारक ठरली आहेत. म्हणजे ज्ञान आणि नवकल्पनांची निर्मिती करणाऱ्या आपल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची पद्धतशीरपणे गळचेपी ���रून मोदी सरकारने भारताच्या सामाजिक आणि आर्थिक भविष्याचा पाया क्षीण करून टाकला आहे.\nमोदी सरकारला आत्यंतिक प्रिय असणारी एक संज्ञा म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’. सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सेनेने केलेल्या थेट कारवाईनंतर या संज्ञेचा सर्वप्रथम वापर या सरकारकडून केला गेला. लक्षात घेण्याजोगे म्हणजे या संज्ञेचा वापर सेनाप्रमुखांनी न करता, पंतप्रधान मोदी आणि त्यांची बढाई करणाऱ्या प्रचारकांनी केला होता. त्याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 1000 आणि 500 रुपयांच्या चलनातील नोटा रद्दबातल करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या आकस्मिक आणि अत्यंत उलथापालथ घडवून आणणाऱ्या निर्णयाचे वर्णन, सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून काळ्या पैशांविरुद्धची ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे केले गेले. दहशतवाद्यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने म्हणावा तसा परिणाम साध्य झालेला नाही. कारण या कारवाईनंतरदेखील भारताची संरक्षण दले सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीविरुद्ध जवळपास दररोजच दोन हात करत आहेत.\nदुसरीकडे काळ्या पैशांविरुद्ध करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे तर दुष्परिणामच अधिक झाले. नोटाबंदीने काळ्या पैशांवर तर घाला घातला नाहीच, उलट रोख व्यवहारांवर अवलंबित असणाऱ्या अनेक लघुउद्योगांना दिवाळखोरीच्या गर्तेत ढकलून दिले. त्याचबरोबर नोटाबंदीमुळे लाखो शेतकरी बांधवांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. रोख रक्कम नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक उपजीविकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बियाणे, खते इत्यादी गरजेच्या गोष्टी खरेदी करण्यापासून वंचित राहावे लागले. परंतु या सरकारने एक अशीदेखील सर्जिकल स्ट्राईक केली ज्याच्या परिणामकारकतेविषयी माझ्या मनात कुठलीच शंका नाही.\nमे 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने विद्वतेविरुद्ध एक अविरत युध्द पुकारले आहे. आणि याच दृष्टीने भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना एका नंतर एक हेतुपरस्पररीत्या डळमळीत करण्यात येत आहे. सरकारने चालवलेले हे प्रयत्न अतिशय सफल ठरले आहेत, याचा परिणाम या संस्थांचे मनोबल घटण्यात आणि त्यांच्या विश्वासार्हतेला तडा जाण्यात झाला आहे. त्यामुळेच एके काळी ��ारतात आणि जगभरात असलेली आपली ख्याती ही विद्यापीठे आणि संशोधन संस्था गमावत चालल्या आहेत. पंतप्रधानांना विद्वान आणि विद्वतेविषयी असलेला तिरस्कार त्यांनी या क्षेत्रांसाठी नेमलेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या निवडीवरून स्पष्ट दिसून येतो. त्यांनी आतापर्यंत नेमलेल्या दोन मनुष्यबळ विकास मंत्र्यांना शिक्षण किंवा संशोधन क्षेत्राची कसलीच पार्श्वभूमी नाही आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला ऐकण्याचीदेखील त्यांची इच्छा नाही.\n‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (आयसीएचआर) आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’च्या (आयसीएसएसआर) प्रमुखपदी संघीय विचारधारेच्या आणि विद्वतेचा कसलाही लवशेष नसलेल्या व्यक्तींच्या निवडीवरून हे स्पष्ट आहे की, या दोन्ही मंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिशानिर्देश घेतले आहेत. त्याचबरोबर भारतातील दोन सर्वोत्कृष्ट सार्वजनिक विद्यापीठांच्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ- विद्यार्थी संघटनांमध्ये संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आतापर्यंत फारसा शिरकाव करण्यात सफलता प्राप्त झालेली नाही.\nत्यामुळेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वेळोवेळी अभाविपकडून दिशानिर्देश घेऊन, या दोन्ही विद्यापीठांविषयी कमालीची शत्रुत्व भावना जोपासली आहे. याबाबतीत बचाव करताना काही उजव्या विचारसरणीचे विचारवंत अशी बाजू मांडतात की, भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी चालवलेले हे प्रयत्न आहेत. कारण त्यांच्या मते या विद्यापीठांमध्ये विदेशी प्रेरणेतून आलेल्या मार्क्सवादी विचारवंतांचे मोठ्या कालावधीसाठी वर्चस्व राहिले आहे. त्यामुळेच या विचारसरणीच्या व्यक्तींना बाजूला सारून, आता स्वदेशी देशभक्तांची नेमणूक केली जात आहे. या युक्तिवादामध्ये काही प्रमाणात तथ्य वाटले असते, जर मोदी सरकारचे विद्वतेविरुद्धचे युद्ध फक्त सामाजिक शास्त्रांपुरतेच मर्यादित राहिले असते. परंतु मोदी सरकारने आपला मोर्चा नैसर्गिक विज्ञान शाखांकडेही वळवला आहे, ज्याचे संकेत खुद्द मोदींकडून आले आहेत.\nमोदींनी स्वतः आपल्या भाषणांमधून असा दावा केला आहे की, ‘प्लॅस्टिक सर्जरी आणि टेस्ट ट्यूब बेबीपद्धतीचा शोध प्राचीन काळातील भारतीयांनी लावला होता.’ इतकेच नव्हे तर मोदींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणून अशा व्यक्तीची नेमणूक केली- ज्यांचे असे मत आहे की, ‘आधुनिक भारताचे प्रत्येक बाबतीतील यश हे प्राचीन काळातील आपल्या वैज्ञानिक उपलब्धींवर आधारलेले आहे, आणि अल्बर्ट आईनस्टाइन यांनी मांडलेल्या सिद्धांतांचे भाकीत आपल्या वेदांमध्ये अगोदरच केले गेले आहे.’ वरील विधान आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या मंत्र्यांनी खाजगी संभाषणात अथवा संघाच्या शाखेत केले नसून इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात केले आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील नव-नवे आयाम मांडले जाणे, त्यावर चर्चा घडणे हा उद्देश असलेल्या या अधिवेशनात, मागील काही वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या मंत्र्यांसारखीच विचारसरणी असलेल्या व्यक्तींकडून सादरीकरण केले गेले आहे. या सादरीकरणांमधून असे दावे केले गेले आहेत की, ‘प्राचीन काळात हिंदूंनी विमानाचा तसेच स्टेम-सेल तंत्रज्ञानाचादेखील शोध लावला होता आणि टेस्ट ट्यूब बेबींचे सर्वात पहिले उदाहरण म्हणजे कौरव होत.’ या विधानांमध्ये शोकांतिका नसती तर नक्कीच ती हास्यास्पद ठरली असती.\nजमशेदजी टाटांसारख्या द्रष्ट्या व्यक्तीने एक शतकापूर्वी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’सारख्या संस्थेची उभारणी केली. त्यामुळेच आपल्या देशातील वैज्ञानिक संशोधन, अंधश्रद्धा आणि भ्रामक मिथकांच्या आहारी न जाता तार्किक आणि प्रयोगांवर आधारित राहिले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च व नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस यांसारख्या संस्थांचा जगभरात नावलौकिक आहे. तर दुसरीकडे अनेक दृष्टीने तंत्रशिक्षणाचा योग्य दर्जा राखण्यात आयआयटीसारख्या संस्थांनी यश मिळवले आहे. या संस्थांमधून शिकलेल्या पदवीधरांनी देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये अनेक प्रकारे हातभार लावला आहे. सध्याच्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि खुद्द पंतप्रधानांनी प्रोत्साहित केलेल्या बनवाबनवी आणि एक प्रकारच्या अडाणीपणामुळे भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे भरून न येण्याजोगे नुकसान झाले आहे.\nविद्वतेविरुद्ध विद्यमान सरकारने चालवलेल्या युद्धावर टीका करणाऱ्या व्यक्ती आजच्या पंतप्रधानांना भारताच्या पहिल्या पंतप्रधानांसोबत तोलून पाहतात. आणि त्यामुळेच 7 फेब्रुवारी 2019 च्या ‘डेक्कन हेरा���्ड’मध्ये प्रसन्नजीत चौधरी लिहितात- ‘नेहरूंच्या काळात प्रशिक्षित डॉक्टर आणि इंजिनियर निर्माण करणारे भारत हे जगभरातील क्रमांक दोनचे राष्ट्र बनले. नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांसारख्या शास्त्रज्ञांनी भारताच्या भविष्यातील वैज्ञानिक यशाचा पाया रचला. दुसरीकडे मोदींनी वैज्ञानिक चिकित्सक वृत्तीला चालना देणाऱ्या नेहरुंचा वारसा पुसण्याचा प्रयत्न करण्यासाठी रूढीवादी थोतांडाला मुख्य प्रवाहात आणले.’\nमी आणखी थोडे पुढे जाऊन असे म्हणेन की, मोदी सरकारच्या काळात भारतातील सामाजिक शास्त्रांच्या उच्च दर्जाच्या संशोधनाच्या परंपरेलादेखील खीळ बसली आहे. संघाचे विचारवंत म्हणतात त्याच्या अगदी उलट परिस्थिती तेव्हा होती. म्हणजे नेहरूंच्या काळात भारतातील विद्यापीठीय वर्तुळात मार्क्सवादी विचार हा अनेक विचारधारांच्या प्रवाहापैकी एक प्रवाह होता. त्यामुळेच कट्टर उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि मार्क्सवादी विचारधारेचे विरोधक असलेले धनंजयराव गाडगीळ आणि आंद्रे बेतेल हे आपापल्या क्षेत्राचे म्हणजेच समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राचे भाभा आणि साराभाई होते. गाडगीळ, बेतेल आणि त्यांच्यासारख्या इतरांनी आर्थिक विषमता, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम संशोधन करून भरीव योगदान दिले. या व्यक्तींनी सार्वजनिक धोरणे विशिष्ट विचारधारेवर आधारित आखण्यापेक्षा प्रत्यक्ष संशोधनामधून समोर आलेल्या पुराव्यांनुसार आखणे गरजेचे समजले.\nआता आपल्या शैक्षणिक संस्थांमधील संघीय विचारधारेच्या व्यक्तींच्या घुसखोरीने या परंपरेलादेखील तडे जाणार आहेत. विज्ञान आणि विद्वतेला प्रोत्साहन देण्याबाबतीत मोदी सरकारची कामगिरी पहिल्या रालोआ सरकारपेक्षाही खालच्या दर्जाची राहिली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात असे मोजके लोक होते, ज्यांना ज्ञान आणि विविध क्षेत्रात प्राविण्य असणाऱ्यांबाबत विशेष आदर होता. पहिल्या रालोआ सरकारमधील मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री डॉ.मुरलीमनोहर जोशी स्वतः भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाचे पीएच.डी.धारक होते. कॅबिनेट मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नांडिस, यशवंत सिन्हा आणि लालकृष्ण अडवाणी हे सर्वजण इतिहास व सार्वजनिक धोरणांविषयीची पुस्तके वाचण्याबाबत अतिशय उत्साही असत. तर त्या मंत्रिमंडळामधील जसवंत सिंग आणि अरुण शौरी हे गंभीर पुस्तके वाचण्याबरोबरच स्वतः गहन विषयांवर पुस्तके लिहिणारे लेखक होते. याच्या अगदी उलट स्थिती आज आहे. इतिहास, साहित्य किंवा विज्ञान या विषयांबाबत रूची असणारा एकही मंत्री विद्यमान सरकारमध्ये (स्वतः पंतप्रधानांना गृहित धरून) असेल असे मला वाटत नाही.\nमला याचेदेखील आश्चर्य वाटणार नाही की, यातील बहुतेक मंत्री वृत्तपत्र वाचनाच्या पुढे जात नसतील. यातील काही तर फेसबुक, व्हॉट्‌सॲप किंवा टि्वटरच्यादेखील पुढे जात नसतील. त्यामुळेच यात काहीच आश्चर्य नाही की विद्यापीठांच्या कुलगुरूपदी आणि संशोधन संस्थाच्या प्रमुखपदी अव्वल दर्जाच्या विद्वानांना टाळून तिय्यम दर्जाच्या विचारकांची नेमणूक करण्यात आली आहे.\nज्ञानार्जन करणारे विद्यापीठीय वातावरण सोडून मला आता 25 वर्षांचा काळ उलटला आहे, त्यामुळे ज्ञानाबाबतीत मोदी सरकारला असणाऱ्या तिरस्करणीय वर्तणुकीचा फटका मला व्यक्तिगतरीत्या बसलेला नाही. परंतु तरीसुद्धा या सर्व घडामोडींनी माझ्या मनात खंत निर्माण झाली आहे. कारण माझे सर्व शिक्षण भारतामधील सार्वजनिक विद्यापीठांमधूनच झाले आहे. आणि मी जेव्हा या विद्यापीठांत कार्यरत होतो, तेव्हा त्यांच्या स्वायत्ततेचा आदरच केला जात असे आणि त्यास चालना दिली जात असे. आता या क्षेत्राशी तसा प्रत्यक्ष संबंध नसताना आणि स्वतंत्ररीत्या काम करत एका तिऱ्हाइताच्या दृष्टिकोनातून पाहताना, या क्षेत्रातील माझ्या विद्वान सहकाऱ्यांची व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर होणारी घुसमट मला दिसत आहे. ज्या संस्थासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य समर्पित केले आहे, त्या संस्थावर राजकीय कारणांनी प्रेरित हल्ले नक्कीच दुखःदायक आहेत.\nनरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी असे लिहिले होते की, बुद्धिजीवींच्या विरोधात असलेले भारताच्या इतिहासात हे सर्वांत कठोर सरकार आहे. त्यानंतर या बाबतीत माझे मतपरिवर्तन व्हावे, असे मोदी सरकारकडून काहीच घडलेले नाही; उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्या आहेत. सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींच्या सरकारने विज्ञान आणि विद्वतेविरोधात अनेक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्या आहेत. आणि खरी शोकांतिका अशी आहे की, दहशतवाद आणि काळ्या पैश्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा विज्ञान आणि विद्वत्तेविरोधात करण्यात आलेली ‘सर्जिकल स्ट्राईक’ अधिक परिणामकारक ठरली आहेत.\nम्हणजे ज्ञान आणि नवकल्पनांची निर्मिती करणाऱ्या आपल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची पद्धतशीरपणे गळचेपी करून मोदी सरकारने भारताच्या सामाजिक आणि आर्थिक भविष्याचा पाया क्षीण करून टाकला आहे. विद्वतेविरोधात मोदी सरकारने चालवलेल्या या निर्दयी आणि अविरत युद्धाचे गंभीर परिणाम आज भारतात राहणाऱ्या नागरिकांना आणि याच भारतात जन्माला येणाऱ्या भावी पिढीलादेखील भोगावे लागणार आहेत.\nरामचंद्र गुहा, बंगळुरू, कर्नाटक\nभारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/mt-50-years-ago/january-5th/articleshow/73489566.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T21:59:29Z", "digest": "sha1:WC4H4YURJ5Q5IBGIKPAHECWKRFWGOPLH", "length": 10489, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mt 50 years ago News: २२ जानेवारी - january 5th | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n२२ जानेवारीएक लाखांचा मोर्चा मुंबई महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ मार्च रोजी भरेल, त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेवर एक लाख शेतकऱ्यांचा ...\nमहाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ मार्च रोजी भरेल, त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेवर एक लाख शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनांनी घेतला आहे. आमदार एन. डी. पाटील यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले परभणी येथे दहा व ११ जानेवारी रोजी भरलेल्या सभेच्या अधिवेशनात जाहीरनामा स्वीकृत करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या एकंदर २९ मागण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार या अधिवेशन प्रसंगी जाहीर करण्यात आला.\nइतिहास बदलून सांगता येत नाही हे खरे असले तरी त्याचा साचा बदलला पाहिजे. आपली प्रतिष्ठा आणि सन्मान राखून सत्य परिस्थितीवर इतिहासाचे पुनर्लेखन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. वि. भि. कोलते यांनी भंडारा येथे भरलेल्या वैदर्भी इतिहास अभ्यासकांच्या द्वितीय परिषदेचे उद्घाटन करताना केले.\nलोकांच्या मनात पोलिसांबद्दल अजूनही विश्वास निर्माण झालेला नाही. त्यांचा गणवेश हा भीती दाखवण्यासाठी नसून मदत करण्यासाठी आहे, असे विचार यशवंतराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. आपले दुखणे घेऊन नागरिक जसा विश्वासाने डॉक्टरकडे जातो तसाच तो आपले गाऱ्हाणे घेऊन पोलिसाकडे गेला पाहिजे व पोलिसांनी सहानुभूतीने त्याला मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.\n१५ ते २५ वर्षे वयाच्या मराठी तरुणांनी खरेदी विक्रीचे तंत्र आत्मसात केले तर आर्थिक दृष्टिकोन नसल्यामुळे मराठी माणूस सर्व क्षेत्रात मागे पडतो तसा पडणार नाही, असे आवाहन पत्रपंडित पां. वा. गाडगीळ यांनी येथे केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा ५० वर्षांपूर्वी:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकाँग्रेस दिग्गजांना धक्कानवी दिल्ली -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-chilli-quintal-rs-1500-rs-2000-27814?page=1", "date_download": "2020-03-29T21:12:10Z", "digest": "sha1:32GKJPWLOT5UTV4PSRGNIPBXTSGE44OT", "length": 18002, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Green chilli per quintal to Rs 1500 to Rs 2000 | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर\nहिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर\nशनिवार, 15 फेब्रुवारी 2020\nपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१४) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला २५० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.\nपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१४) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nपालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला २५० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.\nकोथिंबीरची १२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ६००० रुपये दर मिळाले. वालाची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.\nवेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक हो���न प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.\nटोमॅटोची २५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४० ते ६० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले.\nकोबीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ५०० रुपये मिळाले.\nकंद वर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्यांची १० हजार नग आवक होऊन शेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.\nताज्या बाजार भावासाठी क्लिक करा\nमिरची गवा टोमॅटो भेंडी okra\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nपतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवण्याचे आदेशअकोला ः कोरोना विषाणू संसर्ग...\nदिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला...यवतमाळ ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...\nसांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा...सांगली : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली...\nकोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे...कोल्हापूर : येथील बाजार समितीत होणारे सौदे...\nआपत्तीतही ���ीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘...पुणे : ‘कोरोना’च्या आपत्तीमध्ये सुरळीत...\nकळमना बाजार समितीत व्यवहार ठप्पनागपूर ः कळमना बाजार समितीत धान्य...\nनियंत्रण आंबा फळगळीचेसद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...\nनगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...\nघनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...\nअकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...\nपंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...\nहिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...\nनगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...\nसोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...\nअकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...\nविदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...\nपरभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nजळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...\nकऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला कऱ्हाड, जि.सातारा : कऱ्हाड शहरातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/-/articleshow/2615013.cms", "date_download": "2020-03-29T23:01:55Z", "digest": "sha1:WRNN25ANI46X34QJBWY7IDEDMVGRGQNR", "length": 10013, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: पंतप्रधानांनी घेतली अडवाणींची फिरकी - | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपंतप्रधानांनी घेतली अडवाणींची फिरकी\nनरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटीच लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले असं सांगत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भाजपची चांगलीच फिरकी घेतली.\nनरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटीच लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले असं सांगत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भाजपची चांगलीच फिरकी घेतली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉ.सिंह येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते.\n'मोदी से खतरा था इसलिए बीजेपी ने अडवाणी की ताजपोशी कर दी है' असं ते म्हणाले. मात्र, ही भाजपची अंतर्गत बाब असल्याचे सांगून या विषयावर सविस्तर बोलण्यास पंतप्रधानांनी नकार दिला.\nसध्या देशात पंतप्रधानपदाची जागाच रिकामी नसताना भाजपने या पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा इतक्या लवकर का केली यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरू आहे.\nदरम्यान, अडवाणींच्या कुंडलीत पंतप्रधानपदाचा योग नसल्याचे रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपंतप्रधानांनी घेतली अडवाणींची फिरकी...\nशाळेत गोळीबार, मित्राची हत्या...\nसोनिया गांधी, दिग्गीराजाचे घूमजाव...\nगुजरातमध्ये अश्लिल सीडीचे राजकारण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-03-29T22:49:01Z", "digest": "sha1:6KIYSQX6HX42KLPLHU3RR3OHTPVOKAXX", "length": 9043, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंतराळयात्री - विकिपीडिया", "raw_content": "\nअवकाशात भ्रमण करणारा एक अंतराळवीर\nअंतराळयात्री वा अंतराळवीर (इंग्रजी- Astronaut,cosmonaut ) हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाशप्रवास करणारा मनुष्य आहे.अंतराळवीर किंवा कॉसमोनॉट ही एक मनुष्य अंतराळयंत्र प्रोग्रामद्वारे प्रशिक्षित केलेली व्यक्ती आहे ज्याला अंतराळ यानाचे कमांड, पायलट किंवा क्रू मेंबर म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जरी सामान्यत: व्यावसायिक अंतराळ प्रवाश्यांसाठी राखीव असले तरी या अटी शास्त्रज्ञ, राजकारणी, पत्रकार आणि पर्यटकांसह अंतराळात प्रवास करणारा कोणालाही लागू होतात.२००२ पर्यंत, अंतराळवीरांना सैन्याने किंवा नागरी अवकाश एजन्सीद्वारे पूर्णपणे सरकार पुरस्कृत आणि प्रशिक्षण दिले. २००४ मध्ये खासगी अर्थसहाय्यित स्पेसशिपऑनच्या सबोर्बिटल फ्लाइटसह, अंतराळवीरांची एक नवीन श्रेणी तयार केली गेली: व्यावसायिक अंतराळवीर.[१]\nराकेश शर्मा हे भारतातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान रशियाकडे जातो. रशियाने सर्वप्रथम 'स्पुटनिक १' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग युरी गागारिन यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.\nकल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर, अभियंता आणि अंतराळात जाणार्‍या भारतीय वंशाची पहिली महिला होती.\nसुनीता विल्यम्स मुलाखत ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत\nपहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाच्ही कुत्री (रशिया)[२]\nपहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)\nपहिली महिला अंतराळवीर : व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा (रशिया)\nचंद्रावर उतरणारा पहिला मानवः नील आर्मस्ट्रॉंग (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)\n^ \"शिमन वळवी: अंतराळ यात्री\". शिमन वळवी. 2019-09-12 रोजी पाहिले.\nअंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार क��ा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/man-commits-suicide-in-bareilly-after-facebook-live/articleshow/74112898.cms", "date_download": "2020-03-29T22:56:49Z", "digest": "sha1:H5DF4M34FP5JYIRFM44DLI34JTYAFT4D", "length": 11150, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: फेसबुक 'लाइव्ह' करत गळफास घेऊन एकाची आत्महत्या - man commits suicide in bareilly after facebook live | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nफेसबुक 'लाइव्ह' करत गळफास घेऊन एकाची आत्महत्या\nउत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मंगळावारी रात्री एकाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीनं फेसबुकवर लाइव्ह केल्याची माहितीही समोर आली आहे.\nफेसबुक 'लाइव्ह' करत गळफास घेऊन एकाची आत्महत्या\nउत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मंगळावारी रात्री एकाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीनं फेसबुकवर लाइव्ह केल्याची माहिती समोर आली आहे.\nशिवम सिंह तोमर उर्फ अंकित असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी जूही हिच्यासोबत वाद सुरू असल्याचंही समजतं. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याने जूही तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यामुळे शिवम नाराज झाला होता.\nशिवमने आपल्या एसडीएम कॉलनीतील राहत्या घरी आत्महत्येची तयारी करत असल्याचा फेसबुकवर लाइव्ह डेमो दिला. त्यानंतर शिवमनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय दंडविधान ३०६ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जूही माहेरी गेल्यानंतर शिवम फोनवरुन तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. पण जूहीने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता, अशी माहितीही समोर आली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्��ा कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफेसबुक 'लाइव्ह' करत गळफास घेऊन एकाची आत्महत्या...\nरेल्वे स्थानकात ओव्हरब्रीज कोसळला, ६ जखमी...\n घरगुती गॅसच्या दरांत १५० रुपयांची वाढ...\nनेत्यांच्या गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्र, वेबसाईट, सोशल मीडिया...\n‘केम छो, ट्रम्प’...तब्बल १.२५ लाख लोक उपस्थित राहणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/akashjatav6500/bites", "date_download": "2020-03-29T22:34:57Z", "digest": "sha1:3MPK74HBHRYHGW2RX7OTYTB5K5TRFTP2", "length": 7180, "nlines": 219, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Akash मातृभारती पर एक पाठक के रूप में है | मातृभारती", "raw_content": "\nAkash मातृभारती वर वाचक म्हणून आहे\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English पुस्तकाचा आढावा\n4 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English प्रेरक\n3 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English प्रेरक\n5 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English प्रेरक\n5 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी\n5 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी\n4 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी\n4 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English कविता\n1 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English मजेदार\n5 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAkash तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English वोट्सेप स्टेटस\n3 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ank-jyotish-numerology-prediction-22-february-2020/", "date_download": "2020-03-29T21:01:37Z", "digest": "sha1:OUVG6XNQDRPIQI6YPEH5KWYBPN4HYRAY", "length": 17096, "nlines": 205, "source_domain": "policenama.com", "title": "अंक ज्योतिष 22 फेब्रुवारी : मूलांकानुसार तुमच्यासाठी शनिवारचा लकी नंबर आणि शुभ रंग | ank jyotish numerology prediction 22 february 2020", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nअंक ज्योतिष 22 फेब्रुवारी : मूलांकानुसार तुमच्यासाठी शनिवारचा लकी नंबर आणि शुभ रंग\nअंक ज्योतिष 22 फेब्रुवारी : मूलांकानुसार तुमच्यासाठी शनिवारचा लकी नंबर आणि शुभ रंग\nपोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.\nसमाजाशी संबंधीत कार्यात भाग घ्याल. धार्मिक कार्यात रूची वाढेल. तुम्ही जे कार्य कराल ते योग्य पद्धतीने पूर्ण होई. पत्नीच्या सहकार्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. धन वाढवायचे असेल तर ते योग्यपद्धतीने गुंतवा. नवे पर्याय शोधा.\nशुभ अंक – 4\nशुभ रंग – हिरवा\nपार्टनरशिपमध्ये व्यापार करण्यासाठी दिवस चांगला आहे. मनोरंजन क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे. विनाकारण वाद-विवाद करू नका. छोटा प्रवास करू शकता. प्रवास लाभदायक ठरेल. तुमच्याविवेकामुळे मार्गात येणार्‍या अडचणी दूर करण्यात सक���षम बनाल.\nशुभ रंग- गडद निळा\nघरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता. वाहन लक्ष देऊन चालवा. कुटुंबात एखाद्या नातेवाईबाबत वाईट घटना घडू शकते. संततीच्या शिक्षणावर पैसे खर्च होऊ शकतात.\nशुभ अंक – 34\nशुभ रंग – हिरवा\nघरात सुख-शांतीचे वातावरण राहिल. संतती पाहिजे असणार्‍या जातकांना आनंदवार्ता समजेल. विनाकारण होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना खुप मेहनत करावी लागेल. बँकेकडून वाहन किंवा घरासाठी कर्ज घेऊ शकता.\nशुभ अंक – 14\nशुभ रंग – लाल\nवाईट संगतीपासून दूर रहा. ऑफिस किवां व्यापारात जे लोक तुमच्यावर जळतात, ते तुमच्या विरूद्ध जाऊ शकतात. सरकारी नोकारीची संधी मिळेल. आज तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. या अंकाच्या व्यक्ती आज भाषण कला, इंटरव्ह्यूमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे.\nशुभ अंक – 4\nशुभ रंग – पोपटी\nशत्रूंपासून सावध रहा. कर्मचारी आणि सहकार्‍यांच्या हालचालींवर पूर्ण लक्ष ठेवा. व्यावसायासंबंधी समस्या समोर येऊ शकते. प्रेमप्रसंग आणि सोशल नेटवर्किंग साइट्सपासून दूर रहा. जोडीदाराला कार्यक्षेत्रात सुवर्णसंधी मिळू शकते.\nशुभ अंक – 12\nशुभ रंग – जांभळा\nविद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नातेवाईकांकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. कटुंबातील सुखशांतीमध्ये तुमची भूमिका महत्वाची राहिल. प्रवासाची आवड असल्यास ती पूर्ण होईल.\nशुभ अंक – 16\nशुभ रंग – तपकिरी\nइलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी खर्च करू शकता. पती-पत्नीचे संबंध सुधारतील. समज वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होऊ शकतो. तुमचे शिष्टपूर्ण व्यवहार आणि व्यक्तिमत्वामुळे लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील.\nशुभ रंग – पिवळा\nदिवस सामान्य जाईल. संततीच्या बाबतीत चिंतेत रहाल. मशीनरी इत्यादी उपकरण खराब झाल्याने कामात अडथळा येऊ शकतो. जास्त कामामुळे तणाव वाढू शकतो. आज भावनांवर निर्यत्रण ठेवणे जरूरी आहे. कौटुंबिकदृष्ट्या आज वेळ तुमच्या बाजूने आहे.\nशुभ अंक – 12\nशुभ रंग – लाल\nजम्मू-काश्मीरच्या बिजबेहरामध्ये ‘एन्काउंटर’, लष्करच्या जवानांनी केला 2 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’\nलासलगाव जळीतकांड प्रकरण : अखेर पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू\nअंक ज्योतिष 21 मार्च : ‘हा’ मुलांक असेल तर आज ‘बॉस’ आणि…\n21 मार्च राशीफळ : आज ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींनी राहावे…\nअंक ज्योतिष 20 मार्च : ‘हे’ 3 मुलांक ���सणार्‍यांना बढतीचे…\n20 मार्च राशीफळ : आज होतोय शिवयोग, ‘या’ 6 राशींची कामे नक्की होणार, जाणून…\nअंक ज्योतिष 19 मार्च : ‘हा’ मुलांक असणार्‍यांनी घ्यावी आरोग्याची…\n19 मार्च राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या लोकांना आज होणार ‘धनलाभ’,…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\n पुण्याच्या ‘या’ महिला डॉक्टरनं आधी…\nCoronavirus : प्रिन्स चार्ल्स यांच्यासह जगातील…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय \nभारताला T20 वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटरला ICCनं केला…\nCoronavirus Lockdown : भारत ‘लॉकडाउन’ होणार हे तेव्हाच…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसच्या उपचारासाठी बनवलं खास…\n ‘लॉकडाऊन’ दरम्यान रेल्वे चालवणार ‘पार्सल व्हॅन’, अत्यावश्यक वस्तूंची कमतरता भासणार…\nCoronavirus Maharashtra Updates : 35 रुग्ण बरे होऊन घरी, नवीन 22 रुग्णांची नोंद, राज्यातील एकूण संख्या 203 : राजेश टोपे\nपोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यु चौकशी करुन कारवाई : पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/aushadhvinaupchar/", "date_download": "2020-03-29T21:32:02Z", "digest": "sha1:MIONBRWHZF432DP4NMGIBI56534LQMYD", "length": 17125, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "औषधाविना उपचार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतू���\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nगरज समृद्ध आयुर्वेद ग्रंथालयांची\nलहानपणापासून मला वाचनाची विलक्षण आवड. आमच्या घरी त्या काळातली नियतकालिके यायची.\nमाणसाने शेतीचा, अग्नीचा शोध लावला आणि त्याचा आहार आणि त्याबरोबरच सगळी मानवी संस्कृती बदलत गेली.\nआपली पचनसंस्था ही आपल्या प्रकृतीचा आरसा असते. ती बिघडली तर सगळ्या शरीराचे कार्य बिघडते.\nसहा मोठे आजार आणि पथ्य\nखूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे सर्वच घाईत असतात.\nस्त्रियांची शरीररचना वेगळी असल्याने त्यांचे काही विकारही वेगळे असतात.\nभरपूर लोकसंग्रह, भरपूर फिरणं, भरपूर काम करणाऱ्यांचे स्वत:च्या आहार-विहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं.\nआयुर्वेदामध्ये पाणी, भाज्या आणि फळांचे विविध प्रकारात वर्गीकरण केले आहे.\nथोडी काळजी आधीच घ्या..\nआजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन धावाधाव करण्यापेक्षा, औषधं रिचवण्यापेक्षा थोडी काळजी आधीच घेतली,\nबदलत्या जीवनशैलीमध्ये आपला आहारविहारही बदलत चालला आहे. काही पथ्यं केली की गाडी पुन्हा सुरळीत होते.\nआपल्या स्वयंपाकघरात असे अनेक घटक असतात, जे वेगवेगळ्या विकारांवर उपचारक असतात.\nबदलत्या जीवनशैलीचा सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो आपल्या आहारविहारावर.\nवेळेवर भोजन, पुरेशी विश्रांती महत्त्वाची\nवेगवेगळ्या आजारांवर घरच्या घरी करायचा औषधोपचार, पथ्ये, कुपथ्ये यांविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.\nआजार आणि त्याची पथ्ये\nविशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं.\nविशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं.\nजगण्यातला संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. पण तो करताना आपलं आयुष्य जास्तीत जास्त आरोग्यवान, दीर्घायुषी कसं असेल, आनंदी कसं असेल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.\nशरीराला हितकारक – २\nजलपान ‘उदकं आश्वासकराणां श्रेष्ठम्’ सर्व प्रकारच्या उपलब्ध पाण्याच्या प्रकारांचा विचार आरोग्याच्या दृष्टिकोनातून केला तर ‘उकळलेले पाणी’ पहिल्या क्रमांकाचे पाणी.\nआपल्या शरीराची गरज खूपदा आपल्याला समजतेच असे नाही. आयुर्वेदाने त्यातले मर्म ओळखून असे काही उपाय सांगितले आहेत, जे आपल्याला फारसे आवडणार नाहीत पण शरीराला गरजेचे असतील.\nआजारी पडल्यावर डॉक्टर��डे जाऊन औषधं आणायची, ती घ्यायची की झालं अशीच अनेकांची समजूत असते. पण त्याहीपेक्षा डॉक्टरकडे जायची वेळच येऊ नये यासाठी काय करता येईल ते पहायला हवं...\nआपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक वस्तूंबद्दल आपले गैरसमज असतात. आपल्या मनात संभ्रम असतात. म्हणूनच या घटकांबद्दल वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.\nपावसाळा, उन्हाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या हवामानकाळात आपली काळजी कशी घ्यायची चालण्याचा व्यायाम कसा करायचा चालण्याचा व्यायाम कसा करायचा कधी करायचा सौंदर्यप्रसाधनं वापरायची की वापरायची नाहीत\nमीठ : खावे की न खावे\nखूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर मग काय करावे\nकोणत्या आजारावर कोणता पदार्थ औषध म्हणून खावा याचं वाचिक ज्ञान सगळेच एकमेकांना देतात. मात्र, विशिष्ट पदार्थ कोणत्या आजारासाठी योग्य-अयोग्य याचा अभ्यास करणं, याविषयीची माहिती घेणं गरजेचं असतं.\nसुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्टय़ा तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत.\nघरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता ���ोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/manavata-dharma-3/?vpage=4", "date_download": "2020-03-29T20:36:32Z", "digest": "sha1:5MD2HVUC5RLSHZTEHP66EHF5X3SDQBYB", "length": 7999, "nlines": 161, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मानवता धर्म – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nHomeकविता - गझलमानवता धर्म\nMarch 14, 2020 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\n त्याच्या शक्तीचा नसे वाद\n निर्गुण असुनी होई साकार\nसमजून घ्यावे सर्व धर्म \nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1700 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nआयुष्य वाया घालू नका\nप्रभाते नाम घ्या जगदंबेचे\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/narayan-rane-maharashtra-swabhiman-party-merged-into-bjp/articleshow/71595155.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:55:44Z", "digest": "sha1:4KGCYHZIS6FN4VPUPFAZYJNET46HVXYE", "length": 14710, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Narayan Rane : नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन - Narayan Rane Maharashtra Swabhiman Party Merged Into Bjp | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nनारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.\nनारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन\nकणकवली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.\nवाचा: ...तर उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेणार: सुभाष देसाई\nशिवसेना आणि राणे कुटुंबीयांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिवसेना सोडल्यापासून राणे कुटुंबीय व शिवसेनेतून विस्तव जात नव्हता. प्रत्येक निवडणुकीगणिक हा वाद चिघळत चालला होता. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडल्यापासून राणे यांचा राजकीय आलेख घसरत चालला होता. कुडाळ विधानसभा मतदारसंघात खुद्द राणे यांचा पराभव झाला. थोरले चिरंजीव नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव झाला. त्यामुळं राणे राजकीयदृष्ट्या संपल्याचं बोललं जात होतं. यातून बाहेर पडण्यासाठी अखेर राणे यांनी स्वत:चा पक्ष स्थापून भाजपशी जवळीक साधली. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. मात्र, युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधामुळं त्यांचा भाजपमधील प्रवेश रखडला होता.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\nशिवसेनेला विश्वासात घेऊनच राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. अखेर हा प्रवेश आज झाला. यासाठी पडद्यामागे नेमकं काय घडलं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.\nमहाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\n२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना\n४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत\n५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी\n७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत\n२१ ऑक्टोबर : मतदान\n२४ ऑक्टोबर : मतमोजणी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसिंधुदुर्गात करोनाचा पहिला रुग्ण; मंगळुरू एक्स्प्रेसमधून प्रवास\nसिंधुदुर्गातील आंब्याची करोनाच्या कचाट्यातून सुटका\nचाकरमान्यांनो, गावाला येऊ नका: नीतेश राणे\n रत्नागिरीत डॉक्टरलाच करोनाची लक्षणे\nकोकण रेल्वेवर ४ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रखडल्या\nइतर बातम्या:महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन|महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|कणकवली विधानसभा|Narayan Rane|maharashtra vidhan sabha nivadnuk 2019|maharashtra swabhiman party|CM Devendra Fadnavis\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन...\nकणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार\nमुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्गात सभा...\nत्या दिवशी शिवसेना आणि माझा विषय संपेल: नीलेश राणे...\n...तर उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेणार: सुभाष देसाई...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ramdas-athavale-ambedkarite-community-will-not-go-with-the-congress-ncp/", "date_download": "2020-03-29T21:45:59Z", "digest": "sha1:AIYO6ESC3UQQJ2BAAPDB6VIBBTSVTJFV", "length": 18447, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "...तोपर्यंत आंबेडकरी समाज कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - आठवले | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\n…तोपर्यंत आंबेडकरी समाज कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही – आठवले\nजो पर्यंत माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत आमचा आंबेडकरी समाज जाणार नाही असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ते काल त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि त्यांच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ने कितीही प्रयत्न केला तरी बौद्ध – आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत येणार नाही. जोपर्यंत मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष ठरवत नाही नाही तोपर्यंत माझा आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत येणार नाही असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.\nआंबेडकरी जनतेचे मतदान राज्यात निर्णायक आहे. आंबेडकरी जनतेचा कौल ज्यानं मिळतो त्यांनाच सत्ता मिळते. आंबेडकरी जनतेचा कौल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला मिळाला आहे.\nरिपब्लिकन पक्षाच्या महायुतीला पाठिंब्याच्या भूमीकेमुळे आंबेडकरी जनतेचे भरभरून मतदान महायुती च्या पारड्यात पडले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी चे उमेदवार पराभूत झाले.\nशरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उमेदवारांना आंबेडकरी बौद्ध जनतेची मते मिळाली नाही म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले असल्याचा त्यांचे मत योग्य आहे.\nपण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांच्याकडे आता वळू शकत नाही. मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष जेव्हा राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत होतो तेंव्हा आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांना मिळत होते व त्यांच्या हाती सत्ता येत होती.\nआता माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे आंबेडकरी जनतेचे मतदान महायुतीला मिळत असून राज्यात पुन्हा महाययुती लाच बहुमत मिळाले आहे असा दावादेखील आठवले यांनी केला.\nमाजी आमदार सूर्यभान गडाख अनंतात विलीन\nमाहा चक्रीवादळ : सतर्क राहण्याच्या सूचना ; जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पत्र\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव पंतप्रधानांची सभा : कडेकोट बंदोबस्त, उत्साह आणि घोषणाबाजी…\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\nहतनूर धरणातून ११०९० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग : सावधानतेचा इशारा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nयावल : वीज मंडळाचा अजब कारभार : घरगुती वापराचे बील आले ३४ हजार\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव : शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न करा- जिल्हाधिकारी\nFeatured, आवर्जून वाचाच, जळगाव\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांच�� करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/education/page/56/", "date_download": "2020-03-29T21:54:54Z", "digest": "sha1:ATYF6M27NMXTLDK4PGQ7WLIOMYIJ4VKJ", "length": 7328, "nlines": 127, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "शैक्षणिक – Page 56 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nनुकताच मी आणि गजा एका व्याख्यानमालेत “ शिक्षण दशा आणि दिशा ” यावर एका शिक्षणसम्राटांचे व्याख्यान ऐकायला गेलो होतो. मी नेहमीच नवनवीन व्याख्याने ऐकायला जातो . याचे दोन फायदे होतात. एकतर नवनवीन गोष्टी कानावर पडतात . दुसरा फायदा म्हणजे व्याख्यानानंतर असणारी रिफ्रेशमेंट . ही मात्र व्याख्यात्यावर अवलंबुन नसुन प्रायोजकांवर अवलंबुन असते. या गोष्टीचा मात्र माझा बराचसा […]\nइच्छापत्र (वा मृत्यूपत्र ) का व कसे\nलक्षात ठेवा विल तयार करणे हा तुमच्या संपत्ती नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे.\nसध्या इंटरनेटवर ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजचे मोठे प्रस्थ आहे खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी. भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः हजारोंच्या संख्येने रिस्पॉन्स मिळतो. या साईटसवर वावरताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. […]\nऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान\nऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान\nग्राहक मंचाविषयी माहिती देणारा हा लेख.. ग्राहकांनो आपले अि��ार जाणून घ्या… […]\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/category/lifestyle/food/", "date_download": "2020-03-29T20:45:30Z", "digest": "sha1:UQ4PA5PC62YTHSHDLINKILHVUEV5LNT6", "length": 10088, "nlines": 104, "source_domain": "www.krushirang.com", "title": "पाककला", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nइलायची खा, तब्बेतीत राहा..\nमसाल्याच्या सर्व पदार्थामधील सर्बाधिक महागडा आणि तरीही रोजच्या वापरातला पदार्थ म्हणजे हिरवी इलायची अर्थात वेलदोडा. या इलायाचीचे आरोग्यदायी गुणधर्म आणि सुगंध व सुमधुर अशी चव अनेकांना माहित असेलच. तरीही त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहोत. वाचकांच्या [पुढे वाचा…]\nलिंबू पाणी प्या, चैतन्यदायी रहा..\nउन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचा सल्ला कोणीही भेटला की देतोच. अनेकांना ते प्यायला गोड व सुमधुर असल्याने प्यावेसेही वाटते. किंवा काहींना त्याचे आरोग्यादायी फायदे माहित असल्याने इतरांना ते मिळावेत यासाठी काहीजण लिंबू पाणी अर्थात सरबत पिण्याबद्दल [पुढे वाचा…]\nमधुमेही मंडळींनो, नक्की खा जवसाचे लाडू\nजवस हा दुर्मिळ मात्र औषधी घटक असलेला एक उत्तम गळितधान्य प्रकार आहे. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारा घटक म्हणून जवसाच्या आयुर्वेदात स्थान आहे. याचेच लाडू खाऊन मधुमेही मंडळी गोड चवीचा थोडाफार नियंत्रित आस्वाद घेऊ शकतात. यासाठी [पुढे वाचा…]\nचुलीवरचे खा, तंदुरुस्त राहा\nसध्याचा शहरी भागातील परवलीचा शब्द म्हणजे चुलीवरचे खाद्य. अस्सल ग्रामीण ढंगाची चव पुन्हा जिभेवर रुजविणाऱ्या या चुलीवरील जेवणाला पुणे, मुंबई व शहरी भागात मोठी मागणी आहे. मात्र, तरीही याची चव घेताना अस्सल ग्रामीण ढंगाची चव [पुढे वाचा��]\nशिपी आमटी : कर्जतचा गावरान तडका\nमहाराष्ट्र म्हणजे खाद्य संस्कृतीने सर्वांना आनंद वाटणारा प्रदेश. येथील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुकतील शिपी आमटी हा अस्सल गावरान झटका देणारा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. तो बनविण्याची साधी व सोपी पद्धत आहे. मात्र, एकदा या आमटीची चव [पुढे वाचा…]\nअबब… आमटीचे आहेत ३० पेक्षा जास्त प्रकार..\nमहाराष्ट्र राज्याची खाद्य संस्कृती समजून घेताना आपल्याला आमटीपासूनच सुरुवात करावी लागते. या मातीचे ३० पेक्षाही जास्त प्रकार महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक भागाची स्थानिक ओळख म्हणून या मातीला विशेष आदराचे स्थान आहे. पुराणाच्या पोलिसमवेत आपण सगळेच आमटी [पुढे वाचा…]\nमुगाची डाळ व ओटस् यांच्या मेदुवड्यासाठी २ वाट्या मुगाची डाळ, ओटस् एक वाटीभर, पोहे अर्धी वाटी, हिरव्या मिरचीचा ३ चमचे ठेचा, अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस, चिरलेली कोथीबींर अर्धी वाटी यासह मीठ व तेल. बनविण्याची [पुढे वाचा…]\nआंबट, गोडसर-तिखट मटकी भेळ\nप्रवासात असोत की घरी, निवांतपणे खाणे हाही मस्त एन्जॉय असतो. त्यासाठी साथ देणारा आणि सहजपणे उपलब्ध होणारा खाद्यसंस्कृतीचा सवंगडी म्हणजे भेळ. त्यातही मटकी भेळ म्हणजे खादाडांचा आनंद.. चटकदार मटकी भेळ करण्यासाठी चुरमुरे / मुरमुरे, वाफवलेली [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/category/technology/research/", "date_download": "2020-03-29T21:37:15Z", "digest": "sha1:DX5HBCAZUDJKVFHIFLSIJRSSHCK7X62J", "length": 12325, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "संशोधन", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकन�� दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nअबब.. एकाच झाडापासून मिळतात चक्क १९ किलो टोमॅटो..\nजागतिकीकरणाच्या या बहुरंगी व बहुढंगी काळाने अनेकांसाठी वेगवेगळी दालने खुली केली आहेत. तर, काही क्षेत्रात त्याचा फटकाही बसत आहे. असे फटका बसणारे क्षेत्र म्हणजे शेती. मात्र, अशावेळी रडून नाही, तर लढून शेती करावी लागणार आहे. [पुढे वाचा…]\nफुले विक्रम हरभरा हार्वेस्टिंग करा मशीनने..\nहरभरा म्हटले की आपल्याला आठवतो, तो हिवाळ्यातील संक्रातीचा कालावधी. कारण त्या काळात आपण लुसलुशीत हिरवा किंवा भाजलेला हरभरा मस्त एन्जॉय करतो. गावाकडे फुकटात मिळणारा हरभरा शहरात विकत घेऊनही नागरिक मोठ्या आवडीने खातात. मात्र, हरभरा वळून [पुढे वाचा…]\nतंत्रज्ञान स्वातंत्र्य | लढाई जिंकली, पण युद्ध बाकी..\nलेखक : अजित नरदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आघाडी प्रमुख, शेतकरी संघटना “खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात आयात होते. ती कमी करण्यासाठी तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ करण्यावर चर्चा झाली. जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) तंत्रज्ञानाचा वापर करायचा की नाही, यावर अन्य [पुढे वाचा…]\nBlog | बांगलादेशात बीटी ब्रिन्जल जोमात\nआपल्याकडे सध्या एचटीबीटी कॉटन लागवड करू की नये, यासाठीच खल सुरू आहे. शेतकरी संघटनेने तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी करीत याप्रकरणी सविनय कायदेभंग आंदोलन हाती घेतले आहे. त्याला विदर्भात मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर, आपल्या शेजारच्या बांगलादेश [पुढे वाचा…]\nतंत्रज्ञान | शेतीविषयक माहितीसाठी वापरा हे मोबाईल अॅप\nपरंपरागत शेतीला आधुनिक कृषीतंत्र आणि योग्य विक्री तंत्राची सांगड घालूनच शेती नफ्यात येऊ शकते. सरकार असोत की खासगी संस्था, त्यांच्या योजना किंवा तंत्रज्ञानाने शेतीचा विकास व शेतकऱ्यांची उन्नती होत नसते. त्यासाठी जादूची कांडी अजूनही बनलेली [पुढे वाचा…]\nमहिंद्रा कंपनीची स्विसमधील शेती कंपनीत गुंतवणूक\nमुंबई : देशातील अग्रगण्य कंपनी म्हणून लौकिक मिळविलेल्या महिंद्रा कंपनीने स्वित्झर्लंड येथील गमया (GAMAYA) कंपनीमध्ये ११.२५ टक्के शेअर खरेदी केले आहेत. गमया ही कंपनी भारतासह ब्राझील, उक्रेन आणि इतर काही देशांमध्ये शेतकऱ्यांना अचूक पिक सल्ला [पुढे वाचा…]\nराहुरी कृषी विद्यापीठाच्या ८ वाणांना मान्यता\nअहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ८ पिकाच्या वाणांसह एक यंत्र आणि ४७ शिफारशींना कृषी संशोधन व विकास समितीने मान्यता दिली आहे. तीन दिवसीय परिषदेत ही मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. पी. [पुढे वाचा…]\nशेळीचे दुध आहे बहुगुणी; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे\nगरिबांची गाय म्हणून महात्मा गांधी यांनी उल्लेख केलेल्या शेळीचे व्यावसायिक महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तरीही भारतात अजूनही शेळीच्या दुधाला बाजारात किंवा आहारात द्यायला पाहिजे इतके महत्व नाही हे दुर्दैव आहे. उठता-बसता स्वदेशीचा नारा देणार्यांनीही [पुढे वाचा…]\nकृत्रिम पावसाची होईल कमाल, तरच शेतकरी होईल मालामाल..\nयंदाच्या भीषण दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागासह उकाड्याने हैराण झालेल्या शहरी भागालाही आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहे. दमदार पाऊस होऊन शेतशिवार फुलेल, बहरेल आणि चांगले अन्नधान्य पिकून चार पैसे गाठीला ठेवता येतील, असे स्वप्न ग्रामीण [पुढे वाचा…]\nग्लोबल फार्मिंग | त्या देशात पीककर्ज मिळत होते मोफत..\nपाकिस्तान पिक कर्जावर घेत नव्हते व्याजअन्न सुरक्षा ही पाकिस्तानला भेडसावणारी प्रमुख समस्या आहे. कराची, इस्लामाबादमध्ये भुकबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अन्न सुरक्षा साखळी सुरळीत करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान सरकारने काही राज्यांतील शेतकऱ्यांना पिक कर्जावर कोणतेही व्याज [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cjdropshipping.com/mr/2018/05/05/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2020-03-29T21:39:21Z", "digest": "sha1:2Y2WAVGBXO7JOML2XVBRJAEB3AKWUDYK", "length": 23184, "nlines": 285, "source_domain": "cjdropshipping.com", "title": "सीजे एपी वरून स्वयंचलितपणे शिपिंग ऑर्डर प्रोसेसिंग सेटअप कसे करावे - सोर्सिंग, फुलफिलमेंट, पीओडी, सीओडी आणि वेगवान डिलिव्हरीसह आपला आवडता ड्रॉपशीपिंग पार्टनर.", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\nसीएन मधील 2 गोदामे\nयूएस मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाऊस\nTH मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाउस\n1 यूके मध्ये वेअरहाउस येत आहे\nजीई मध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nएफआरमध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nआयडी मध्ये एक्सएनयूएमएक्स कमिंग वेअरहाऊस\nव्हिडिओ आणि चित्रे शूटिंग\nव्हाइट लेबल आणि ब्रांडिंग\nसीजे सप्लायरमध्ये सामील व्हा\nहे कसे कार्य करते\nसीएन मधील 2 गोदामे\nयूएस मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाऊस\nTH मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाउस\n1 यूके मध्ये वेअरहाउस येत आहे\nजीई मध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nएफआरमध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nआयडी मध्ये एक्सएनयूएमएक्स कमिंग वेअरहाऊस\nव्हिडिओ आणि चित्रे शूटिंग\nव्हाइट लेबल आणि ब्रांडिंग\nसीजे सप्लायरमध्ये सामील व्हा\nचीनमध्ये ड्रॉपशिपिंगसाठी टॉप एक्सएनयूएमएक्स आंतरराष्ट्रीय परिपूर्ती केंद्र किंवा लॉजिस्टिक कंपनी\nसीजेड्रोपशीपिंगसह कार्य का करीत आहे आणि ते ऑफर आणि सामर्थ्य काय आहे\nसीजे अ‍ॅपमधून स्वयंचलितपणे शिपिंग ऑर्डर प्रक्रिया प्रक्रिया कशी सेट करावी\nद्वारा प्रकाशित अँडी चौ at 05 / 05 / 2018\nस्वयंचलितपणे शिपिंग ऑर्डर प्रक्रिया ड्रॉप करा\nसीजे अ‍ॅप कसे वापरावे\nजेव्हा आपण सीजे खाते नोंदणीकृत करता तेव्हा आपोआप ऑर्डर स्वयंचलितपणे कसे वितरित करावे याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटेल. ते मिळविण्यासाठी आपल्यास काही दिशानिर्देश आहेत. या चरणांनंतर, सीजे कार्यसंघ स्वयंचलितपणे आपल्या दुकानातील ऑर्डर हाताळू शकेल, आपल्यासाठी पाठवेल आणि ट्रॅकिंग क्रमांक आपल्या ग्राहकांना पाठवेल.\nStores माय सीजे → प्राधिकृत स्टोअर्स सक्रिय करा\nउत्पादने कनेक्ट करा: ① स्वयंचलित कनेक्शन -सोर्सिंग विनंती -सूची\nआपल्यासाठी येथे एक ट्यूटोरियल व्हिडिओ देखील आहे:\nएक्सएनयूएमएक्स. सर्व प्रथम, आपल्याला आपले स्टोअर्स सक्रिय करणे आवश्यक आहे. साइन इन करा आणि माय सीजे क्लिक करा. आपले स्टोअर जोडण्यासाठी खालील चरण पूर्ण करा आणि नंतर आपल्याला आढळेल की स्टोअर स्थिती सक्रिय केलेली आहे.\nएक्सएनयूएमएक्स. आपल्या इच्छित ��त्पादनांसाठी तीन परिस्थिती आहेत.\n① आपण आम्हाला आपल्या विद्यमान वस्तूंचा पुरवठादार बनवू इच्छित आहात. तर आपली उत्पादने आमच्याशी जोडण्यासाठी आपण \"स्वयंचलित कनेक्शन जोडा\" शकता.\nआपण ज्या उत्पादनाचे आम्हाला पुरवठादार होऊ इच्छित आहात ते पिन करा आणि शोधण्यासाठी काही कीवर्ड निवडण्यासाठी “सामना” क्लिक करा. आणि आपण हे उत्पादन त्याच्या प्रतिमेद्वारे शोधू शकता. सरतेशेवटी, सीजे अ‍ॅपमधून आपल्याला सापडतील समान उत्पादन कनेक्ट करा. आपण सापडत नाही तर. आपण आम्हाला सोर्सिंग विनंती पाठवू शकता. तसेच, आमच्याकडे एक नवीन वैशिष्ट्य आहे सीजेचे स्वयंचलित कनेक्शन वैशिष्ट्य.\nरूपे जोडा आणि आपण वापरत असलेल्या शिपिंग पद्धत निवडा, नंतर सबमिट करा. मग सिस्टम या उत्पादनांसाठी ऑर्डर समक्रमित करण्यास सुरवात करेल\nYou आपल्याला समान उत्पादन न मिळाल्यास आपण हे करू शकता एक सोर्सिंग आवश्यक पोस्टत्या उत्पादनावर टी. आमची सोर्सिंग कार्यसंघ आपल्यासाठी जुळणारे उत्पादन शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आपण सोर्सिंग पृष्ठावर आंबट उत्पादनाची स्थिती तपासू शकता.\nमाझे सीजे >> सोर्सिंग >> पोस्ट सोर्सिंग विनंती\nआपल्या स्टोअरमध्ये अस्तित्वात असलेली स्त्रोत उत्पादने\nत्यांचे दुवे किंवा प्रतिमांसह स्त्रोत उत्पादने\nवरील फॉर्म भरा मग आपण आम्हाला सबमिट करू शकता.\nYou आपण आपल्या स्टोअरमध्ये सीजे मध्ये काही नवीन उत्पादने जोडायची असल्यास. फक्त “यादी” बटणावर क्लिक करा आणि मग ते आपल्या स्टोअरमध्ये जाईल.\nपुनश्च: उत्पादनाची एकूण किंमत उत्पादनाच्या किंमतीसह आणि त्याच्या शिपिंग किंमतीशी समान आहे.\nYou. आपण माय सीजे >> ड्रॉपशिपिंग सेंटरवर सिस्टम स्वयंचलितपणे व्युत्पन्न केलेल्या ऑर्डरची तपासणी करण्यासाठी जाऊ शकता आणि आपण आमच्याकडे कोणत्या ऑर्डरवर जात आहात हे निवडा.\nआपल्या ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला फक्त उत्पादनांसाठी पैसे देण्याची गरज आहे. आणि सीजे टीम आपल्यासाठी सर्व चांगल्या गोष्टी करेल.\nआपल्याकडे काही प्रश्न असल्यास आम्हाला सांगायला अजिबात संकोच करू नका.\nआपण विक्री करा - आम्ही आपल्यासाठी स्त्रोत आणि जहाज पाठवतो\nश्रेणी श्रेणी निवडा आमच्याकडून कबूल करा (221) ड्रॉप शिपिंग बातम्या (एक्सएनयूएमएक्स) आमचे धोरण अद्यतने (एक्सएनयूएमएक्स) शिपिंग पद्धत (26) चरण-दर-चरण ���िकवण्या (46) आम्ही काय करीत आहोत (13)\nसीजे कसे कार्य करते\nड्रॉपशीपिंगला चालना देण्यासाठी सीजे यूएस वेअरहाऊसेस कसे वापरावे\nसीजेला मॅन्युअल ड्रॉपशीपिंग ऑर्डर कसे ठेवावे\nसीजे कॉड सह आपला व्यवसाय कसा वाढवायचा\nमोठ्या प्रमाणात यादी वैशिष्ट्य आता उपलब्ध आहे\nआपल्या स्टोअरमध्ये उत्पादन सूची सुधारित करण्याची आवश्यकता नाही - फक्त सीजे स्वयंचलित कनेक्शन वैशिष्ट्य वापरा\nसीजे सप्लायर सिस्टम कसे वापरावे\nसीजे वर प्रतिमेनुसार उत्पादन कसे शोधावे किंवा ते कसे मिळवावे\nमाझा ट्रॅकिंग नंबर शॉपिफाईमध्ये का समक्रमित केला गेला नाही\nसामान्य वूओ कॉमर्स स्टोअरचे प्रश्न काय आहेत आणि मी काय करावे\nईबे स्टोअरची यादी का अपयशी ठरते आणि मी काय करावे\nआपले शॉपी स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nनवीन सानुकूल पॅकेज वैशिष्ट्य कसे वापरावे\nपॉईंट्स रिवॉर्ड म्हणजे काय आणि ते कसे वापरावे\nआपले लाझाडा स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nठराविक वेळेत एखादे बीजक कसे तयार करावे\nदुसर्या सीजे खात्यात स्टोअर कसे हस्तांतरित करावे\nसीजे पूर्तीची सेवा कशी वापरावी\nएक नमुना किंवा चाचणी ऑर्डर कसा द्यावा\nग्राहकांना ड्रॉप शिपिंग स्टोअर वितरण धोरण कसे सेट करावे\nट्रॅकिंग क्रमांक का कार्य करत नाही पाठविण्यापूर्वी किंवा नंतर ट्रॅकिंग क्रमांक समक्रमित करा\nएकाधिक व्यवसाय मॉडेल, विविध संबद्ध गुणवत्ता\nशॉपिफाइसाठी कम ऑर्डर अ‍ॅपसह पार्सल ट्रॅकिंग पृष्ठ तयार करा\nआपल्या Amazonमेझॉन विक्रेता खात्यासह सीजेड्रोपशीपिंग कनेक्ट करत आहे\nनोंदणीनंतर आपला ईमेल पत्ता कसा सत्यापित करावा\nसीजे ड्रॉपशीपिंगवर खासगी यादी कशी वापरावी\nप्रारंभ करा - सीजेड्रोपशीपिंग डॉट कॉमचे विहंगावलोकन\nआपल्या शॉपिफाई स्टोअरमध्ये सीजेची यादी स्तर समक्रमित कसे करावे\nसीजे सपोर्ट टीमला तिकिट कसे जमा करावे\nआपले ईबे स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nआपला ड्रॉपशीपिंग व्यवसाय वाढविण्यासाठी डिमांड फीचरवरील सीजेचा प्रिंट कसा वापरावा - खरेदीदारांनी डिझाइन केलेले\nआपला ड्रॉपशीपिंग व्यवसाय वाढविण्यासाठी डिमांड फीचरवरील सीजेचा मुद्रण कसा वापरावा - व्यापार्‍यांनी डिझाइन केलेले\nमुख्य न्यायाधीशांनी कोणत्या ऑर्डरवर प्रक्रिया केली आहे ते कसे सांगावे\nसीजे ड्रॉपशीपिंग वरून ���्हिडिओ शूटिंग सेवा कशी वापरावी\nएक्सएनयूएमएक्स, ताबाओ ड्रॉप शिपिंगसाठी सीजे गूगल क्रोम विस्तार कसे वापरावे\nTaobao कडून स्त्रोत कसे मिळवा आणि ट्रेंडिंग उत्पादने कशी शोधाल\nसीजे अ‍ॅपवर ड्रॉपशीपिंग ऑर्डर कसे परत करावे\nसीजे अ‍ॅपवर जादा वजन ऑर्डर कसे विभाजित करावे\nआपल्या ऑनलाइन स्टोअरमध्ये सीजे उत्पादनांची यादी किंवा पोस्ट कशी करावी\nसीजे अ‍ॅपवर यादी किंवा घाऊक खरेदी कशी करावी\nवू कॉमर्स मॅन्युअली कनेक्ट कसे करावे\nसीजे अॅपवर विवाद कसा उघडावा?\nसीजे अ‍ॅपमधून स्वयंचलितपणे शिपिंग ऑर्डर प्रक्रिया प्रक्रिया कशी सेट करावी\nएक्सेल किंवा सीएसव्ही ऑर्डर कशी आयात करावी\nशॉपिफाई शॉप्स अ‍ॅप. सीड्रॉपशीपिंग डॉट कॉम वर कसे जोडावेत\nअ‍ॅप कॉजड्रॉपशीपिंग डॉट कॉमवर सोर्सिंग विनंती कशी करावी\nसीजे ड्रॉपशीपिंगसह शिपस्टेशन कसे जोडावे\nआम्ही कसे कार्य करतो\nसीजे कसे कार्य करतात\nड्रॉप शिपर कसे व्हावे\nमुख्य न्यायालयात ड्रॉपशिपिंग ऑर्डर कसे ठेवावेत\nसीजेला उत्पादने सोर्सिंग विनंती कशी पोस्ट करावी\nलोगो खोदकाम आणि सानुकूल पॅकिंग\nसीजे ड्रॉप शिपिंग पॉलिसी\nपरतावा पुन्हा पाठवा परतावा धोरण\nशिपिंग किंमत आणि वितरण वेळ\n© एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स सीजेड्रोपशीपिंग डॉट कॉम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-marathi-panchang/todays-panchang/articleshow/72267376.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T21:57:20Z", "digest": "sha1:GKH25YLQYMPFWVCMLQHUAM5NEEY7Z4MZ", "length": 9499, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "daily marathi panchang News: आजचे मराठी पंचांग: गुरुवार, २८ नोव्हेंबर २०१९ - todays panchang | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २८ नोव्हेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २८ नोव्हेंबर २०१९\nभारतीय सौर ७ अग्रहायण शके १९४१, मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया सायं. ५-५८ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : ज्येष्ठा सकाळी ७-३३ पर्यंत, चंद्रराशी : वृश्चिक सकाळी ७-३३ पर्यंत,\nसूर्यनक्षत्र : अनुराधा, सूर्योदय : सकाळी ६-५४, सूर्यास्त : सायं. ५-५८,\nचंद्रोदय : सकाळी ८-१८, चंद्रास्त : सायं. ७-४३,\nपूर्ण भरती : दुपारी १२-४५ पाण्याची उंची ४.१८ मीटर, उत्तररात्री १-३३ पाण्याची उंची ४.७७ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ६-५७ पाण्याची उंची १.५२ मीटर, सायं. ६-४५ पाण्याची उंची ०.२८ मीटर.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २५ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २६ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २४ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २८ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २७ मार्च २०२०\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआजचे मराठी पंचांग: गुरुवार, २८ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २६ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २५ नोव्हेंबर २०१९...\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २४ नोव्हेंबर २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/16981711.cms", "date_download": "2020-03-29T23:10:23Z", "digest": "sha1:WFPWTLJVIIHEUYSSJPMHTL2YBMCM6ADL", "length": 21107, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Article News: बहुराष्ट्रीयत्वाच्या वाटेवर - | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nटू टायर सिटी म्हणून नावारुपाला आलेले नाशिक मेट्रो सिटीच्या दिशेने झेपावते आहे. बहुराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या आयबीस हॉटेलचे नाशकातील पदार्पण हे त्याचे एक उदाहरण आहे. येत्या काळातही इतर काही बहुराष्ट्रीय ब्रॅण्ड नाशकात दाखल होणार आहेत.\nटू टायर सिटी म्हणून नावारुपाला आलेले नाशिक मेट्रो सिटीच्या दिशेने झेपावते आहे. बहुराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या आयबीस हॉटेलचे नाशकातील पदार्पण हे त्याचे एक उदाहरण आहे. येत्या काळातही इतर काही बहुराष्ट्रीय ब्रॅण्ड नाशकात दाखल होणार आहेत. विकास पर्वातील हे सिमोल्लंघन नाशिकला जगाच्या नकाशावर नेवून ठेवणार आहे. खरं तर बहुराष्ट्रीयत्वाच्या वाटेवर असलेल्या नाशिककरांना ही दिवाळी भेटच आहे.\nधार्मिक पर्यटन आणि तीर्थाटनासाठी काही दशकांपूर्वी ख्यात असलेले नाशिक आता मात्र झपाट्याने बदलले आहे. बदलाचा हा वेग इतका लक्षणीय आहे की एका बदलाचा वेध घेताना दुसरा बदल पुढ्यात येवून ठेपलेला असतो. अर्थात, देशातील आणि महाराष्ट्रातील इतरही काही शहरे त्याला अपवाद नाहीत. पण, नाशिकचा नूर काही वेगळाच आहे. द्राक्ष, कांदा, वाइन, नामांक‌ित कारचे उत्पादन, औद्योगिक कंपन्या आणि पर्यटन स्थळे ही बलस्थाने नाशिकला एका उंचीवर नेवून ठेवतात. देशात परकीय गुंतवणुकीला चालना देण्यात आल्याने त्याचे काही परिणाम नाशिकभोवती दिसू लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बहुराष्ट्रीय अकॉर समुहाचे आयबीस हॉटेल हे त्याचे प्रातिनिधीक उदाहरण आहे.\nआयबीसपाठोपाठ रामी आणि स्विस इंटरनॅशनल यांनीही नाशिककडे लक्ष वळविले आहे. नाशिकसह नागपूर, बडोदा आणि सूरत येथे हॉटेल सुरू करण्यात येणार असल्याचे रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सचे डायरेक्टर सुधांशू सिंग यांनी काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. तर, नागपूर, नाशिक, चंद‌िगड, सूरत यासारख्या शहरांमध्ये स्पिरीट हॉटेल सुरू करण्याचा विचार असल्याचे स्विस इंटरनॅशनलचे भारतातील सीईओ आणि एमडी अनुपम नारायण यांनी म्हटले आहे. हयात आणि मॅरिएट या दोन बहुराष्ट्रीय हॉटेल्सनीही नाशिककडे होरा वळविला आहे. त्यादृष्टीने या सर्वच ब्रॅण्डनी हालचाली सुरू केल्या आहेत, हेही विशेष. त्यामुळे येत्या काही वर्षांत ही बहुराष्ट्रीय हॉटेल्स नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली तर त्यात नवल नसेल. पण, या हॉटेल्समुळे येथील हॉटेल व्यवसायाबरोबरच पर्यटनाला विशेष चालना मिळणार आहे. तसेच, भौगोलिकदृष्ट्या आणि निसर्गसंपन्न असलेल्या नाशिक परिसरात येत्या काळात चित्रपटांच्या चित्रीकरणाचेही प्रमाण वाढणार आहे. (खरं तर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.) त्यामुळे या सर्व हॉटेल्समध्ये बॉलिवूड सिताऱ्यांचे आदरातिथ्य होणार आहे. नाशकात आज पाच हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत. तसंच, काही कॉलेजमध्ये टुरिझम मॅनेजमेंटचा कोर्सही उपलब्ध आहे. येथील विद्यार्थ्यांना या हॉटेल्समुळे नाशकातच सेवा करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच रोजगाराच्या वाटा स्थानिकांसाठी खुल्या होणार आहेत. यातूनच पर्यटन व्यवसायाला मोठी झळाळी मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत नाशिककरांचं हॉटेलिंग प्रचंड वाढलं आहे. त्यामुळेच शहरवासीयांच्या सेवेत अनेक हॉटेल्स दाखल झाली आहेत. वाढत्या उत्पन्नाचं आणि क्रयशक्ती सुधारल्याचं ते एक द्योतकही आहे.\nनाशिकचं मॉल कल्चर अधिक वेगाने विकसीत होण्यासाठी काही ब्रॅण्ड कारणीभूत ठरणार आहेत. त्यातीलच एक शॉपर्स स्टॉप. कंपनीचे ५२वे स्टोअर पुण्यात नुकतेच सुरू झाले आहे. शॉपर्स स्टॉपच्या रुपाने ४० ते ६० हजार स्क्वेअर फूट आकाराचे आणि जवळपास दहा कोटी रुपये गुंतवणुकीचे स्टोअर नाशकात दाखल होणार आहे. नाशिक, कोची, जालंधर यासारख्या शहरात स्टोअर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शॉपर्स स्टॉपचे एमडी गोविंद श्रीखंडे यांनी म्हटले आहे. बॉम्बे स्टोअर्सनेही नाशिककडे मोर्चा वळविला आहे. कंपनीचे बंगळुरुतील पहिले आणि भारतातील दुसरे स्टोअर्स सुरू झाले आहे. याच दशकात नाशिक, कोची, बडोदा आणि नागपूर या ठिकाणी स्टोअर्स सुरू करण्याचा कंपनीचा विचार असल्याचे बॉम्बे स्टोअर्सचे सीईओ अनघ देसाई यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील वॉलमार्ट या ब्रॅण्डने भारतात विस्तार करण्यासाठी भारती एण्टरप्रायजेसशी हातमिळवणी केली आहे. भारतीच्याच सहकार्याने शहरात नुकतेच श्रद्धा मॉल सुरू झाले आहे. म्हणजेच, शहरातल्या मॉल कल्चरला मुंबई, पुणे, बंगळुरु येथील सर येणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि होम अप्लायन्सेसची विक्री करणारे सद्यस्थितीत रिलायन्स डिजीटल, नेक्स्ट या दोन मोठ्या शोरूम्ससह काही स्थानिक शोरूम्स आणि सॅमसंग, सोनी, फिल‌िप्स या कंपन्यांचेही शोरूम्स नाशकात आहेत. क्रोमा या मोठ्या ब्रॅण्डनेही नाशिक आणि नागपूरमध्ये पाय रोवण्याचे निश्चित केले आहे. क्रोमा केअर सेंटरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मेगा स्टोअरचं नवं दालन खुलं होणार आहे. परिणामी, ग्राहकांना किफायती आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळू शकेल.\nपार्लर क्षेत्रात नावाजलेल्या नॅचरल्स सलून या दक्षिण भारतीय कंपनीने इझी डे स्टोअरच्या माध्यमातून देशात विविध ठिकाणी सेवा सुरू करण्याचा निश्चय केला आहे. नाशिकही सेवा विस्तारात आहेच. म्हणजे, नामांकीत आणि लक्झरिअस दर्जाची पार्लर सेवा नाशिकच्या दिमतीला येईल. यामुळे नाशिकचा नूर काही प्रमाणात बदलेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. महिंद्रा, फोर्ड, मर्सिडीज, फोक्सवॅगन, होंडा, ह्युंदाई, टोयोटा यासारख्या कंपन्यांच्या कारचे दालन नाशिकला खुले झाल्यानंतर उत्सुकता असलेल्या बीएमडब्ल्यू कारचे मोबाइल शोरूम नाशिककरांना लवकरच सेवा देणार आहे. तशी घोषणाही कंपनीने केली आहे. कार शौकिनांना दिलासा देणारी ही बाब आहे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यूला मिळणारा प्रतिसाद पाहून ऑडी, लँड क्रूझर, लेक्सस, रेंज रोव्हर यासारख्या अत्यंत महागड्या कारही नाशिककरांच्या दिमतीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शाखा नाशकात येण्याची वार्ता यंदा दिवाळीत मिळाल्याने नाशिककरांचा आनंद नक्कीच द्विगुणीत होणार आहे. या सर्व शाखा, शोरूम्स आणि दालनांच्या रुपाने नाशकात थेट परकीय गुंतवणूकही येणार आहे. ही गुंतवणूक स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच नाशिकच्या विकासाला अधिक गती देणार आहे. मुंबई-पुण्याशी असलेली समीपता जोखूनच पुढील दिवाळीमध्ये नाशकात गुंतवणुकीचे फटाके फुटल्या वाचून राहणार नाहीत, अशी दाट शक्यता आहे. अर्थात, रामाच्या वास्तव्याने कीर्तीवंत झालेल्या नाशिकवरील लक्ष्मीकृपेचीच ही झलक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसरकारला हवी जनतेची साथ\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअंधार आणि हरवलेली चावी...\nविद्वत्तापूर्ण आणि रसाळ विचारधन...\nजैविक बहुविधता जपणार कशी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/actor-mangesh-desai-has-taken-malvani-language-lessons-for-his-upcoming-movie-hajri/articleshow/73928185.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T22:36:43Z", "digest": "sha1:AVVFQ6AEVVUIMY4XFI4MW3RZRW5KXRRS", "length": 9627, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "अभिनेता मंगेश देसाई : ...म्हणून अभिनेता मंगेश देसाई गिरवतोय 'मालवणी'चे धडे - actor mangesh desai has taken malvani language lessons for his upcoming movie hajri | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n...म्हणून अभिनेता मंगेश देसाई गिरवतोय 'मालवणी'चे धडे\nखूप वेगवेगळ्या भूमिका साकारून मनोरंजन क्षेत्रात आपली छाप पाडणारा अभिनेता मंगेश देसाई लवकरच एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे...\n...म्हणून अभिनेता मंगेश देसाई गिरवतोय 'मालवणी'चे धडे\nखूप वेगवेगळ्या भूमिका साकारून मनोरंजन क्षेत्रात आपली छाप पाडणारा अभिनेता मंगेश देसाई लवकरच एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित 'हाजरी' या चित्रपटात दिसणार आहे. यात मंगेश महापालिका कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी मंगेशनं चक्क मालवणी भाषेचे धडेदेखील घेतले आहेत. त्यामुळे मंगेशच्या तोंडून प्रेक्षकांना मालवणी भाषेतले संवाद ऐकायला मिळतील.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:हाजरी|मालवणी भाषा|अभिनेता मंगेश देसाई|malvani language|hajari|Actor Mangesh Desai\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nकरोना- २५ कोटी का देतोय ट्विंकलच्या प्रश्नावर अक्षयने दिलं उत्तर\nकरोनाग्रस्तांसाठी या स्टारने देऊ केला मुंबईतील बंगला\n...म्हणून तातडीने हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर- आलिया\nअमोल कोल्हेची प्रेक्षकांना 'गुड न्यूज', पुन्हा दिसणार संभाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n...म्हणून अभिनेता मंगेश देसाई गिरवतोय 'मालवणी'चे धडे...\nकाहीतरी खात जा...मलायका पुन्हा ट्रोल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/bites/thought", "date_download": "2020-03-29T22:29:48Z", "digest": "sha1:25ZCRU4PZYCONQJ7HV57V4LBWDDVXRWZ", "length": 7430, "nlines": 211, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": " मराठी विचार स्टेटस Posted on Matrubharti Community | मातृभारती", "raw_content": "\nआजची प्रतियोगिता - # निष्क्रिय\nत्याला मनाच्या खोलीत बसवा, निर्णय आपल्या बाजूने असेल.\nकोणत्याही समस्येला दोन बाजू असतात प्रथम, सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. आपण कोणत्या पैलूला महत्त्व देतो हे आपल्यावर अवलंबून आहे आणि आपल्या या निर्णयाने आपली स्वतःची मानसिकता देखील ओळखली जाते .. \nकुणा बरोबर किती बरोबर वागावे हे आपण बरोबर ठरवायल हवं नाही तर आपल्या बरोबर कुणीही बरोबर वागणार नाही.\nमाणसाला बुद्धी दिली निसर्गाने, त्यासोबत जबाबदारी पण दिली, या सृष्टीला संभाळण्याची, सर्वांना समान हक्क अन वागणूक देण्याची. प्रेम भरलं हृदय दिलं, प्रेम वाटायला, बुद्धी दिली न्याय करायला, आपण मात्र प्रेम काढून द्वेष भरला हृदयात, आणि बुद्धीचा वापर केला शस्त्र बनवण्यात,\nमाणूस जेव्हा माणूसकी विसरतो, निसर्ग बरोबर त्याचा माज उतरवतो....\nआपण माझे यादृच्छिक प्रेम नाही\nयास प्रौढ होण्यास बराच वेळ लागला आहे\nप्रौढ प्रेमाची परिपक्वता अनन्य आहे\nअगदी सर्वात वाईट परिस्थितीतही एकत्र राहते\nशब्दांच्या सजावटीतून कविता तयार झाल्यावर,\nसंबंध फक्त खर्‍या किंमतीपासून स्थापित केले जातात.\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-more-two-thousand-flower-varieties-will-be-researched-pune-5356?page=1", "date_download": "2020-03-29T21:03:40Z", "digest": "sha1:VPKVE47IYBNFQIPES6DEA4TPUK6L6INV", "length": 16731, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, more than two thousand flower varieties will be researched in Pune | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nपुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हा���ण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.\nपुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.\nयाबाबतची माहिती देताना पुष्पसंशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, ‘‘पुष्पसंशाेधन संचालनालयाच्या वतीने शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध फुलांचे वाण उपलब्ध हाेऊन पीक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी येथे संशाेधन सुरू आहे. विशेषत: गुलाब फुलावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, देशात गुलाबांचे सुमारे २ हजारपेक्षा जास्त वाण उपलब्ध आहेत. यामध्ये काही वाणांना जाती आहेत, तर काही केवळ रंगानुसार आेळखले जातात. मात्र या सर्व विविध वाणांचे नामकरण, नाेंदणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी पुष्पसंशाेधन संचालनालयाच्या वतीने संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पातळीवर सध्या ५० वाणांची लागवड करण्यात आली आहे.’’\nभारतीय कृषी संशाेधन परिषदेचे पहिले माजी महासंचालक डॉ. बी. पी. पॉल यांनी १०४ गुलाब पुष्पांचे वाण विकसित केले आहेत, तर परिषदेने सुमारे १ हजार वाण विकसित केलेले आहेत. या वाणांबराेबरच शेतकऱ्यांनी स्वतःचे वाणदेखील विकसित केलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाण हे केवळ रंगानुसार आेळखले जातात अाणि त्यांची संख्यादेखील माेठी आहे. हे सर्व वाण एकाच ठिकाणी लागवड करून त्यावर संशाेधन आणि विकास करण्यात येणार आहे, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.\nवाणांना नाव देणे माेठे आव्हान\nदेशभरात उपलब्ध असलेले अनेक वाण केवळ रंगानुसार आेळखले जातात. या सर्व वाणांना शास्त्रीय नावे देऊन त्यांचा प्रसार करण्याचे प्रयत्न असून, शेतकऱ्यांना नवीन वाणांच्या उपलब्धतेतून नवीन पीक पर्यायदेखील उपलब्ध ह��ेणार आहे. पुष्प संशाेधन संचालनालयाकडे सध्या गुलछडीचे २२, शेवंतीचे १४० आणि ग्लॅडिआेलसचे १०० वाण उपलब्ध असून, त्यावर संशाेधन सुरू आहे, अशी माहिती पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.\nपुणे गुलाब rose भारत विकास\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुं��ई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...\nशेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...\nकृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू...नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी...\nपुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू ...पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nवादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे...पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता....\n‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/pj-masks-world-pro/9pnrk92vkldp?cid=msft_web_chart", "date_download": "2020-03-29T22:43:42Z", "digest": "sha1:QVL2IHETQHJAKAWFWCC7NIZS5C4REXE2", "length": 10125, "nlines": 245, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा PJ Masks World Pro - Microsoft Store mr-IN", "raw_content": "मुख्य सामग्रीला थेट जा\nभेट म्हणून खरेदी करा\nकृपया हे ही पसंत करा\n123 नंबर - मोजणे आणि ट्रेसिंग\nरंग आणि आकार - लहान मुलांसाठी रंग आणि आकार\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 1 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 5 स्टार्स रेट केले\nया आवृत्तीमध्ये काय नवीन आहे\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nवय 3 व वरीलसाठी\nवय 3 व वरीलसाठी\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा हा गेम Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या गेमचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाला उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nया उत्पादनास अद्याप कोणीही रेट केले नाही किंवा त्याचे पुनरावलोकन केले नाही.\nरेट आणि पुनरावलोकन करण्यासाठी साइन इन करा.\nया उत्पादनास अद्याप कोणीही रेट केले नाही किंवा त्याचे पुनरावलोकन केले नाही.\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2019/11/06/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-03-29T21:37:50Z", "digest": "sha1:A536K4ESFPLSISNCZFSBTM2DR4KPAT7C", "length": 28209, "nlines": 145, "source_domain": "vijaymane.blog", "title": "एकच प्याला अन् लोच्या झाला | लेखकाची डायरी", "raw_content": "\nएकच प्याला अन् लोच्या झाला\nऑफिसची पार्टी होती म्हणून मी मित्रांसोबत बारमध्ये गेलो होतो. तसा मी घेणार्‍यातला नाही पण आपण नसल्याने कुणाचा हिरमोड होत असेल तर मी त्यांच्याबरोबर जातो आणि त्यांना सोबत करतो. ते पितात आणि मी त्यांची चढलेली पहात बसतो. तशाच भावनेने त्यांच्याबरोबर गेलो. आत पाऊल टाकतो तर काय, टिपीकल बारमध्ये असतो तसा काळाकुट्ट अंधार होता. जागोजागी देवापुढे लावतो तसले छोटे बल्ब लावलेले दिसत होते. पण एकंदरीत सगळ्याच बारमध्ये लोडशेडिंग झाल्यासारखे असते. लख्ख दिवे लावले तर पटकन लोक ओळखू येतील आणि शेवटी त्याचा धंद्यावर विपरीत परिणाम होईल ही भीती असावी.\nआमचे चौघेजण आधीच तिथे जाऊन बसले होते आणि आम्ही दोघे पाठीमागून गेलो. मी आमच्या भिडूंना शोधत होतो. एकतर तिथे मोठाले आरसे लावल्यामुळे गर्दी झाल्यासारखी वाटत होती. ज्याठिकाणी जाणे उचित नसते त्याठिकाणी गेल्यावर सगळे लोक आपल्याकडे पहातात असा माझा एक अनुभव आहे. जाऊन बसतोय की नाही इतक्यात “काय पाहिजे” म्हणून वेटर आला.\n“दोन किंगफिशर स्ट्राँग, एक स्मर्नऑफ और एक ब्लेंडर्स प्राईड.”\n“और कोल्ड्रींक में क्या साब\nथोडया वेळाने साहित्य आले. सोबत चणे, शिजवलेले शेंगदाणे आणि पापडही आले. बाटल्या फुटल्या, पेग तयार होऊ लागले. दिन्याने एक ग्लास भरून माझ्यासमोर ठेवला “हा तू घे.”\n“मी कधी घेतो का\n“मग कशाला आला आहेस” एरव्ही हा मऊ असतो पण आमच्या आधी इथे येऊन ह्याने दोन पेग मारले होते म्हणून ही भाषा. उतरली की पुन्हा मऊ\n“मग प्या की तुम्ही.”\nमाझे उत्तर दुर्लक्ष करून त्याने प्र��िप्रश्न केला, “पण काय रे, तू एकदा बियर पिला आहेस ना\n“एकोणिसशे नव्व्यानवच्या एकतीस डिसेंबरला.”\n“मग आत्ता पण घे की.”\n“नको रे. चवच नसते त्याला.”\n अरे बाबा बियर ही मधासारखी गोड असते अशी माझी कित्येक वर्षे समजूत होती. एकतीस डिसेंबर नव्व्यानवला ती फोल ठरली. पहिला घोट घेतला ते केवळ समोर दुसरा माणूस बसला होता त्यामुळे घशात घालावा लागला. नाहीतर अक्षरश: त्याच्यावर फवारणी झाली असती.”\nतेेवढयात दिन्या म्हणाला, “घे रे मी नाही कुणाला सांगणार.”\n“अरे मला खरंच प्यायची नाही.”\n“तुला लाजायला तू कोण\n“चल जाऊदे. प्यायलादेखील दम लागतो दम.”\nत्याने सर्वांसमोर खुले चॅलेंज केल्यावर मला राग आला. पेय या गोष्टीचा मी मध्यंतरी थोडा अभ्यास करायचा प्रयत्न केला होता. व्होडका या पेयाचा शक्यतो वास येत नाही हे एका सर्वेक्षणात वाचल्याचे माझ्या लक्षात होते. दिन्याची आज जिरवायचीच म्हणून समोरचा भरलेला पारदर्शी ग्लास उचलला आणि लिंबुसरबतासारखा एका दमात रिकामा केला. भूत दिसल्यासारखा दिन्या माझ्याकडे बघायला लागला.\n“अरे, व्होडका होता तो.”\n“महिताय रे. दुसरा पेग बनव.”\nमी बेफिकीरीने बोलून गेलो. आता ह्याला नीट घरी नेऊन सोडायला हवं हे त्यानं निश्चित केले असावे. व्होडका मस्त असतो. इतका की, मलाही पटत नव्हते, अर्धी बाटली मी एकट्याने संपवली. पार्टी आणि माझा आक्रमकपणा पाहून मला सगळे बॅचलर असणार्‍या आणि ऑफिसच्या कॉलनीत रहाणार्‍या मित्राच्याच घरी झोप म्हणत होते. पण मी पडलो कुटुंबवत्सल माणूस दिन्या काय असाच आहे. त्याच्या लग्नाचा पत्ता नाही त्यामुळे इकडेतिकडे हुंदडत असतो आणि सावंताला फुकटात मिळाली की कुठेही पडतो. आम्ही पडलो हरिश्चंद्राच्या वंशातले\nमी घरी जाणार म्हटल्यावर त्यांनी मला घाबरवायला सुरवात केली. तोंडाचा वास वगैरे येईल म्हणून सांगायला लागले. मी दिन्या आणि सावंताच्या तोंडावर फुंकून तोंडाला व्होडक्याचा सुवास येत नाही हे कन्फर्म केले आणि मग घरी जायला निघालो. चालचलनात काहीही फरक जाणवला नाही. नीट चालत स्टेशवर गेलो.\nलोकल पकडून द्यायला दिन्या सोबत आला होता पण त्याची काहीही मदत न घेता आलेली ट्रेन पकडली. काहीच गर्दी नव्हती. म्हणजे उभा रहायला जागा मिळाली. लोकलने स्टेशन सोडले, मी ही दोन सीटमध्ये जी रिकामी जागा असते तिथे सेट झालो. एकाने मला नमस्कार केला. आता हा कोण ओळखीचा म्हणून मी विचार करू लागलो तेवढ्यात त्याने दुसर्‍यांदा नमस्कार केला. अशावेळी कोडगेपणा बरा दिसणार नाही म्हणून प्यायलेलो असूनही मी ही त्याला हात जोडून नमस्कार केला तर तो विचित्र नजरेने माझ्याकडे बघायला लागला. नंतर काय झाले कुणास ठाऊक, सगळ्यांनीच मला नमस्कार केले. मी माझ्या डोक्यावर ऋषीमुनींप्रमाणे जटा वगैरे तयार झाल्या आहेत की काय ते तपासले. तसे काहीच नव्हते. तेवढ्यात लोकल थांबल्याचा फायदा घेऊन माझ्या मागे कोण महापुरुष आहे काय ते मी वळून पाहिले त्यावेळी मला खिडकीतून मंदिर दिसले. एवढा छोटासा घोटाळा सोडला तर बाकी काही विषेश झाले नाही.\nस्टेशनवर उतरून रिक्षा करून घरी गेलो. तो ही भला माणूस निघाला. त्याने तर सोसायटीच्या गेटलाच रिक्षा आणून लावली. यायला बराच उशिर झाला होता. हिला फोनवरून पार्टीत आहे, जेवणासाठी वाट पाहू नकोस म्हणून सांगितले होते. रिक्षातून उतरलो आणि बिल्डिंगला लिफ्ट नसल्याने पायर्‍या चढायला सुरवात केली. एकापाठोपाठ तीन मजले गेले. खूप गरम होत होते.\nपायर्‍या चढत घामाघुम होऊन धाप लागलेली. एकदाचा घराच्या दरवाजासमोर आलो आणि दरवाजावरची बेल वाजवली. आतून काहीही रिस्पॉन्स नाही. तेवढ्यात खूप गरम होतंय म्हणून मी शर्टाची बटने काढायला सुरवात केली. पुन्हा बेल वाजवल्यावर मात्र हिने दरवाजा उघडला. माझी शर्टाची सगळी बटने काढून झाली होती आणि मोकळा शर्ट ब्लेझरसारखा अंगात लोंबत होता. रात्रीचे बरेच वाजले होते, त्यामुळे कुठली वहिनी बाहेर येण्याचा संभव नव्हता म्हणून मी शर्टाची बटने काढण्याचे धाडस केले होते. त्यात अजून तोंडाचा वास नको म्हणून सुगंधी सुपारी खाल्ली होती. मला तसा उघडा बघितल्यावर बायको दचकलीच. मला घरात यायला रस्ता देऊन ती विस्फारलेल्या नजरेने माझ्याकडेच बघत उभी राहिली.\nमी घरात आल्यावर गळ्यातली बॅग बाजूला ठेवली आणि बूट काढायला सोफ्यात बसलो. ती संशयाने माझी बॉडी लँगवेज स्टडी करत होती. मी शांतपणे बूट काढून बाजूला सरकवले आणि पहिला प्रश्न आला, “काय, घेऊन आला काय तुम्ही पण\n“हो. एक पेग घेतला आहे.” प्यायलो असलो तरी माझ्यातला हरिश्चंद्र जागाच होता.\nपण तिला पटले नाही. पिणार्‍यासारखा बोलण्याचा तोल सुटणे, अंगाला झोले देत चालणे, तोंडाची एक विशिष्ट हालचाल होणे, उगाचच हसणे यातले काहीही झाले नाही. मी शर्टाची बटने तर काढलीच होती, मग ब्ल��झरसारखा तो शर्ट अंगातून काढला आणि हातपाय धुवायला गेलो. ही लगेच माझ्यामागे बाथरुमपर्यत आली.\n“तुम्ही खरंच पिऊन आला आहात\n नुसता एकच पेग घेतला आहे.”\n“हो गं.” मी कूल डुडसारखा हसत म्हणालो. माझे डोळे कदाचित लाल झाले असावेत. तिने अचानक रडायलाच सुरवात केली.\n“मी तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती.”\n” माहित असूनही संवाद चालू ठेवावा म्हणून मी विचारले.\nबायकोच्या डोळयांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्यावर मला गोंधळल्यासारखे झाले. लग्न झाल्यावर निरोपाचा गदारोळ झाला होता त्यानंतर बायकोला रडताना मी कधी पाहिलीच नव्हती. चिडलीच तर ती माझ्याशी बोलायची नाही पण असा अवतार मी पहिल्यांदाच बघत होतो. तशा परिस्थितीतही मला मौज वाटली.\nसाडीच्या पदराने डोळे पूसत तिने पुढे सुरवात केली, “मी काय विचार करून तुमच्याशी लग्न केले होते. तुम्ही असे असाल जर माहित असते तर एखाद्या दारु पिणार्‍या पोलिसाशीच लग्न केले असते.” बायको कधी कधी फ्रस्टेट झाली की पोलिस नवरा केला असता अशी सांगते. मला वैताग द्यायला लागली की तिला पोलिस नवराच पाहिजे होता असे माझ्याही मनात येते. पण प्रसंगाच्या गांभीर्याने मी गोंधळून गेलो. कधी नाही ते पिलो होतो. पण हिच्या डोके खाण्याने त्याचा काही एक फरक जाणवत नव्हता. तिच्या या इमोशनल ड्राम्याने माझी झटक्यात उतरली.\nमागच्या आठवडयात मला खोकला झाला होता (हा एक लेकाचा कधी कधी होतो). बर्‍याच डॉक्टरांचा इलाज चालेना म्हणून आमच्या कामवालीने साहेबांना ब्रॅन्डी द्या म्हणून उपाय सांगितला होता. बायकोला पटत होते पण साहेबांना एकदा दिली की चटक लागेल म्हणून तिने दोन दिवस तसाच खोकला बरा होतो का याची वाट पाहिली. पण तो काही बरा होण्याचे लक्षण दिसेना. मग शेवटी नाईलाज म्हणून हिने मला सांगितले, “त्या कोपर्‍यावरच्या दुकानातून बॅ्रन्डीची बाटली घेऊन या.”\nमी खूश होऊन विचारले, “बरं. कधी आणू\n“आज नको काही. उद्या आणा. आणि ब्रॅन्डीच घेऊन या. दुसरी आणली तर बघा. मला माहित आहे ती कशी असते ती.”\n“मी ऑफिसला गेल्यावर तू घरी काय पित बीत असतेस काय\n“जिभेला काही हाड आहे का तुमच्या\n“मग तुला काय ठाऊक गं ब्रॅन्डी कशी असते ती\n“मला मावशीने सांगितले आहे त्या बाटलीला जाळी असते म्हणून.” मला त्या मावशीचा भयंकर राग आला. बर्‍याचजणांनी व्होडका चांगला असतो असे सांगितले होते. त्यामुळे मी एखादा व्होडका आणावा असा विचार करत होतो पण ह्या मावशीने सगळं सांगून ठेवलं होतं.\nती ब्रॅन्डीची न संपलेली बाटली घरातच होती. मी पिऊन आल्याचे हिला अजिबात आवडले नाही. मग मलाही काहीतरी धडा शिकवावा म्हणून ती म्हणाली, “थांबा मी पण पिते.” असे म्हणून तिने त्या ब्रॅन्डीच्या बाटलीला हात घातला आणि एका ग्लासात ती ओतून घेतली. वेडीच आहे खोकला झाला त्यावेळी ब्रॅन्डीचा संबंध आला होता त्यावरून सांगतो, मला त्या ब्रन्डीत पाणी मिसळूनही एवढी बकवास लागत होती आणि ती तर नुसतीच नीट ब्रन्डी कोकम सरबतासारखी प्यायला निघालेली\nतिच्या हातातून हिसकावून घेऊन मी तो ग्लास बेसिनमध्ये ओतून दिला आणि घाबरून सगळी बाटलीही डस्टबिनमध्ये फेकून दिली. तिची आणि माझी भांडणे बघून बंडया आणि मनी रडायला लागली. रोज आम्ही असे भांडत नव्हतो आणि आज अचानक आपल्या पप्पांना काय झाले ते त्या बिचार्‍यांना कळेना. हिने पुन्हा ड्रामा सुरु केला.\n“तुमच्याशी लग्न करून मी फसले.”\n“अगं, आज पहिल्यांदा प्यायलो आहे. पुन्हा नाही पिणार.”\n“पण आतादेखील का प्यायला ते सांगा. आपल्यामागे बायका पोरं आहेत हे पिताना नाही का लक्षात आलं\nमी गप्प बसलो. चूक असल्यावर ते आपोआपच होतं. म्हणजे मान खाली जाते आणि शरीर हालचाल करायचं विसरून जातं.\nहिला अचानक काय झालं होतं, कळत नव्हतं. तिचं सुरुच होतं, “ग्लास हातात घेतल्यावर त्यात माझा आणि या पोरांचे चेहरे दिसले नाहीत का तुम्हांला\nती काहीही विचारत होती. मला खरं म्हणजे त्यावेळी त्यांचा चेहरा दिसला नव्हता पण ती असं म्हणाल्यावर मी मनातल्या मनात चित्र तयार करून पाहिले. ग्लासात तिचा, बंडया आणि मनीचाही चेहरा दिसल्यावर पुन्हा मौज वाटली.\n“आणि येताना कसे आलात\n“ते माहित आहे हो. बसस्टॉपवरून कसे आलात डुलत नाहीत आला ना डुलत नाहीत आला ना\n“नाही गं. च्यायला मी काय एवढा पिलो नाही डुलत यायला.”\n“कुणी पाहिलं नाही ना तुम्हांला नाहीतर सगळे बोलायचे ह्या बाईचा नवरा पिऊन आलेला म्हणून. सोसायटीत तुम्हांला नाही, पण आम्हांला ओळखतात. हे जातात सकाळी ऑफिसला, दिवसभर आम्हांला रहायचं असतं इथं.”\nआणि त्याच वेळी मी ठरवले, पुन्हा कधीही, अगदी कधीही… घेतली तर चुकूनही घरी यायचे नाही.\nपुन्हा कधीही प्यायचे नाही या बोलीवर पोरांच्या शपथा घेऊन वाद मिटला आणि पाचच मिनीटांत मी घोरायला लागलो.\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घड��ार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\nबूमरँग (आर्याचा गैरसमज – १) →\nOne thought on “एकच प्याला अन् लोच्या झाला”\n आपला लेख खूपच आवडला, त्याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद. असेच चांगले चांगले लेख लिहित जा.आपला मित्र. सुनिल तावडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/bites/category/29/gandhigiri", "date_download": "2020-03-29T22:41:28Z", "digest": "sha1:5FRO5M5DRZNRESYESQL575MJJK34Q22E", "length": 7991, "nlines": 138, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "", "raw_content": "\nआजची प्रतियोगिता - # निष्क्रिय\nमराठवाड्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन त्यातीतील typical लग्न म्हणजे attend करण भागच.त्यातल्यात्यात आईच्या आणि वडिलांच्या नात्यातल लग्न एकाच दिवशी. विरुद्ध दिशेची गाव.म्हणजे आईला घेऊन मला जावच लागणार होत.माहेरच लग्न म्हणून आई अगदी सूर्योदयापूर्वीपासून तयारीत होती.शेकडो माहेरचे call संपवून ८ च्या सुमारास निघालो.रात्रीच्या मित्रांसोबाच्या long drive मुले पेट्रोलचा काटा मरणकळा आल्यागत पडला होता.वाटेत पेट्रोल पंप पाहून गाडी बाजूला घेतली.आईला बाहेर थांबवून रांगेत लागलो.अचानक एक तिशीतला मुलगा बहुतेक कामगार असावा माझ्या गाडी आधी स्वतःची splender घुसवली.मी काहीच न बोलता स्मितहास्य देऊन गाडी मागे घेतली.पानिपतच युद्ध जिंकल्यासारख त्याचे काहीतरी विचित्र हावभाव होते अन दादागिरी वाला look.सुट्टे नसल्याने मला पेट्रोल भरावयास जरासा उशीर झाला तोपर्यंत तो तिथेच बाजूला उभा होता.त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नव्हत.त्याचा मागे बसलेला शाळकरी मुलगा माझ्याकडे येऊन बोलला”sorry दादा जरा घाई होती.”मी परत स्मितहास्य देऊन निघालो.गांधीगिरी चे अस्तित्व आणि महत्व दोघालाही कळून चुकले होत��.\nसाल २००५,वेळ सकाळी ११,नागरीसुविधा केंद्रामध्ये जातीच्या दाखल्यावर अधिकाऱ्याची सही घेताना,त्याने ३० रु मागितले.मी आधीच २५ रु चे चलन भरले म्हटल्यावर थोड्यावेळाने ये म्हणाला.बाकीचे मुकाट्याने पैसे देऊन सही करून घेत होते.एका तासाने पुन्हा गेलो.पुन्हा पैसे मागितले.मी नकार दिला तर माझ्याकडे रागाने बघत म्हणाला,\"आता जेवायची वेळ झाली आहे.नंतर ये.\"\nपुन्हा एका तासाने गेलो.तो,\"पैसे\n\"साहेब,मी आधीच भरलेत पैसे.\" बाकीचे पैसे देत होते सह्या होत होत्या.मी ऑफिसच्या दारातच उभा.त्याचं लक्ष माझ्याकडे जात होतं.ऑफिस संपायची वेळ,पाच वाजले.जेव्हा ते जाण्यासाठी आवरायला लागले,पुन्हा अर्ज घेऊन गेलो.\"साहेब सही\n\"चल.दे इकडं.परत येऊ नको माझ्याकडं सही मागायला.\" खिडकीवर फॉर्म भरायची वेळ संपली होती.पण,३० रु वाचवले याचा आनंद खूप मोठा होता.\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80-116051300021_1.html", "date_download": "2020-03-29T22:33:25Z", "digest": "sha1:RTFEAOYWAMG6XK6Y2U6B5OCXMROJLLFN", "length": 17846, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुडा लेणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुरुड-जंजिऱ्यापासून जवळच असणाऱ्या कुडा येथील लेणी आसपासच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. अंतरावर आणि माणगावच्या आग्नेयला २१ कि.मी. अंतरावर असणारे कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे. येथे समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या एका टेकडीमध्ये २६ कोरीव गुंफांचा समूह आहे आणि येथून अरबी समुद्राचे होणारे नितांतरम्य दर्शन लेण्यांची शोभा अधिकच वाढविते.\nइ.स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद १८४८ सालची सापडते. परंतु त्यानंतरदेखील अनेक वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. याचे कारण म्हणजे तेथे जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते. आता दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असून मुंबई ते कुडा बस चालू झाल्याने या ठिकाणाला भेट देणे अधिक सोयीचे झाले आहे. ही लेणी मांदाडपासून अगदी जवळ आहेत. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी उल्लेखिलेले मॅंडागोरा बंदर होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २००० वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. बुद्धप्रतिमा इ.स. सहाव्या शतकामध्ये स्थापिल्या गेल्या.\nकुड्याच्या २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आहेत. यांचे निरीक्षण केले असता क्रमशः होत गेलेला विकास दिसून येतो. येथील भिंतींवर आणि खांबांवर असणारे शिलालेख दात्यांची (दान देणाऱ्यांची) माहिती देतात. येथील क्रमांक १ चा चैत्य पुढील विकास दाखवितो, ज्यामध्ये आपल्याला मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह या भागांनी युक्त मंदिर पहावयास मिळते. स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ हे येथे आढळणाऱ्या स्थापत्यशैलीतील नवे वैशिष्ट्य आहे. अंतराळामध्ये भिंतींलगत बसण्याकरिता ओटे केलेले दिसून येतात. व्हरांड्याच्या आतील बाजूस कोरलेल्या लेखात सुलसदत आणि उतरदत यांचा मुलगा शिवभूती याने हे दान दिल्याची नोंद सापडते. सदर लेण्याचा दाता शिवभूती आणि त्याची पत्नी नंदा हे दोघेही सदगेरी विजय याचा पुत्र महाभोज मांदव खंदपालित याच्याकडे लेखक म्हणून कामाला होते. विशेष म्हणजे स्वतः दात्यानेच हा लेख कोरला आहे. त्यामुळेच की काय, लेखातील अक्षरे प्रयत्नपूर्वक आकर्षक आणि सुबक वळणाची काढली असावीत. चैत्य क्र. ६ हा येथील सर्वात शेवटी कोरला गेलेला, सर्वात मोठा आणि सर्वात चांगला चैत्य असून तो योग्य प्रकारे, काम अर्धवट न सोडता पूर्णत्वाला नेला आहे. कुडा येथील शिल्पांच्या ठेवणीवरून ती सातवाहनकालीन असावीत असे अनुमान करता येते. ही शिल्पे कार्ले येथील शिल्पांपेक्षा किंचित ओबडधोबड, मात्र कान्हेरीच्या (चैत्य क्र. ३) तुलनेत उजवी आहेत.\nचार चैत्यांव्यतिरिक्त कुडा येथे एक मंडप आणि एकवीस विहार आहेत. मध्यभागी चौरसाकृती सभागृह अथवा मोकळी जागा आणि चारही बाजूंना खोल्या अशा प्रकारच्या प्राचीन विहारा��पेक्षा कुडा येथील विहार पूर्णपणे भिन्न आहेत. यामागचे कारणही स्पष्ट आहे. पाश्चात्य जगतासोबत असणाऱ्या व्यापारात झालेली घट, त्यामुळे आलेले राजकीय अस्थैर्य आणि अर्थव्यवस्थेत झालेली घसरण या सर्वांचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या गुहा कोरण्याकरिता आवश्यक आश्रयदाते उपलब्ध होणे दुरापास्त झाले. यामुळे पुढील बाजूस व्हरांडा असणाऱ्या एक किंवा दोनच खोल्या आणि मागील भिंतीत ध्यानाकरिता एक खोली असणारे छोटे विहार बनविले जाऊ लागले. अशा विहारांमध्ये कोणतीही सजावट नसे. सातवाहन काळातील मिणमिणत्या वैभवाचे जणू मूक साक्षीदार म्हणजे कुडा लेणी आहेत, असे निश्चित म्हणता येते. अरबी समुद्राचे विहंगम दर्शन घडविणाऱ्या कुडा येथील लेण्यांना पर्यटकांनी जरुर भेट द्यावी.\nकसे जाल : सर्वात जवळचा विमानतळ मुंबई येथे असून कोकण रेल्वेच्या रोहा स्टेशनपासून २४ कि.मी. अंतरावर कुडा हे गाव आहे. एखादे भाड्याचे प्रवासी वाहन अथवा स्वतःचे वाहन घेऊन कुडा येथील लेण्यांना भेट देणे सर्वात सोयीचे ठरते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या मुरुडपर्यंत दररोज जातात, जे कुड्यापासून सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे.\nतृप्ती देसाई यांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश\n'झिंग झिंग झिंगाट' गाण्याने रंगला 'सलाम पुणे'चा महाराष्ट्र दिन सोहळा\nमहाराष्ट्रात गोवंश मांस बंदी कायम\nमुंबई ते दिल्ली प्रवास १२ तासांंत होणार\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अ��ेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/to-be-happy-see-these-5-miraculous-breakthroughs-of-lemon-117070300020_1.html", "date_download": "2020-03-29T22:05:41Z", "digest": "sha1:ZQY3JOEITC7HKCQYKSUNVAJGNMFUIVS7", "length": 9123, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आनंदी राहायण्यासाठी करून बघा लिंबाचे हे 5 चमत्कारीक तोटके | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआनंदी राहायण्यासाठी करून बघा लिंबाचे हे 5 चमत्कारीक तोटके\nवास्तु दोष दूर करतो लिंबू :\nएक लिंबू घेऊन त्याला घरातील चारी कोपर्‍यात 7 वेळा फिरवावे आणि एखाद्या सुनसान जागेवर जाऊन त्याचे चार तुकडे करून चारी दिशेत फेकून द्यावे.\nहुशार लोकं खूश नसतात, जाणून घ्या 5 कारण\nमूड खराब झाल्यावर हे करा\nपरिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळावयाचे काही नियम\nVastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू\nBirtday Special : माधुरी दीक्षितचे हे गाणे ऐकून आज देखील पाय थिरकायला लागतात\nयावर अधिक वाचा :\nश्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या ...\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nश्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव\nश्री रघुबीर भक्त हितकारी नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई सम भक्त और ...\nचैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा\nमराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल ...\nश्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज\nश्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्ता���्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी ...\nनववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या\nसबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-success-story-goat-farming-jagdish-kasleajganidistsindhudurg?page=1&tid=118", "date_download": "2020-03-29T21:10:29Z", "digest": "sha1:CSM7QJS2HN4DMZ52SDHBFMQFTGVVSNQM", "length": 26209, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi success story of goat farming by Jagdish Kasle,Ajgani,Dist.Sindhudurg | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळबागेला दिली शेळीपालनाची जोड\nफळबागेला दिली शेळीपालनाची जोड\nफळबागेला दिली शेळीपालनाची जोड\nमंगळवार, 4 फेब्रुवारी 2020\nअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश अनंत कासले यांनी फळबागेला शेळीपालनाची जोड दिली. दृष्टिदोष असून देखील जगदीश कासले यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर शेळीपालन व्यवसायात चांगला जम बसविला. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने आंबा, काजू बागेचे व्यवस्थापन करून उत्पन्नात वाढ मिळविली आहे.\nअजगणी (ता. म��लवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश अनंत कासले यांनी फळबागेला शेळीपालनाची जोड दिली. दृष्टिदोष असून देखील जगदीश कासले यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर शेळीपालन व्यवसायात चांगला जम बसविला. याचबरोबरीने सेंद्रिय पद्धतीने आंबा, काजू बागेचे व्यवस्थापन करून उत्पन्नात वाढ मिळविली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-मालवण रस्त्यावरील अजगणी हे छोटेसे गाव. या गावशिवारात प्रामुख्याने भात, आंबा, काजू, कोकम, बांबू यांसारख्या विविध पिकांची प्रामुख्याने लागवड आहे. याचबरोबरीने पाण्याच्या उपलब्धतेनुसार भुईमूग, कुळीथ, पालेभाज्यांची लागवड येथील शेतकरी करतात. अशा या अजगणी गावातील जगदीश अनंत कासले हे आंबा, काजू आणि भात शेतीचे व्यवस्थापन पाहतात. जगदीश यांना लहानपणापासून ६० टक्के दृष्टिदोष आहे. परंतु, आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या प्रोत्साहनाने त्यांनी प्रयत्नपूर्वक पदवी तसेच आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शेती प्रगतीमध्ये दृष्टिदोष कधीच अडथळा ठरला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जगदीश यांनी कुटुंबासोबत शेती विकासामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. उपलब्ध क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कासले कुटुंबीयांनी काजू, आंबा, बांबू लागवडीवर भर दिला आहे. केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता जगदीश कासले यांनी पाच वर्षांपूर्वी शेळीपालनाची जोड दिली.\nशेळीपालन व्यवसाय करण्याचे निश्चित झाल्यावर जगदीश कासले यांनी किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दोन दिवस तसेच सांगली येथे अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी महामंडळामध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील किमान पाच वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट देऊन शेळी व्यवस्थापनातील समस्या आणि अनुभव जाणून घेतले. त्यानतंरच २०१५ मध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.\nजगदीश कासले यांनी २०१५ मध्ये शेळीपालनांकरिता दीड लाख खर्च करून ३० बाय ५० फूट आकाराची शेड उभारली. विविध प्रकल्पांना भेट दिल्यामुळे विचारपूर्वक त्यांनी शेडची उभारणी केली.\nशेडमध्ये हवा खेळती राहील, योग्य पद्धतीने स्वच्छता करता येईल अशा पद्धतीने शेडमध्ये शेळ्यांसाठी चार फूट उंचीचे मचाण बांधले.\nगोठ्यामध्ये शेळ्या, बोकड, करडे आणि आजारी शेळ्यांसाठी स्वतंत्र कप्��े केले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन सोपे जाते.\nसुरुवातीला कासले यांनी सांगली येथून ४२ उस्मानाबादी शेळ्या आणि एक बोकड आणला. सांगली येथून आणलेल्या शेळ्यांना कोकणातील हवामानात समरस होण्यास वेळ लागला. पहिल्यांदा शेळ्यांच्या तोंडातून फेस येणे, श्वसनाचा त्रास दिसून आला, परंतु, किर्लोस कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. के. व्ही. देसाई, डॉ. विलास सांवत आणि पंचायत समितीतील डॉ. वेर्लेकर यांच्या मार्गदर्शनामुळे शेळी व्यवस्थापनात बदल केले. त्यांचा चांगला परिणाम दिसून आला.\nएक वर्षानंतर कृषी विज्ञान केंद्रातून जगदीश यांनी कोकण कन्याळ जातीची एक शेळी आणि एक बोकड आणला. सध्या त्यांच्या प्रकल्पात ७० उस्मानाबादी आणि २५ कोकण कन्याळ शेळ्या आहेत.\nआंबा, काजू बागेला लेंडीखताचा वापर\nकासले कुटुंबाची २५० हापूस कलमे, चार हजार काजू कलमे आहेत. या कलमांचे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन ठेवले आहे. या सर्व कलमांना लेंडीखताचा वापर केला जातो. त्यामुळे रासायनिक खतांचा खर्च वाचला आहे. सेंद्रिय व्यवस्थापन पद्धतीमुळे ग्राहकांच्याकडून आंबा, काजूला त्यांना चांगला दर मिळाल्यामुळे उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाली आहे. भाजीपाला पिकासाठीदेखील लेंडीखताचा वापर केला जातो. फळबागेला लेंडी खताचा पुरेसा वापर करून शिल्लक राहिलेल्या खताची विक्री केली जाते. यातून त्यांना दरवर्षी वीस हजार रुपये मिळतात. कासले यांनी फळबागेच्याकडेने बांबू लागवड केली आहे. या लागवडीतून त्यांना दरवर्षी नव्वद हजारांचे उत्पन्न होते.\nशेळ्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना व्यायाम मिळावा यादृष्टीने कासले यांनी अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन केले. शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी दैनंदिन वेळापत्रक तयार केले आहे.\nसकाळी साडेअकरा वाजता शेळ्यांना शेड परिसरातील शेतीमध्ये चरायला सोडले जाते. दुपारी अडीच वाजता पुन्हा शेळ्यांना शेडमध्ये आणले जाते. शेळ्यांना मोकळे चरायला सोडल्यामुळे आहारात चाऱ्या बरोबरीने औषधी वनस्पती येतात, त्यामुळे आरोग्य चांगले राहिले आहे.\nशेडमधील मचाणावर शेळ्या आल्यानंतर काही प्रमाणात हिरवा आणि सुक्का चारा तसेच खाद्य मिश्रण, गव्हाचा कोंडा शिफारशीनुसार दिला जातो.\nशेळ्यांना पिण्यासाठी पुरेसे चांगले पाणी उपलब्ध करून दिले आहे.\nपशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण आणि जंतनिर्मूलन केले जाते. त्यामुळे शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे.\nजागेवर शेळी, बोकडांची विक्री\nचांगले वजन आणि निरोगी जातिवंत शेळ्या आणि बोकडांच्यामुळे जगदीश कासले यांना बाजारपेठ शोधावी लागली नाही. जिल्हा परजिल्ह्यातील शेतकरी त्यांच्याकडे येऊन शेळ्या आणि बोकडांची खरेदी करतात.\nपूर्ण बंदिस्तपालनातील शेळ्यांपेक्षा फिरत्या शेळ्यांना चांगला दर मिळतो. नग आणि किलो अशा दोन्ही पद्धतीने विक्री केली जाते. साधारणपणे बोकडाला प्रतिकिलो ३५० रुपये आणि शेळीला प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळतो. लहान करडांना वाढीनुसार दर आकारला जातो. शेळ्यांच्या व्यवस्थापनातील खर्च वजा जाता दरवर्षी दोन लाखांची उलाढाल होते.\nआत्तापर्यंत कासले यांनी पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायांकरिता सहकार्य केले आहे. नवोदित व्यावसायिकांना व्यवस्थापनाबाबत मोफत मार्गदर्शन करतात. दररोज त्यांच्याकडे किमान दोन युवा शेतकरी शेळीपालनाची माहिती घेण्यासाठी येतात.\nपरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कासले यांनी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने परसबागेत गिरिराजा, वनराजा या सुधारित कोबड्यांच्या जातींचे संगोपन केले आहे. दिवसभर कोंबड्या परस बागेत मोकळ्या सोडलेल्या असतात. त्यामुळे लसीकरणाशिवाय या कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचा फारसा खर्च नाही. प्रति किलोस अडीचशे रुपये असा दर त्यांना जागेवर मिळतो. सध्या त्यांच्याकडे ५० कोंबड्या आहेत.\nजगदीश कासले यांना फळबाग तसेच शेळीपालनामध्ये कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे. त्यांचे वडील अनंत कासले निवृत्त शिक्षक आहेत. त्यांची फळबाग व्यवस्थापनात चांगली मदत होते. जगदीश यांच्या पत्नी शलाका या शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन, शेडची स्वच्छता, शेळ्यांना हिरवा चारा नियोजन अशा कामांची जबाबदारी सांभाळतात.\n- जगदीश कासले, ९४२३०७९०६२\nसिंधुदुर्ग फळबाग शेळीपालन goat farming\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nमेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...\nमत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...\nवयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...\nफळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...\nजनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...\nजाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...\nशेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...\nमेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...\nअसे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...\nव्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...\nआरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...\nबहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...\n..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...\nसंगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...\nमत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...\nथंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...\nमत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...\nसंगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...\nकोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....\nमत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटर��ॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://basanu.org/senate-election-nagpur-university-2017/", "date_download": "2020-03-29T21:38:24Z", "digest": "sha1:5W5EMYEUGYHWKH4UEX54QP2FJL43YHG4", "length": 5137, "nlines": 103, "source_domain": "basanu.org", "title": "Senate Election Nagpur University 2017", "raw_content": "\n2019-20 संपुर्ण कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सभा 9 ऑगस्ट 2019 रोजी सायं. 3 वाजता आयोजित केलेली आहे.\nसत्र २०१९-२० ची कार्यकारिणी गठीत करण्याबाबद नामांकन अर्ज दि. ३१ जुलै २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहेत.\nनागपुर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने सूचना आणि तक्रार निवारणा पेटी लावण्यात आली.\n*डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना* नागपूर विद्यापिठ, नागपूर\nनागपूर विद्यापीठतुन ग्रेजुएट झालेल्याणी आपली सिनेट निवडणूकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करा\nयावेळी आपल्याला विद्यापिठामध्ये आंबेडकरवादी विचारसरणीचे आणि विद्यार्थ्याच्या हिताचे “बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे” उमेदवार सीनेट मेंबर म्हनून निवडून पाठवायचे आहे\nत्यकारिता आपले जास्तीत जास्त मतदार असणे आवश्यक आहे\nम्हणून आपण आपली नोंदणी सिनेट मतदार म्हनून करावी\nनियम व् आवश्यक कागदपत्रे \n1.नागपूर विद्यापीठ मधून ग्रेजुएट ची डिग्री ची ज़ेरॉक्स\n2.आधारकार्ड किवा अड्रेस प्रूफ ची झेराक्स\nअधिक माहिती साठी दिलेल्या वेबसाइट वर भेट देउ शकता\nडिग्री ची झेरॉक्स आणि आधार कार्ड ची झेरॉक्स व मो. नंबर खालील ई-मेल वर पाठवा\nतसेच आपण आपल्या आधार कार्ड ची आणि डिग्री ची फोटो काढून खाली दिलेल्या नंबर वर व्हाट्स अप करू शकता.\nNext Next post: डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम\n2019-20 संपुर्ण कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सभा 9 ऑगस्ट 2019 रोजी सायं. 3 वाजता आयोजित केलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%82", "date_download": "2020-03-29T23:12:33Z", "digest": "sha1:DV5DVWIV4CPYMHATJ6FUT7CYFA2E2BZO", "length": 24314, "nlines": 322, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "अरुण साधू: Latest अरुण साधू News & Updates,अरुण साधू Photos & Images, अरुण साधू Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nस्लग - कव्हरकथामनोज आचार्य...\nस्लग - कव्हरकथ���मनोज आचार्य...\nवाचक चळवळीच्या आठवणींचा कोलाज\nगांगल पती-पत्नीच्या मुलाखतीत उलगडला पटम टा खास प्रतिनिधी, मुंबईबदलते जग हे समजून घेताना ते जपले गेले पाहिजे...\nज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके यांनी अलीकडेच एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने त्यांच्या सहृदयी व्यक्तिमत्त्वाचे घडवलेले हे दर्शन...डॉ. बाळ फोंडके यांच्याशी प्रत्‍यक्ष संपर्क आला तो २००६ साली. १४ जानेवारी २००६ रोजी.\nमराठवाड्याच्या दुष्काळाची हेडलाइन कधी \nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'सद्यस्थितीत देशातील टीव्ही पत्रकारिता आदर्श गमावून धंदेवाईक झाली आहे...\nशेतकरी आत्महत्यांच्या विदारक वास्तवाचा वेध\nसाठोत्तरी काळातील कादंबरीने जीवनचित्रणाच्या अनेक कक्षा धुंडाळल्या. कादंबरी सर्वस्पर्शी जीवनचित्रणाकडे वळली. त्यातून सर्वच प्रांतातील सर्वसामान्य माणसाचे जगणे कादंबरीच्या पटलावर आले.\nगेली ३६ वर्षे 'मॅजेस्टिक प्रकाशन' या आमच्या प्रकाशन संस्थेची सूत्रे सांभाळताना, नव्या-जुन्या लेखकांशी संवाद साधताना लेखक आणि प्रकाशक या नात्याचे अनेक पैलू मी अनुभवले आहेत. कोणत्याही नात्याची पूर्वअट हीच असते, की ते उभयपक्षी असावं लागतं, दोन्हीकडे सारखाच विश्वास, आपुलकी आणि सौहार्द असेल तरच हे नातं घट्ट होतं. मग अगदी काळाचा प्रवाहही या नात्यावर गंज चढवू शकत नाही.\nयवतमाळात दुर्मिळ साहित्याची जपणूक\nआरती गंधे, यवतमाळअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यवतमाळात साहित्याचा जागर येत्या जानेवारीत होत आहे...\nमुंबई परिक्रमा १६ ते २२ डिसेंबरकाय बघाल, काय ऐकालरविवारमराठी साहित्य रसिक मंडळकोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर शाखेच्या सहकार्याने ...\nसिंहासन : पटावरचे प्यादे\n'सिंहासन'हा चित्रपट कोणत्याही एका पात्राचा नाही. दाभाड्यांच्या सुनेचा तर नाहीच नाही; पण 'सिंहासन'चा पुढचा डाव कधी मांडला गेलाच, तर प्याद्याचा वजीर होण्याची संधी फक्त दाभाड्यांच्या या सुनेलाच असेल. 'सिंहासन' भावतो तो या सगळ्या मनाला क्लेशदायक असल्या, तरीही पटणाऱ्या, सत्याच्या कदाचित अधिक जवळ जाऊ बघणाऱ्या घटनांमुळे.\nम टा प्रतिनिधी, ठाणेहिंदी तसेच मराठी भाषेतील शास्त्रीय रागदारीवर आधारित संगीताचा अनुभव रसिकांना घेता आला...\nपत्रकारिता हे प्रचाराचेसाधन नाही : भाटिया\nग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन : व्याख्यान : विषय- जीवनातील ग्रंथांचे स्थान आणि आजचा युवक : वक्ते- प्रा मिलिंद जोशी : अध्यक्ष-प्राचार्य डॉ...\nसमाजाचा, वर्तमानाचा टोकदार वेध घेण्याची विलक्षण क्षमता ज्यांच्या लेखणीत होती त्या साहित्यिक अरुण साधू यांच्या निधनाला येत्या २५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पत्नी अरुणा साधू यांनी त्या निमित्ताने जागवलेल्या त्यांच्या या पत्ररूपी आठवणी...\n‘सिंहासन’साठी घेतले एक रुपया मानधन\n'राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 'सिंहासन' या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, निळू फुले, नाना पाटेकर यांच्यासारखे दिग्गज कलावंत होते. या सर्वांनी ठरवून 'सिंहासन'साठी केवळ एक रुपया मानधन घ्यायचे ठरवले होते. नाटकाच्या तारखा बाजूला ठेवून या सर्वांनी चित्रपटासाठी वेळ दिला होता', अशी आठवण 'सिंहासन'चे दिग्दर्शक व निर्माते डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी येथे सांगितली.\nभवताल : डॉ. राहुल अशोक पाटील\nडॉ राहुल अशोक पाटील---रम्य मराठी कादंबरीकादंबरी हा जगभरातील सर्वांत लोकप्रिय साहित्यप्रकार आहे...\n९२वे साहित्य संमेलन होणार विदर्भात\n. ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार हे निश्चित आहे. यवतमाळ आणि वर्धा या दोन स्थळांपैकी एकावर शिक्कामोर्तब होणार आहे. आयोजनासाठी सहा प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. त्यातून या दोन स्थळांची पाहणी करण्यात आली.\nशाहू चरित्र ग्रंथांच्या दहा हजार प्रती\nसर्वच क्षेत्रांतील अलौकिक कामगिरीने कोल्हापूरचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनचरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी दहा हजार शाहू चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.\nनोट ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा: पवार\nप्रशासनाने काढलेल्या नोट ‘ओव्हररूल’ करण्यात माझा हातखंडा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणा��ना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/horoscope-today-18-february-2020-daily-horoscope/", "date_download": "2020-03-29T21:54:40Z", "digest": "sha1:D7KHJZ2V27RVVY2Z4KJ62KDODTVVV2DO", "length": 20364, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "18 फेब्रुवारी राशिफळ : 'या' सात राशींच्या लोकांवर होणार 'राम'भक्त हनुमानाची 'कृपा' | horoscope today 18 february 2020 daily horoscope | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\n18 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ सात राशींच्या लोकांवर होणार ‘राम’भक्त हनुमानाची ‘कृपा’\n18 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ सात राशींच्या लोकांवर होणार ‘राम’भक्त हनुमानाची ‘कृपा’\nपोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : आजचा दिवस अनेक बाबतीत खास असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि तुमच्यातील प्रेम तसेच आकर्षणसुद्धा वाढेल. एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. तुमचे विरोधक तुमच्या समोर येण्याची हिम्मत करणार नाहीत. नोकरीत तुमचे परिश्रमच तुम्हाला यश देऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत जागृत रहा आणि स्पर्धा परीक्षेत जबरदस्त यश मिळण्याची शक्यता आहे.\nआजच्या दिवशी मानसिक तणाव रोखणे तुमच्यासाठी योग्य ठरेल. अन्यथा स्थिती बिघडू शकते. खर्च वाढलेले राहतील आणि शारीरीकदृष्ट्याही थोडी कमजोरी जाणवेल. वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याचा योग आहे, ज्यामुळे फायदा होऊ शकतो. कायक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच बदलीचे योग आहेत.\nआजचा दिवस आरोग्याच्या बाबतीत खुपच कमजोर आहे, यासाठी काळजी घ्या आणि आजारांपासून बचाव करा. धनहानी होण्याची शक्यता आहे. पैशांची गुंतवणूक करू नका. जुगारात पैसे कमावल्याने मन दुखी होऊ शकते. कार्यक्षेत्रात चढ-उताराची स्थिती राहिल. वैवाहिक जीवनात थोडे सुख मिळेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य आहे.\nआजचा दिवस संमिश्र अनुभव घेऊन आला आहे. व्यापारासाठी केलेल काम यश देईल. वैवाहिक जीवनात आश्च��्यकारकरित्या प्रेम आणि आकर्षण वाढेल. जोडीदार रोमँटीक मूडमध्ये राहील. उत्पन्न वाढेल. परंतु, कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात अशांतता राहिल्याने तुमचे मन तेवढे प्रसन्न असणार नाही. विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.\nआज तुम्ही कोणत्यातरी कारणासाठी कुटुंबापासून दूर जाऊ शकता, ज्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार नाही. प्रेमसंबंधात यश मिळेल आणि तुम्ही प्रेमाने तुमच्या प्रिय व्यक्तीला खुश कराल. उत्पन्नात वाढ होईल आणि नवनवीन कल्पना घेऊन पुढे जाल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहू शकतो आणि नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करू शकता.\nआजच्या दिवशी मातेच्याप्रती प्रेम व्यक्त कराल. कुटुंबात सुख आणि शांती मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल आणि जोडीदार एखाद्या गोष्टीवरून रागात राहिल. कार्यक्षेत्रात जबरदस्त यश मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. घरगुती खर्च वाढतील आणि प्रत्येक कामात घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.\nआजच्या दिवशी मानसिक तणाव वाढलेला राहिल, परंतु कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. तुम्ही जोखीम घेणे पसंत कराल आणि यामुळे फायदा होऊ शकतो. छोट्या बहिण व भावांशी चांगले संबंध होतील आणि त्यांच्यासोबत वेळ घालवाल. मित्रांची भेट घेण्याची संधी आज मिळेल. तुमची संवाद क्षमता वाढेल, ज्यामुळे यश मिळेल.\nआजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. कुटुंबासाठी उपलब्ध रहाल. वैवाहिक जीवनातील तणावापासून मुक्ती मिळेल. कामात यश मिळेल. संततीला सुख मिळेल, ज्यामुळे तुम्ही सुद्धा समाधानी रहाल. एखाद्या प्रकारचा धनलाभ झाल्याने आवक वाढेल. शिक्षणात चांगले परिणाम दिसून येतील.\nआजचा दिवस खुप महत्वपूर्ण राहिल. कार्यक्षेत्र तुमचे लक्ष वेधून घेईल तर दुसरीकडे कुटुंबालाही तुमची आवश्यकता वाटेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वादाची शक्यता आहे. जेवणाकडे योग्य लक्ष न दिल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. वैवाहिक जीवनात थोडा राग राहिल. जोडीदारही रागातच राहिल्याने वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकुल आहे. आजचा दिवस चांगला करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून सर्व प्रयत्न कराल.\nआजचा दिवस खुप चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि तुमचे नाते अधिक आनंदी होईल. प्रेमसंबंधात जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवनात संततीकडून समाधान मिळेल आणि संततीबाबत प्रेम व्यक्त कराल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारात आजचा दिवस फायद्याचा आहे. आरोग्य चांगले राहिल. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे करू शकाल.\nकार्यक्षेत्रात आज जास्त डोकं लावण्याची गरज पडणार आहे. कारण काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून वेळेची मागणी होऊ शकते. कारण कौटुंबिक अडचणी असणार आहेत, त्या तुम्हाला सोडवाव्या लागतील, त्यांची मागणी पूर्ण करावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तणावात रहाल. आजच्या दिवशी डोकं शांत ठेवून पुढील वाटचाल करा. तरच परिस्थितीवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. प्रवासासाठी दिवस फार चांगला नाही.\nप्रवासाचा योग आहे आणि तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करू शकता. जवळच्या लोकांनाही सोबत घ्याल, यामुळे नवी उर्जा आणि जीवनात पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल आणि प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात काही समस्या असू शकतात. जोडीदार आणि तुमच्या कुटुंबाच्या काही गोष्टी समोर येऊ शकतात. ज्यामुळे थोडे दुख होऊ शकते. कार्यक्षेत्रात आज स्थिती ठिक राहिल. कामानिमित्त तुम्हाला बाहेर पाठवले जाऊ शकते. कुटुंबात प्रेमाचे आणि आनंदाचे वातावरण राहिल.\n‘लिंग’ बदलून ‘ललित साळवे’नं सुरु केली नवी इनिंग, थाटात केले लग्न\n18 फेब्रुवारी राशिफळ : मेष\nअंक ज्योतिष 21 मार्च : ‘हा’ मुलांक असेल तर आज ‘बॉस’ आणि…\n21 मार्च राशीफळ : आज ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींनी राहावे…\nअंक ज्योतिष 20 मार्च : ‘हे’ 3 मुलांक असणार्‍यांना बढतीचे…\n20 मार्च राशीफळ : आज होतोय शिवयोग, ‘या’ 6 राशींची कामे नक्की होणार, जाणून…\nअंक ज्योतिष 19 मार्च : ‘हा’ मुलांक असणार्‍यांनी घ्यावी आरोग्याची…\n19 मार्च राशीफळ : ‘या’ 3 राशीच्या लोकांना आज होणार ‘धनलाभ’,…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nटाटा ग्रुपनं ‘कोरोना’शी लढण्यासाठी दान केले 1500…\nमुंबई-ठाण्यात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना तात्काळ सेवा…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nप���ण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आणखी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्त असतानाही पत्रकार परिषदेत…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या संकटादरम्यान मोदी सरकारची आणखी…\nअभिनेत्री फराह कादरची ‘किल्लर’ फिगर पाहून पडेल मलायका आणि…\nCoronavirus Lockdown : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आता फक्त…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि अमृता अरोरानं केली अशी पार्टी\nCoronaviurs Lockdown : रायगड जिल्हयातील 500 आदिवासी मजूर कर्नाटकात अडकले\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं गॅस सिलेंडरसाठी ‘धावपळ’ नको, देशात पुरेसा साठा उपलब्ध : IOC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BOCHAKA/1125.aspx", "date_download": "2020-03-29T22:01:37Z", "digest": "sha1:JDWLHUOH3PZCJACLWPSU6SIUK6KDK7CL", "length": 66099, "nlines": 199, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "BOCHAKA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n`बोचकं` ही आत्मकथनात्मक कादंबरी समाजातल्या अनेक पदरांचं दर्शन घडवते. नारायणचं लग्न (१९६८) ते आईचा मृत्यू (२००२) या कालावधीतील ही कथा निव्वळ नारायणची नाही. गिरगावातील फूटपाथवर भाजी विकत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणा-या व मुलांना वाढवणा-या नारायणची आई सावित्राबाई; नारायणची पत्नी उर्मिला, नारायणचे अन्य नातेवाईक, नारायणला त्याच्या समाजोपयोगी कार्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारे कार्यकर्ते; नारायणला अनेक बरेवाईट अनुभव मिळवून देणारे अन्य अशा सर्वांची ही गोष्ट आहे. ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख हे त्याहूनही मोठं आहे’ हे प्रांजळपणे मांडलेले विचार वाचकाला अंतर्मुख करतात. `गटुळं` ही रवींद्र बागडे यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी नारायणच्या जन्मापासून लग्नापर्यंतच्या जीवनप्रवासाचं वर्णन करते.\nवास्तववादी कादंबरी... १९५५ ते १९६८ सालातील घटना गटुळ कादंबरीत व्यक्त केलेल्या आहेत. त्याला वाचकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्यामुळे या वर्षात ‘बोचकं’चं आत्मकथात्मक कादंबरीचं आगमन झालेलं आहे आणि यातील घटना १९६८ सालानंतरच्या आहेत रवींद्र बागडे यांनी वास्तवादी जीवन मांडलेलं आहे. मुंबई बाजारात मटका पूर्वीपासून जुगार कसा खेळला जातो. शिवाय कांतीलाल या चर्मकार मित्राला बॅले शू बनविण्याची संकल्पना देऊन कसं प्रोत्साहन देतो हे चांगले प्रासंगिक उदाहरण सुरुवातीस सांगितले आहे. नारायणच्या मुलीचा जन्म १९६९ साली झाला तेव्हा बायकोच्या बाळंतपणाचे पैसे हॉस्पिटलमध्ये देण्याकरीताही नव्हते. शिवाय बाळंतिणीला सांभाळणारंही कुणी नव्हतं. ‘यह छोटा टॉवेल कितने का है’ ‘दो रुपये का.’ ‘एक रुपये मे नही मिलेगा क्या’ ‘दो रुपये का.’ ‘एक रुपये मे नही मिलेगा क्या’ ‘लो लो.’फेरीवाल्याने तान्हुल्यालाल पाहिले होते. नारायणने एक रुपयाचा टॉवेल घेतला. या चट्टेरीपट्टेरी टॉवेलात चिमुकलीला लपेटलं. दोघंही रस्त्याने चालू लागले. बाळ-बाळंतिणीला घेऊन जाण्याकरिता रिक्षा-टॅक्सीला पैसेसुद्धा नव्हते. ही घटना नारायणाच्या दारिद्र्याची आहेत. परंतु सामाजिक कार्याची जाण असलेल्या नारायणला शेजारापाजाऱ्यांनी कसं कसे सहकार्य केले याचे चित्रण छान रेखाटले आहे. अंधेरीच्या झोपडीत राहताना नारायणला जी मुलं झाली त्यांची नावे नामकरण विधी न करता कशी ठेवली याचे सुंदर उदाहरण प्रकट केले आहे. त्याचं दारिद्र्याचं जीवन व गुदरलेली एक एक संकटं त्याला तोंड देत देत नारायण जीवनाची कालक्रमणा कशी करत राहिला अशा समयसूचकतेचं भान लक्षात ठेवण्यासारखे आहे. कौटुंबिक प्रश्न सोडवता सोडवता कुटुंबातील कलह विशेषत: आईबरोबरचं वागणं याचं स्पष्ट चित्रण चांगलेच रेखाटले असून सावित्रीबाई बागडे या स्त्रीने म्हणजे त्यांच्या आईने किती खस्ता खाल्ल्या, ती फुटपायरीवर लहान कच्चाबच्च्यांना ठेवून, उन्हातान्हात सांभाळून, मुलांच्या अंगावर वस्त्रं नसायची, लहानाचं मोठे करता करतात. ती वयात आलेली मुलं, त्याचं लग्न एवं तिने एकट्याच्या हिमतीने रस्त्यावर राहून कसं केलं हे विविध घटनांद्वारे ‘बोचकं’त मांडलेलं आहे. नवरा तर दारूडा होता. हा दारूडा नवरा तिला वारंवार त्रास द्यायचा. तरी ती भाजी विक्रीतले पैसे साठवून झोपडं विकत घ्यायची, तिथं राहायची, संसार कशी करायची हे आदर्श उदाहरण कादंबरीत रेखाटलेलं आहे. सावित्रीबार्इंची जी व्यक्तिरेखा दर्शवली आहे ती खरोखर वाचकांना विचार करायला लावणारी आहे. कारण दु:ख दारिद्र्यात, फूटपाथवर राहून चर्मकार स्त्रीने सात मुलांना कसे सांभाळले व तिचाच एक मुलगा नारायण कसा कार्यकर्ता व प्रसिद्ध लेखक झाला याचे जिवंत चित्रण आढळत आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख त्याहूनही मोठं आहे’ म्हणजे माझ्याकडून दुसऱ्याची काही सेवा होणार आहे का ही सद्भावना लेखकाने प्रकट केलेली आहे. हे सांगत असताना नारायणने आईच्या मृत्यूनंतर या बोचक्याची गाठ बांधलेली आहे. बोचक्यात आईचं कारुण्यरुदन व्यक्त केलेले असून ‘मदत इंडिया’तली आई, शामची आई, चार्ली चॅप्लीनची आई... तशीदेखील अस्पृश्य असलेली, दारिद्र्यतली आई, फुटपाथवर जगणारी, सात कच्च्याबच्च्यांना रस्त्यावर चिमणचारा घालणारी आई, दारूड्या नवऱ्याला कंटाळलेली, परंतु तराजूच्या एका काट्यात बोचकं असलेली तर दुसऱ्या बाजूला धैर्याचं वजन ठेवलेली आहे.’’ अशा प्रकारचं कारुण्यरुदन रवींद्र बागडे यांनी ३ जानेवारी रोजी गिरगावच्या बनाम हॉल लेनमधील, द्वारकादास मॅन्शनमधील भाजी मार्केटात मांडले. या पुस्तकाचे विमोचन जनाबाई प्रवीण बागडे या धाकट्या सुनेने, भाजीवालीने केले. याचे चित्रण ई टीव्हीने त्याच रात्री प्रसारित केले. मराठी साहित्य विश्वातील ‘बोचकं’ प्रकाशनचा अभिनव प्रयोग होता. -दत्तात्रय टोणपे ...Read more\nफुटपाथवरच्या कुटुंबाची व्यथा आणि कथा... मुंबईतली लाखो कुटुंबे अत्यंत घाणेरड्या झोपडपट्ट्यात राहतात. त्यातल्या हजारो गरीब कुटुंबांना अशी झोपडीही मिळत नाही. पोटाची खळगी भरायसाठी या महानगरीचा आश्रय घेतलेली अशी कुटुंबे या शहरातल्या रस्त्यावर, फुटपायरीवर संसार मांडतात. त्यांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाहीत. भर पावसात रात्र न् रात्र आपल्या कच्च्या बच्च्यांसह भिजत चिंबत काढावी लागते. रोजचे काम न मिळाल्यास उपासमारही सोसावी लागते. कुठेही स्थिरता नाही, डोक्यावर छप्पर नाही, आणि राहायचे ठिकाण नक्की नाही, अशा अक्षरश: निर्वासित असलेल्या एका चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या रवींद्र बागडे यांनी फुटपायरीवर संसार करणाऱ्या मुंबईतल्या गरीब कुटुंबाची व्यथा आणि कथा अत्यंत भेदकपणे ‘बोचकं’ या आत्मकथापर कादंबरीत यथार्थपणे सांगितली आहे. ‘बोचकं’ या कादंबरीचा नायक नारायण म्हणजे स्वत:च बागडेच आहेत. त्यांनी कादंबरीसाठी हे नाव घेतले आहे. फुटपायरीवर राहणारी सावित्रीबाई आपल्या सात मुलांचा काबडकष्ट करून सांभाळ करते. त्यांचे संगोपन करते, नवरा दारुडा, तो तिला मारहाणही करतो. पण आपल्या मुलांकडे पाहत ती जिद्दीने दिवस ढकलते. ही अत्यंत गरीब माता अत्यंत स्वाभिमानी होती. ती आपल्या नातेवाईकांकडे कधीही आश्रयाला गेली नाही. गरिबीला ती कंटाळली नाही. भाजी विक्रीचा व्यवसाय करत तिने आपल्या सातही मुलांना वाढवले, शिकवले आणि त्यांचे संसार मार्गाला लावले. आपल्या मुलांच्या लग्नासाठी या जिद्दी माऊलीने स्वत:च खर्च केला. नंतरच्या काळात तिने एक झोपडी विकत घेतली. पण आपल्या मुलाला संसार थाटता यावा, यासाठी ती वीस हजार रुपयांना विकून ते पैसे मुलाला देण्याचे दातृत्वही तिच्याकडे होते. पुन्हा ती फुटपायरीवर आली. तिच्या मोठ्या मुलाने भाड्याची खोली घेतली. नंतर फ्लॅट घेतला, पण ही स्वाभिमानी आई आपल्या मुलाकडे शेवटपर्यंत राहायला गेली नाही. नवरा मरण पावल्यावर थकली तरीही भायखळ्याला भाजी विक्रीचा व्यवसाय करीत राहिली. आपला भार तिने मुलावर टाकला नाही. शेवटी ती मरण पावली आणि मुलांचे मायेचे छत्रही नाहीसे झाले. या सावित्रीबाईचा सारा संसार एका बोचक्यात होता. तिचे बोचके तिच्याबरोबर गेले. चांगले संस्कार तिने घडवल्यामुळे मुलेही शिकली. आईने आपल्यासाठी काढलेल्या खस्ता विसरली नाहीत. ती सुखी झाली, पण त्यांचा संसार बोचक्यात राहिला नाही. त्यांना हक्काचे छप्पर मिळाले. सावित्रीबाईचा बोचक्याचा संसार मुलांच्या वाट्याला आला नाही. लेखकाने बोचके हे शीर्षक आपल्या कादंबरीला दिले, ते अत्यंत यथार्थ आहे. आपण फुटपायरीवर वाढलो. फुटपायरीवरच शिकलो, पण आपल्या पेक्षाही जास्ती दु:खी कुटुंबे आहेत, याचे भान लेखकाला आहे. माझं दु:ख हे जगाचं आहे, पण जगाचं दु:ख त्यापेक्षाही मोठं आहे. असं तो म्हणतो. एका साध्या सरळ गरीब माणसाची ही जीवनकहाणी मानवी जीवनातल्या दु:खानी व्यापली आहे. आपल्या भावंडांचा संसार सुखाचा व्हावा, त्याला चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी तो प्रयत्न करतो. एक भाऊ दारुच्या व्यसनाधीन होतो आणि बेवारशासारखा रस्त्यावरच मरून पडतो. मुलगा आकाश शिकतो, प्रेम विवाह करतो, पण अकाली आत्महत्या करतो. मुलगी नीलकमल बी. डी. एस. होते. ती दातांचा दवाखाना मुंबईत सुरु करते. लेखकाला त्याच्या पहिली साहित्यकृतीसाठी अनेक पुरस्कार मिळतात. राष्ट्रपतींचे आमंत्रण येते. अनेक समारंभाला तो उपस्थित राहतो. लौकिक अर्थाने त्याला सुख मिळते, पण पुत्र निधनाची दु:खाची झालरही त्या सुखाला आहे. पत्नीच्या पहिल्या बाळंतपणाठी नारायणकडे पन्नास रुपयेही नसतात. तो ही ते सरकारी कार्यालयातल्या आपल्या महिला सहकाऱ्याकडून उसने घेतो. मुलगा गेल्यावर विम्याचे आलेले दीड लाख रुपये त्याला व्यक्तिगत सुखासाठी नकोसे वाटतात. हे दु:ख विसरण्यासाठी तो या पैशाचा वापर जेजुरी येथे आकाशच्या नावे स्मृतिकेंद्र सुरु करायसाठी करतो. धारावीच्या झोपडपट्टीत तेथील लोकांना संघटित करून सुधारणाही घडवून आणतो. नारायणचे मन हळवे आणि संवेदनशील आहे. त्यामुळेच दु:खाचा तो बाऊ करीत नाहीत्र. आपल्यापेक्षाही दु:खी लोक आहेत, याची जाणीव त्याला सदैव आहे. आपली आई गेल्यावर तो म्हणतो, ‘जिने आयुष्यात नुसतेच काबाडकष्ट केले. नवऱ्याचा जाच सहन केला, मुलांचा संसार थाटून दिला. त्यांना मुलंबाळं झाली, त्यांचा संसार तोंड भरून पाहिला, दारिद्र्याची तमा तिने कधीच बाळगली नाही. अगदी मर्दासारखे तिने कष्ट केले. हाल सोसले, नातवंडं परतुंडाची तोंड तिने पाहिली. मुलांना चांगली वर्तणूक शिकवली. त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं. लोभ, मोह माया, मत्सर, द्वेष या पंच दोषांना स्वीकारून तिने या पंचमहाभूतात राहायला शिकवले. भाजीचं गठुळं विक्रीसाठी डोक्यावर घेवून वणवण फिरणारी आणि संसाराच्या ओझ्याच्या बोचक्यानं बदलेली भारतीय बहिष्कृत श्रमिकांची ही इंडियन मदर संसारातून मुक्त झाली होती. नारायणच्या दु:खाच्या काळात त्याला मदत करणाऱ्यांची त्याला सदैव जाणीव आहे. जगात थोरांची संख्या कमी असली तरी त्या परोपकारी सदाचारी लोकांच्यामुळं सहाशे कोटीचं हे जग चाललं आहे, असं लेखक जाणीवपूर्वक म्हणतो. बोचकंही बागडे यांची आत्ममथात्मक कादंबरी उपेक्षित आणि निराधार कुटुंबांच्या होरपळीचे, ससेहोलपटीचे यथार्थ दर्शन घडवते. कादंबरीची भाषा कुठेही आर्वाच्य झालेली नाही. सत्य कथन करताना आपल्याला सहानुभूती मिळावी, असाही हेतू लेखकाने ठेवलेला नाही. आपले दु:ख उगाळून त्याला मोठेपणाही मिळवायचा नाही, तळागाळातल्या समाजाचे दु:ख त्यांनी या काद��बरीद्वारे वाचकांसमोर मांडले आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more\nमराठीत अलीकडे ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ असा कादंबरी लेखन प्रकार अस्तित्वात येऊ लागला आहे. आनंद यादव यांनी हा शब्दप्रयोग केला असून त्यांच्या ‘झोंबी’ला अखेरीला या प्रकारचे विश्लेषण करणारी विस्तृत प्रस्तावना त्यांनी जोडली आहे. त्यापूर्वी लेखक आपल्या वैय्तिक जीवनातील अनुभवांची मांडणी कादंबरीलेखनात करीत असत पण हे लेखन ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ आहे असा दावा मात्र करीत नसत. श्री. रवींद्र बागडे यांनी ‘गटुळं’ही ‘आत्मकथात्मक कादंबरी लिहिली; वाचकांना ती आवडली. म्हणून तिचा पुढील भागाचे चित्रण त्यांनी ‘बोचकं’ या त्याच प्रकारच्या कादंबरीत केले आहे. ‘आत्मकथे’चं कादंबरीत रूपांतर करण्यामुळे काही नावे बदलेली आहेत. काही तशीच मूळ नावे ठेवलेली आहेत. सर्व घटना सत्य स्वरूपातील असून त्यामध्ये कुणाचाही अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही. दीनदलित समाजातील कौटुंबिक अवस्था व त्यातून निर्माण होणाऱ्या घरगुती समस्या आणि समस्येच निराकरण करणारा सावित्रीबाईचा थोरला मुलगा नारायण व त्याला असणारी समाजकार्याची आवडत यात हे कथानक गुंफलेलं आहे’ असे ‘गटुळं’ नंतरच्या ‘बोचक’ या कादंबरीसंबंधी प्रस्तावनेत श्री. रवींद्र बागडे यांनी लिहिले आहे. साधारणपणे नायक नारायण याचा ऊर्मिलेशी विवाह होतो इथपासून त्याची सावित्रीबाई वार्ध्यक्याने अर्धांगवात होऊन शेवटी मरण पावते. इथपर्यंतच्या घटनाचं चित्रण त्यात आढळते. म्हणजे १९६८ ते २००२ या कालंखंडातील घटना कादंबरीत येतात. सात मुलं आणि दारूड्या नवरा नवरा यांचा संसार भाजी विकून सावित्रीबाई करते आणि त्यात तिला तिचा थोरला मुलगा नारायण आणि त्याची पत्नी ऊर्मिला साथ करतात. या कुटुंबाचे आणि नारायण व त्याचा एक भाऊ नामदेव सोडल्यास इतरांचे राहणे तसे झोपडपट्टीतील आहे. गिरगाव, अंधेरी (गुंदवली), बोरीवली, धारावी इथल्या झोपडपट्टी जीवनाचे गेल्या ३५-४० वर्षांतील घटनांचे व आणीबाणीकाळातील स्थित्यंतराचे व त्यातही नारायणने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चित्रण लेखकाने केले आहे. नारायण आयकर खात्यात नोकरीला, पत्नी उर्मिला प्रथम ठाणे जिल्ह्यातील उचाट गावी, नंतर डोंबविलीजवळच्या देसाई गावी शिक्षिका; पुढे माधुरीबेन शहा यांच्या कृपेने मुंबई नगरपालिकेच्या शाळ���त शिक्षिका म्हणून नोकरी करून नारायणला संसारात मदत करते. नारायण ऊर्मिलेच्या संसारकहाणीला भिन्न भिन्न पदर आहेत. नारायणने आईवडील न भांवडे यांच्यासाठी काही ना काही करत राहणे, ज्येष्ठ मुलगा – कर्ता पुरुष म्हणून भावंडांवरील प्रेमापोटी सुखदु:खात सहभागी होणे, नव्हे प्रतिकूल काळातही त्यांना साथ करणे हे महत्त्वाचे ठरते. ऊर्मिलेचीही त्याला संमती असायची. त्यामुळे भावंडाचे आजार, व्यसने, लग्न आणि काहीचे झालेले मृत्यू या सर्व प्रसंगी नारायण-उर्मिलेची धडपड लक्षात येते. नामदेव-निमा-अश्विनी, लक्ष्मण-सुषमा, बाळू-शांता, काळू-निम्मी असे हे विवाह होताना नारायणला जबाबदारी घ्यावी लागली. यात आप्तांचे मृत्यूही चितारण्यात आले आहेत. वडिलांचा मृत्यू, ऊर्मिलेच्या आईचा मृत्यू, असे मृत्यू आणि त्यामुळे लेखनाला कारुण्याची झालर प्राप्त झालेली. त्यातही हातातोंडाशी आलेला मुलगा एल.आय.सीत नोकरीला लागलेला आकाश आपल्या पसंतीने लग्न करतो. पुढे घटस्फोट होतो आणि आकाश झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करतो. पण हे दु:खही नारायणने पचविले. आपल्या वाचनाने त्याना जी समज आली त्यातून उर्मिलेलाही त्याने सावरले. त्यावर कडी म्हणजे त्यांनी आकाशच्या पॉलिसीतून जेजुरीला ‘स्मृतिमंदिरे’ बांधले. नारायणच्या आयुष्यातही साळवीसाहेब, उमेश ढग्या, अण्णा, विनायक परब, खाडिलकरबाई, तोडणकरबाई, मालन यांच्यासारखे सहाय्यकर व सुहृद आले. किंबहुना नारायण आणि ऊर्मिला यांचे सुखद सहजीवन हा या लेखनाचा आल्हाददायक भाग आहे. उचाट गावी राहत असताना ऊर्मिला आगीने भाजणे, शिक्षिका म्हणून काम करीत असताना प्रवासात तावडे मास्तरांनी ठेवण्यासाठी दिलेली वस्तू दारूची बाटली निघणे, प्रवासात एका काँग्रेस कार्यकर्त्यांचा खून होताना पाहण्याची वेळ येणे या अनपेक्षित घटला घडताना दिसतात. पुढे ऊर्मिलाचे ऑपरेशन आणि आजारपण आणि त्यात उमेश ढग्याने केलेली साथ मोलाची ठरलेली. लहानपणी ज्या भोसलेमास्तरांनी तिला सांभाळले त्यांच्या मृत्यूने ती व्यथित होणे स्वाभाविक वाटते. नारायणने तिला आपल्याबरोबर वैष्णदेवीला नेणे, गंमत म्हणून तिला एकदा ऑरेंजमधून होडका प्यायला लावणे यातून त्यांच्यातील परस्पर प्रेम दिसून येते. नाही म्हटले तरी नारायणच्या आयुष्यात २/३ दिवस येऊन गेलेली बसंती प्रकरण व त्यात त्याचे वागणे – पत्नी��ा धाक व तिच्यावरील प्रेम – दोन्ही दाखवणारे आहे. ऊर्मिलेच्या नोकरीमुळे आणि नारायणच्या लुद्रीक मित्राच्या ओळखीने त्यांना बोरिवलीत प्रशस्त फ्लॅट मिळतो आणि ती दोघं आपल्या आकाश आणि नीलकमल या मुलांना शिकवतात. नीलकमल तर बीडीएस होते व स्वत:च निवडलेल्या मुलाशी लग्न करून सुखाने संसार करते. अशा प्रतिकूल परिस्थितीत ऊर्मिलेच्या साहाय्याने नारायणचे आयुष्य व्यतीत होते असताना त्याच्यात समाजकार्याची ऊर्मी जागी होते नि धारावी, गोंदवली व बोरिवली येथील झोपडपट्ट्यांमधून तो स्वच्छता मोहिमांचे कार्यक्रम राबवतो, त्याकरिता अधिकारी, मंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहितो व त्याचा परिणाम म्हणून नारायणचा ‘नारायणराव’ होतो. ‘नवाकाळ’चे नीळकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत तो जाऊन पोहोचतो. राजकारण त्याला खुणावतं, पण तो स्वत:ची आवड ओळखून त्याला नकार देतो. दलितमित्र शंकरराव अडसूळ यांचा त्याना मिळालेला सहवास त्याला मोलाचा वाटतो. उलट नामदेवने घेतलेल्या फ्लॅटमध्ये तो राहायला गेल्यावर ‘तू भावाची जागा बळकावायला आलास का’ असे आप्त विचारतात तेव्हा ऊर्मिलाने आपली खोली सोडून जाऊ नये म्हणून दिलेला सल्ला आपण नाकारला याचे त्याला दु:ख होते. कांतीलाल पवार या मित्राला त्याने केलेली मदत, राजेश खन्नाचे चरित्रलेखन करण्याचा केलेला विचार व त्याचा कटू अनुभव आल्यावर तो तसाच सोडून देणे हे जसे त्याने मोकळेपणाने लिहिले आहे तसेच नामांतर चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सुरू केलेली चळवळ जवळून पाहूनही त्यासंबंधी इथे फारसे लेखन नाही. राजीव गांधी, फक्रुद्दिन अली अहमद यांना त्याने पाठवलेली पत्रं व त्यांची त्याला आलेली उत्तर, हिंदी निबंध स्पर्धेत त्याला मिळालेलं पारितोषिक, गुजराथचा भूकंप आणि त्यावर त्यानं लिहिलेलं ‘विश्वकाव्य’, ‘नवाकाळ’मधलं त्याचं लेखन असे लेखनासंबंधीचे उल्लेख आढळतात आणि आईच्या मृत्यूपूर्वी त्याच्या भावंडांनी त्यांनी लिहिलेली ‘गटुळं’ ही कादंबरी तिला दाखवत ‘दादानं ही लिहिलीय’ असे सांगण्याचा केलेला प्रयत्न यातून त्याच्या लेखनाचे उल्लेख येतात. प्रारंभीचे पारश्याच्या हॉटेलमधलं मित्रमंडळ, दोन गटातील मारामारी, बाळूनं भय्याला पोटात सुऱ्याने भोसकणं, मित्राबरोबर दारू पिणं हॉटेलात खाणं, ब्लू फिल्म पाहणं याचे उल्ले��� त्याच्या व्यक्तिमत्त्वातील पारदर्शकपणा दाखवणारे आहेत. गायकवाड नावाच्या एका कुटुंबाने अन्नासाठी व अस्तित्वासाठी खिश्चन झाल्याची घटना नोंदवण्यात आली आहे. नारायण-ऊर्मिला-आकाश-नीलकमल हे पहिलं, नारायणचे आईवडिल, भावंडं, नातेवाईक हे दुसरं, कार्यकर्ता म्हणून नारायणचे स्नेहीसोबती व इतर हे तिसरं, तर नीळकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे, लताबाई मंगेशकर यांचया काही काळ संपर्कात येणं हे चौथं अशा वेगवेगळ्या परिघावरील नारायण-ऊर्मिलाचं सहजीवन चित्रण हा ‘बोचक’चा लक्षणीय विशेष आहे. मुंबईतील झोपडपट्टी, झोपडपट्टीवासीयांचे जीवन, त्यांचे जगण्याचे प्रश्न, त्यांची सुखं नि दु:ख यांचं ‘बोचकं’ मध्ये साक्षात दर्शन आढळते. ...Read more\nअखंड संघर्षाच्या अनुभवाचं ‘बोचकं’... रवींद्र बागडे यांची ‘बोचक’ ही दुसरी आत्मचत्रिात्मक कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ‘गुटलं’ ही प्रस्तुत लेखकाची पहिली आत्मचरित्रात्मक कादंबरी. एका स्त्रीने गिरगावातील फूटपायारीवर एका बाकड्यावर भाीविक्रीचा धंदा करीत आपल्या मुलांना कसे घडविले याची कथा या कादंबरीत होती. ‘बोचकं’ हा ‘गटुलं’चा पुढचा भाग. या स्त्रीच्या - सावित्राबार्इंच्या मोठ्या मुलाच्या नारायणाच्या लग्नापासून ते सावित्राबार्इंच्या मृत्यूदरम्यानचा कालखंड या कादंबरीत आहे. मुलांना भाजीविक्रीच्या बाकड्यावर, फूटपायरीवर जागा नाही म्हणून शाळेत पाठवायचं इतकी बिकट परिस्थिती असलेलं कुटुंब. भारतातील आर्थिक व्यवहाराचं केंद्र म्हणून ज्या मुंबईचा उदोउदो होतो, त्या मुंबईतील अत्यंत मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या गिरगावमध्ये एक अख्खं कुटुंब या पद्धतीने फूटपायरीवर राहून जगलं ही आश्चर्यकारक व विदारक वस्तुस्थिती पण या पद्धतीने संघर्ष करून शिक्षण घेतल्यावर सरकारी नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर सुखवस्तू जीवन न जगता वेगवेगळ्या उपनगरातील तळागाळातील दीनदलित लोकांसाठी आणि झोपडपट्ट्यांच्या सुधारासाठी नारायणने म्हणजे कादंबरीच्या नायकाने काम केले. धारावी येथील उत्कर्षनगर वस्तीसाठी रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतागृहे इ. अत्यावश्यक नागरी सुविधा मिळविण्यासाठी नारायणने उभी केलेली संघटनाशक्ती व केलेला अविरत संघर्ष यामुळे ही वस्ती अक्षरश: दलदलीतून वर आली. याचप्रमाणे अंधेरी येथील गुंदवली गावठाण येथील नाल्य���त पडून अपमृत्यू झालेल्या एका सहा वर्षांच्या बालिकेच्या जागी नारायणला जणू स्वत:ची तेवढ्याच वयाची मुलगी दिसते आणि मग या गावठाणाची प्रगती सुरू होते सुधारणेकडे पण या पद्धतीने संघर्ष करून शिक्षण घेतल्यावर सरकारी नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर सुखवस्तू जीवन न जगता वेगवेगळ्या उपनगरातील तळागाळातील दीनदलित लोकांसाठी आणि झोपडपट्ट्यांच्या सुधारासाठी नारायणने म्हणजे कादंबरीच्या नायकाने काम केले. धारावी येथील उत्कर्षनगर वस्तीसाठी रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतागृहे इ. अत्यावश्यक नागरी सुविधा मिळविण्यासाठी नारायणने उभी केलेली संघटनाशक्ती व केलेला अविरत संघर्ष यामुळे ही वस्ती अक्षरश: दलदलीतून वर आली. याचप्रमाणे अंधेरी येथील गुंदवली गावठाण येथील नाल्यात पडून अपमृत्यू झालेल्या एका सहा वर्षांच्या बालिकेच्या जागी नारायणला जणू स्वत:ची तेवढ्याच वयाची मुलगी दिसते आणि मग या गावठाणाची प्रगती सुरू होते सुधारणेकडे अशा रितीने मुंबईतल्या उपनगरात विविध ठिकाणी निरपेक्षपणे कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडून न घेता, केवळ सामाजिक बांधिलकीच्याच जाणिवेने नारायणने केलेल्या कार्याची कथा उलगडत जाते. नारायणाच्या सर्व भावंडांची आईने स्वत:च्या हिमतीवर लग्ने करून त्यांचे संसार कस उभे केले, त्यांना मार्गी कसे लावले आणि त्यानंतरही आराम न करता शेवटच्या क्षणापर्यंत ती स्वत:च्या कमाईवरच कशी जगत राहिली, याचे चित्रणही या कादंबरीत आले आहे. या कादंबरीचे एक सामथ्र्यस्थान म्हणजे निवेदनाचा शांत सूर होय. सामान्यत: दलित साहित्यामध्ये जो एक आक्रोश, आक्रंदन असते आणि कधीकधी ते आक्रस्ताळे होण्याची भीती असते त्याचा लवलेशही या कादंबरीत नाही. खरं तर काल्पनिकता आणि वास्तव यांची सरमिसळ हे कादंबरी या प्रकारचे वैशिष्ट्य. पण ‘बोचकं’ या कादंबरीत वास्तविक काल्पनिक एकही प्रसंग नाही की पात्र नाही. खरं तर ते आत्मकथनच म्हणायला हवे. पण स्वत:चे अनुभव स्वत:च न सांगता, तृतीय पुरुषी निवेदकाच्या माध्यमातून ते उलगडत गेल्याने एक प्रकारची तटस्थता त्यातील अनुभवकथनाला मिळाली आहे. निवेदनाचा शांत सूर हो या तटस्थेतूनच निर्माण झाला असावा. सामान्यत: स्वत:च्या गतजीवनातील प्रत्येक कृतीचे समर्थन करणे लेखक टाळू शकला आहे ते अशा रीतीने आत्मकथनला कादंबरीच्या स्वरूपात संक्रमित केल्यामुळेच होय, असं वाटत राहते. स्वत:च्या चुका, काही गमतीशीर घटनाही त्यामुळे त्याने मोकळेपणाने मांडल्या आहेत. साधी, सरळ, अनलंकृत भाषा ही या बादंबरीचं दुसरं वैशिष्ट्य. शब्दांचा फुलोरा किंवा वर्णनाच्या ओघात वाहत जाणं टाळलेलं आहे. मात्र काही ठिकाणी आवश्यक तिथे भाषा वर्णनपरही झाली आहे. उदा. घरासमोरील तळ्यातील कमळांचे दृश्य पाहून नारायणला मुलीचे नाव ‘नीलकमल’ कसे ठेवावेसे वाटते. तो प्रसंग तसेच शेवटच्या आईच्या निधनाचा प्रसंग अशा प्रसंगांमध्ये भाषा भाववाही झाली आहे. पहिल्या कादंबरीची ‘गुटलं’ची भाषा काहीशी गिरगाव परिसरातील भजीविके, फूटपाथवरील माणसं याची मुसलमानी हिंदीचा प्रभाव असलेली बोली भाषा आहे. पण या कादंबरीत मात्र प्रमाणभाषेचाच वापर आहे. दारू, गुत्ते, जुगार, मटका, टपरी, गुंडांचे अड्डे यांचे काही ओझरते प्रसंग ‘बोचक’मध्ये येतात. त्यामुळे मटकावाले, जुगारवाले यांची जी विशिष्ट परिभाषा, पारिभाषिक शब्द यांचाही अनोखा परिचय जाता जाता सहजच झाला आहे. स्वत:कडे असणारी चांगली मूल्ये, सामाजिक बांधिलकीचा विचार, दुसऱ्यासाठी कार्य करत राहण्याची सद्भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे हीच लेखनामागची मुख्य प्रेरणा आहे. त्यामुळे साहित्यगुण वा रचनासौष्ठवाचा अभाव जरी या कादंबरीत असला तरी सशक्त मूल्यविचारांचा आशयामध्ये असणारा प्रभाव हे या कादंबरीचे बलस्थान ठरलं आहे. ‘माझं दु:ख हे जगाचं दु:ख आहे व जगाचं दु:ख हे त्याहूनही मोठं आहे.’ ‘अतिसामान्य ते सामान्य होतात व दुसऱ्यासाठी जीवन जगायला शिकतात तीच मोठी माणसं असतात आणि सहाशे कोटींचं हे जग मोठ्या माणसांवरच चाललेलं आहे,’ हे नारायणचे जीवनसूत्र आहे. नारायणच्या आई म्हणजे स्वत:च्या दलितत्वापलिकडे जाऊन परिस्थितीशी झुंजणारी भारतातील कोणत्याही गोरगरीब श्रमिकांची ‘मदर इंडिया’ होती आणि या आईचा वारसा घेऊन जात, धर्म, लिंग, पंथ, राजकारण यापेक्षाही ‘माणूस’ आणि त्याचं भलं यासाठी झटणाऱ्या नारायणच्या पोतडीत जे विविधरंगी विविध प्रकारचे अनुभव निर्माण झाले त्यांचं हे ‘बोचकं’ आहे. -नीलांबरी कुलकर्णी ...Read more\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मि���ेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/adorable-god-of-maharashtra-in-the-dark-/articleshow/74200329.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-29T22:54:19Z", "digest": "sha1:LJG3IJR5PNTRTEKKEEOAX732BLHBC3OC", "length": 8139, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai local news News: महाराष्ट्राचे आराध्य दैवत अंधारात... - adorable god of maharashtra in the dark ... | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत अंधारात...\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत अंधारात...\nदिवे दुरुस्त करादादर : छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील गणेश उद्यान शेजारी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. गेले अनेक दिवस या पुतळ्याचे दिवे बंद आहेत. तरी पालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन हे दिवे लवकरात लवकर दुरुस्त करुन चालू करावे.-ज्ञानेश (निलेश) बाळकृष्ण पाटील.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकोविड -१ cur कर्फ्यू सुरू आहे\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसंचारबंदी सुरू असताना देखील नागरिक बाहेर\nलोकानंवर दबाव टाकून कामावर या...सांगणारे मँनेजर\nनाव पूर्ण टाकण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत अंधारात......\nतिकीट शुल्क कमी आकारणे...\nतुटलेल्या चेंबरकडे पालिकेचे दुर्लक्ष...\nनॉन एसी लोकलला एसी डबे लावा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/stop-water-turbulence/articleshow/67716707.cms", "date_download": "2020-03-29T23:12:26Z", "digest": "sha1:WFISHGBBSSR2QZNERBDTDVU4MUGD5L5U", "length": 7752, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "others News: पाणीगळती थांबवा - stop water turbulence | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nवागळे इस्टेट १६ क्रमांक पेट्रोल पम्पालागत असलेली घरे स्मार्ट सिटी चे निमित्त सांगून तोडण्यात आली परंतु आज सकाळ पासून या जमिनी खालील पाण्याची लाईन लीक होऊन भरपूर पाणी वाया गेले आहे. ठाण्यात दर आठवड्यातून एक दिवस पाणी कपात असताना पालिका अधिकारी पाणी वाया न जाण्यास जबाबदारी घेतील का \nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसंचारबंदी सुरू असताना देखील नागरिक बाहेर\nलोकानंवर दबाव टाकून कामावर या...सांगणारे मँनेजर\nनाव पूर्ण टाकण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/distortion-of-history", "date_download": "2020-03-29T21:06:47Z", "digest": "sha1:MESKVIMJH7Q5QKB2KTBKGMFFCKKVIBKD", "length": 21338, "nlines": 238, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "इतिहासाचे विकृतीकरण - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश र��्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > इतिहासाचे विकृतीकरण\nगोवा : ११ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा अपमान \nहिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती यांची एकीकडे आज जयंती साजरी होत असतानाच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारे लिखाण असल्याचे उघड झाले, हे अतिशय संतापजनक आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. Read more »\nरामजन्मभूमीवर मंदिर असल्याचे पुरावे वर्ष १९७६-७७ मध्येच सापडले होते; मात्र पुरातत्व खात्याच्या साम्यवादी विचारांच्या प्रमुखाने ते दडपले \nसाम्यवादी विचारांमध्ये हिंदुद्वेष किती प्रमाणात भरला आहे, हेच यातून लक्षात येते अशा साम्यवाद्यांकडून निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव आदी ढोंगीपणा केला जातो अशा साम्यवाद्यांकडून निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव आदी ढोंगीपणा केला जातो हेच साम्यवादी देशविघातक कारवाया करतात हेच साम्यवादी देशविघातक कारवाया करतात \nफलक त्वरित काढा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारणार \nतालुक्यातील रेडी येथील यशवंत गड या ऐतिहासिक शिवकालीन पुरातन वास्तूच्या प्रवेशद्वारावर मूनराइज टुरिझम् प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया या खासगी आस्थापनाने ऐतिहासिक यशवंत गड ही वास्तू खासगी मालमत्ता आहे, अशा आशयाचा फलक लावला आहे. Read more »\nराजस्थानमधील ब्राह्मण महासभेचा ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ चित्रपटावर आक्षेप\nया चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे इंग्रज अधिकार्‍याशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे. यातील काही भाग लंडनस्थित लेखिका जयश्री मिश्���ा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. Read more »\nदेहलीतील ‘पुराना किला’चे बांधकाम शेर शहा सुरी याने केले नसल्याचे उघड \nपुरातत्व विभागाचे प्रकल्प संचालक श्री. वसंत स्वर्णकार म्हणाले, ‘‘आतापर्यंत पुरातत्व विभागाने केवळ ११ मीटर खोलीपर्यंतच उत्खनन केले असून त्यात सापडलेल्या प्राचीन वस्तूंवरून वरील निष्कर्ष आम्ही काढू शकलो. Read more »\n‘पद्मावत’ चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांना पोलिसांकडून १४९ अन्वये नोटीस\nकोणत्याही सार्वजनिक ठिकाणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा तुम्ही आणि तुमचे समर्थक यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल…. Read more »\n४ राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित करण्यास मल्टिप्लेक्स असोसिएशनचा नकार\nसर्वोच्च न्यायालयाने पद्मावत चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय दिला असला, तरी राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. Read more »\nपद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी करणी सेना आणि राजपूत समाज आक्रमक\nचित्रपटाच्या विरोधात करणी सेना आणि राजपूत समाज यांनी विविध राज्यांत चित्रपटगृहांची तोडफोड केली, तसेच अनेक ठिकाणी जाळपोळही केली. पोलिसांनी उत्तरप्रदेश, मुंबई आणि नाशिक येथे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. Read more »\nगांधी हत्येच्या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झालेली सुटका ही सबळ पुराव्याअभावी \nम. गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झालेली सुटका, ही अलीकडील टूजी घोटाळ्यातून ए. राजा यांच्या सुटकेइतकीच तांत्रिक आहे. Read more »\nसांगली पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती नाकारली \nपद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टा��ार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=premsutra-marathi-movie-review-%E2%80%93-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-03-29T21:46:31Z", "digest": "sha1:WZOBTHSLYDARKL5R57PKIX5OHFVTCA4O", "length": 7571, "nlines": 186, "source_domain": "marathiblogs.in", "title": "Premsutra Marathi Movie Review – मराठी चित्रपट प्रेमसूत्र | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nPremsutra Marathi Movie Review – मराठी चित्रपट प्रेमसूत्र अजिंक्य चित्रपटानंतर दिग्दर्शक तेजस देओसकर आणि संदीप कुलकर्णी एकत्र येत आहेत प्रेमसुत्र या चित्रपटामध्ये प्रेमसूत्र हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे शहरी प्रेमाची, किंवा प्रेमाच्या नव्या व्याक्ख्येची , काय असते हे प्रेम , आकर्षण की मौज. गोष्टीचा नायक आहे आनंद, हा आनंद(संदीप कुलकर्णी) म्हणजे लग्नाला सिरियसली [...]The post Premsutra Marathi Movie Review – मराठी चित्रपट प्रेमसूत्र appeared first on marathiboli.in.\nZhala Bobhata Marathi Movie Review – झाला बोभाटा मराठी चित्रपट परीक्षण\nMarathi Movie Sat Na Gat Review :- मराठी चित्रपट सत ना गत चित्रपट परीक्षण\nMarathi Movie VanshVel Review :- वंशवेल – एक कौटुंबिक सामाजिक ���ित्रपट\nMarathi Movie Govinda Review – मराठी चित्रपट गोविंदा – चित्रपट परीक्षण\nफसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)\nMarathi Movie Duniyadari Review – दुनियादारी चित्रपट परीक्षण\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-115102400004_1.html", "date_download": "2020-03-29T22:41:02Z", "digest": "sha1:IDXESIRDAXGEETSVFLCK7C2VP2S4ZLJR", "length": 9657, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सानियाचे टेनिसपटूंना मार्गदर्शन | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयशाच्या पायर्‍या चढत असलेली भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने काल येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली, यावेळी सानियाने राज्यात टेनिस खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अखिलेख यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारद्वारे खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात योणार्‍या योजनांची माहिती दिली. राज्यातील उदयोन्मुख टेनिसपटूंना चांगल्या दर्जेचे प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती सानियाने केली.\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2/20", "date_download": "2020-03-29T23:13:25Z", "digest": "sha1:7H5TGV66QQRHI2AUJLFMLC6H7EFDDYLR", "length": 20541, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "कागल: Latest कागल News & Updates,कागल Photos & Images, कागल Videos | Maharashtra Times - Page 20", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्���ात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nइचलकरंजी बसस्थानकातून ६६ हजारांचे दागिने लंपास\nम टा वृत्तसेवा, इचलकरंजीयेथील मध्यवर्ती बसस्थानकातून एस टी...\nतारखेत स्नेहल तोडकर या नावाने आहेम टा वृत्तसेवा, कागल मुरगूड (ता...\nबाजार समिती उपसभापतीपदी संगीता पाटील बिनविरोध\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या संगीता नानासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली...\nकाजू व्यापाऱ्याची ५६ लाखांची फसवणूक\nसेनापती कापशीत म टा...\nमहाडिक, पीएन जाणून घेणार संचालकांची मते\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील यांना बदलावे अशी मागणी बारा संचालकांनी केली आहे...\n‘व्हनाळीच परिवर्तनाचा शिल्पकार ठरेल’\nम टा वृत्तसेवा, कागल 'आतापर्यंत फार संघर्ष झाला पण माझ्या मनात कोणताही किंतू नाही किंबहुना असल्या गोष्टी मनात ठेवायला माझ्याकडे वेळच नाही...\nमग मुश्रीफांना बोगस मतांची गरजच काय\nचांदोरकर सरांसाठी मासा बेलेवाडी शाळा - प्रसाद पानसे\nबेलेवाडी मासा शाळा त्याग, बलिदानाचे प्रतीकश्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादनम टा...\nकोल्हापूर टाइम्स टीम राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित शिक्षणाची वारी या अनोख्या उपक्रमाला सोमवारी (ता१०) प्रारंभ होत आहे...\nकायदा, सुव्यवस्थेला मुश्रीफच जबाबदार राहतील\nचिकोत्रातील पाण्यासाठी से. कापशीत रास्ता रोको\nफोटोम टा वृत्तसेवा, कागलचिकोत्रा प्रकल्पाच्या प्रत्येक आवर्तनावेळी प्रकल्पग्रस्तांकडून अडवणूक होत आहे...\nपतीच्या हौतात्म्याला अनोखा सलाम\nलष्करातून निवृत्तीनंतर त्याला गावात सुसज्ज माध्यमिक शाळा उभारायची होती; पण नियतीच्या फेऱ्यात लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांत त्याला हौतात्म्य आले...\n‘प्रधानमंत्री आवास’साठी अतिक्रमणे नियमित \nआठ हजार एकरावर चारा उत्पादन\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरदुष्काळाच्या तीव्रतेने पशुधन आणि दुग्ध उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे...\nनगरपरिषदा होणार केरोसीनमुक्तम टा...\n@bhimgondaMT कोल्हापूर: येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व २३ साखर कारखान्यांत सांडपाणी प्रक्रिया आणि हवा ...\nडॉ. लवटे, यादव यांना ‘ऋग्वेद’ पुरस्कार जाहीर\nम टा वृत्तसेवा, आजरायावर्षीचा प्रतिष्ठेचा 'ऋग्वेद' पुरस्कार ज्येष्ठ शिक्षक, लेखक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ...\nमांगनूरला अपघातात निष्णपचा युवक ठार कागल : मांगनूर ( ता...\nकणेरीवाडीत क्लोरीन गळती नागरिक गुदमरले\nम टा वृत्तसेवा, कागल कणेरीवाडी येथील दत्तनगरात गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात क्लोरिन ...\nकर्ज एकाचे बोजा दुसऱ्यावर\nप्रकाश कारंडे, कागलनाधवडे (ता...\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्य��� चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.change.org/p/mh-08-people-mh-08-against-traffic-police-rules", "date_download": "2020-03-29T22:54:05Z", "digest": "sha1:NEP4TSVUNWCJ34DAJ4WEQTRCFK7PARPR", "length": 6330, "nlines": 59, "source_domain": "www.change.org", "title": "याचिका · MH 08 against traffic Police Rules · Change.org", "raw_content": "मुख्य सामग्री को छोड़ें\nअपनी पेटीशन शुरू करें\nChange.org की मदद करें\n0 व्यक्ति ने साइन किए\nMH08 ने MH 08 People को संबोधित करके ये पेटीशन शुरू किया\n*सर्व रत्नागिरीकरांनी घेतला मोठा आणि महत्वाचा निर्णय*\n_*10/09/2019 नंतर रत्नागिरीकर दंड भरणार नाही*_\nदिवसेंदिवस वाढत असलेल्या रोड अँक्सिडेंट मध्ये हजारो तरुण मुले ,मुली ,माणसे मरण पावत आहेत .कुणाचा भाऊ जातोय तर कुणाचा बाप जातोय तर कुणा आई वडीलांचा एकुलता एक मुलगा..\nविचार केलाय का कधी असे आई बाप कसे जगताय. ज्यांचा मुलगा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळ मेला.\nते सर्व होते आहे ते म्हणजे\n2. *रस्त्यावर खड्डे ...*\n5. *रस्त्यावर कचरा पडून आहे ...*\n6. *खोदलेले रस्ते बनविले नाहीत ...*\n7. *खड्ड्यात पडून दुखापत होणे ...*\n8. *जागोजागी पाणि साचने*\nआजपर्यंत रत्नागिरीकर कर भरला ,टोल भरला ,आणि 500/1000 दंड सुध्दा भरले.\nपण आता 30/09/2019 पर्यत रत्नागिरी मध्ये ह्या गोष्टींमध्ये सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीकर कर भरणार नाहि आणि हेल्मेट सुद्धा घालणार नाही ..आमच्या जिवाची पर्वा करणे ट्रॅफिक पोलिसांनी सोडुन द्यावे आता ..\nजेव्हा रत्नागिरी मधुन पैसे गोळा होणार नाहीं तेव्हा आपल्या समस्या सोडवल्या जातील आणि सरकार ला जाग येइल.\n10/09/2019 नंतर ट्रॅफिक पोलिसांनी अडवले तरी सर्व नागरीकांनी एकत्र येऊंन आम्ही दंड देणार नाही हे ठणकाउन सांगा..\nट्रॅफिक पोलिसांनी कुणाला पकडले आहे असे दिसले तर स्वतः जाउन तिथे जमा व्हा म्हणजें रत्नागिरीकर एकटा पडणार नाही\nरत्नागिरी करांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्तेक रत्नागिरी शहरवासीयापर्यंत पर्यंत पोचवा. आपला एक MH-08\nनीति उल्लंघन की रिपोर्ट करें\nसाइन की प्रक्रिया पूरी करें\n0 व्यक्ति ने साइन किए\nमैं इस कैंपेन औैर अन्य कैंपेन्स के बारे में अपडेट्स पाने के लिए MH08 के साथ अपना नाम और ईमेल शेयर करने की अनुमति देती / देता हूं\nइस पेटीशन पर मेरा नाम और कमेंट दिखाएं\nइस पेटीशन पर साइन करें\nसाइन करके आप Change.org की सेवा की शर्तें और गोपनीयता नीति स्वीकार कर रहे हैं, और समय समय पर Change.org अभियानों के बारे में ईमेल पाने की सहमति दे रहे हैं आप कभी भी ये ईमेल बंद कर सकते हैं\nइस पेटीशन पर साइन करें\nChange.org के बारे में\nहमार॓ साथ काम करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/fanatics", "date_download": "2020-03-29T21:17:10Z", "digest": "sha1:LSL2LKULUHVNTW2QGJE4Z4HTNRHE5I7P", "length": 20693, "nlines": 238, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "धर्मांध - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > धर्मांध\nकोरोनाचे संकट भारतावर घोंघावत असतांना गेल्या काही दिवसांपासून शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याविषयी जनजागृती करत आहेत. संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले. Read more »\nझारखंड आणि तमिळनाडू येथील मशिदींमध्ये विदेशी मौलवी सापडले \nरांची येथील एका मशिदीमधून ११ विदेशी मौलवींना कह्यात घेण्यात आले आहे, तसेच तमिळनाडूतील अंबूर येथील मशिदीमधून इंडोनेशियातील १२ आणि म्यानमारमधील ८ रोहिंग्या मौलवींना पकडण्यात आले आहे. Read more »\n‘सीएए’चे समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान करणारे धर्मांध प्राध्यापक निलंबित\nयेथील ‘जामिया मिलिया उस्मानिया विद्यापिठा’तील साहाय्यक प्राध्यापक अहमद अबरार यांनी ट्वीट करून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान केले होते. याची नोंद घेत विद्यापिठाच्या प्रशासनाने त्यांना निलंबित केले. Read more »\nकारोना लॉकडाऊन : पोलिसांनी विरोध केल्यावर धर्मांधांकडून गोंधळ\nदेशात दळणवळण बंदी घोषित केली असतांना मशिदींमध्येही नमाजपठणही बंद करणे अपेक्षित होते; मात्र येथील धर्मांधांकडून मशिदीमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. Read more »\nकाबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार\n‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत \n‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद\nकेवळ गुन्हा नोंद करून न थांबता अशांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, तरच इतरांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात येईल \nरावेर (जळगाव) येथे धर्मांधांकडून वीज तोडून पूर्वनियोजित दंगल आणि जाळपोळ \nजगावर साथीची आपत्ती कोसळल्याने देशात आणि राज्यात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असतांना धर्मांध दंगली घडवत असतील, तर पोलीस आणि अन्य शासकीय यंत्रणा यांनी आता कठोर पावले उचलावीत, अशीच जनतेची मागणी आहे \nमुरादाबाद : ‘जनता कर्फ्यू’ धाब्यावर बसवून शेकडो धर्मांध ईदगाह मैदानावर एकत्र \nएका जीवघेण्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी अख्खा देश संघटित होऊन ‘जनता कर्फ्यू’चे पालन करत असतांना कट्टरतावादी मानसिकतेमुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालणारे धर्मांध \n‘ऑपइंडिया हिंदी’ वृत्तसंकेतस्थळाच्या ट्विटर खात्यावर १२ घंट्यांसाठी बंदी\nगूगल, फेसबूक, ट्विटर आदी विदेशी आस्थापने असणारी सामाजिक माध्यमे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा द्वेष करून धर्मांधांना सातत्याने पाठीशी घालत असतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशांवर कधी अशी बंदी घातली गेली आहे का \nदेहलीतील दंगलीच्या काळात धर्मांधांना पाकमधील २०० हून अधिक ट्विटर खात्यांवरून भडकावण्याचा प्रयत्न \nइस्लामी देश आणि त्यांच्या संघटना आता या दंगलीसाठी पाकला जाब विचारणार आहेत का देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलणार आहेत का \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/janhvi-kapoor-shares-an-emotional-throwback-picture-message-on-the-occasion-of-her-mother-sridevis-2nd-death-anniversary/282459", "date_download": "2020-03-29T22:37:00Z", "digest": "sha1:WDC734ZN6TLAHBGNFFOYHAXXTXAXTV7S", "length": 12044, "nlines": 96, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Sridevi Death Anniversary: आई श्रीदेवींच्या पुण्यतिथीला भावुक होत मुलगी जान्हवी कपूरने शेअर केला इमोशनल फोटो", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nSridevi Death Anniversary: आई श्रीदेवींच्या पुण्यतिथीला भावुक होत मुलगी जान्हवी कपूरने शेअर केला इमोशनल फोटो\nSridevi Death Anniversary: आई श्रीदेवींच्या पुण्यतिथीला भावुक होत मुलगी जान्हवी कपूरने शेअर केला इमोशनल फोटो\nSridevi death Anniversary: दोन वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडमध्ये एक दुःखाचा दिवस पाहायला मिळाला. अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं त्याची आज आठवण करत मुलगी जान्हवी कपूरने एक इमोशनल फोटो शेअर केलाय.\nSridevi Death Anniversary: आई श्रीदेवींच्या पुण्यतिथी वर भावुक होत मुलगी जान्हवी कपूरने शेअर केला इमोश्नल फोटो |  फोटो सौजन्य: Instagram\nश्रीदेवी यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी वर जान्हवीने शेअर केले फोटो\nआईची आठवण काढत जान्हवी झाली भावुक\nजुन्या आठवणी आठवत लिहिला इमोशनल कॅप्शन\nमुंबई: 24 फेब्रुवारी 2018 हा दिवस बॉलीवूडसाठी काळा दिवस ठरला, सगळ्यांची लाडकी बॉलीवूडची प्रतिभावंत अभिनेत्री श्रीदेवी यांचं त्यादिवशी निधन झालं. दुबईच्या एका नामांकित हॉटेलमध्ये त्यांच्या रूममधील बाथटबममध्ये बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. ही बातमी येताच संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे वळलं होतं तर इंडस्ट्रीमध्ये एक शोककळा पसरली. श्रीदेवी यांच्या कुटुंबावर या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला. आज श्रीदेवी यांची दुसरी पुण्यतिथी आहे. त्यांच्या अतिशय जवळ असलेली त्यांची मोठी मुलगी जान्हवीने यानिमित्त श्रीदेवी यांची आठवण काढत एक इमोशनल फोटो शेअर केला आहे.\nजान्हवीने शेअर केला आईसोबतचा फोटो\nजान्हवीने श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या दोघींचा एकत्र असलेला एक जुना फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा थ्रोबॅक ब्लॅक अण्ड व्हाईट फोटो जान्हवीच्या लहानपणीचा असून त्यात ती आई श्रीदेवी सोबत छान खेळकर मूडमध्ये दिसून येते. एक गोंडस पोझ देत जान्हवीने आपल्या आईला बिलगून मिठी मारलेली या फोटोमध्ये दिसून येतं. माय-लेकी या फोटोमध्ये फारच खुश दिसून येत असून या फोटोला जान्हवीने एक इमोशनल कॅप्शन दिलं आहे. जान्हवी या कॅप्शन मध्ये म्हणते की, ‘तुला रोजच मिस करते...’\nश्रीदेवी यांच्या खूप जवळ होती जानवी\nश्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी आणि श्रीदेवी या दोघी एकमेकींच्या खूपंच जवळ होत्या. ज्या वेळ��ला श्रीदेवी यांचे निधन झालं तेव्हा जान्हवी भारतात असून आपल्या डेब्यू सिनेमा धडकच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी आपल्या लेकीचा पहिला सिनेमा देखील पाहू शकल्या नाहीत. अनेकदा जान्हवी श्रीदेवी यांचा फोटो शेअर करताना दिसते. गेल्यावर्षी श्रीदेवी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत जान्हवी तिरुपती देवळात दर्शनासाठी गेली होती.\nकामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जान्हवीकडे सध्या बरेच सिनेमे आहेत. लवकरच गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा भारतीय लडाऊ पायलेट गुंजन सक्सेना यांचा बायोपिक असून कारगिल युद्धात त्यांच्या सक्षम लढ्यावर आधारित आहे. सिनेमात तिच्यासोबत अंगद बेदी आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. सिनेमा येत्या 13 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\nJanhvi Kapoor Wedding: जान्हवी कपूर तिच्या लग्नात नेसणार कांजीवरम झरीची साडी\n[VIDEO] : श्रीदेवीच्या चालबाजच्या रिमेकसाठी जान्हवी कपूरचा नकार\nव्हाईट सूटमध्ये जान्हवीचा सोज्वळ लूक, रक्षाबंधनासाठी करु शकतो ट्राय, पाहा [PHOTOS]\nयाव्यतिरिक्त जानवी हॉरर कॉमेडी हुई रूहीआफ्जाना या सिनेमात झळकताना दिसेल. या सिनेमात पहिल्यांदाच राजकुमार रावच्या अपोजिट जान्हवी दिसणार आहे. तसंच कार्तिक आर्यन सोबत दोस्ताना २ या सिनेमात सुद्धा जान्हवीची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा जॉन अब्राहम अभिषेक बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या दोस्ताना सिनेमाचा सिक्वेल असेल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/fargusan.html", "date_download": "2020-03-29T20:28:29Z", "digest": "sha1:UUB2ZS3ENBLKKPXVPLISWUPLHB7LJYJS", "length": 7973, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "फर्गुसनच्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा ! | Gosip4U Digital Wing Of India फर्गुसनच्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा ! - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome नोकरी बातम्या हेल्थ फर्गुसनच्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा \nफर्गुसनच्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा \nफर्गुसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.\nएकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.\nभावी पिढीसाठी एका शैक्षणिक मंदिराचा शिलान्यास उभा केला. चतुरशृंगीच्या माळावर एक रोपटे लावले. त्या रोपट्याचे रूपांतर आज एक महाकाय वटवृक्षात झाले आहे. आज त्या वटवृक्षाच्या आयुष्याला तब्बल 135 वर्षे पूर्ण झाली. याच वटवृक्षाच्या छायेत असंख्य अगणित विद्वत जणांनी विसावा घेतला. आयुष्य उजळणारी चेतना घेतली. शतजन्म धन्य करणारी ऊर्जा घेतली. विविध जीवनक्षेत्रे गाजवणारी राजविद्या ग्रहण केली. खरे तर या भूमीत कल्पवृक्षाची एक बाग आहे, त्या बागेत सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. ज्याला फर्ग्युसनचा स्पर्श झाला, त्याचा जन्म सफल झाला. त्याला जन्म मृत्युचे भय कसले तो इहलोकी सुखी आणि परलोकीही सुखी होतो. असे आमचे ठाम मत आहे. असो.\nफर्ग्युसन शब्दाचा अर्थ आहे, परमात्म्याचा पुत्र. म्हणून या महाविद्यालयाला फर्ग्युसन हे मिळाले. जेम्स फर्ग्युसन मुंबईचे गव्हर्नर जनरल होते. ते लोकमान्य टिळकांचे मित्र होते म्हणून या महाविद्यालयाला फर्ग्युसन हे नाव लाभले. अशी अनेक कारणे आहेत. पण खरी गंमत अशी आहे,लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्ता उध्वस्त करण्यासाठी या महाविद्यालयाला एका ब्रिटिशाचे नाव दिले . ही लोकमान्यांची रणनीती होती, ती त्यांची दूरदृष्टी होती. फर्ग्युसनच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.kaustubhkasture.in/2016/09/blog-post.html", "date_download": "2020-03-29T20:56:43Z", "digest": "sha1:DKGO6WLGSW4YUNN7NTFFFFV4S5GOE23A", "length": 2606, "nlines": 22, "source_domain": "www.kaustubhkasture.in", "title": "इतिहासाची सुवर्णपाने: समर्थांचे पार-प्रतापगडच्या तुळजाभवानीला साकडे (हस्तलिखित)", "raw_content": "\nसमर्थांचे पार-प्रतापगडच्या तुळजाभवानीला साकडे (हस्तलिखित)\nशिवछत्रपती महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सुमारासच समर्थ प्रतापगडी आले आणि त्यांनी आपल्या श्रेष्ठ बंधूंनी भवानी देवीला केलेला नवस फेडला. या वेळी \"माझ्या डोळ्यांदेखत शिवरायांना यश दे\" असं समर्थांंनी भवानीमातेला साकडं घातलं..\nआपल्याला माझ्या कोणत्याही पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायचा असल्यास येथे क्लिक करा\nमाझी पुढील पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत\n- इतर उपयुक्त संकेतस्थळे -\nआजवर दफ्तराला भेट देणार्‍यांची संख्या\nसदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cjdropshipping.com/mr/2018/03/26/%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2020-03-29T21:36:57Z", "digest": "sha1:XPGDB43LXC72HM4INBSSLY2YUAIEBYZF", "length": 20376, "nlines": 272, "source_domain": "cjdropshipping.com", "title": "शॉपिफाई शॉप्स अ‍ॅप.जड्रॉपशीपिंग डॉट कॉम वर कसे जोडावेत - सोर्सिंग, फुलफिलमेंट, पीओडी, सीओडी आणि वेगवान डिलिव्हरीसह आपले आवडते ड्रॉपशीपिंग पार्टनर", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\nसीएन मधील 2 गोदामे\nयूएस मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाऊस\nTH मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाउस\n1 यूके मध्ये वेअरहाउस येत आहे\nजीई मध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nएफआरमध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nआयडी मध्ये एक्सएनयूएमएक्स कमिंग वेअरहाऊस\nव्हिडिओ आणि चित्रे शूटिंग\nव्हाइट लेबल आणि ब्रांडिंग\nसीजे सप्लायरमध्ये सामील व्हा\nहे कसे कार्य करते\nसीएन मधील 2 गोदामे\nयूएस मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाऊस\nTH मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाउस\n1 यूके मध्ये वेअरहाउस येत आहे\nजीई मध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nएफआरमध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nआयडी मध्ये एक्सएनयूएमएक्स कमिंग वेअरहाऊस\nव्हिडिओ आणि चित्रे शूटिंग\nव्हाइट लेबल आणि ब्रांडिंग\nसीजे सप्लायरमध्ये सामील व्हा\nअ‍ॅप कॉजड्रॉपशीपिंग डॉट कॉमवर सोर्सिंग विनंती कशी करावी\nएक्सेल किंवा सीएसव्ही ऑर्डर कशी आयात करावी\nशॉपिफाई शॉप्स अ‍ॅप. सीड्रॉपशीपिंग डॉट कॉम वर कसे जोडावेत\nद्वारा प्रकाशित टीना वू at 03 / 26 / 2018\nवेगवान स्थापनेसाठी येथे क्लिक करा: शॉपिफाई एपीपी स्टोअरवर सीजेड्रोपशीपिंग\nआपण सीजेड्रोपशीपिंग ऑन देखील शोधू शकता शॉपिफाई एपीपी स्टोअर\nआपल्या शॉपिफाई शॉप्स पुनर्प्राप्त करण्यासाठी आपल्या अनुप्रयोगास अधिकृत करणे आपल्याला परवानगी देऊ शकते 1. आपल्या शॉपिफाई शॉपमध्ये अस्तित्त्वात असलेल्या आयटमविषयी सोर्सिंग विनंती सहज पोस्ट करू शकता; २. आपल्या स्टोअरमधील आयटम आम्ही तुमच्यासाठी यशस्वीरित्या काढलेल्या वस्तूंसह कनेक्ट करा; 2. आमच्या शॉपिफाई ऑर्डर प्रक्रियेसाठी आमच्या अनुप्रयोगाकडे स्वयंचलितपणे खेचा. एकदा ऑर्डरची देय आणि प्रक्रिया झाल्यावर, ट्रॅकिंग क्रमांक स्वयंचलितपणे आपल्या शॉपिफाई दुकानांवर संकालित केले जातील.\nचरण 1: आपल्या दुकानातील दुकाने आमच्याशी जोडण्यासाठी आपल्या सीजे खात्यात लॉगिन करा, “माय सीजे” वर क्लिक करा.\nचरण एक्सएनयूएमएक्स: अधिकृतता वर क्लिक करा\nचरण 3: “शॉपिफाई” निवडा आणि “स्टोअर जोडा” क्लिक करा.\nचरण एक्सएनयूएमएक्स: आपला शॉपिफाईड पत्ता प्रविष्ट करा\nचरण 5: आपल्या शॉपिफाईच्या खात्यावर लॉग इन करा आणि आमचा अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी शॉपिफाईच्या चरणांचे अनुसरण करा.\nआमच्या शॉपिफा���ड खात्याला आमच्या अर्जाशी कनेक्ट करून आपण आम्हाला आपल्या ग्राहकाचे नाव, ग्राहकाचा पत्ता, त्यांनी खरेदी केलेले उत्पादन, प्रत्येक उत्पादनाचे प्रमाण आणि आपल्या दुकानात तयार केलेला ऑर्डर नंबर पुनर्प्राप्त करण्यास अधिकृत करीत आहात जे आम्हाला व्युत्पन्न करण्यास सक्षम करतील आणि आपल्या शॉपिफाईड ऑर्डरवर प्रभावीपणे आणि स्वयंचलितपणे प्रक्रिया करा.\nचरण 6: एकदा आपण आपल्या शॉपिफाई स्टोअरमध्ये आमचा अनुप्रयोग स्थापित केल्यावर आपल्याला एक विंडो दिसेल ज्यास पॉप अप होते आणि “अधिकृतता यशस्वीरित्या” असे म्हटले जाते.\nचरण 7: आपण “माय सीजे” वर परत जाऊ शकता, “दुकान” अधिकृत करा मेनूवर क्लिक करून आपल्या दुकानाची स्थिती सक्रिय झाली आहे.\nश्रेणी श्रेणी निवडा आमच्याकडून कबूल करा (221) ड्रॉप शिपिंग बातम्या (एक्सएनयूएमएक्स) आमचे धोरण अद्यतने (एक्सएनयूएमएक्स) शिपिंग पद्धत (26) चरण-दर-चरण शिकवण्या (46) आम्ही काय करीत आहोत (13)\nसीजे कसे कार्य करते\nड्रॉपशीपिंगला चालना देण्यासाठी सीजे यूएस वेअरहाऊसेस कसे वापरावे\nसीजेला मॅन्युअल ड्रॉपशीपिंग ऑर्डर कसे ठेवावे\nसीजे कॉड सह आपला व्यवसाय कसा वाढवायचा\nमोठ्या प्रमाणात यादी वैशिष्ट्य आता उपलब्ध आहे\nआपल्या स्टोअरमध्ये उत्पादन सूची सुधारित करण्याची आवश्यकता नाही - फक्त सीजे स्वयंचलित कनेक्शन वैशिष्ट्य वापरा\nसीजे सप्लायर सिस्टम कसे वापरावे\nसीजे वर प्रतिमेनुसार उत्पादन कसे शोधावे किंवा ते कसे मिळवावे\nमाझा ट्रॅकिंग नंबर शॉपिफाईमध्ये का समक्रमित केला गेला नाही\nसामान्य वूओ कॉमर्स स्टोअरचे प्रश्न काय आहेत आणि मी काय करावे\nईबे स्टोअरची यादी का अपयशी ठरते आणि मी काय करावे\nआपले शॉपी स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nनवीन सानुकूल पॅकेज वैशिष्ट्य कसे वापरावे\nपॉईंट्स रिवॉर्ड म्हणजे काय आणि ते कसे वापरावे\nआपले लाझाडा स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nठराविक वेळेत एखादे बीजक कसे तयार करावे\nदुसर्या सीजे खात्यात स्टोअर कसे हस्तांतरित करावे\nसीजे पूर्तीची सेवा कशी वापरावी\nएक नमुना किंवा चाचणी ऑर्डर कसा द्यावा\nग्राहकांना ड्रॉप शिपिंग स्टोअर वितरण धोरण कसे सेट करावे\nट्रॅकिंग क्रमांक का कार्य करत नाही पाठविण्यापूर्वी किंवा नंतर ट्रॅकिंग क्रमांक समक्रमित करा\nएकाधिक व्यवसाय मॉडेल, विविध संबद्ध गुणवत्ता\nशॉपिफाइसाठी कम ऑर्डर अ‍ॅपसह पार्सल ट्रॅकिंग पृष्ठ तयार करा\nआपल्या Amazonमेझॉन विक्रेता खात्यासह सीजेड्रोपशीपिंग कनेक्ट करत आहे\nनोंदणीनंतर आपला ईमेल पत्ता कसा सत्यापित करावा\nसीजे ड्रॉपशीपिंगवर खासगी यादी कशी वापरावी\nप्रारंभ करा - सीजेड्रोपशीपिंग डॉट कॉमचे विहंगावलोकन\nआपल्या शॉपिफाई स्टोअरमध्ये सीजेची यादी स्तर समक्रमित कसे करावे\nसीजे सपोर्ट टीमला तिकिट कसे जमा करावे\nआपले ईबे स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nआपला ड्रॉपशीपिंग व्यवसाय वाढविण्यासाठी डिमांड फीचरवरील सीजेचा प्रिंट कसा वापरावा - खरेदीदारांनी डिझाइन केलेले\nआपला ड्रॉपशीपिंग व्यवसाय वाढविण्यासाठी डिमांड फीचरवरील सीजेचा मुद्रण कसा वापरावा - व्यापार्‍यांनी डिझाइन केलेले\nमुख्य न्यायाधीशांनी कोणत्या ऑर्डरवर प्रक्रिया केली आहे ते कसे सांगावे\nसीजे ड्रॉपशीपिंग वरून व्हिडिओ शूटिंग सेवा कशी वापरावी\nएक्सएनयूएमएक्स, ताबाओ ड्रॉप शिपिंगसाठी सीजे गूगल क्रोम विस्तार कसे वापरावे\nTaobao कडून स्त्रोत कसे मिळवा आणि ट्रेंडिंग उत्पादने कशी शोधाल\nसीजे अ‍ॅपवर ड्रॉपशीपिंग ऑर्डर कसे परत करावे\nसीजे अ‍ॅपवर जादा वजन ऑर्डर कसे विभाजित करावे\nआपल्या ऑनलाइन स्टोअरमध्ये सीजे उत्पादनांची यादी किंवा पोस्ट कशी करावी\nसीजे अ‍ॅपवर यादी किंवा घाऊक खरेदी कशी करावी\nवू कॉमर्स मॅन्युअली कनेक्ट कसे करावे\nसीजे अॅपवर विवाद कसा उघडावा?\nसीजे अ‍ॅपमधून स्वयंचलितपणे शिपिंग ऑर्डर प्रक्रिया प्रक्रिया कशी सेट करावी\nएक्सेल किंवा सीएसव्ही ऑर्डर कशी आयात करावी\nशॉपिफाई शॉप्स अ‍ॅप. सीड्रॉपशीपिंग डॉट कॉम वर कसे जोडावेत\nअ‍ॅप कॉजड्रॉपशीपिंग डॉट कॉमवर सोर्सिंग विनंती कशी करावी\nसीजे ड्रॉपशीपिंगसह शिपस्टेशन कसे जोडावे\nआम्ही कसे कार्य करतो\nसीजे कसे कार्य करतात\nड्रॉप शिपर कसे व्हावे\nमुख्य न्यायालयात ड्रॉपशिपिंग ऑर्डर कसे ठेवावेत\nसीजेला उत्पादने सोर्सिंग विनंती कशी पोस्ट करावी\nलोगो खोदकाम आणि सानुकूल पॅकिंग\nसीजे ड्रॉप शिपिंग पॉलिसी\nपरतावा पुन्हा पाठवा परतावा धोरण\nशिपिंग किंमत आणि वितरण वेळ\n© एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स सीजेड्रोपशीपिंग डॉट कॉम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/opposition-leader-in-vidhan-sabha-devendra-fadnavis-criticizes-mahavikas-aghadi-govt-over-caa-protest-in-mumbai/articleshow/73904132.cms", "date_download": "2020-03-29T22:42:36Z", "digest": "sha1:ATABR4XNFK6EGXRZS4T37ZRDEU36X4EV", "length": 14432, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "CAA : ... आता शिवसेना शांत का?; फडणवीसांचे टीकास्त्र - opposition leader in vidhan sabha devendra fadnavis criticizes mahavikas aghadi govt over caa protest in mumbai | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n... आता शिवसेना शांत का\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्या सरकारवर टीकास्त्र सोडलंय. 'शर्जील तेरे सपने पुरे होंगे' हे मुंबईत बोलले जात असून देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेतंय असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत अशा घोषणा देणाऱ्यावर कारवाई न झाल्यास आम्ही सरकार विरोधात कडक भूमिका घेऊ, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यावर देशद्रोहाचे खटले भरून त्यांना तुरुंगात टाका, असे वक्तव्यही फडणवीस यांनी केलीय.\n... आता शिवसेना शांत का\nनवी दिल्ली: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्या सरकारवर टीकास्त्र सोडलंय. 'शर्जील तेरे सपने पुरे होंगे' हे मुंबईत बोलले जात असून देशाचे तुकडे करण्याची घोषणा देणाऱ्यांना सरकार खपवून घेतंय असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत अशा घोषणा देणाऱ्यावर कारवाई न झाल्यास आम्ही सरकार विरोधात कडक भूमिका घेऊ, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यावर देशद्रोहाचे खटले भरून त्यांना तुरुंगात टाका, असे वक्तव्यही फडणवीस यांनी केलीय.\nनिवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय\nअशा घोषणा होत असताना शिवसेना शांत का\nफडणवीस दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासा दिल्लीत दाखल झाले आहेत. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेवरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. अशा प्रकारच्या देशविरोधी घोषणा होत असताना शिवसेना शांत कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेने या प्रकरणी आपली राष्ट्रवादाची भूमिका बजावण्याची आवश्यकता असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर सीएएचं स्वागत केलं असेल, तर ती स्वागतार्ह बाब असल्याचंही फडणवीस म्हणाले.\nआपण मुख्यमंत्री उद्धव ठा���रे यांनी सामना या मुखपत्राला दिलेली मुलाखत वाचली नसून ती पूर्ण वाचल्यानंतरच त्यावर आपलं मत मांडू असंही फडणवीस म्हणाले.\nकेजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे: जावडेकर\n'काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काही अपेक्षा नाही'\nशिवसेनेवर टीका करताना फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही शरसंधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक बंजारा आणि भटक्या-विमुक्तांमध्ये जाऊन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत चुकीची माहिती देत आहेत. तुम्हाला देशाबाहेर काढले जाणार आहे असे त्यांना सांगितले जात आहे. हे दुर्दैवी आहे. देशभरात सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनांमुळे देशातील वातावरण बिघडत आहे.\nमनसेला धक्का; पोलिसांचा मोर्चाच्या मार्गाला नाकार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nइतर बातम्या:सीएए|शर्जील|नागरिकत्व सुधारणा कायदा|देवेंद्र फडणवीस|Sharjil|Devendra Fadnavis|CAA\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदेशातील रुग्णसंख्या १००० वर\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n... आता शिवसेना शांत का\n... म्हणून पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही आठवल्या सुषमा स्वराज...\nकेजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे: जावडेकर...\nशिक्षिकेला खुर्चीला बांधून तृणमूलच्या नेत्याची मारहाण...\nCAA आंदोलनामागे कारस्थान; शाहीन बाग ही खेळी: PM मो��ी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/sex-news/wife-says-we-can-have-threesome-during-sex/articleshow/73585575.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T22:28:58Z", "digest": "sha1:YVFKTIAULBYI5O7XDFVPBAGHADKZQGKR", "length": 11331, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "threesome : पत्नी म्हणतेय, तुझ्या गर्लफ्रेंडसोबत थ्रीसम करूया! - wife says we can have threesome during sex | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपत्नी म्हणतेय, तुझ्या गर्लफ्रेंडसोबत थ्रीसम करूया\nमी ४५ वर्षांचा आहे. मी माझ्या एका सहकारी असलेल्या तरुणीला डेट करत आहे. तिचं वय २२ वर्षे आहे. आम्ही दोघे गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहोत. आमच्या दोघांच्या लैंगिक आयुष्यात आता आनंद उरला नाही, असं वाटू लागलं आहे.\nपत्नी म्हणतेय, तुझ्या गर्लफ्रेंडसोबत थ्रीसम करूया\nप्रश्न: मी ४५ वर्षांचा आहे. मी माझ्या एका सहकारी असलेल्या तरुणीला डेट करत आहे. तिचं वय २२ वर्षे आहे. आम्ही दोघे गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहोत. आमच्या दोघांच्या लैंगिक आयुष्यात आता आनंद उरला नाही, असं वाटू लागलं आहे. माझ्या पत्नीला आमच्या संबंधांबाबत कळलं आहे आणि तिला आमच्याबद्दल सर्व माहीत आहे. आपण सेक्सवेळी थ्रीसम करूया, असं ती सांगत आहे. आम्हाला असं करायला हवं का तसं केलं तर आमच्या संबंधांमध्ये काही फरक पडेल का\nगेल्या काही दिवसांपासून स्वप्नदोष होत आहे, कारण\nउत्तर: तुमचं लग्न झालेलं आहे. त्यामुळं थ्रीसम केल्यास ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही धोका पत्करत असाल तर, तुम्ही या गोष्टी करू शकता.\nहस्तमैथुन करतेवेळी योनीतून रक्तस्त्राव झाला, कारण...\nवजन वाढल्यानं सेक्स करण्याची इच्छा होत नाही...\nप्रश्न: मी ४३ वर्षांची आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझं वजन खूपच वाढलं आहे. त्यामुळं सेक्स करतेवेळी मला चांगला अनुभव घेत येत नाही. सेक्स करण्याची इच्छा होत नाही. मी काय करू\nउत्तर: तुमची काय समस्या आहे हे तुम्हाला कळलं आहे. तुम्ही स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वजन कमी करण्यावर तुम्ही अधिक लक्ष द्या. सेक्सचा आनंद लुटता येऊ शकतो.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसेक्स न्यूज:सर्वाधिक वाचलेल्या बातम���या\nSex Mistakes : सेक्सनंतर महिलांनी चुकूनही करू नयेत ‘या’ 5 गोष्टी\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nकोरोना साथीत मास्कची संगत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपत्नी म्हणतेय, तुझ्या गर्लफ्रेंडसोबत थ्रीसम करूया\nगर्लफ्रेंडचे निप्पल उलटे आहेत, काय करू\nवेदना होत असल्यानं गर्लफ्रेंडला सेक्स करायची इच्छा नाही, काय करू...\nगेल्या काही दिवसांपासून स्वप्नदोष होत आहे, कारण काय\nहस्तमैथुन करतेवेळी योनीतून रक्तस्त्राव झाला, कारण काय असू शकतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/dengue-issues-in-wagh-nagar-jalgaon-savkheda-area-peoples-letter-to-jilha-parishad-jalgaon-officer/articleshow/66610807.cms", "date_download": "2020-03-29T22:40:23Z", "digest": "sha1:UDXJG7LWNZIFBZOZYTENKS4BE52A3VB2", "length": 16841, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: वाघनगरात डेंग्यूचे थैमान - dengue issues in wagh nagar jalgaon savkheda area peoples letter to jilha parishad jalgaon officer | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nशहरातील सावखेडा ग्रामपंचायत हद्दीतील वाघनगर परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सांडपाण्याच्या अस्वच्छतेमुळे परिसरात डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. या ठिकाणी असलेल्या शाळा परिसरातच सांडपाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकवेळा ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेत तक्रार करून उपयोग होत नसल्याने रहिवाशांनी मंगळवारी(दि. १३) उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.\nपरिसरात सांडपाण्याची समस्या बिकट; नागरिकांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nशहरातील सावखेडा ग्रामपंचायत हद्दीतील वाघनगर परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सांडपाण्याच्या अस्वच्छतेमुळे परिसरात डेंग���यूसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. या ठिकाणी असलेल्या शाळा परिसरातच सांडपाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकवेळा ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेत तक्रार करून उपयोग होत नसल्याने रहिवाशांनी मंगळवारी(दि. १३) उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.\nजळगाव शहराजवळील सावखेडा ग्रामपंचायत हद्दीतील वाघनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच परिसरात ग्रामपंचायतीकडून गटारीची कामे झालेली नसल्याने मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा व रस्त्यावरदेखील सांडपाणी साचून आहे. या भागातील १०० ते १२० घरांची सांडपाण्याची समस्या गंभीर झाली असून, या भागातच लहान मुलांची शाळा असल्याने सांडपाण्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांची लागण झाली आहे. या भागातील सुमारे २० ते २५ मुले डेंग्यूसारख्या गंभीर आजाराने बाधीत झाल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन काय उपाययोजना करते आणि यावर काय तोडगा काढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nया परिसरातील नागरिकांनी तक्रारीची दखलच घेतली जात नसल्याने नगरसेवक संतोष पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांच्यासह जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना फोन करून समस्येची माहिती दिली. त्यावर त्यांनी रहिवाशांना बोलावून घेतले. त्यानुसार मंगळवारी (दि. १३)सकाळी परिसरातील दत्तात्रय रत्नश्री खैरनार, दत्तात्रय महाजन, रवींद्र कोळी, गजानन किनगे, किरण पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी गटविकास अधिकारी यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nतक्रारी करूनही दखल नाही\nगेल्या सहा महिन्यांपासून समस्या असल्याने नागरिकांनी अनेक वेळा सावखेडा ग्रामपंचायतीमध्ये जावून तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारींची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत गटविकास अधिकारी यांना फोन केला असता, ते फोनला उत्तर देत नाही. तर मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील तक्रारीची दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे वाघनगर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.\nविशेष म्हणजे, या वाघनगर परिसरातील वैतागलेले रहिवासी तक्रार कर���्यासाठी सावखेडा येथील ग्रामसेवकाला भेटायला गेले होते. मात्र, संबंधित ग्रामसेवकालाच डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असल्याचे समजल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे ग्रामसेवकलाच डेंग्यू झाल्याने सामान्यांचे काय, असा प्रश्न पडला आहे. सावखेडा हे गाव जळगाव ग्रामीण मतदारसंघात येते. या मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे निवडून आले आहेत. तरीदेखील वाघनगरवासीयांच्या समस्या सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच सावखेडा हे गाव विधानपरिषद आमदार चंदुलाल पटेल यांनी दत्तक घेतले आहे. मात्र, त्यांच्याकडूनही या समस्येची सोडवणूक झालेली दिसत नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपरदेशवारीची माहिती लपवल्याने दाम्पत्यावर गुन्हा\nभुसावळ: मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; वाहतूक विस्कळीत\nसुप्रिया सुळे न्यूज अँकर बनल्या; दिली अजितदादांची बातमी\nसुप्रिया सुळेंनी केलं 'या' भाजप खासदाराचं कौतुक\nSSC Exams: दहावीचा पहिलाच पेपर फुटला; परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमागणीप्रमाणे वीजनिर्मिती झाल्यास भारनियमन करणार नाही...\n‘अवनी’साठी जळगावात कँडल मार्च...\nसमांतर रस्त्यांसाठी गुरुवारपासून उपोषण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/vehilce-number-plate-maker-on-radar/articleshow/62987904.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-03-29T22:36:16Z", "digest": "sha1:RNPUPC76S5AYKFYBJR2PNDYESKGS3AAI", "length": 14115, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: वाहनांचे नंबर प्लेट बनविणारे रडारवर - vehilce number plate maker on radar | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nवाहनांचे नंबर प्लेट बनविणारे रडारवर\nवाहनाची कागदपत्रे न पाहता नंबर प्लेट बनवून देणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढे गुन्हेगारास मदत केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे शोध पथकाने शोधून काढलेल्या सर्वच वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये बनावट नंबर प्लेट आढळून येत असल्याने ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.\nवाहनांचे नंबर प्लेट बनविणारे रडारवर\nनियमांकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हा दाखल करणार\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nवाहनाची कागदपत्रे न पाहता नंबर प्लेट बनवून देणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढे गुन्हेगारास मदत केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे शोध पथकाने शोधून काढलेल्या सर्वच वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये बनावट नंबर प्लेट आढळून येत असल्याने ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.\nशहरासह ग्रामीण भागात फॅन्सी नंबर प्लेट तयार करून दिल्या जातात. नंबरचा वापर करून राज, दादा, भाऊ किंवा इतर नावे बनवून सर्रासपणे कायदा धाब्यावर बसविण्याचे काम केले जाते. कम्प्युटरच्या माध्यमातून नंबर प्लेट तयार होत असल्याने यात वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. तसेच, प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने विक्रेत असल्याने व्यावसायवृध्दी करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. याचा थेट फायदा वाहनचोरट्यांना होत आहे. चोरी केलेल्या वाहनाचा क्रमांक बदलून अशी वाहने दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यात अथवा राज्यात विक्री केली जातात. शहरात २०१७ मध्ये ६०२ आणि २०१६ मध्ये ५२८ वाहने चोरी गेली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुध्दा वर्षागणिक ४०० ते ५०० वाहनांवर चोरटे हात साफ करतात. याबाबत बोलताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी सांगितले, की मागील वर्षभरात वाहनचोरीचे जे गुन्हे उघडकीस आले त्यात वाहनाचा क्रमांक बदलण्यात आल्याचे समोर आले. आपण एका गुन्ह्यात सहभागी होत आहोत, याकडे व्यावसाय करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्याचा थेट फायदा चोरट्यांना होत असून, यापुढे नंबर प्लेट तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे कर्पे यांनी स्पष्ट केले.\nग्रामीण भागात वाहन क्रमांक तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांनी वाहनधारकाकडून वाहनाचे आरसी बुक, वाहन परवाना, तसेच त्या व्यक्तीचे आधारकार्ड यांची छायाकिंत प्रत घेऊन त्याची रजिस्टरला नोंद घ्यावी. ही पूर्तता झाल्यानंतरच नंबर प्लेट बनवून द्यावी. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांवर वाहनचोरीच्या गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक कर्पे यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी दमबाजी करून काम करवून घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवाहनांचे नंबर प्लेट बनविणारे रडारवर...\nसिन्नरला शिवरायांची ६० फूट कमान...\nदुचाकी पार्किंगवरून सुरक्षा रक्षकास मारहाण...\nहजार विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपला दांडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/2019/09/", "date_download": "2020-03-29T20:34:28Z", "digest": "sha1:KR76KHIO6JU7OTYKOIFJ2QC2YT3BLDOV", "length": 13149, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "September 2019", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] व��चा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nअखेर युती झाली; पण शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद नाहीच..\nमुंबई : शिवसेनेला १२४ जागा आणि घटकपक्षांना १८ जागा देऊन भाजप १४६ जागा लढवेल, असे सूत्र महायुतीच्या जागावाटपाचे ठरल्याचे सूत्रांकडून समजते. भाजपने पाठविलेले पाचही उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढतील व शिवसेनेचीही त्यास तयारी असल्याचे या सूत्रांनी [पुढे वाचा…]\nमुख्यमंत्र्यांच्या कृपेने १००० कोटींचा भ्रष्टाचार; काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप\nमुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकाच्या कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपाशिर्वादामुळे १००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीच्या प्रवक्त्यांनी हे आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे [पुढे वाचा…]\nभाजपची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्र्यांसह खेळाडूंना यादीत स्थान\nदिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार यादी जाहीर करण्यास भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने सुरुवात केली आहे. हरियाणा राज्यातील पहिली यादी जाहीर करताना त्यात ७८ जणांना स्थान देण्यात आले आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना करनाल येथून उमेदवारी देण्यात [पुढे वाचा…]\nचंद्रकांत दादांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक\nपुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच ही बातमी फुटल्याने आता त्यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघाने आक्रमक पवित्र घेत उमेदवारीला विरोध केला आहे. [पुढे वाचा…]\nवंचित विधानसभा रिंगणात; २८८ जागा लढविणार\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदानाची टक्केवारी कमी करून १३ ठिकाणी आघाडीच्या पराभवास कारण ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणूक सर्व शक्तीनिशी लढविण्याची तयारी केली आहे. सर्व २८८ ठिकाणी उमेदवार देऊन राज्यात वंचितांचे सरकार आणण्याची [पुढे वाचा…]\n‘ती’च्या समर्थकांची उत्तरप्रदेशात धरपकड..\nलखनौ :माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करून ब्लँकमेलिंग केल्याप्रकरणी संबंधित तरुणीला पोलिसांनी अटक करून कोठडीत टाकले आहे. तरुणीला पोलीस कोठडी मिळाल्याने संतप्त झालेल्या तरुण-तरुणींनी निषेध करीत आंदोलन करण्याची तयारी केली होती. [पुढे वाचा…]\nकिरण काळे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; वाचा त्यांची भूमिका\nअहमदनगर शहरातून विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने व्यथित झालेल्या किरण काळे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्याबद्दल फेसबुकवर अधिकृतपणे जाहीर केलेली भावना पुढीलप्रमाणे : मी गेली सुमारे नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी [पुढे वाचा…]\nपारनेरमधून पुन्हा औटी; शिवसैनिकांना दिला योग्य तो ‘संदेश’..\nअहमदनगर : विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन आमदार विजय औटी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताकद दिली होती. आता पुन्हा एकदा पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत ठाकरे यांनी औटी यांच्यावर विश्वास दृढ असल्याचा ‘संदेश’ दिला आहे. [पुढे वाचा…]\nनगरमधील चर्चेला पूर्णविराम; त्या भैय्यांना शिवसेनेची उमेदवारी\nअहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम भैय्या जगताप यंदा शिवसेना पक्षाकडून नगर शहराचे उमेदवार असतील अशा चर्चेला उधाण आले होते. मात्र, आता संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा पोस्टरवर राष्ट्रवादीचे घड्याळ छपण्यास सुरुवात केली असून, उद्धव ठाकरे [पुढे वाचा…]\nकोपरगावमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली; वहाडणे यांचा अर्ज दाखल\nअहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार स्नेहलता कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, येथील भाजपचे निष्ठावंत व नरेंद्र मोदी आर्मीचे नेते [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाब��ित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/busted/articleshow/58408466.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T23:00:24Z", "digest": "sha1:6KLVWEM47E567MXGXLGK7BIJDWQS4SOI", "length": 7561, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "others News: फूटपाथ मोकळा झाला - busted | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nडोंबिवली ः फतेहअली रोड येथील फुटपाथवर साचलेला कचरा गोळा करून फूटपाथ मोकळा करण्याबाबतचे वृत्त ‘मटा सिटिझन रिपोर्टर’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेण्यात आली असून फूटपाथवरील कचरा हटवण्यात आला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसंचारबंदी सुरू असताना देखील नागरिक बाहेर\nलोकानंवर दबाव टाकून कामावर या...सांगणारे मँनेजर\nनाव पूर्ण टाकण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/naxal-attack-in-chhattisgarh-2-jawans-martyrs/articleshow/69075753.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T22:56:58Z", "digest": "sha1:G735CCWVJP4KQKLZCR6JBNCTYMBCASEU", "length": 11131, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "naxal attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद - naxal attack in chhattisgarh, 2 jawans martyrs | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद\nछत्तीसगडच्या बीजापूर येथील तोंगगुडा कँम्पच्याबाहेर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद\nछत्तीसगडच्या बीजापूर येथील तोंगगुडा कँम्पच्याबाहेर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.\nआज सायंकाळी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्यात शहीद झालेले दोन्ही पोलीस जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते. अरविंद मिंज आणि सुक्खू हपका असं या शहीद पोलिसांची नावं आहेत. नक्षलवाद्याच्या स्मॉल टीमने हा हल्ला केला असून पोलीस उपमहासंचालक सुंदरराज यांनी या हल्ल्याची पृष्टी केली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिसाला चेरला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nयापूर्वी २३ एप्रिल रोजी बीजापूर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान चकमक उडाली होती. त्यात एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं. तर दंतेवाडा येथील नक्षलवादी हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मंडावी ठार झाले होते. मंडावी यांच्याशिवाय ३ पीएसओ आणि ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nइतर बातम्या:नक्षलवादी हल्ला|नक्षलवादी|छत्तीसगड|naxal attack|jawans martyrs|Chhattisgarh\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइ��� करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद...\nभारतीयांनो, श्रीलंकेत जाऊ नका: भारत सरकार...\nमोदींनी एका दिवसात १.२७ कोटी खर्च केले, उमेदवारी रद्द करा: आप...\nप्रज्ञासिंह ठाकूरचा भोपाळमधून उमेदवारी अर्ज मागे...\nपरवानगीशिवाय सभा, गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-political-earthquake-in-goa-state-soon-after-maharashtra-sanjay-raut/", "date_download": "2020-03-29T21:45:04Z", "digest": "sha1:DPGLE3Q6DJKMICLQHJC7STM5IYKPUFU2", "length": 14397, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "महाराष्ट्रानंतर लवकरच गोवा राज्यात राजकीय भूकंप : संजय राऊत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०���०\nमहाराष्ट्रानंतर लवकरच गोवा राज्यात राजकीय भूकंप : संजय राऊत\nमुंबई : ‘गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. गोव्यात नवी आघाडी निर्माण होत आहे, जशी ती महाराष्ट्रात झाली. लवकरच गोव्यातही राजकीय भूकंप पाहायला मिळेल’, असं सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.\nदरम्यान नुकतीच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडी ठिक बसली असून आता आमचे लक्ष गोवा राज्याकडे आहे. लवकरच गोव्यात राजकीय भूकंप होणार असून शिवसेना याबाबत पाऊल उचलणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.\nसध्या गोव्यात भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते परंतु भरजपणे सरकार स्थापन करीत काँग्रेसला डच्चू दिला होता.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार\nजळगाव औद्योगीक वसाहतीत झालेल्या हल्यात तरुणाचा मृत्यू\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nFeatured, आवर्जून वाचाच, जळगाव, विशेष लेख\nकोरोना इफेक्ट : ठरलेला विवाह सोहळा केला रद्द\nFeatured, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/search/label/Lifestyle?updated-max=2019-12-03T19:33:00-08:00&max-results=20&start=20&by-date=false", "date_download": "2020-03-29T21:20:14Z", "digest": "sha1:DQIG77J7ZFV5XTOI3VMSUZBBYOGTUHMI", "length": 18797, "nlines": 248, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "BEED NEWS | I LOVE BEED : Lifestyle", "raw_content": "\nतुम्हाला रात्री-अपरात्री उठून खाण्याची सवय आहे रात्री जाग येते तेव्हा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं रात्री जाग येते तेव्हा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं तर मग तुम्हाला 'नाइट इटि...\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nवस्तू भाडेतत्त्वावर वापरण्याकडे तरुणांचा वाढता कल वन बीएचके फ्लॅट असो वा महागडा स्मार्टफोन, स्वत: विकत घेण्यापेक्षा भाड्यावरच घ्यावा,...\nसोमय्यामध्ये रंगणार 'मीडियाथेक' विजया चव्हाण, एस. के‌. सोमय्या कॉलेज 'शोले'मधली जय-वीरुची जोडी असेल, 'लगे रहो....\nमातृत्व अनुभवणं हे जेवढं सुंदर असतं तेवढंच ते आव्हानात्मकदेखील असतं. बाळाला जन्म दिल्यानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. परिण...\n'या' कंपनीत सिगारेट न पिणाऱ्यांना ६ दिवस सुट्टी\nनवी दिल्ली: कार्यालयीन वेळेत सिगारेट पिण्यासाठी 'ब्रेक' घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळं कामावर परिणाम होत असल्यानं जपानमधील 'पियाल...\nपगार एक लाख रुपये... काम फक्त झोपून राहणे\nबेंगळुरू: पगार एक लाख रुपये... काम फक्त झोपून राहणे विश्वास बसत नाही ना विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे. बेंगळुरूची एक ऑनलाइन कंपनी केवळ दररोज रात्री ९ त...\nपगार एक लाख रुपये... काम फक्त झोपून राहणे\nबेंगळुरू: पगार एक लाख रुपये... काम फक्त झोपून राहणे विश्वास बसत नाही ना विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे. बेंगळुरूची एक ऑनलाइन कंपनी केवळ दररोज रात्री ९ त...\nलिंगाचा आकार आणि लांबी वाढवायची आहे, काय करू\nडॉ. महिंद्र वत्स प्रश्न: मला लिंगाचा आकार आणि लांबी वाढवायची आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल उपाय सांगा. उत्तर: लिंगाचा आकार किंवा लां...\nयापुढे चहाची गोडी साखरेने नाही, मधाने वाढणार\nतुम्ही जेव्हा बाहेर चहा पिण्यासाठी जाता तेव्हा चहामध्ये आधीपासूनच साखर घालून दिली जात नाही, तर बाजूला आपल्याला साखरचे सॅचे किंवा क्यूब्स द...\nपत्नीनं नातेवाइकासोबत सेक्स केला, आता तिला माझ्यात रस नाही...काय करू\nडॉ. महिंद्र वत्स प्रश्न: माझं वय २६ वर्षे आहे आणि माझी पत्नी २४ वर्षांची आहे. दहा महिन्यांपासून एक नातेवाईक आमच्यासोबत राहायला आला आहे. मा...\nकरा आपलीशी प्रणाम मुद्रा\nदोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ‘नमस्ते, नमस्कार’ असं म्हणत अभिवादन करतात. एकमेकांचा निरोप घेताना ‘राम राम, नमस्ते’ असंही म्हटल...\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\nप्रश्न : माझी प��्नी सरकारी कर्मचारी आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या सतरा महिन्यांच्या मुलाला घेऊन ती घर सोडून निघून गेली. तिने दहा लाख रुप...\n'मामि'मध्ये मिळालेली विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली आणि त्यानंतर त्यानं तडक गावचं शेत गाठलं. भातकापणीचं काम सुरू करत दुष्काळाशी त्य...\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\nमाझी पत्नी सरकारी कर्मचारी आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या सतरा महिन्यांच्या मुलाला घेऊन ती घर सोडून निघून गेली. तिने दहा लाख रुपये पोटग...\nआजकाल अनेकांना रक्ताशी संबंधित विकार आणि त्वचारोग सतावत असतात. त्यामुळे त्यावर उपचार काय करावेत असा प्रश्न अनेकांना पडतात. आज आपण अशा मु...\nहुर्रे... हुर्रे... बालक पालक\nलेखक :- डॉ. प्राजक्ता कोळपकर आपल्या मुलांना त्यांचे बालपण खऱ्या अर्थाने अनुभवता यावे, लहान वयाचेच अनुभव त्यांना घेता यावेत, यासाठी प...\nपुणे हे निःशंकपणे उपयोगी साधन आहे; पण तरीही याचं व्यसन तुम्हाला कधी लागतं हे कळण्याअगोदरच ते अंगवळणी पडलेलं असतं. अगदी सकाळी उठल्...\nहेलो फ्रेंड्स आज में आपको हेअल्थ टिप्स फॉर मॅन के बारे में बताऊंगा\nझड़ते बालो को रोकने के आसान तरीके | Hair Fall Kese Roke\nहेलो फ्रेंड्स क्या आपको भी हेअर फॉल की प्रॉब्लेम है और हेअर फॉल कैसे रोखे जानना चाहते हो और हेअर फॉल कैसे रोखे जानना चाहते हो तो यह article आपके लिए एक वरदान से ...\nपार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम\nअसं अनेकदा होत असेल की, पार्टनरच्या घोरण्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही. अशावेळी तुमची इच्छा असूनही तुम्ही काही करू शकत नाही. याचा...\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/self-examination-before-the-day-of-the-republic-akp-94-2053723/", "date_download": "2020-03-29T22:32:37Z", "digest": "sha1:FXCTOWOYDC3DQTLPHHN5HYSLOY2NDTVJ", "length": 26893, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Self Examination Before the Day of the Republic akp 94 | प्रजासत्ताक दिनापूर्वीचे आत्मपरीक्षण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nशतकानुशतके आपल्या देशातील परिस्थिती अशी की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील सर्वाधिक लोक हे तळागाळातील जनता आहेत.\nसामाजिक न्याय कुणापर्यंत पोहोचला आणि कुणापर्यंत पोहोचलाच नाही ‘आर्थिक न्याय’ म्हणजे काय आणि प्रत्येक नागरिकास तो मिळतो काय ‘आर्थिक न्याय’ म्हणजे काय आणि प्रत्येक नागरिकास तो मिळतो काय मत देण्याची राजकीय शक्ती प्रत्येक नागरिकाकडे असली, तरी राजकीय न्याय प्रत्येकास मिळतो का मत देण्याची राजकीय शक्ती प्रत्येक नागरिकाकडे असली, तरी राजकीय न्याय प्रत्येकास मिळतो का या प्रश्नांच्या आधारे आत्मपरीक्षण केलेच पाहिजे.\nराज्यघटना संविधानसभेतील चर्चामधून घडली, १९७५ साली घोषित होऊन १९७७ मध्ये उठविण्यात आलेली ‘आणीबाणी’ तसेच त्यानंतरच्या वर्षांत (१९७९- ८०) केंद्र सरकारचे अस्थैर्य यांसारख्या अत्यंत तणावग्रस्त काळातूनही या आपल्या संविधानानेच आपणा भारतीयांना तारून नेले. संविधानात, म्हणजेच राज्यघटनेत, बदल अनेकदा झाले, परंतु हे सारे बदल राज्यघटनेच्या पायाभूत चौकटीला धक्का न लावता करण्यात आले.\nज्येष्ठ विधिज्ञ नानी पालखीवाला यांनी राज्यघटनेची ‘पायाभूत चौकट’ कधीही बदलता येत नाही किंवा त्यात कथित ‘सुधारणा’ करता येत नाहीत, असा सिद्धान्त मांडला होता, तेव्हा काही कायदेतज्ज्ञ आणि विद्वानांना पालखीवालांचे म्हणणे पसंत नव्हते. अमुक बदल करताच येणार नाही असे म्हणणे, राज्यघटनेतील त्या बदलांचे पुनरावलोकन करून बदल फेटाळण्याची मुभा न्यायाधीशांना- ��्हणजे एक प्रकारे, प्रशासनानेच नेमलेल्या व्यक्तींना- असणे, हे तर राज्यघटनेच्याच अनुच्छेद ३६८ द्वारे आपल्या सार्वभौम संसदेला संविधान-सुधारणेचा जो अधिकार मिळालेला आहे त्याचे उल्लंघन, असे पालखीवालांच्या टीकाकारांचे म्हणणे होते. अखेर, घटनापीठातील १३ पैकी सात न्यायमूर्तीनी पालखीवालांचे (त्या वेळी नवीनच असलेले) म्हणणे मान्य केले. न्यायमूर्तीनी त्या विधिसिद्धान्ताला दिलेली मान्यता किती उपकारक ठरली, हे आजतागायत दिसून येते.\nराज्यघटनेनेच सर्व नागरिकांना ‘आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याया’ची हमी दिलेली आहे. यापैकी प्रत्येक शब्द- ‘सामाजिक न्याय’ यासारखी प्रत्येक संकल्पना- अत्यंत अर्थगर्भ आहे. राज्यघटनेतील या संकल्पनांनी लाखो भारतीयांच्या हृदयांत आकांक्षांचे स्फुल्लिंग चेतविलेले आहेत आणि ही शक्ती आजही – २६ जानेवारी २०२० रोजी आपण राज्यघटनेचा ७० वा वर्धापन दिन साजरा करू तेव्हाही – जिवंत असल्याचे दिसते.\nअशा वेळी कठोर राज्यघटनेसंदर्भात कठोर आत्मपरीक्षण केले पाहिजे : सामाजिक न्याय कुणापर्यंत पोहोचला, कुणापर्यंत पोहोचलाच नाही ‘आर्थिक न्याय’ म्हणजे काय, प्रत्येक नागरिकाला आर्थिक न्याय मिळतो काय ‘आर्थिक न्याय’ म्हणजे काय, प्रत्येक नागरिकाला आर्थिक न्याय मिळतो काय मत देण्याची राजकीय शक्ती जरी १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाकडे असली, तरी राजकीय न्याय प्रत्येकास मिळतो का\nशतकानुशतके आपल्या देशातील परिस्थिती अशी की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील सर्वाधिक लोक हे तळागाळातील जनता आहेत. इतर मागासवर्गीय आणि त्यांमधील अधिक मागास असलेल्या जाती, तसेच अल्पसंख्याक समाज हेदेखील वंचित प्रवर्ग आहेत. भारतात संविधानाने अस्पृश्यता नष्ट करण्याचे ठाम पाऊल उचलले, धर्माच्या आधारावर भेदभाव करणे राज्यघटनेने बेकायदा ठरविले आणि अनुसूचित जाती व जमातींना राखीव जागांची तरतूद आणली. तरीसुद्धा वास्तव असे की, शिक्षण आणि आरोग्य यांच्यासह ‘मानवी विकास निर्देशांकां’च्या बहुतेक साऱ्या क्षेत्रांत तसेच सरकारी वा सार्वजनिक नोकऱ्यांत वंचित वर्गाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही.\nघरे कच्ची की पक्की, गुन्हेगारीचे प्रमाण किती आणि केवळ तक्रार वा गुन्हा दाखल आहे म्हणून कोठडीत खितपत पडलेले किती, क्रीडा-संघांमध्ये खेळाडू म्हणून समावेश किती प्रमाणात.. अशा अन्य विषयांवरील आकडेवारीचीही चर्चा केली, तर नक्कीच असे दिसून येईल की अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व मुस्लीम हे सामाजिक न्यायापासून दूर आहेत. ते वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्याबाबत भेदभाव केला जातो. त्यांचा अवमान नेहमीचाच, पण काही वेळा या वंचितांविरुद्ध हिंसाचारदेखील केला जातो.\nआर्थिक न्याय हे सामाजिक न्यायाचे अपत्य आहे. समाजातील दुर्लक्षित आणि वंचित प्रवर्ग नेहमीच शिक्षणापासून किंवा शैक्षणिक यशापासून दुरावलेले राहतात, त्यांच्याकडे मालमत्ता धारणाही कमी असते, त्यांना सरकारी नोकऱ्या किंवा अन्यत्र चांगल्या म्हणवल्या जाणाऱ्या नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग उत्पन्नच कमी म्हणून खर्चही कमी असे चक्र सुरू राहते. सोबतच्या तक्त्यावरून याची कल्पना येईल.\nतिसरे जे समान राजकीय न्यायाचे अभिवचन आहे, त्यावर सर्वाधिक घाव बसलेला आहे. एक बरे की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी देशभरात (लोकसभेसाठी तसेच विधानसभांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांतही) राखीव मतदारसंघ असल्यामुळे त्यांना थोडे तरी प्रतिनिधित्व मिळते, परंतु हे राखीव मतदारसंघ म्हणजेच राजकीय न्याय अशी गत सध्या झालेली आहे. अनेक राजकीय पक्षांत निर्णय-पातळ्यांवर अनुसूचित जाती-जमातींचे प्रतिनिधित्व हे निव्वळ दाखवण्यापुरते असते. अनुसूचित जातींना केंद्रस्थानी ठेवून स्थापन झालेल्या पक्षांची वाटचाल पाहिली तरी हेच दिसते की, जोवर हे पक्ष अन्य पक्षांशी अथवा बहुजन समाजांशी सांधेजोड करीत नाहीत, तोवर त्यांचा जनाधार हा अनुसूचित जातींपुरताच असतो. म्हणजे हे पक्ष कुंठित झालेले दिसतात. अल्पसंख्याकांच्या- विशेषत: मुस्लिमांच्या- राजकीय प्रतिनिधित्वाची अवस्था तर याहून शोचनीय आहे. बहुतेक मोठय़ा राजकीय पक्षांमध्ये ‘अल्पसंख्याक सेल’ असते, पण या पक्षांतील नेत्यांच्या पहिल्या फळीत अल्पसंख्याक नेते क्वचितच दिसून येतात. भाजपचा मुस्लीमद्वेष उघड होताच पण आता ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा’, ‘राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी’ आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (सीएए, एनआरसी आणि एनपीआर) यांच्या संबंधाने भाजप मुस्लिमांना उघडपणे धमकावत आहे. दुसरीकडे, मुस्लिमांनीच स्थापन केलेले इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) किंवा अ. भा. मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआय एमआयएम)सारखे ��क्ष एकतर निव्वळ मतविभागणीस कारणीभूत ठरतात किंवा त्यांना समविचारी पक्षांशी आघाडी करावी लागते, पण स्वबळावर जिंकणे या पक्षांना शक्य होत नाही.\nराजकीय मुद्दय़ांची मांडणी ही मुस्लिमांना केंद्रस्थानी ठेवून एकतर केलीच जात नाही किंवा जर केली गेली तर त्यावरून मुस्लीमद्वेषी टीका सुरू होते. उदाहरणार्थ जम्मू-काश्मीरचा मुद्दा. काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या ७५ लाख भारतीय नागरिकांचे काय होत असेल, हा प्रश्नसुद्धा देशभरात उपस्थित केला जात नाही. हे खोरे (आता केंद्रशासित प्रदेशाचा भाग) आणि त्यातील लोक गेल्या वर्षीच्या पाच ऑगस्टपासून वेढय़ाखालीच आहेत. सन २०१९ मध्ये दहशतवादी अथवा संघर्षांच्या घटनांनी गेल्या दशकभरातील उच्चांक गाठला, त्याचेच प्रतिबिंब सामान्य नागरिकांच्या बळींची संख्या तसेच जखमी झालेल्या सामान्य नागरिकांची संख्या यांमध्ये उमटले. आजही तिघा माजी मुख्यमंत्र्यांसह ६०९ जण ‘बंदिवासा’मध्येच आहेत, तेही कोणत्याही आरोपाविनाच. तरीही उर्वरित राज्यांमधील प्रसारमाध्यमे मात्र निव्वळ सरकारी पत्रकांनाच प्रमाण मानून ‘काश्मीरमधील जनजीवन सुरळीत’ असल्याचे सांगताहेत आणि त्यालाच ‘वार्ताकन’ मानले जात आहे. उर्वरित राज्यांना काश्मिरातील लोकांचा जणू विसरच पडलेला असावा, कारण या राज्यांतील लोकांनाही आपापले प्रश्न आहेत. पण ‘हेबियस कॉर्पस’चे अर्ज ऑगस्ट २०१९ मध्ये दाखल झालेले असताना, त्यांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे.\n‘सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याया’ची हमी देणाऱ्या राज्यघटनेचा, संविधानाचा दररोज भंग होत आहे.. लाखो लोकांना किमान न्यायसुद्धा नाकारलाच जात आहे. जम्मू- काश्मीरबद्दलच बोलायचे तर तो कायदेशीरदृष्टय़ा उघड घटनाभंगच दिसत असला तरीही, न्यायालयाचा याविषयीचा निकाल येईपर्यंत आपण थांबले पाहिजे. साऱ्याच भारताचा – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, बहुजन यांचा विचार केला तरी, सत्तर वर्षांनंतरही अर्ध्या लोकसंख्येला – देशभरातील नागरिकांपैकी निम्म्या हिश्श्याला – आपण न्याय देऊ शकलेलो नाही आणि ज्यांना देऊ शकलो त्यांनाही तो निम्माशिम्मा किंवा अर्धामुर्धाच मिळालेला आहे, याची खंत साऱ्यांनी बाळगली पाहिजे.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्��ासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 दादागिरीचा प्रतिरोध आवश्यकच\n2 तूच घडविशी, तूच मोडिशी..\n3 ही ‘दुरुस्ती’ टिकू शकेल\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/black-gudi-on-kalyan-dumping/articleshow/63347515.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:47:55Z", "digest": "sha1:SXKDYPE6XR7E722Z3H25JKIDHY2YM2UJ", "length": 13926, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: कल्याण डम्पिंगवर काळी गुढी - black gudi on kalyan dumping | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकल्याण डम्पिंगवर काळी गुढी\nस्वागतयात्रेतही कचरा प्रश्नावर देखावा\nस्वागतयात्रेतही कचरा प्रश्नावर देखावा\nम. टा. वृत्तसेवा, कल्याण\nकल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर आठवडाभरापूर्वी लागलेल्या आगीचा आणि त्यामुळे संतापलेल्या नागरिकाचा चांगलाच भडका उडाला आहे. डम्पिंगवरील कचरा दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेत असल्यामुळे या आगीने आणि त्यातून पसरणाऱ्या धुर���ने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना दमा, अस्थमा, डोळ्यांची जळजळ यासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ डम्पिंग ग्राउंडवर स्थानिक रहिवाशाच्या मदतीने काळी गुढी उभारण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी स्वत:च्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.\nआधारवाडी डम्पिंग ग्राऊंड न्यायालयाच्या आदेशानंतर शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे प्रयोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून लेखी आणि तोंडी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आजही शहरात तयार होणारा ६०० टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरच टाकला जात असून या कचऱ्यातून मिथेन तयार होत त्याचा हवेशी संपर्क येताच तो पेट घेतल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात असले तरी डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दरवर्षी संघर्ष करावा लागतो. २०१६ मध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर यंदा पुन्हा पाच दिवस डम्पिंग धगधगत होते. यामुळे त्रासलेल्या नागरिकाच्या बाजूने राजकीय पक्षांनीही पालिका प्रशासनाला खिंडीत गाठले. याचदरम्यान आयुक्त पी. वेलारसू यांची बदली झाल्यामुळे कचरा प्रश्नावर राज्य सरकारने त्यांची बदली केल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र कचरा प्रश्न आहे तसाच असून पुन्हा या डम्पिंगने पेट घेतल्यास नागरिकांना पुन्हा आरोग्याच्या समस्या भेडसावणार हे वास्तव असून हे डम्पिंग कायमस्वरूपी बंद करणे हाच त्यावरचा उपाय आहे. यासाठीच प्रशासनाच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने डम्पिंग ग्राऊंडवर काळी गुढी उभारण्याचा निर्णय घेतल्याचे दळवी यांनी सांगितले.\nकल्याणातून निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत डम्पिंग प्रश्नावर देखावा सादर करत समस्येची व्याप्ती दाखवून देण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते मदन दराडे यांनी केला आहे. स्वागतयात्रेतील चित्ररथात कचऱ्याचा डोंगर, त्याला लागलेली आग, त्यातून निघणारे विषारी धूर, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आणि जवळच असलेल्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्यावर होणारे दुष्परिणाम दाखवत प्रशासनाचा निषेध केला जाणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बद���ांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nलॉकडाऊन: गावाकडे पायी जाणाऱ्या ७जणांना टेम्पोने चिरडले; ५ ठार\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nसंचारबंदी असताना इन्स्टाग्रामवरुन होतेय दारुची विक्री; दोघांना अटक\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकल्याण डम्पिंगवर काळी गुढी...\nपाडव्याला घ्या हापूसचा आस्वाद\nअभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीच्या वकिलाला अटक...\nफ्रिजचे कूलिंग बंद झाल्याने कंपनीला दंड...\nअभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकीला अटकेची भीती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-112101100010_1.htm", "date_download": "2020-03-29T20:57:49Z", "digest": "sha1:UC67IBZSEX22IFIJRON7MEZFEBGJCBST", "length": 9948, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सॉरी फेडरर, ''त्या'' ब्लॉगरने माफी मागितली | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसॉरी फेडरर, 'त्या' ब्लॉगरने माफी मागितली\nजीवे मारण्याची धमकी देणार्‍या चिनी ब्लॉगरने अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररची माफी मागितली आहे. 'ब्ल्यू कॅट पोलिथेइस्टिक रिलीजन फाऊंडर 07' असे लांबलचक नाव धारण करणार्‍या या ब्लॉगरने शंघाय ओपन प्रारंभ होण्याच्या दोन दिवस आधी फेडररला मारण्याची धमकी दिली. यामुळे टेनिसजगतात खळबळ उडाली होती व शंघाय ओपनमध्ये फेडररला कडक सुरक्षा देण्यात आली.\nमी ��ंबंधित लोकांची माफी मागितल्याने मला अटक करण्यात आली, असे या ब्लॉगरने बायडू डॉट कॉम वर लिहिले आहे. फेडररला धमकी देताना ब्लॉगरने फेडररचे टेनिस कोर्टवर खाली पडतो आहे, असे रेखाचि‍त्रही टाकले होते. या सगळ्या प्रकारामुळे फेडररही काही काळ विचलित झाला होता आणि मनोधैर्य खचल्याचे कबूल केले होते.\nसायनाचा रिती स्पोर्टशी 40 कोटींचा करार\nडेव्हिस चषकातही किवींना 'व्हाईटवॉश'\nयुकी भांबरीची विजयी सलामी\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/after-sharad-pawar-bjp-leader-eknath-khadse-will-meet-maharashtra-cm-uddhav-thackeray/articleshow/72443308.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T20:44:56Z", "digest": "sha1:UBG6DSQAC7VJV2Z5HH6QND45KPN4GPQV", "length": 15741, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Maharashtra government : खडसे-पवारांचे अर्धातास खलबतं! उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार - After Sharad Pawar Bjp Leader Eknath Khadse Will Meet Maharashtra Cm Uddhav Thackeray | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार\nपक्षांतर्गत कारस्थानामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याने खडसेंच्या या भेटीगाठींबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.\n उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार\nनवी दिल्ली: पक्षांतर्गत कारस्थानामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याने खडसेंच्या या भेटीगाठींबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत. विशेष म्हणजे खडसे दिल्लीत भाजप नेत्यांना भेटायला आले होते. त्यांनी दिल्लीत पोहोचल्यावर तसं सांगितलंही होतं. पण भाजप नेत्यांऐवजी पवारांचीच भेट घेऊन ते परतत असल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे.\nभाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि इतर भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. पण या नेत्यांना भेटण्याऐवजी त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी ३५ मिनिटे चर्चा केली. भाजपकडून होणारी उपेक्षा आणि भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत झालेलं कटकारस्थान यामुळे खडसे नाराज आहेत. पक्षातील या नेत्यांची तक्रारही त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतरही संबंधित नेत्यांविरोधात कारवाई न करण्यात आल्याने खडसे प्रचंड नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी आज दिल्लीत भाजप नेत्यांऐवजी पवारांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं.\nएकनाथ खडसे यांची भाजपला सोडचिठ्ठी\nया भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सरकारी कारणास्तव ही भेट घेतल्याचं सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेजचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याच्या संदर्भात पवारांची भेट घेतली. ही भेट ३५ मिनिटाची होती. पण पवार हे एका बैठकीत असल्याने त्यांची २० मिनिटे वाट पाहण्यात गेली. त्यामुळे आम्ही फक्त १२ ते १५ मिनिटेच भेटलो. या भेटीत संबंधित प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनीच रोहिणी खडसे यांच्या पराभवाची चौकशी केली. त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत राजकारणाचा फटका बसल्याचं सांगितलं, असं खडसे म्हणाले. दरम्यान, पवारांची आज भेट घेतल्याने या प्रकल्पासंदर्भात उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांना सांगितलं.\n...तर पाडापाडी करणाऱ्या स्वपक्षातील नेत्यांची नावे जाहीर करेन: खडसे\nअंधारात निर्णय घेणार नाही\nभाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट घेतलीय का असा सवाल खडसेंना विचारण्यात आला. त्यावर मी अंधारात निर्णय घेणारा नाही. निर्णय घेताना तुम्हाला सांगून आणि पत्रकार परिषद घेऊनच निर्णय घेईन, असं खडसे म्हणाले.\nएकनाथ खडसेंना पक्षात घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेव���ं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल गांधींचे PM मोदींना पत्र\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजारावर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार...\nपाच वर्षांत २७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या...\n'विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही'...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ahmednagar-acid-attack-on-sleeping-woman-in-akole/articleshow/74127924.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T23:14:34Z", "digest": "sha1:EWOASX6O7GO27H5GMAPJASCB4PI47TZR", "length": 11916, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "acid attack in akole : भयंकर! झोपेत असलेल्या तरुणावर घरात घुसून अॅसिड हल्ला - ahmednagar: acid attack on sleeping woman in akole | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n झोपेत असलेल्या तरुणावर घरात घुसून अॅसिड हल्ला\nअकोले तालुक्यातील टहाकारी गावात अमृता भीमा पथवे (वय-३०) या तरुणावर झोपेत अ‍ॅसिड हल्ला झाला. ही घटना मागील महिल्यात २६ जानेवरी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणातील अकोले पोलीस ठाण्यात १३ (फेब्रवारी) रात्री उशिरा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n झोपेत असलेल्या तरुणावर घरात घुसून अॅसिड हल्ला\nम. टा. वृत्तसेवा, अकोले\nअकोले तालुक्यातील टहाकारी गावात अमृता भीमा पथवे (वय-३०) या तरुणावर झोपेत अ‍ॅसिड हल्ला झाला. ही घटना मागील महिल्यात २६ जानेवरी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणातील अकोले पोलीस ठाण्यात १३ (फेब्रवारी) रात्री उशिरा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमृता पथवे २६ जानेवरी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या राहत्या घरात झोपलेला असताना आरोपी रामनाथ बाळासाहेब एखंडे (रा. टहाकारी) व त्याच्या एक मित्राने घरात घुसून झोपेत असलेल्या अमृताच्या अंगावर प्लास्टिकच्या बादलीमध्ये आणलेले अ‍ॅसिडसदृश औषध फेकले. यामध्ये पथवे तोंडावर, छातीवर, मांड्यावर व गुप्तांगावर गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी झालेल्या पथवे याला नातेवाईकांनी उपचारासाठी नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री अकोले पोलिसात रामनाथ बाळासाहेब एखंडे (रा. टहाकारी) व त्याच्या मित्राच्या (नाव कळू शकलेले नाही) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅसिड हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून अकोले पोलीस पुढील तपास करत आहे.\nवाचा: मुंबई-गोवा हायवेवर कारला अपघात; ३ जखमी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकिराणा घेण्यासाठी बाहेर पडला; पोलिसांनी पाठ फोडून काढली\nआईला अग्नी देऊन प्रांताधिकारी दीड दिवसात कर्तव्यावर\nगर्दी टाळण्यासाठी तरुणाचा सायकलवरून १८६ किलोमीटरचा प्रवास\nगावांच्या सीमेवर पोलीस पाटलांचा पहारा\nहोम क्वारंटाइनमधील तिघांचा रस्त्यावर फेरफटका, गुन्हे दाखल\nइतर बातम्या:टकाहारी|अॅसिड हल्ला|अहमदनगर|अकोले|Ahmednagar|acid attack in akole\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n झोपेत असलेल्या तरुणावर घरात घुसून अॅसिड हल्ला...\nपती-पत्नी एकमेकांना लिहिणार पत्र...\nकिरकोळ वादातून रिक्षाचालकाचा खून...\nनागरिकांची गैरसोय होऊ नये...\nशिर्डीचे सीईओ मुगळीकर यांची परभणीला बदली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/delegation-of-bjp-will-meet-governor-tomorrow-says-mungantiwar/articleshow/71939904.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T22:24:35Z", "digest": "sha1:2W4OPWOQXFFSXKJXL4YG7UCGSB6ARJPM", "length": 17470, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Sudhir Mungantiwar BJP Meets : भाजपचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार: मुनगंटीवार - Delegation Of Bjp Will Meet Governor Tomorrow Says Mungantiwar | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nभाजपचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार: मुनगंटीवार\nराज्यात महायुतीचंच सरकार येणार आहे, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचं सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही याचा सस्पेन्स वाढला आहे.\nभाजप शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार\nनाही तर मी वेडी झाले असते-...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधि...\nकरोनाः पाय तुटलेला असतानाह...\nमुंबई: राज्यात महायुतीचंच सरकार येणार आहे, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचं सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही याचा सस्पेन्स वाढला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी त्याबाबतची माहिती दिली. काही गोष्टींचा थोडा संयम ठेवा. तुम्हाला गोड बातमी लवकरच मिळेल. उद्या राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर महायुतीच्या फॉर्म्युल्याची माहिती मीडियाला दिली जाईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्यपालांना भेटल्यानंतर उद्याच सर्व गोष्टींचा उलगडा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुका होऊन १३ दिवस उलटल्यानंतर उद्या पहिल्यांदाच भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक��ष लागलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी सत्ता स्थापनेबाबतची कोणतीही चर्चा झालेली नसताना भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसणार आहे. शिवाय राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिल्यानेही या भेटीला विशेष महत्त्वप्राप्त झालं आहे. या भेटीत राष्ट्रपती राजवटीवर चर्चा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.\nपवारांनी पुढाकार घेतलाय; BJP सरकार येणार नाही: दलवाई\nमुख्यमंत्री राज्यपाल भेटीपासून दूर\nदरम्यान, उद्या चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळात नसणार आहेत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळात नसल्याने उद्या भाजपकडून राज्यपालांकडे सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचं सांगण्यात येतं. तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणूनच राज्यपालांना भेटणार असल्याची सारवासारव मुनगंटीवार यांनी केली आहे.\nसंजय राऊत पवारांच्या घरी; तर्कवितर्कांना ऊत\nराज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.\nवाघ कुठलाही असो, संवर्धन होणारच:मुनगंटीवार\nIn Videos: भाजप शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभाजपचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार: मुनगंटीवार...\nवाघ कुठलाही असो त्याचं संवर्धन होणारच: सुधीर मुनगंटीवार...\nपवारांनी पुढाकार घेतलाय; भाजपचं सरकार येणार नाही: दलवाई...\nशिवसेनेसोबत चर्चेचे दरवाजे खुले आहेत: चंद्रकात पाटील यांचे वक्तव...\nसंजय राऊत शरद पवारांना भेटले; तर्कवितर्कांना ऊत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/steps-repaired", "date_download": "2020-03-29T21:31:28Z", "digest": "sha1:MECVVHPYJPSKESB7VAK4FWRQT3UIIJDH", "length": 15071, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "steps repaired: Latest steps repaired News & Updates,steps repaired Photos & Images, steps repaired Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या ...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र...\nकरोनाशी लढा यशस्वी; राज्यात ३४ रुग्णांना ड...\n...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित प...\nजगच संकटात आहे; कोणीही मदतीला येणार नाही: ...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजार...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... ���र सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nअटल घाटावर मोदी अडखळले 'त्या' पायऱ्या तोडणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी १४ डिसेंबरला अटल घाटावर ज्या पायऱ्यांवर अडखळून पडले होते, त्या पायऱ्या तोडल्या जाणार आहेत. त्या जागी लवकरच नव्या पायऱ्या बनवल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी नमामि गंगे मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या सफाई अभियानाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. बोटीतून गंगेच्या पात्रात फिरून त्यांनी या अभियानासंबंधी चर्चा केली. त्यानंतर ते अटल घाटावर आले, तेव्हा घाटाच्���ा पायऱ्या चढताना पडले होते.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nमोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-112080200001_1.htm", "date_download": "2020-03-29T21:45:20Z", "digest": "sha1:4VBM2IKZZH2EQF6YMIUHGYMZ6LJASMBI", "length": 12862, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सायना नेहवाल लंडन ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसायना नेहवाल लंडन ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दमदार खेळ करत लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरीतून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलमध्ये तीने आज डेर्न्माकची टीना बॉन हिचा २१-१५, २२-२० असा पराभव केला.\nजागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली २२ वर्षीय सायना नेहवाल पहिल्या गेम मध्ये चांगलीच लयीत होती. तिने आपल्यापेक्षा ११ वर्षांनी मोठी असलेल्या टीनास चूका करण्यास भाग पाडले. सायनाचा बॅकहँड, फोरहँड स्मॅश पाहण्यालायक होता. नेट कवरेज मध्येही ती टीनावर भारी पडली.\nपहिल्या गेम मध्ये तिने ५-२ ची आघाडी घेतल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही आणि स्कोअर ८-२ करत आपला पक्ष मजबूत केला. येथे टीना ने काही चांगले ड्रॉप शॉट खेळले आणि स्कोअर १२-८ केला. एकवेळी सायना २०-१२ ची आघाडी घेऊन गेम जिंकण्याच्या तयारीत होती. टीना ने तीन मॅच पॉइंट वाचवाले, मात्र ती सायनास २१-१५ ने गेम जितन्यापासून वाचवू शकली नाही.\nटीना ने दुसर्‍या गेम मध्ये आपल्या व्युवरचनेत बदल केला आणि ४-३ आघाडी घेतली. १०-१० वर सायनाने बरोबरी केली ती १५-१५ स्कोअर पर्यंत कायम राहिली. टीना ने सलग तीन अंक घेऊन आघाडी १८-१५ वर पोहचवली. १८-२० स्कोअर वर ही लढत तिसर्‍या गेम पर्यंत पोहचेल असे वाटत होते मात्र सायना ने जोरदार स्मॅश ने स्कोअर २०-२० वर आणून ठेवला. यानंतर आपल्या सर्व्हिस वर २ अंक घेत २२-२० ने गेम आणि सामना जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. टीना ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियन राहून चूकली आहे आणि वाढत्या वयातही तिने सायना समोर कडवे आव्हान ठेवले.\nफायनल मध्ये सायनाचा मुकाबला चीनची जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची वेंग हांग हिच्यासोबत होईल. सायना व वेंग यांच्यात आतापर्यंत पांच लढती झाल्या आहे, मात्र सायना एकही मुकाबला जिंकू शकलेली नाही. सायना ऑलिम्पिक खेळात बॅडमिंटनमधून सेमीफायनल मध्ये पोहचणारी पहिली खेळाडू बनली आहे. (वेबदुनिया न्यूज)\n'टि्वटर, फेसबुक'वर उद्‍घाटन सोहळा लीक\nफेडरर, अझारेंकाला अव्वल मानांकन\nऑलिंपिकमध्ये धूम मचावण्यासाठी तयार ज्वाला (स्लाइड शो)\nदमदार कामगिरीचा विश्वास, पदकाबाबत विचार नाही\nसुशील कुमार वाहणार ऑलिम्पिकमध्ये भारतीय ध्वज\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/if-you-have-courage-go-to-polls-and-seek-a-fresh-mandate-devendra-fadnavis-challenges-to-uddhav-thackeray-45489", "date_download": "2020-03-29T21:40:53Z", "digest": "sha1:TNAPO5LF5SAY53O5GGO2MTWQIPWTVFKT", "length": 11771, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान | Navi Mumbai", "raw_content": "\nहिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान\nहिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान\nहिंमत असेल तर पुन्हा निवडणूक (mid term election) घेऊन जनादेश मिळून दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिलं.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nहिंमत असेल तर पुन्हा निवडणूक (mid term election) घेऊन जनादेश मिळून दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिलं. तसं झाल्यास भाजप (bjp) सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांना पुरून उरेल आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.\nहेही वाचा- औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती\nनवी मुंबईतील भाजपच्या (bjp seminar navi mumbai) दोन दिवसीय अधिवेशानाचा समारोप फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आपल्या भाषणाने केला. यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावरही कडाडून टीका केली. ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल वचन बाळासाहेबांना (bal thackeray) दिलं होतं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला (congress and ncp) सोबत घेऊन सरकार स्थापन करेन असं वचन बाळासाहेबांना दिलं होतं का असा प्रश्न उपस्थित करत बाळासा���ेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा (hindutva ) विचार शिवसेना विसरली असल्याचंही फडणवीस म्हणाले.\nकाहीजण अयोध्येला (ayodhya) जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं स्मरण त्यांना होईल. त्यांचं खरं हिंदुत्वाचं (hindutva) रक्त जागं होईल. हिम्मत असेल तर वीर सावरकरांची (veer savarkar) बदनामी करणाऱ्याच्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचं कबूल करा, असंही फडणवीस म्हणाले.\nआता काही लोक अयोध्येला जायला निघाले आहेत. जरूर जा.\nज्यासाठी आपण रक्ताचं बलिदान दिलं, तिथे जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन कदाचित तुमच्या रक्तातलं हिंदुत्व उफाळून येईल आणि हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालणार नाही\nहेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरणाची समांतर चौकशी, राष्ट्रवादी हट्टाला पेटली\nहे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. एकमेकांमधील विसंवादातूनच ते पडेल. हिंमत असेल तर एकत्र अंगावर या, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरुन उरु असं थेट आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं.\nतुम्हाला लोटलं तरी ऑपरेशन लोटस (operation lotus) कसं आव्हान स्वीकारणाऱ्या आणि देणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचा मी पूत्र आहे. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाचं आव्हान स्वीकारलंय. एप्रिल किंवा उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जळगाव येथील सभेत बोलताना भाजपला (bjp) दिलं होतं. २० ते २५ वर्ष ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी नाही. तर ज्याच्या विरोधात लढलो त्यांनी विश्वास दाखविल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.\nहेही वाचा-राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 नावाने स्वतंत्र बँक खाते\nगरीबांना आता फक्त ५ रुपयांत शिवभोजन\nम्हणून चंद्रकात पाटलांनी पोलिस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला\nबिनधास्त खा…हाॅटेलातही कोंबडी, मटण, मासे मिळणार- अजित पवार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्या\n'या' अभिनेत्यानं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी\nकोरोनासोबतच न्यूमोनियाचे पेशंट वाढण्याची शक्यता- मुख्यमंत्री\nउगाच पुढारपणं कशाला करता, गप्प घरातच बसा- जयंत पाटील\nCoronavirus Updates: आपण कोरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात- मुख्यमंत्री\nकडक धोरणात जरा बदल करा, शरद पवारांची पोलिसांना सूचना\nकोरोनावर मात करण्यासाठी सरकारला शिवसेनेची साथ\nराष्ट्रवादीचा मोठा निर्णय, आमदार-खासदारांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/asian-games-2018-four-japanese-basketball-players-sent-home-for-soliciting-prostitutes-in-jakarta-118082700018_1.html", "date_download": "2020-03-29T21:43:30Z", "digest": "sha1:Q4TXARI5OQL4B5UGWL5DP2KA52A3ZJ4D", "length": 10864, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रात्रभर महिलांसोबत होते बास्केटबॉल खेळाडू, परतीचे तिकीट | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरात्रभर महिलांसोबत होते बास्केटबॉल खेळाडू, परतीचे तिकीट\nजपानी लोकांचे अनुशासनासाठी नेहमीच कौतुक केले जातं परंतू 18 व्या आशियाई खेळांमध्ये त्यांच्या बास्केटबॉल टीमच्या चार खेळाडूंना महत्त्वाच्या क्वार्टरफायनल सामन्यापूर्वी जकार्ताच्या हॉटेलमध्ये महिलांसोबत रात्र घालवल्यामुळे स्वदेश परतावे लागले. जपानच्या पुरूष बास्केटबॉल टीमला आपल्या खेळाडूंचे बेशिस्त वागणे महागात पडले. टीम सोमवारी इराण विरुद्ध आठ खेळाडूंसह क्वार्टरफायनल मध्ये उतरली आणि त्यांना 67-93 अश्या मोठ्या अंतराने पराभवाचा सामना करावा लागला.\nजपानच्या ऑलिंपिक समितीने चारी बास्केटबॉल खेळाडूंना जकार्ताच्या एका हॉटेलमध्ये महिलांसोबत रात्र घालवण्याची घटना समोर आल्यावर त्यांचे मान्यता पत्र रद्द केले आहे. या खेळाडूंना नियम उल्लंघन केल्यामुळे लगेच स्वदेश पाठवण्यात आले. जपानी बास्केटबॉल टीमने या घटनेनंतर देखील हाँगकाँग विरुद्ध विजय नोंदवत क्वार्टरफायनलमध्ये आपली जागा बनवली तरी इराण विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.\nइंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय\nआजारापासून दूर राहण्याची अनोखी पद्धत\nइंडोनेशियन ओपन: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू जिंकली\nएका खापदार्थाच्या वादाने दोन देशांना आणले एकत्र\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/indian-hockey-coach-best-option-for-team-dhanraj-pillay-117010900004_1.html", "date_download": "2020-03-29T22:37:11Z", "digest": "sha1:ZDLYYST2YDCAJOJL3HVX7BDH35UTYJCL", "length": 11082, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हॉकीला खूप चांगले दिवस मात्र प्रशिक्षक देशीच हवा- धनराज पिल्ले | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहॉकीला खूप चांगले दिवस मात्र प्रशिक्षक देशीच हवा- धनराज पिल्ले\nहॉकी क्रीडा प्रकाराला सध्या चांगले दिवस आले आहे.\nराष्ट्रीय प्रेम टिकवून ठेवणे गरजेचे असून\nआणि संघात एकजूट ठेवण्यासाठी कोणत्याही संघाचा प्रशिक्षक हा भारतीयच असा��ला हवा. भारतीय प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे मी उत्कृष्ठ कामगीरी करू शकलो. असे प्रतिपादन भारतीय संघाचा माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी केले.\nनाशिक सायलिस्टतर्फे आयोजित जायंट स्टारकेन नाशिक पेलेटॉन 2017 च्या पारितोषिक वितरण प्रसंगी पत्रकाराशी संवाद साधतांना ते बोलत होते. पिल्ले म्हणाले, ज्युनिअर वर्डकप जिंकलेल्या संघाला अधिक पाठबळ देण्याची गरज आहे. तसे झाल्यास 2020 च्या टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ निश्चितच पदक मिळवू शकेल. तरुण खेळाडूंनी मैदानावरील सरावास अधिक वेळ द्यालया हवा मात्र अनेकदा ते सोशल मिडीया आणि संगणक आदी ठिकाणी बैठे खेळ खेळताना दिसतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.. तसेच आपल्याकडे अनेक अनुभवी प्रशिक्षक असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.\nखेळाडू घडवण्यासोबत डोपिंग रोखणे गरजेचे: अंजू बॉबी जॉर्ज\nपेलेटॉनचा थरार, धनराज पिल्ले उपस्थित राहतील\nतेलंगणा सरकारकडून सिंधूला जमीन वाटप\nयावर अधिक वाचा :\nहॉकीला खूप चांगले दिवस मात्र प्रशिक्षक देशीच हवा- धनराज पिल्ले\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/one-night-too/", "date_download": "2020-03-29T21:24:39Z", "digest": "sha1:6YPVJTM2QQORG2VSORP4DNYJPYLZX4CR", "length": 10574, "nlines": 97, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एक रात्र अशीही...", "raw_content": "\nरोजची तीच ती धावपळ आणि त्याच त्या गोष्टी करून खरेतर खूप कंटाळा आला होता, “बस झालं आता या पुढे मी नाही करणार, मला हवे तसे वागणार’, हे असे दिवसातून हजारो वेळा तरी बोलून व्हायचे माझे, पण पुन्हा झोपायच्या आधी सकाळी करायच्या, त्या ठरलेल्या कामांची यादी मात्र तयार असायची नेहमीच. असो आज ऑफिसमधून निघताना दोन दिवस सुट्टी आहे, या एका विचाराने तरी मनाला थोडासा दिलासा दिला होता, यात काही शंका नाही. म्हणून तर आज किती तरी महिन्यांनी मी माझे आवडते आणि सदाबहार गायक किशोरकुमार यांची गाणी ऐकत स्वयंपाक करत होते, नाहीतर एरवी फोनवर ऑफिसच्या कामांचा पुन्हा घरी आराखडा घेताना, किंवा आईशी नाहीतर ऑफिसमधल्या मैत्रिणीशी बॉसचा राग काढत माझा स्वयंपाक कसा व्हायचा हे मला ही कळायचे नाही. आज माझ्या या अशा वागण्याचे मला ही आश्‍चर्यच वाटत होते. चक्क आज मी घरी आल्यापासून चिडचिड केली नाही, हे पाहून उगीचचं गर्व वाटत होता आणि या भावनेचे हसू ही येत होते. पण हे असे होणे स्वाभाविकच होते कारण गेल्या कित्येक महिन्यांमध्ये ही अशी सुट्टी किंवा मला स्वतःसाठी वेळ असा मिळालाच नव्हता, म्हणून तर आज खूप वेगळ भासत होतं.\nजेवण केल्यानंतर रोज कधी झोपते असे व्हायचे, पण आज प्रथमच मला ती झोप नकोशी वाटत होती. काहीवेळ टीव्ही वर गाणी पाहिली, पण कंटाळा आला म्हणून परत टीव्ही बंद केला. माझे नेहमीचे आवडीचे, ���ुस्तक वाचायचा प्रयत्न केला, मला आवडणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता ही वाचल्या पण, काही केल्या मन काही रमत नव्हते, मग म्हणून स्वयंपाकघरात जाऊन मी कॉफी करायला गेले, जेणेकरून थोडसं छान वाटेल. ती गरमागरम कॉफी घेऊन सोफ्यावर मोबाइल घेऊन बसले, पण आज का कोण जाणे तो मोबाइलही नकोसा वाटला म्हणूनच तो कॉफीचा तो वाफाळणारा मग घेऊन मी बाल्कनीचा दरवाजा उघडून, बाल्कनीत गेले. जशी वाऱ्याची एक लकेर स्पर्शून गेल्यावर मनामध्ये एक शहारा निर्माण होतो, अगदी तसेच काहीसे झाले, जे मला जाणवले, पण आता शब्दांत व्यक्त करणे मात्र अवघड वाटत आहे. इकडे तिकडे बघताना, रस्त्यावरची ती थोडीशी नीरव शांतता आणि मधे-मधे असलेली वाहनांची ये-जा बघता बघता, सहजच लक्ष गेले, ते बाल्कनी जवळ असलेल्या दोन झाडांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे. क्षणभर तो चंद्र जणू मलाच पहातोय असा भास झाला जणू. मी ही मग कॉफी घेत घेत त्याच्याकडे पहात होते. आज हा चंद्र मला खूप सुंदर वाटत होता आणि एरवी मला न आवडणारी ही रात्र, हो हीच रात्र खूप छान वाटत होती.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nआज कितीतरी दिवसांनी असं एक आंतरिक समाधान गवसल्याचा एक आनंद मिळत होता आणि मनातले सारे मी त्या चंद्राशी बोलत होते आणि जणू तोही ऐकून घेत होता, मला समजावत होता. कितीतरी दिवसांनी आज मी स्वतःशीच गप्पा मारत होते. ही रात्रीची शांतता मला क्षणोक्षणी सुखावून जात होती. आणि जणू मला सांगत होती,\n“कधीतरी अशीचं तू, स्वतःशीही बोलत जा,\nकधीतरी अशीचं तू, मलाही भेटत जा..\nकधीतरी अशीचं तू, या रात्रीला वेचत जा,\nआयुष्यासाठी सोनेरी क्षण, साठवतं जा..\nबस्सं या एका रात्रीने किती किती आठवणी जाग्या झाल्या होत्या, अवघ्या काही वेळांतच मी किती क्षण वेचले होते, नेहमीपेक्षा वेगळे असे काहीतरी केले होते. आज पुन्हा खरेतर मला माझ्यातली मी नव्याने सापडले होते, हे मात्र नक्की…\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nकोरोना अनुमानित दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामग��रांची…\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/daily-newsgram-nashik-newsgram-14-january-2020/", "date_download": "2020-03-29T21:20:16Z", "digest": "sha1:AAYYP6EWZJGON77PHSRB3QRQFMYMVALH", "length": 12870, "nlines": 230, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'या' आहेत नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या Daily newsgram nashik newsgram 14 january 2020", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\n‘या’ आहेत नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\n‘या’ आहेत नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\n१४ जानेवारी २०२०, ई-पेपर, नाशिक\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nआता मतदान कार्ड ही होणार आधार कार्डला लिंक\nनगर: नेप्ती शिवारात दोन लाखाची गावठी दारू जप्त\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nनगरमधील मायलेकराचा मुळा धरणामध्ये बुडून मृत्यू\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nरावेर येथे २९ लाख रुपयांची रोकड जप्त\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\n‘या’ आहेत नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\n१४ जानेवारी २०२०, ई-पेपर, नाशिक\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/trumpus.html", "date_download": "2020-03-29T21:54:48Z", "digest": "sha1:E2CEEB3IEPR63O322WLDTCNAYK4PRLR2", "length": 16949, "nlines": 79, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "अमेरिकेच्या दूतावासाच्या हल्ल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली पण युद्धाला टाळाटाळ केली | Gosip4U Digital Wing Of India अमेरिकेच्या दूतावासाच्या हल्ल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली पण युद्धाला टाळाटाळ केली - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome देश-विदेश बातम्या अमेरिकेच्या दूतावासाच्या हल्ल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली पण युद्धाला टाळाटाळ केली\nअमेरिकेच्या दूतावासाच्या हल्ल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली पण युद्धाला टाळाटाळ केली\nइराणी समर्थक गटातील इराकी समर्थकांनी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केल्यावर इराणशी युद्ध करणे ही चांगली कल्पना नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nमंगळवारी पार्किंगजवळील मुख्य दाराची तोडफोड केली आणि रिसेप्शन क्षेत्रात आग लावली, “अमेरिकेचा मृत्यू” असा जयघोष केल्याने महिलांसह शेकडो संतप्त इराकी शिया मिलिशिया समर्थकांनी मंगळवारी उच्च-सुरक्षा झोनमधील अमेरिकेच्या दूतावास कंपाऊंडला तोडल्यानंतर काही वेळाने हे विधान आले. इराकमधील इराण-समर्थीत मिलिशियाच्या कटाइब हिज्बुल्लाह या किमान 25 लढाऊ सैनिकांना ठार मारल्या गेलेल्या हवाई हल्ल्यांचा राग.\nअध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकारांश�� केलेल्या संक्षिप्त संवादात ते म्हणाले की, इराणमधील परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली गेली आहे.\n“आमच्याकडे काही मोठे योद्धे आले होते. ही बेनघाझी होणार नाही ... ते तिथे त्वरेने दाखल झाले” तो मार-ए-लागो येथील भव्य बॉलरूमकडे जाताना एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाला. नवीन वर्षाची पूर्वसंध्या पार्टी.\nइराणशी युद्धाच्या शक्यतेबद्दल विचारले असता अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले: \"मला वाटत नाही की ही इराणसाठी चांगली कल्पना असेल ... मला शांतता आवडली आहे ... असे घडत नाही.\"\nयापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकन दूतावासावरील हल्ल्यानंतर इराणला धमकी दिली होती जी अलीकडच्या काही वर्षातील सर्वात वाईट घटना होती.\n\"आमच्या कोणत्याही सुविधांवर इराणला हरवलेल्या किंवा होणार्‍या नुकसानीसाठी पूर्णपणे जबाबदार धरण्यात येईल. ते खूप मोठा किंमत देतील. ही चेतावणी नाही; ती धमकी आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा\" त्यांनी ट्विटमध्ये बजावले.\n\"इराकमधील अमेरिकेचे दूतावास सुरक्षित आहे आणि काही तास राहिले आहेत, सुरक्षित जगातील सर्वात प्राणघातक लष्करी उपकरणांसह आमच्या बर्‍याच महान युद्धनौकाांना त्वरित घटनास्थळी दाखल करण्यात आले. इराकचे अध्यक्ष आणि पंतप्रधान यांचे आभार. विनंती केल्यावर त्यांच्या द्रुत प्रतिसादासाठी ..., \"ट्रम्प यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.\nत्यानंतर लवकरच पंचकोनने बगदादमध्ये आपले कर्मचारी सुरक्षित करण्याच्या प्रयत्नाच्या भाग म्हणून इराकमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्याची घोषणा केली.\n“कमांडर इन चीफ यांच्या निर्देशानुसार, मी इराकमधील अलीकडील घटनांना प्रत्युत्तर म्हणून व्या एअरबोर्न विभागातील त्वरित प्रतिसाद दल (आयआरएफ) कडून अमेरिकन सेंट्रल कमांड एरियामध्ये इन्फंट्री बटालियन तैनात करण्यास अधिकृत केले आहे.” संरक्षण सचिव मार्क टी एस्पर म्हणाले.\nअंदाजे 750 सैनिक ताबडतोब या प्रदेशात तैनात केले जातील आणि पुढील अनेक दिवस आयआरएफकडून अतिरिक्त सैन्य तैनात करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.\n\"ही तैनाती ही अमेरिकन कर्मचारी आणि सुविधा यांच्या विरोधात वाढलेल्या धोक्याच्या पातळीला उत्तर देणारी योग्य आणि सावधगिरीची कारवाई आहे, जसे की आम्ही आज बगदादमध्ये साक्षीदार आहोत. अमेरिका आपल्या लोकांचे आणि जगातील कुठेही हितसंबंधांचे संरक्षण करे���.\" .\nमंगळवारी ट्रम्प यांनी इराकचे पंतप्रधान आदिल अब्द अब्द-महेदी यांच्याशी भाषण केले.\nव्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, “दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी इराकमधील अमेरिकेचे जवान आणि सुविधा संरक्षित करण्यावर भर दिला.\nपरराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, त्यांची पहिली प्राथमिकता अमेरिकन जवानांची सुरक्षा आणि सुरक्षा आहे.\n\"अमेरिकन कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणताही भंग झाला नाही. दूतावास बगदाद रिकामे करण्याची कोणतीही योजना नाही,\" असे या अधिकाऱ्याने सांगितले.\nइराकमधील अमेरिकेचे राजदूत मॅट ट्युयलर मागील आठवडाभरापूर्वी ठरलेल्या वैयक्तिक सहलीवर गेले होते आणि त्यांना बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त चुकीचे आहे.\n\"ते दूतावासात परत येत आहेत,\" असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.\nअमेरिकन दूतावासासमोर इराण समर्थक निदर्शने इराणी सरकारकडून इराकला पाठविण्यात येणा the्या भ्रष्टाचाराची घोषणा करण्यासाठी ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरलेल्या इराकी निदर्शकांशी गोंधळ होऊ नये, असे या अधिकाऱ्याने सांगितले.\n\"आम्ही स्पष्ट केले आहे की अमेरिका सार्वभौम आणि स्वतंत्र इराकला पाठिंबा देण्यासाठी तेथे असलेल्या आपल्या लोकांचे संरक्षण व संरक्षण करेल. आम्ही इराकच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि इराक सरकारला त्यांच्या जबाबदा per्यानुसार आमच्या राजनैतिक सुविधांचे संरक्षण करण्यासाठी आव्हान केले आहे. , \"प्रवक्ता म्हणाला.\nराज्य सचिव माईक पोम्पीओ म्हणाले की अमेरिका सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.\n\"दूतावासावर लक्ष ठेवले जात आहे. ते सुरक्षित आहे. आज आम्ही घेतलेल्या कृती विवेकी ठरल्या. अध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार आमची टीम आपल्या अमेरिकन लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित, निर्णायकपणे, योग्य प्रतिसाद देण्यासाठी आज एकत्र काम केले,\" त्यांनी सीबीएसला सांगितले. .\nप्रश्नांना उत्तर देताना पोंपिओ म्हणाले की अमेरिकेने कधीही ही सुविधा खाली करण्याचा विचार केला नाही.\n\"परंतु अमेरिकन जनतेला हे माहित असले पाहिजे की आम्ही ही सुविधा सुरक्षित ठेवू नये यासाठी अध्यक्ष ट्रम्प आणि आमचा कार्यसंघ प्रयत्नपूर्वक प्रयत्न करीत आहेत.\n“हा धोका असल्याचे आ���्हाला बर्‍याच काळापासून माहित आहे. इस्लामिक रिपब्लीक ऑफ इराणला येथे 40० वर्षे झाली आहेत आणि आम्ही त्यांना कारवाई करतांना पाहिलं आहे. आम्ही एका अमेरिकेला ठार मारलेल्या कृती केल्या पाहिजेत. इराकमध्ये नुकत्याच आठवड्यात इराकमध्ये अमेरिकेचे हितसंबंध आणि अमेरिकेचे हितसंबंध आणि अमेरिकेचे हितसंबंध आणि अमेरिकेचे हितसंबंध आणि अमेरिकेचे हितसंबंध अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प जे होते तेच आम्ही जे बोललो होतो तेच करू असे सांगत असताना आम्ही त्यांना उत्तर देण्यास निर्धक्कपणे कार्य करीत पाहिले.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/blog-post_2.html", "date_download": "2020-03-29T21:39:45Z", "digest": "sha1:F5W77WSVSJ3JYJAQOVZMHFJG3RDUZ4K4", "length": 5771, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "असा सुचला 'गली बॉय'मधील 'तो' डायलॉग | Gosip4U Digital Wing Of India असा सुचला 'गली बॉय'मधील 'तो' डायलॉग - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome मनोरंजन असा सुचला 'गली बॉय'मधील 'तो' डायलॉग\nअसा सुचला 'गली बॉय'मधील 'तो' डायलॉग\nझोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाने 2019 हे वर्ष गाजवले. थेट ऑस्करच्या शर्यतीपर्यंत मजल मारणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.\nत्यातीलच एक कारण म्हणजे या चित्रपटातील संवाद आहे. यामध्ये मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचीच जास्त झलक असल्याचे विजय मौर्य यांनी सांगितले.\nकुठेही जा मानखुर्द, कन्नमवार नगर, करिरोड, कॉटनग्रीन, मालवणी अशा ठिकाणी गेलं असता तिथे अनेक शब्दांचे बारकावे नेमके कसे आहेत, हे निदर्शनास येतात.\n'���्या कर रेले है भावा...' ही अशी भाषा दिग्दर्शिका झोया अख्तरला हवी होती. सर्वजण बोलतात त्याच भाषेचा वापर करण्यावरस तिचा जोर होता. त्याच धर्तीवर 'गली बॉय'मधील संवाद लिहिले गेले.\nरणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेला डायलॉग 'मेरे बॉयफ्रेंड गुलूगुलू करेगी तो धोपटूंगीही ना' हा आहे.\nअसा सुचला डायलॉग : 'धोपटूंगी हा तर मराठी शब्द. आता मुळात हा चित्रपट धारावीमध्ये घडला. इथे विविध भाषा, प्रांताची लोकं राहतात. आलियाने साकारलेल्या सफीनावर विविध भाषा ऐकून तिच्यावर प्रभाव झाला. त्याच आधारे धोपटूंगीना या शब्दाचा वापर डायलॉगमध्ये करण्यात आला.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nमोठी बातमी, पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nमहाराष्ट्रात सत्ता गेल्यानंतर डॅमेज कण्ट्रोलसाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत आता भाजपच्या नाराज नेत्यांव...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-03-29T22:50:55Z", "digest": "sha1:64XGB3HNTVBPNFBIZBSB3LRPXCZCS3KC", "length": 11839, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय ऑलिंपिक समिती - विकिपीडिया", "raw_content": "\n(राष्ट्रीय ऑलिंपिक संघटन या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१८९५ ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ग्रीस, हंगेरी\n१९०५ डेन्मार्क, युनायटेड किंग्डम (designated Great Britain by the IOC)\n१९१२ ऑस्ट्रिया, जपान, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, स्पेन, स्वित्झर्लंड\n१९२३ आर्जेन्टिना, मेक्सिको, उरु���्वे\n१९३५ ब्राझील, आइसलँड, लिश्टनस्टाइन, व्हेनेझुएला\n१९३६ अफगाणिस्तान, बर्म्युडा, बोलिव्हिया, जमैका, माल्टा, पेरू\n१९३७ श्रीलंका (then Ceylon)\n१९४७ ग्वातेमाला, इराण, म्यानमार (then Burma), पनामा, दक्षिण कोरिया (designated Korea by the साचा:देश माहिती IOC)\n१९४८ कोलंबिया, गयाना (then British Guiana), इराक, लेबेनॉन, पाकिस्तान, पोर्तो रिको, सिंगापूर, सीरिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो\n१९५० नेदरलँड्स अँटिल्स, थायलंड\n१९५१ हाँग काँग, नायजेरिया\n१९५२ बहामास, घाना (then Gold Coast), इंडोनेशिया, इस्रायल\n१९५४ कोस्टा रिका, क्युबा, इथियोपिया, मलेशिया (then Malaya)\n१९५५ बार्बाडोस, फिजी, केनिया, लायबेरिया\n१९५७ उत्तर कोरिया, ट्युनिसिया\n१९५९ आल्बेनिया, इक्वेडोर, मोरोक्को, निकाराग्वा, सान मारिनो, सुदान, सुरिनाम\n१९६२ बेनिन (then Dahomey), डॉमिनिकन प्रजासत्ताक, एल साल्व्हाडोर, मंगोलिया\n१९६३ कामेरून, कोत द'ईवोआर (then Ivory Coast), जॉर्डन, लीबिया, माली, नेपाळ, सेनेगाल\n१९६४ अल्जीरिया, चाड, मादागास्कर, नायजर, काँगोचे प्रजासत्ताक, सियेरा लिओन, झांबिया\n१९६५ मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, गिनी, सौदी अरेबिया, टोगो\n१९६७ बेलीझ (then British Honduras), यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n१९६८ काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मलावी, टांझानिया\n१९७२ बर्किना फासो (then Upper Volta), लेसोथो, मॉरिशस, सोमालिया, स्वाझीलँड\n१९७४ पापुआ न्यू गिनी\n१९७६ अँटिगा आणि बार्बुडा, केमन द्वीपसमूह, गांबिया\n१९७९ बहरैन, लाओस, मॉरिटानिया, मोझांबिक, चीन, सेशेल्स, व्हियेतनाम\n१९८० अँगोला, बांगलादेश, बोत्स्वाना, कतार, संयुक्त अरब अमिराती, झिम्बाब्वे\n१९८२ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह, ओमान\n१९८३ भूतान, सामो‌आ (then Western Samoa), सॉलोमन द्वीपसमूह\n१९८४ ब्रुनेई, जिबूती, इक्वेटोरीयल गिनी, ग्रेनेडा, रवांडा, टोंगा\n१९८६ अरूबा, कूक द्वीपसमूह, गुआम\n१९८७ अमेरिकन सामोआ, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, व्हानुआतू\n१९९१ एस्टोनिया, लात्व्हिया, लिथुएनिया, नामिबिया, दक्षिण आफ्रिका\n१९९३ आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, बुरुंडी, केप व्हर्दे, कोमोरोस, क्रोएशिया, चेक प्रजासत्ताक, डॉमिनिका, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, मोल्दोव्हा, मॅसिडोनिया, रशिया, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, साओ टोमे व प्रिन्सिप, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, उझबेकिस्तान\n१९९७ मायक्रोनेशियाची सं���ीय राज्ये\n२००३ किरिबाटी, पूर्व तिमोर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०१४ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2020-03-29T22:57:08Z", "digest": "sha1:BXVYYXDUGGUOAPUSBDW5GSEAFO56NQJI", "length": 3787, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रत्नागिरी निवासी - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी विकिपीडियातील रत्नागिरी निवासी सदस्य. इतर सदस्यांशी भेटीचे उपक्रम राबवण्या करिता विकिपीडिया:विकिभेट पानास अवश्य भेट द्या.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► स्थानानुसार सदस्य साचे‎ (२ क, ३३ प)\n\"रत्नागिरी निवासी\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २००९ रोजी २०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-possibility-state-today-maharashtra-29081?page=1", "date_download": "2020-03-29T21:35:55Z", "digest": "sha1:HN6L6BEPSNNQJTITOPVJUQBWIHTRI5ZQ", "length": 15755, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi heavy rain possibility in state from today Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाज\nराज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाज\nमंगळवार, 24 मार्च 2020\nराज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २४) दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.\nपुणे: राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवाम���न असल्याने आज (ता. २४) दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानातही वाढ होत आहे.\nबंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती, यामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा आहे. तर विदर्भातही मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nराज्याच्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अंशत: ढगाळ हवामानामुळे राज्याच्या उकाड्यात वाढ होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.\nसोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२ (१७.६), धुळे ३५.८ (१६.०), जळगाव ३६.४ (१७.०), कोल्हापूर ३६.७ (२१.९), महाबळेश्‍वर ३१.६ (१८.४), मालेगाव ३६.० (२१.२), नाशिक ३४.९ (१९.८), निफाड ३४.० (१३.२), सांगली ३७.८ (२०.६), सातारा ३६.६ (१८.५), सोलापूर ३८.१ (२१.५), अलिबाग २९.२ (२१.८), डहाणू ३१.५ (२३.०), सांताक्रूझ ३१.९ (२३.२), रत्नागिरी ३२.३ (२२.९), औरंगाबाद ३५.३ (२०.८), परभणी ३७.६ (१८.९), अकोला ३७.३ (१९.१), अमरावती ३६.६ (१९.६), बुलडाणा ३४.४ (२१.२), चंद्रपूर (२०.०), गोंदिया ३२.५ (१९.३), नागपूर ३६.५ (१६.५), वर्धा ३६.४ (१९.९).\nपुणे पूर हवामान महाराष्ट्र गारपीट विभाग विदर्भ ऊस पाऊस नगर कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद औरंगाबाद बीड लातूर नांदेड धुळे जळगाव मालेगाव नाशिक निफाड सांगली अलिबाग परभणी अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने ���ुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nसोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...\nकोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...\nसागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...\nदुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...\nविदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...\nअडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...\nलासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...\nसर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...\nराज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...\nकेळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nगरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...\nफळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...\nशेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...\nकृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू...नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी...\nपुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू ...पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nवादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे...पुणे : राज्या��्या विविध भागात गुरूवारी (ता....\n‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/viral-news/article/honey-bees-attack-on-humans-in-cremation-in-gujarat-viral-news-in-marathi-tvirl/282787", "date_download": "2020-03-29T22:20:16Z", "digest": "sha1:JX5PPQHFE6BC7NSLE7RVKOHFNHYFDEPZ", "length": 7946, "nlines": 76, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " स्मशानात मधमाशांनी केला हल्ला, मृतदेह सोडून पळाले गावकरी Honey bees attack on humans in cremation in gujarat viral news in marathi tvirl 88", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nव्हायरल झालं जी >\nस्मशानात मधमाशांनी केला हल्ला, मृतदेह सोडून पळाले गावकरी\nस्मशानात मधमाशांनी केला हल्ला, मृतदेह सोडून पळाले गावकरी\nगुजरातच्या नवापूर तहसीलच्या मोटा कडवण गावात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी तिचा मृतदेह घेऊन अत्यंविधीसाठी स्मशान भूमीत पोहचले. त्याचवेळी जवळच असलेल्या मधमाशांचा पोळा फुटला आणि मधमाशांच्या टोळीने गावकरांवर\nस्मशानात मधमाशांनी केला हल्ला, मृतदेह सोडून पळाले गावकरी |  फोटो सौजन्य: BCCL\nनवापूर : गुजरातच्या नवापूर तहसीलच्या मोटा कडवण गावात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी तिचा मृतदेह घेऊन अत्यंविधीसाठी स्मशान भूमीत पोहचले. त्याचवेळी जवळच असलेल्या मधमाशांचा पोळा फुटला आणि मधमाशांच्या टोळीने गावकरांवर हल्लाबोल केला. एक-एका व्यक्तीवर अनेक मधमाशा तुटून पडल्या. यात १२ गावातील सुमारे १५३ जणांवर या मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी हल्ला केल्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाले. सर्व जण सैरावरा धावू लागले. उपस्थितांनी मृतदेह सोडून गावाकडे धाव घेतली.\nमिळालेल्या माहितीनुसार, मधमाशांच्या हल्ल्यानंतर अनेकांना अॅब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुपारी मधमाशांचे रौद्ररूप शांत झाल्यावर जेसीबीच्या मदतीने स्मशान भूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. एका स्थानिक नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार जखमीमध्ये महाराष्ट्रातील ८ आणि गुजरातमधील चार गावातील नागरिकांचा समावेश आहे.\nमहिलेचा झाला होता मृत्यू\nमधमाशांच्या हल्यानंतर जखमींना विसरवाडी, खांडबारा, नवापूर, नंदुरबार आणि चिंचपाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी हे सर्व नागरिक जमा झाले होते त्या मोटा कडवण गावातील लक्ष्मी बेन सखाराम वळवी या ५९ वर्षांच्या होत्या.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\nआत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांना पोलिसांनी मारली लाथ, बघा व्हिडिओ\n[VIDEO] पाहता पाहता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, तीन मजली इमारत\n[VIDEO] रॉकेटच्या स्पीडने उडून ६००० फुटांवर पोहचला जेटमॅन, पाहून आश्चर्याचा धक्का बसेल\n[VIDEO] बापाची चिमुरड्याला दारू पिण्याची बळजबरी, पत्नीच्या घरून चोरून आणले मुलाला\nभारीच... 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला तब्बल ७० कोटींचा बोनस, पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/72", "date_download": "2020-03-29T21:05:30Z", "digest": "sha1:NZQTJNBWERPIM5DK7WWZ3FBZHIXE5ACH", "length": 15868, "nlines": 219, "source_domain": "misalpav.com", "title": "संदर्भ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकोरोना विरूध्द भारताचा लढा\n(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -\nज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं\nRead more about (विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -\nमहासंग्राम in जनातलं, मनातलं\n२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती.\nहॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.\nRead more about रॉबिन विलियम्स\nवाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार\nजालिम लोशन in जनातलं, मनातलं\nमाझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत. तेच तर सांगायला बसले आहे\nRead more about वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार\nसुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं\nस्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712.\nदिनांक - 28 जून 2019\nछपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू.\nखड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल\nजमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर.\nRead more about पागोळी वाचवा अभियान\nमुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते\nbhagwatblog in जनातलं, मनातलं\nभारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते \"रंगो बापूजी गुप्ते\". पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली.\nRead more about मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते\nचिगो in जनातलं, मनातलं\n(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात. तसेच लेखात कसलीही त्रुटी अथवा चूक झाल्यास ती केवळ आणि केवळ लेखकाची कमतरता आहे.)\nरफाल - भाग २\nरणजित चितळे in जनातलं, मनातलं\nभाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः\nप्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का.\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nउडती छबकडी- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ४\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nमुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... ३\nअजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं\nभटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत\nRead more about भारांच्या जगात... २\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/the-meaning-of-the-first-rucha-of-shree-suktam-part-12/", "date_download": "2020-03-29T21:52:42Z", "digest": "sha1:MGA6ZDXQR6XCEMIVCVIPYUKJN2QIWWFO", "length": 7435, "nlines": 102, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam - Part 12) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२\nविविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) ‘माझ्या जातवेदा माझ्या श्रीमातेला माझ्यासाठी माझ्या जीवनात, माझ्या क्षेत्रात घेऊन ये’, असे आवाहन जातवेदास म्हणजेच त्रिविक्रमास करण्याबाबत माता लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेद्वारे आम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी, संकटाचे रूपान्तर संधीत करण्यासाठी, हित करण्यासाठी जे मूलभूत सामर्थ्य लागते, ते सामर्थ्य सुवर्ण-रजत या मूलभूत तत्त्वांमध्ये आहे. म्हणूनच श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत ‘सुवर्णरजतस्रजा’ नामाने श्रीमातेस आवाहन केले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील म...\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील म...\nगुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील म...\nमॉडर्न कॉलेज, पुणे येथे अनिरुद्ध बापूंचे व्याख्यान (Aniruddha Bapus speech modern college Pune)\n‘प्रत्यक्ष’ मधील निवडक महत्वाच्या बातम्या तात्पुरत्या स्वरूपात वेबसाईटवर\nश्रद्धावानों की सुविधा के लिए उपासना इंटरनेट रेडिओ के द्वारा सुनने की व्यवस्था\nसद्‌गुरु अनिरुध्द बापूजी ने लिखे ग्रंथों की किंडल आवृत्ति उपलब्ध\nअनिरुद्ध टी.व्ही. पर प्रसारित होनेवाली विभिन्न स्तोत्र एवं उपासना आज रात ९.०० बजे होगी\nइस साल के चैत्र नवरात्रि उत्सव के बारे में सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/taxonomy/term/86", "date_download": "2020-03-29T20:58:05Z", "digest": "sha1:XGOPWITIPVL6E7USKIRXGKGWW44M5FL5", "length": 15504, "nlines": 185, "source_domain": "aisiakshare.com", "title": " इतिहास | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआचार्य बोधीधर्म आणि झेन तत्वज्ञान\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about आचार्य बोधीधर्म आणि झेन तत्वज्ञान\nलहानपणी शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातल्या एका\nचित्रा बद्दल मला खूप कुतूहल वाटायचं. गोटा केलेले यूल ब्रायनर सारखे डोके, गोल गोमटे शरीर, चपटे डोळे, गुडघ्यापर्यंत पसरलेला झगा, हातात पंख्यासारखी वस्तू, पायात सपाता, एक पाऊल पुढे तर दुसरे मागे, अशा रूपात प्रभाव टाकणारा तो प्रवासी ज्ञानपिपासू म्हणजे चीनचा ह्यू-एन-त्सँग (इ. स. ६०२-६६५) याचे चित्र होय.\nत्याने आयुष्यभरात सुमारे दहा हजार मैलांची पायवाट\n (इंग्रजीत 'झुआंग अँग' असा सोपा उच्चार\nआहे. यापुढे फक्त 'झुआंगच' म्हणू). त्याच्यावर फारसे\nधाग्���ाचा प्रकार निवडा: :\nज्ञात नसलेली स्त्री संत\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about ज्ञात नसलेली स्त्री संत\nभाग 1 पावनखिंड लढ्यातील साथी वाटाडे\nभाग 1 पावनखिंड लढ्यातील साथी वाटाडे\nपन्हाळ्यामधून सुटका करून घेण्याच्या महाराजांच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे त्यांचे वाटाडे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about भाग 1 पावनखिंड लढ्यातील साथी वाटाडे\nलढा पावनखिंडीचा - प्रस्तावना\nलढा पावनखिंडीचा - प्रस्तावना\nकाही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.\nकाही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले इथे बर्‍याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू वाचकांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल…\n१. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते तिथे किती सैन्य असावे\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना\nRead more about वाङ्मयीन नियतकालिकांचे भवितव्य\nप्रथम हे सांगितले पाहिजे की इतिहासासंबंधी लेखन करू इच्छिणार्‍या लेखकाच्या, शिक्षण, व्यवसाय किंवा तत्सम योग्यतांबद्दल वाचकांच्या मनात असलेल्या सर्वमान्य अपेक्षांची न्यूनतम पातळी सुद्धा माझ्या आवाक्यात नाही याची मला जाणीव आहे. हे खरे आहे की बालवयात आई, आजी यांच्याकडून रामायण, महाभारत किंवा वेद यातील निवडक गोष्टी मी भरपूर ऐकल्या आहेत. त्याचप्रमाणे, आपण सारे मराठी बांधव ज्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा सार्थ अभिमान बाळगत त्याची एखाद्या देवाप्रमाणे भक्ती करतो त्या शिवाजीराजाच्या गोष्टीही मी बाल वयात खूप वेळा ऐकल्या आहेत आणि नंतर कुमार वयात त्यांचे वाचनही केले आहे.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about इतिहास आणि आपण\nमहाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर\nमी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंच्या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकांवर घासून आणि बांबूंतली हवा बाहेर पडून ��्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनी हा स्वरबद्ध असावा. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूंतला हा एक.\nRead more about महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर\nइये मराठीचिये नगरी - अरूण खोपकर\nमराठी लिहिताबोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.\nRead more about इये मराठीचिये नगरी - अरूण खोपकर\nबरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं.\nवेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nRead more about कापडाचोपडाच्या गोष्टी\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/tracker?order=type&sort=asc&page=3", "date_download": "2020-03-29T21:33:24Z", "digest": "sha1:HF2C3VGCOF5HVNBDSUHVUWR4FLBZ7YVO", "length": 11854, "nlines": 123, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 4 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ३ : 'पाहणार्‍याची रोजनिशी' आणि त्या रोजनिशीतला एक क्षण मी 119 26/08/2014 - 13:06\nकलादालन सारेगम स्पर्धा BMM2015 13/08/2014 - 01:08\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ४ : 'सुखकर्ता दु:खहर्ता' ऋषिकेश 49 02/10/2014 - 22:01\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद ऋषिकेश 41 10/11/2014 - 15:40\nकलादालन पक्षी.... जयंत कुलकर्णी 5 02/12/2014 - 18:47\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल धनंजय 25 08/01/2015 - 21:14\nकलादालन सुख म्हणजे दुसरे काय असते \nकलादालन गुडमॉर्निंग फ्लॉवर्स जागू 23 20/12/2014 - 07:52\nकलादालन रिम झिम गिरे सावन ... इरसाल म्हमईकर 16 22/12/2014 - 11:32\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म स्पा 46 30/01/2015 - 05:39\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे मुळापासून 33 17/02/2015 - 23:51\nकलादालन काही डीजीट्ल पेंटिन्ग्स. ही फोटोज वर computer वर काम करुन केलेलि चित्रे आहेत. सायली 17 12/02/2015 - 04:58\nकलादालन डीजिट्ल पेन्टीग प्रक्रिया सायली 3 12/02/2015 - 08:53\nकलादालन दिल्लीतला निवडणूक निकाल प्रभाकर भाटलेकर 7 13/02/2015 - 15:25\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच ३_१४ विक्षिप्त अदिती 12 29/05/2015 - 11:41\nकलादालन होळीच्या शुभेच्छा सायली 11 06/03/2015 - 11:13\nकलादालन भित्तिचित्रे - दिएगो रिवेरा - भाग १ अरविंद कोल्हटकर 3 17/03/2015 - 23:06\nकलादालन गीतरामायण ६० वर्षांचे झाले. अरविंद कोल्हटकर 6 01/04/2015 - 21:08\nकलादालन माझी काही डिजिटल पेंटिंग्स हर्शरन्ग 7 06/04/2015 - 19:17\nकलादालन पावसामध्ये वसन्तसेना अरविंद कोल्हटकर 7 12/04/2015 - 06:42\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे नंदन 128 07/05/2015 - 01:40\nकलादालन महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे ३_१४ विक्षिप्त अदिती 19 15/04/2015 - 18:59\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात मुळापासून 83 13/06/2015 - 06:12\nकलादालन माझे रिकामपणाचे उद्योग - मधुबनी चित्रकला मस्त कलंदर 64 06/04/2016 - 19:24\nकलादालन 'नी' ची कहाणी नीधप 19 07/06/2015 - 17:59\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं.. अमुक 42 18/07/2015 - 00:22\nकलादालन लाईटहौशी (भाग १) मुळापासून 3 15/06/2015 - 17:51\nकलादालन लाईटहौशी (भाग २) मुळापासून 5 22/06/2015 - 09:38\nकलादालन लाईटहौशी (भाग ३) मुळापासून 4 01/07/2015 - 07:04\nकलादालन छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्‍या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे अंतराआनंद 23 14/09/2015 - 10:55\nकलादालन महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे - भाग २ ३_१४ विक्षिप्त अदिती 4 15/08/2015 - 14:57\nकलादालन मला आवडणारी जुनी हिंदी गाणी हेमंत लाटकर 22/09/2015 - 08:58\nकलादालन मुखवटे (भाग १) ३_१४ विक्षिप्त अदिती 13 24/09/2015 - 11:55\nकलादालन चेहेरे (भाग २) ३_१४ विक्षिप्त अदिती 23 25/09/2015 - 22:35\nकलादालन अजिंठा गौरी दाभोळकर 11 31/12/2015 - 01:43\nकलादालन बिनाका गीतमाला व हिन्दि चित्रपट सन्गीताचा प्रवास प्रीतम रन्जना 63 28/07/2016 - 15:44\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती पैचान कौन 37 04/05/2016 - 08:30\nकलादालन किचन डिबेट अर्थात धुलाई यंत्र, फ्रीझर आणि इतर.. नूपुर 4 15/03/2016 - 23:34\nकलादालन तुमुल कोलाहल कलह में - एक अलौकिक काव्य\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार -प्रणव- 26 28/01/2019 - 09:42\nकलादालन व्यंगचित्रः पुढचे पाऊल \nकलादालन ‎निर्गुणी भजने‬ (भाग १) प्रास्ताविक Anand More 21 11/05/2016 - 08:28\nकलादालन ‎निर्गुणी भजने‬ (भाग २.१) - सुनता है गुरु ग्यानी Anand More 9 21/05/2016 - 12:56\nकलादालन ‪निर्गुणी भजने‬ (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी Anand More 21 30/05/2016 - 19:54\nकलादालन मेरी अमृता अवंती 17 14/05/2016 - 01:09\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahammb.maharashtra.gov.in/1139/Knowledge-Center", "date_download": "2020-03-29T20:18:43Z", "digest": "sha1:TB46KZ5OG4NCLWVP53JOJTBZ7SQAHRFZ", "length": 4561, "nlines": 83, "source_domain": "mahammb.maharashtra.gov.in", "title": "ज्ञान केंद्र-महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी परिचय\nसागरी अभियंता तथा मुख्य सर्वेषण अधिकारी\nशाश्वत किनारा संरक्षण प्रकल्प\nहवामान संवेदनक्षम किनारी संरक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्प\nनिर्मल सागर तट अभियान\nसागरी व्यवस्थापन माहिती प्रणाली\nसमुद्र किनाऱ्यावरील समस्या येथे नोंदवा\nमहाराष्ट्र सरकार - ऑनलाईन माहिती अधिकार\nतुम्ही आता येथे आहात :\nसागरी व्यवस्थापन माहिती प्रणाली\nज्ञान केंद्र हे किनाऱ्यावरील कामामध्ये तज्ञ नसलेले व इतर वापरकर्ते यांना माहिती वापरण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. यात सध्या English भाषेत सुरु असलेले प्रकल्प, प्रकल्पांची मंजुरी प्रक्रिया, किनारी व्यवस्थापन आणि संबंधित विषय असलेल्या व अत्यावशक माहिती देणाऱ्या दुसऱ्या वेब साईट च्या links द्वारे उपलब्ध करून दिली आहेत.\n© महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: : ४३४२०१\nआजचे दर्शक: : ६\nसाप्ताहिक दर्शक: : १०००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-woman/", "date_download": "2020-03-29T22:28:51Z", "digest": "sha1:CQZ5MNK7LXWXVUZNPCWKDJCITZWXJIXJ", "length": 1611, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Woman Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी\nहर्षिनी कान्हेकर ही भारताची पहिली महिला फायर फायटर आहे. या पुरुष प्रधान देशात हर्षिनी त्या प्रत्येक महिलेचं प्रेरणास्रोत आहे जी लैंगिक विषमतेपुढे जाऊन काहीतरी करू पहाते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/spiritual/articleshow/55793317.cms", "date_download": "2020-03-29T23:10:38Z", "digest": "sha1:J5GVYKZSDTD4A75KNMAEGTJOWJLA6N4H", "length": 21032, "nlines": 258, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "spiritual News: विषयवैराग्य - spiritual | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nअध्यात्मविद्य���त प्रगती होण्याकरिता मन संयमित होऊन अंतर्मुख बनणे अत्यंत आवश्यक असते. आणि मनाला आवर घालून अंतर्मुख करण्याकरिता त्याची विषयांकडील धाव कमी होऊन वैराग्य उत्पन्न होणे गरजेचे आहे.\nअध्यात्मविद्येत प्रगती होण्याकरिता मन संयमित होऊन अंतर्मुख बनणे अत्यंत आवश्यक असते. आणि मनाला आवर घालून अंतर्मुख करण्याकरिता त्याची विषयांकडील धाव कमी होऊन वैराग्य उत्पन्न होणे गरजेचे आहे.\nभारतातील विविध तत्त्वज्ञान-परंपरांमध्ये थोड्याफार फरकाने हाच विचार सांगितलेला आढळतो. उपनिषदांमध्ये आत्म्याला चिंतन मनन आणि निदिध्यासाचा विषय बनविणे आत्मज्ञानासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले आहे. आत्म्याविषयी चर्चा करता येते, पण त्याने आत्मा म्हणजे काय याची साधारण कल्पना जरी आली तरी प्रत्यक्ष अनुभूती येत नाही. किंबहुना आत्मा हा अशा चर्चेने प्राप्त होऊच शकत नाही (नायमात्मा प्रवचनेन लभ्यः) असे उपनिषदे सांगतात.\nबौद्ध आणि जैन यांसारख्या श्रमण परंपरांनी देखील संसारातून विरक्त होणे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक मानले आहे. गौतम बुद्धाने यासंदर्भात दिलेली लाकडाच्या ओंडक्याची उपमा लक्षणीय आहे. लाकडाचा ओंडका पाण्यात पडला असेल, तर तो पेटू शकत नाही. तो जमिनीवर असून ओला असेल, तरी तो पेटू शकत नाही. मात्र, ओंडका जमिनीवर असेल आणि कोरडा असेल, तर तो नक्की पेटू शकतो. त्याचप्रमाणे ज्या माणसाने संसाराचा त्याग केला आहे आणि मनाला विषयांपासून दूर केले आहे, त्यालाच बोधिप्राप्तीकडे वाटचाल करता येते. जर मनुष्याने संसार सोडला नाही तर केवळ मन शुद्ध असून भागत नाही. तसेच मन विरक्त झाले नसता नुसताच संसार सोडणेही पुरेसे नाही.\nगीतेमध्ये स्थितप्रज्ञाविषयी वर्णन करताना भगवान श्रीकृष्णाने कासवाची उपमा दिली आहे- यदा संहरते चायं कूर्मः अंगानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ज्याप्रमाणे कासव आपले अवयव संपूर्णपणे कवचाच्या आत ओढून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इन्द्रियांना विषयापासून खेचून घेतो, तो स्थितप्रज्ञ मानावा.\nमनाला विषयवैराग्य कसे प्राप्त होईल त्याचेही वेगवेगळे प्रकार संभवतात. एक सुभाषित म्हणते की, स्मशानात गेले असता, पुराणश्रवण केले असता आणि मैथुनक्रिया केल्यावर जशी बुद्धी होते, तशी कायम राहिल्यास मुक्ती मिळणे अवघड नाही. स्मशान���त कोणा नातलगाच्या अगर परिचिताच्या मृत्यूमुळे जावे लागल्यास तात्कालिक वैराग्य येते. हे जग नश्वर आहे, आपल्यालाही एक दिवस असेच जावे लागणार आहे हे पटते. मात्र, ही भावना कालांतराने कमी होते. तात्पुरते लाभणारे हे स्मशानवैराग्य होय. एखाद्या मंदिरात पुराण ऐकत असता मनात भक्ती, श्रद्धा, सदाचार इत्यादी भावनांचा उदय होतो. त्या भावनाही सतत टिकतात असे नाही. त्याचप्रमाणे मैथुनक्रियेने तृप्ती लाभली असती आता आणखी काही नको असा विचार मनात येतो. कालांतराने अर्थातच मन पुन्हा विषयाकडे धाव घेते. पण या तीन प्रसंगी उत्पन्न होणाऱ्या भावना सतत बाळगल्यास (जग नश्वर आहे- देवाची भक्ती- विषयोपभोग नको) मोक्ष मिळू शकतो.\nविषयोपभोगापासून विरक्त झालेला मनुष्य विषयांचे खरे स्वरूप पाहतो. अज्ञानाने जे रत्न वाटले तो काचेचा तुकडा निघावा अगर ज्याला चांदी समजलो तो शिंपला निघावा, किंवा ज्याला साप समजलो ती साधी दोरी निघावी, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय वाटलेले विषय वास्तवात किळसवाणे असतात. ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर- वमलिया अन्ना लाळ न घोटी जेवीं रसना कां अंग न सूये आलिंगना प्रेताचिये कां अंग न सूये आलिंगना प्रेताचिये विष खाणे नागवे जळत घरी न रिघवे विष खाणे नागवे जळत घरी न रिघवे व्याघ्रविवरां न वचवे वस्ति जेवीं व्याघ्रविवरां न वचवे वस्ति जेवीं धडाडीत लोहरसीं उडी न घालवे जैशी धडाडीत लोहरसीं उडी न घालवे जैशी न करवे उशी अजगराची न करवे उशी अजगराची अर्जुना तेणें पांडें जयासी विषयवार्ता नावडे अर्जुना तेणें पांडें जयासी विषयवार्ता नावडे नेदीं इंद्रियांचेनीं तोंडें कांहींची जावों नेदीं इंद्रियांचेनीं तोंडें कांहींची जावों हें विषयवैराग्य आत्मलाभाचे भाग्य हें विषयवैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव \nथोडक्यात, ज्याप्रमाणे उलटून पडलेले अन्न सेवन करण्यास, प्रेतास मिठी मारण्यास, विष खाण्यास, पेटत्या घरात शिरण्यास, वाघ, अजगर यांसारख्या हिंस्र प्राण्यांना जवळ करण्यास आणि अतितप्त अशा लोखंडाच्या रसात उडी मारण्यास कोणी धजावणार नाही, त्याप्रमाणेच शहाण्या माणसाने विषयांनाही त्याज्य मानावे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडॉ. अंबरीष खरे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना व्हायरसचा फटका; 'या' कंपन्यांच्या सेवा बंद\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE/20", "date_download": "2020-03-29T23:01:43Z", "digest": "sha1:YDOWQYRUV4GFLWVNR5U2367FPRONTTF6", "length": 21152, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "पश्चिम: Latest पश्चिम News & Updates,पश्चिम Photos & Images, पश्चिम Videos | Maharashtra Times - Page 20", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सवि��्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nमोबाइल क्रमांकावरून लावला गुन्ह्याचा छडा\nकांदा, लसूण, फ्लॉवर, कोबी, मटार स्वस्तम टा\nकांदा, लसूण, फ्लॉवर, कोबी, मटार स्वस्तम टा...\nदिल्लीतील हिंसेमुळे 'या' अभिनेत्रीचा भाजपला रामराम\nअभिनय सोडून राजकारणात आलेल्या बंगाली चित्रपटातील अभिनेत्री सुभद्रा मुखर्जी यांनी दिल्ली हिंसाचारावरून भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कपिल मिश्रा आणि अनुराग ठाकूर सारखे नेते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात मी राहू शकत नाही, असं सुभद्रा मुखर्जींनी म्हटलंय. सुभद्रा मुखर्जी यांनी शुक्रवारीच भाजपचा राजीनामा दिला होता. पण त्यांनी राजीनामा दिल्याचं आज उघड झालं.\nदेश तोडणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करा: अमित शहा\nजे लोक देश तोडण्याचे काम करत आहेत, अशांच्या मनात भय उत्पन्न करणे हे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (एसएसजी) काम आहे असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. जर हे लोक आताही ऐकत नसतील तर एनएसजीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेही शहा म्हणाले. गृहमंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या राजारहाट येथे एनएसजीच्या २९ व्या स्पेशन कंपोझिट ग्रुपचे उद्घाटन केले. त्यानंतर केलेल्या संबोधनादरम्यान त्यांनी हे विचार मांडले आहेत.\nथिएटर कमांड संरक्षणदल पुनर्रचनेचे आव्हान\nरविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक\nम टा प्रतिनिधी, मुंबईठाणे-कल्याण धीमा आणि पनवेल-मानखुर्द दरम्यान रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे...\nरूळ ओलांडणाऱ्याला वाचवताना जवान ठार\nरेल्वेरूळ ओलांडणाऱ्या प्रवाशाला वाचवताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. रामवीर सिंह गुर्जर असे त्यांचे नाव आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान फटका गँगवर आळा घालण्यासाठी रामवीर यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nथिएटर कमांड संरक्षणदल पुनर्रचनेचे आव्हान\nपंधरा दिवसांपासून होती प्रतीक्षाम टा...\nमहाज्योतीचे मुख्यालय आता उपराजधानीत\nविदर्भातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळेल लाभम टा...\n‘न्यायालयीन मित्र’ नियुक्तीची काँग्रेसची मागणी\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीदिल्लीतील दंगलप्रकरणी पोलिसांनी एकतर्फी तपास केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे...\n'मेट्रो पाच प्रकल्प' नियोजित मार्गावरूनच पूर्ण करण्याचा आग्रहम टा...\nमोबाइल क्रमांकावरून लावला गुन्ह्याचा छडा\nपुढील दोन महिने ‘झळा’ळ\nवृत्तसंस्था, नवी दिल्ली वायव्य, पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात यंदा मार्च ते मे हा काळ नेहमीपेक्षा अधिक उष्ण असेल, असा अंदाज हवामानशास्त्र ...\nएसी लोकलचा प्रवाशांसाठी सर्व्हे\nएसी लोकल कोणत्या वेळेत सुरू करावी एसी लोकलचे भाडे कमी करावे का एसी लोकलचे भाडे कमी करावे का सामान्य लोकलच्या जागी एसी लोकल चालवावी का सामान्य लोकलच्या जागी एसी लोकल चालवावी का या प्रश्नांचा समावेश असलेला प्रवासी ...\nम टा प्रतिनिधी, मुंबईअंधेरी स्थानकातील रेल्वे आणि मेट्रोकडे जाणारा प्लॅटफॉर्म मोकळा होणार आहे...\nथकबाकीत भांडुप एस वॉर्ड आघाडीवर\nअंबरनाथ स्थानक पुलावर प्रवाशांची कोंडी\nधोकादायक पुलामुळे पादचारी पूल, एस्कलेटर बंदम टा...\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्���र, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/mirabai-chanu-wins-first-gold-for-india-118040500008_1.html", "date_download": "2020-03-29T21:52:57Z", "digest": "sha1:NQ6YLKWL73KTPSTSUY2SVVTMA3XHCNQP", "length": 10934, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. मीराबाईने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 189 किलो वजन उचलले.\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले. वेट लिफ्टर पी. गुरुराजा यांनी 56 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यांनी 56 किलो वजनी गटामध्ये क्‍लिन 111 आणि स्नेच 138 किलो वजन उचलून भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे.\nगुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक मिळविले. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेचा धुव्वा, 3-0 ने भारतीय महिलांचा विजय झाला. मात्र हॉकीमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात झाली असून वेल्सच्या महिला संघाने भारतीय महिलांना 3-2 च्या फरकाने हरवले.\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 21 व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झालेली आहे. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे.\nजागतिक मानांकनात अंकिताची भरारी\nराष्ट्रकुल संस्मरणीय करणार : सायना\nमॅचपाईंट वाचवित व्हीनस चौथ्या फेरीत\nफेडररने जागतिक अग्रानामांकन गमावलेे\nआजपासून पुणे येथे शरीरसौष्ठव भारत श्री स्पर्धा\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद��र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-03-29T22:43:57Z", "digest": "sha1:NJHNQ3TNQ7DENP3Q3KKIYPUHFVMQFUNP", "length": 15352, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रसायनशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nरसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे\nरसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्या��चे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो.\nरसायने अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात.\nरसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. [4] उदाहरणार्थ वनस्पती रसायनशास्त्र (वनस्पतीशास्त्र), अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे कमी होतात (पर्यावरणशास्त्र), चंद्रावरील व इतर ग्रहावरील जमिनीचे गुणधर्म (खगोलभौतिक), औषधे कसे कार्य करतात (औषधशास्त्र), आणि गुन्हेगारांचा डीएनए, तसेच इतर पुरावे (फॉरेनसिक) कसे गोळा करावेत.\nरसायनशास्त्राचा वापर इतिहासमध्ये फार पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आल्याचा दिसून येतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून विविध संस्कृती रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत होत्या, जे अखेरीस रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा आधार बनले. उदाहरणार्थ खनिजापासून धातू काढणे, मातीची भांडी आणि glazes बनवणे, बीयर आणि वाइन आंबवणे, औषधी आणि सुगंधी वनस्पती पासून रसायने काढणे, साबण मध्ये चरबी वापरणे, काच बनवण्यासाठी, आणि कांस्य सारख्या मिश्रक बनवण्यासाठी इ. रसायनशास्त्राची सुरुवात त्याच्या प्रतिशास्त्रापासून, अल्केमीने केली होती, जी वस्तूंच्या घटकांना आणि त्यांच्या परस्परक्रियांना समजण्यासाठी एक अंतर्ज्ञानी पण गैर-वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु, पदार्थ आणि त्याच्या परिवर्तनांचे स्वरूप समजावून सांगण्यात ते अयशस्वी ठरले. तरीसुद्धा, विविध प्रयोग करून आणि परिणामांचे लेखण/ नोन्द् करून, अल्केमिस्टने आधुनिक रसायनशास्त्रासाठी पाया रचला. रसायनशास्त्रातील शोध हे इतर शास्त्रांमधील शोधांपेक्षा अलौकिक किंवा वेगळे होते. तेव्हा रॉबर्ट बॉयल यांनी त्यांच्या कामात द स्काप्टिकल केमिस्ट (1661) मध्ये स्पष्ट फरक निर्माण केला तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला ��ोता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले. रसायनशास्त्र हे एंटोनी लेवेसियरच्या कामामुळे एक स्थापित विज्ञान झाले आहे असे मानले जाते, ज्यांनी सावधगिरीचा मोजमाप केला आणि रासायनिक गुणधर्माचा परिमाणवाचक निरीक्षण करण्याची मागणी केली. रसायनशास्त्राचा इतिहास विशेषत: विलार्ड गिब्सच्या कार्याद्वारे, उष्मप्रदेशांचा इतिहास यांच्याशी घनिष्ठ आहे. [5]\nरसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. इस्पितळामध्ये दिली जाणारी औषधे ही रासायनेेेच असतात. इमारतीला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते.\nसाबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत.\nसोसायटी फॉर द हिस्टरी ऑफ अल्केमी ॲंड केमिस्ट्री (रसायनशास्त्र इतिहास समाज) - रसायनशास्त्राच्या इतिहासाविषयी कार्य करणार्‍या समाजाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ०१:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/dream-to-exploitation-free-society-should-be-focus-of-writing-682194/", "date_download": "2020-03-29T22:34:00Z", "digest": "sha1:ZG67SLAIRGAATBZNFC6SYI2RPL3ZHUPW", "length": 24654, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मळवाटा नाकारताना.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nआपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते पण शोषकांचा ��ेहरा दिसत नाही. दुख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त\nआपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते पण शोषकांचा चेहरा दिसत नाही. दुख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका चांगल्या जगाची आस पाहणे हाच कोणत्याही श्रेष्ठ प्रतिभावंताचा धर्म असतो.\nखेडय़ापाडय़ाचे दर्शन घडविणाऱ्या साहित्याच्या दोन मळवाटा ठरलेल्या होत्या. पहिली मळवाट खेडय़ांचे उदात्तीकरण, गौरवीकरण करण्याची आणि दुसरी मळवाट भडक अशा चित्रणाची. पहिल्या मळवाटेत शेतकरी ‘दिस माथ्यावर’ आल्यानंतरही न्याहरी करताना दिसायचा, तर दुसऱ्या मळवाटेवर (अ)वास्तवालाच बाजारात मांडलेले. एकदा वाटा निश्चित झाल्या आणि त्यावर जाणारांची रीघ सुरू झाली की नवा विचार लवकर होतच नाही. मळवाट जिकडे नेईल त्याच दिशेने जायचे. रस्ता ठरतो आणि त्याच्याबरोबर पूर्वग्रहही घट्ट होतात. सध्या अशा मळवाटा नाकारणारे प्रयोग दिसू लागले तरीही आधीचे संस्कार, पूर्वग्रह आजही अवशेषाच्या रूपाने कुठे कुठे दिसतात.\nग्रामीण भागाच्या उद्ध्वस्तीकरणाची सगळी मुळे जणू आधुनिकीकरणातच आहेत हा त्यातलाच एक पूर्वग्रह. खेडय़ापाडय़ात आधी सगळे गुण्या-गोिवदाने नांदत होते, आधुनिकीकरण आले आणि खेडय़ांचा चेहराच विद्रूप झाला. आधुनिकीकरणाच्या लाटेत गोकुळच हरवले असा या पूर्वग्रहांमधूनच येणारा एक सूर. आधुनिकीकरणाने खेडय़ांची समृद्धी लुबाडली, ओरबाडली, त्यामुळे खेडी नागवी झाली असे म्हणताना आपण किती तरी गोष्टींकडे सतरंजीखाली कचरा ढकलल्याप्रमाणे सहज डोळेझाक करतो. उद्ध्वस्तीकरणाला केवळ आधुनिकीकरणच जबाबदार आहे काय दुबळ्या माणसाला टाचेखाली रगडणाऱ्यांचे सत्तांध डावपेच, सडत चाललेल्या राजकारणाने घुसमटणारा सर्वसामान्यांचा जीव, सत्तावानांचा अर्निबध आटापिटा आणि त्यात सामान्य माणसाच्या जगण्याचाच होत असलेला संकोच. या सगळ्या गोष्टींना केवळ आधुनिकीकरण जबाबदार आहे काय दुबळ्या माणसाला टाचेखाली रगडणाऱ्यांचे सत्तांध डावपेच, सडत चाललेल्या राजकारणाने घुसमटणारा सर्वसामान्यांचा जीव, सत्तावानांचा अर्निबध आटापिटा आणि त्यात सामान्य माणसाच्या जगण्याचाच होत असलेला संकोच. या सगळ्या गोष्टींना केव��� आधुनिकीकरण जबाबदार आहे काय तथाकथित आधुनिकीकरण येण्याआधीही दुबळ्यांच्या शोषणाची एक पद्धतशीर व्यवस्था कार्यरत होतीच आणि हे वर्षांनुवष्रे चालले होते. गावोगावी जी सत्तेची बेटे उदयाला आली आणि त्यांना पुढे बाळसे चढले त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि शोध किती वेळा होतो तथाकथित आधुनिकीकरण येण्याआधीही दुबळ्यांच्या शोषणाची एक पद्धतशीर व्यवस्था कार्यरत होतीच आणि हे वर्षांनुवष्रे चालले होते. गावोगावी जी सत्तेची बेटे उदयाला आली आणि त्यांना पुढे बाळसे चढले त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि शोध किती वेळा होतो आधुनिकीकरणाच्या लाटांकडेच आपण लक्ष देणार असू आणि आतल्या या सगळ्या खदखद, खळबळीकडे डोळेझाक करणार असू तर मग रयतेची खरीखुरी बखर कशी साकारणार आधुनिकीकरणाच्या लाटांकडेच आपण लक्ष देणार असू आणि आतल्या या सगळ्या खदखद, खळबळीकडे डोळेझाक करणार असू तर मग रयतेची खरीखुरी बखर कशी साकारणार उद्ध्वस्तीकरणाच्या नेमक्या कारणांचा आपल्याला अंदाज येत नाही की आपण त्याकडे सहेतुक दुर्लक्ष करतो हे तपासले पाहिजे. जर खेडय़ांचा चेहरा उद्ध्वस्त झाला आहे तर तो का झाला, ही वाताहत केली कोणी हेसुद्धा दिसायला पाहिजे. आपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते, पण शोषकांचा चेहरा दिसत नाही.\nएकदा पूर्वग्रह पक्के झाले की वास्तवाकडे उघडय़ा नजरेने आणि निकोप मनाने पाहता येत नाही. शेतकरी-शेतमजूर ही सांगड आहे गावपातळीवर. साहित्यात तसे कुठे दिसते शेतकऱ्यांचे जगणे चित्रित करणाऱ्या लेखनात शेतमजुरांविषयीची अनास्था आणि शेतमजुरांच्या जगण्याची व्यथा सांगणाऱ्या साहित्यात शेतकरी येतो तो खलनायक म्हणून. वास्तवाच्या पातळीवर दोघेही शोषितच, पण साहित्यात मात्र एकमेकांचे शत्रू. गावातल्या चार-दोन धनदांडग्यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळे एकाच रेषेत जगतात, पण आपल्याकडे लेखक ज्या समूहातून येतो तो त्याच समूहाची भाषा बोलतो. सगळ्या प्रकारची वर्गवारी टाळून वास्तवाला भिडण्याचे प्रयत्न अपवादाने घडतात. आपल्या आस्था फक्त आपल्याच समूहाशी बांधलेल्या असणे हे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्याच्या साहित्याचाही संकोच करणारे आहे. सगळ्या समाजाला कवेत घेण्याचा कळवळा जोवर येणार नाही तोवर आपल्याकडे फणीश्वर नाथ ‘रेणू’, प्रेमचंद दिसणारही नाहीत.\nया मळवाटांनीच आणखी एक गृहीतक पक्के केले. ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ अशी सरळ वर्गवारी करून टाकली. शहरी आक्रमणांनी खेडी गिळंकृत केली असे सांगितले की, मग खेडय़ातला वर्गसंघर्ष आणि शोषण व्यवस्था उकलण्याची गरजच भासत नाही. ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ ही दोन टोके आहेतही, पण हे इतके ढोबळपणे सांगितले जाऊ शकत नाही. आता हा संघर्ष घराघरांतही जाणवू लागला आहे. शहरातल्या भावाची मुले इंग्रजी शाळेत आणि गावाकडच्या शेती करणाऱ्या भावाची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत. अशा वेळी ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ हा संघर्ष कुठे दूर नाही, तर तो घराघरातही दिसू शकतो. मात्र पायाखाली काही तरी जळत असताना दूर कुठे दिगंताकडे नजर लावण्याची आपल्याला सवय झाली आहे.\nगावपातळीवर पडझड होत असताना नवे काही आकाराला येत आहे. या प्रक्रियेला सुरुवात होऊनही मोठा कालावधी लोटला आहे. ग्रामीण भागाच्या कोसळणीची, माणूस मुळापासून उखडला जाण्याची वर्णने आपल्याकडे भेदकतेने येतात, पण जी नवी चाहूल आहे तीही उमटायला हवी. एकदा कोसळूनही माणसे पुन्हा जिवाच्या कराराने उभी राहतात. कोठून येते हे बळ कोणती ऊर्जा त्यांना उभे करते कोणती ऊर्जा त्यांना उभे करते हेही पाहायला हवे. सारे शिवार डोलते आहे आणि शेतकरी आपल्या कारभारणीची वाट पाहत बांधावर बसलेला आहे. मग बांधावर बसून त्यांच्या काही तरी गुजगोष्टी चालल्या आहेत.. असे आता काही वाचायला मिळत नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.\nबऱ्याचदा प्रश्नही येतात पण त्यातली व्यामिश्रता आणि गुंतागुंत जाणवत नाही. वरवरच्या चित्रणानेच बराचसा भाग उरकलेला असतो. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतर जेव्हा हे अनुभव अनेक कवितांमध्ये आले तेव्हा शब्दांचा सारा पसारा हिमनगाचे वरचे टोक सांगणाराच होता. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर उघडय़ावर आलेली त्याची पोरेबाळे, पांढरे कपाळ घेऊन आक्रोश करणारी त्याची पत्नी, कुटुंबाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि दारात उभा असलेला सावकार असे तपशील सांगणारे लेखन खूप झाले, पण कोणत्या परिस्थितीचे, वास्तवाचे घुसमटून टाकणारे रसायन शेतकऱ्याला आत्महत्येच्या कडय़ावर आणून उभे करते, ती खदखद आणि खळबळ किती ठिकाणी व्यक्त झाली, असा प्रश्न उपस्थित केला तर फारच मोजके अपवाद उत्तर म्हणून हाती येतात. मरणाच्या दारापर्यंत पोहोचलेल्��ा माणसालाही जगण्याची आशा निर्माण करून खचलेल्या माणसाला उभे करील असा शब्द देण्याची जबाबदारी ज्यांनी पार पाडली त्यांचे शब्द काळाच्या पटावर टिकले आहेत. साने गुरुजी यांच्यासारखे आईचे काळीज असणारा प्रतिभावंत माणूसही ‘लुटारूंच्या आता थांबवू या मौजा, कोटी कोटी किसानांचा फणा करी शेष’ असे लिहून जातो तेव्हा त्यातली यथार्थता समजून घेतली पाहिजे. दु:ख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका चांगल्या जगाची आस पाहणे हाच कोणत्याही श्रेष्ठ प्रतिभावंताचा धर्म असतो.\nमळवाटेवर खाचखळगे नसतात आणि पाय खरचटण्याची, रक्ताळण्याची शक्यताही नसते. मळवाटा नाकारताना एक जोखीम असते. नव्या वाटा शोधताना पावलोपावली खाचखळगे आहेत, पण ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे तत्त्व अशा वाटा अनुसरतानाच आढळते. आता मळवाटा नाकारणाऱ्या वाटसरूंची संख्याही वाढत आहे, पण आधीच्या मळवाटांनी आखून दिलेल्या चौकटी आणि घालून दिलेले पूर्वग्रह बराच काळ साहित्यावर दाट सावलीसारखे पसरलेले होते हे मात्र खरे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 गळून पडलेले मोरपीस\n2 थरारू दे वीट\n3 या उजेडात थोडी आग असती तर..\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/tracker?order=type&sort=asc&page=5", "date_download": "2020-03-29T21:45:04Z", "digest": "sha1:F2L6UKWLRMFN64I3WFDQIFE7D66CPJYU", "length": 12369, "nlines": 124, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 6 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकलादालन फोटोग्राफीच्या इतिहासातील (काही) पाने प्रभाकर नानावटी 3 03/12/2019 - 04:45\nकलादालन बुधाचे अधिक्रमण-२०१९ Nile 4 12/11/2019 - 12:42\nकलादालन पिफ ला हजर राहिल्या नंतर तिरशिंगराव 3 16/01/2020 - 15:03\nBook page विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त राजेश घासकडवी 57 20/08/2015 - 13:03\nBook page विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र राजेश घासकडवी 10 28/08/2015 - 19:49\nBook page विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर राजेश घासकडवी 18 11/09/2015 - 21:09\nBook page विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी राजेश घासकडवी 11 12/09/2015 - 21:48\nBook page विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त राजेश घासकडवी 37 24/09/2015 - 10:29\nBook page विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत राजेश घासकडवी 16 05/12/2015 - 15:45\nBook page विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत राजेश घासकडवी 25 17/12/2015 - 00:05\nBook page विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड राजेश घासकडवी 7 21/12/2015 - 14:30\nBook page विश्वाचे आर्त - भाग १० - नैसर्गिक निवड राजेश घासकडवी 24/12/2015 - 20:27\nBook page विश्वाचे आर्त - भाग ११ - सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट राजेश घासकडवी 1 28/12/2015 - 09:28\nBook page विश्वाचे आर्त - भाग १२ - सामाजिक डार्विनवाद राजेश घासकडवी 4 09/01/2016 - 03:43\nBook page विश्वाचे आर्त - भाग १३ - 'आहे' आणि 'असावं' राजेश घासकडवी 1 14/01/2016 - 16:39\nBook page विश्वाचे आर्त - भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती राजेश घासकडवी 18/01/2016 - 18:53\nBook page विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी राजेश घासकडवी 37 15/03/2016 - 23:23\nBook page विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख राजेश घासकडवी 6 25/01/2016 - 18:21\nBook page विश्वाचे आर्त - भाग १७ - डीएनए एक तोंडओळख राजेश घासकडवी 1 07/02/2016 - 00:14\nBook page विश्वाचे आर्त - भाग १८ - गुरुत्वीय लहरी राजेश घासकडवी 4 17/02/2016 - 19:12\nBook page विश्वाचे आर्त - भाग १९ - कार्बन डेटिंग राजेश घासकडवी 4 23/02/2016 - 19:57\nBook page विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस��तरीय अवशेष राजेश घासकडवी 1 02/03/2016 - 22:42\nबातमी आणखी एक संकट मच्छिंद्र ऐनापुरे 7 25/10/2011 - 14:17\nबातमी रेषेवरची अक्षरे दिवाळी २०११: अंक चौथा मेघना भुस्कुटे 11 02/11/2011 - 15:05\nबातमी ई- दिवाळी अंक मच्छिंद्र ऐनापुरे 9 29/10/2011 - 03:10\nबातमी हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांच्या 'रेषाटन आठवणींचा प्रवास' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा प्रणव सखदेव 2 03/11/2011 - 16:13\nबातमी इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्ति..\nबातमी बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा चित्रा 5 21/11/2011 - 18:41\nबातमी व्याख्यानमाला - अमोल केळकर 1 30/11/2011 - 20:40\nबातमी किरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य ऋषिकेश 12 07/12/2011 - 12:56\nबातमी मराठी रंगभूमीच्या तीस रात्री - मकरंद साठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन चिंतातुर जंतू 2 07/12/2011 - 13:57\nबातमी परिकथेतील राजकुमार यांच्या संगणकावर मराठी कसेलिहावे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणि त्यानंतरच्या मौजमजेचा वृत्तांत नितिन थत्ते 8 14/01/2012 - 15:22\nबातमी कवि ग्रेस यांना साहित्य अकादेमी पुरस्कार मुक्तसुनीत 25 27/03/2012 - 00:59\nबातमी पद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा\nबातमी \"पतिता\" आळश्यांचा राजा 46 20/01/2012 - 10:05\nबातमी भ्रष्टाचा-यांना थप्पड माराः अण्णा हजारे ३_१४ विक्षिप्त अदिती 30 31/01/2012 - 22:44\nबातमी लोकमतामधे ऐसी अक्षरे सुवर्णमयी 19 07/02/2012 - 21:58\nबातमी 'लोकप्रभा' वाचा आणि वाचू नका\nबातमी कविता महाजन यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार ३_१४ विक्षिप्त अदिती 13 27/02/2012 - 21:25\nबातमी ऐसी अक्षरेची यशस्वी वाटचाल सुवर्णमयी 11 28/02/2012 - 00:59\nबातमी 'मी तसे म्हटलेच नव्हते' - मनु यांचे घुमजाव खवचट खान 28 16/03/2012 - 13:24\nबातमी अखिल भारतीय पॉमेरियन महाअधिवेशन नाशकात संपन्न खवचट खान 24 17/03/2012 - 20:03\nबातमी सचिनचं शंभरावं शतक\nबातमी विहिर विचारी समुद्राला... सोकाजीरावत्रिलोकेकर 20 19/03/2012 - 23:53\n'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही\nबातमी कवी ग्रेस यांचे निधन माहितगार 7 27/03/2012 - 14:22\nबातमी पुन्हा जंतर मंतर: : भाग १ आतिवास 23 30/03/2012 - 07:17\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/5-container-directly-on-jnpt/articleshow/74290529.cms", "date_download": "2020-03-29T23:06:23Z", "digest": "sha1:7QYFYOJKLCBM3AXDHJB3QCMU6JHEUYR6", "length": 11624, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: जेएनपीटीवरील ५८ टक्के कंटेनर थेट - 5% container directly on jnpt | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nजेएनपीटीवरील ५८ टक्के कंटेनर थेट\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई कार्गो कंटेनर बंदरावर उतरण्याआधीच त्यासंबंधी सीमा शुल्कासह विविध विभागांची आगाऊ मंजुरी घेण्याची योजना जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर (जेएनपीटी) कार्यान्वित झाली आहे. या योजनेमुळे जेएनपीटीतील ५८ टक्के कार्गोची १२० तासांपर्यंतची बचत होत आहे. उरण येथील जेएनपीटी हे देशातील सर्वांत मोठे मालवाहू बंदर आहे. बंदरावर सध्या वार्षिक ५१ लाख कंटेनर (प्रत्येकी २० फूट आकाराचे) हाताळण्याची क्षमता आहे. ही क्षमता २०२५ पर्यंत एक कोटी कंटेनरपर्यंत नेली जाणार आहे. यामुळे सध्या जगात २८व्या स्थानी असलेले हे बंदर पहिल्या दहांमध्ये येणार आहे. सध्या जेएनपीटी हे देशातील सर्वोत्तम, तर आशियातील महत्त्वाच्या बंदरापैकी एक आहे. जेएनपीटीची ही क्षमता वाढण्यामागे 'डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी' (डीपीडी) ही केंद्र सरकारची योजना महत्त्वाची ठरली. यासंबंधी जेएनपीटीने अलीकडेच महत्त्वाचे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये डीपीडीमुळे झालेली वेळेची बचत मांडण्यात आली. केंद्र सरकारने २०१८ मध्ये डीपीडी योजना आणली. त्याआधी कंटेनर बंदरांवर दाखल झाल्यानंतर मंजुरीसाठी 'कंटेनर फ्रेट स्टेशन' मध्ये (सीएफएस) तासन्‌ तास ताटकळत असे. त्यात प्रचंड वेळ वाया जाण्यासोबतच पैसेही ��र्च होत होते. पण डीपीडीमुळे कंटेनरना सीएफएसमध्ये ताटकळत बसण्याची गरज नाही. आगाऊ मंजुरीमुळे ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. जेएनपीटीवरील सध्या ५८ टक्के कार्गोची अशीच हाताळणी होत असून त्याद्वारे १२० तास तसेच प्रतिकंटेनर ७० ते २७० अमेरिकन डॉलरची बचत होत आहे, असे मत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी चर्चासत्रात मांडले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजेएनपीटीवरील ५८ टक्के कंटेनर थेट...\nLive: दिल्ली हिंसाचार: मरिन ड्राइव्हवर ठिय्या आंदोलन...\nदीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान; थेट सरपंच निवडणूक...\nकोरेगाव भीमा चौकशी आयोग पवारांची साक्ष घेणार...\nमुंबई: रेल्वे रुळांवर तो जखमी अवस्थेत पडला होता; मोटरमन, गार्डनं...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/discussion-forum/topic/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2-3024.htm", "date_download": "2020-03-29T22:36:14Z", "digest": "sha1:LIQNG2CTFUR23BZNA2TORUNKLNZRONZH", "length": 3585, "nlines": 53, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Discussion Forum - मुशर्रफच जबाबदार आहे भुट्टो यांच्या हत्येला -बिलावल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुशर्रफच जबाबदार आहे भुट्टो यांच्या हत्येला -बिलावल\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/ear-care.html", "date_download": "2020-03-29T21:11:06Z", "digest": "sha1:VSRPTPR3KOPQRJOGPHT7RIX3SPUBN6JR", "length": 9031, "nlines": 100, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "अशी घ्या डोळ्यांची काळजी - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nHome helthcare Lifestyle अशी घ्या डोळ्यांची काळजी\nअशी घ्या डोळ्यांची काळजी\nपंचेंद्रियांपैकी एक असलेला अवयव म्हणजे डोळे. डोळे हे महत्त्वाचे असून हा एक नाजूक अवयव आहे. म्हणतात ना ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ अगदी तस. या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघू शकतो. त्यामुळे या डोळ्यांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा हवेचे प्रदूषण, सातत्याने हातात असलेला मोबाईल फोन, संगणक आणि टीव्ही यासारख्या सांधनांचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत. मात्र, या नाजूक डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊया डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.\nअनेकदा आपले डोके दुखण्यास सुरुवात झाली का मग डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, डोळ्यांची नियमित तपासणी करणे फार गरजेचे आहे. नियमित तपासणीमुळे डोळ्यांचा नंबर वाढला असेल किंवा चष्मा लागला असेल तर कळते. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे देखील त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यांनी डोळ्यांची नियमित तपासणी करुन घ्यावी.\nअनेकांना सवय असते डोळे दुखत असतील किंवा एखाद्या वेळेस डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास मेडिकलमधून आयड्रॉप्स आणून घातला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.\nहृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांचा किडणीवर काय परिणाम होतो \nबऱ्याचदा स्वस्तात मस्त असलेले गॉगल्स वापरले जातात. मात्र, यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे गॉगल्स वापरताना ते दर्जेदारच वापरावे.\nसमस्या कानांची अन् समजून घेण्याची\nआहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. गाजर, बीट, टोमॅटो अशी ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे खावीत.\nस्मार्टफोनचा वापर मर्यादित करा\nटीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा. संगणक आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच ३ फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या. तसेच प्रवास करताना वाचन शक्यतो टाळा.\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-survey-showed-the-service-sector-recorded-the-highest-speed-index-abn-97-2077372/", "date_download": "2020-03-29T21:39:39Z", "digest": "sha1:WPIVL3SKREBKVRMK4EQWFLFT7UKP2GNQ", "length": 16362, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Survey showed the service sector recorded the highest speed index abn 97 | फक्त उत्साहवर्धक की अर्थपूर्णही? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nफक्त उत्साहवर्धक की अर्थपूर्णही\nफक्त उत्साहवर्धक की अर्थपूर्णही\nविपुल मनुष्यबळ हवे असलेले, परिणामी सर्वाधिक रोजगार पुरविणारे आपल्या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय.\nविपुल मनुष्यबळ हवे असलेले, परिणामी सर्वाधिक रोजगार पुरविणारे आपल्या अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय. वित्तीय व बँकिंग सेवा, किरकोळ व्यापार, वाहतूक व्यवस्था, हॉटेल, पर्यटन वगैरे आणि मुख्य म्हणजे देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आदी या सेवा क्षेत्राचे घटक आहेत. सध्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला गतिमानता देऊ शकेल असेही हे क्षेत्र आहे. कारण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वाटा जवळपास ६० टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. या सेवा क्षेत्राने सरलेल्या जानेवारी महिन्यात मागील सात वर्षांतील सर्वाधिक गतिमान इष्टांक नोंदविल्याचे एका खासगी (परंतु प्रतिष्ठित आणि म्हणूनच कदाचित विश्वासार्ह) सर्वेक्षणाने स्पष्ट केले आहे. भारताच्या सेवा क्षेत्रातील व्यवसायाचा निर्देशांक जानेवारीत ५५.५ गुणांकावर पोहोचला आहे, जो आधीच्या डिसेंबरमध्ये ५३.३ वर होता. किंबहुना डिसेंबरमध्येही तो ५२.७ वरून ५३.३ असा पाच महिन्यांचा उच्चांक नोंदविणारा होता. त्यामुळे ही सलगपणे सुरू असलेली संयत वाढ आहे. ‘आयएचएस मार्किट इंडिया’च्या या सर्वेक्षणातील आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे, सेवा क्षेत्राबरोबरच देशाच्या निर्मिती/ वस्तू उत्पादन क्षेत्राचा निर्देशांकही डिसेंबरमध्ये गतिमान स्तरावर पोहोचल्याचे ते सांगते. सेवा आणि निर्मिती असा दोन्हींचा एकत्रितपणे विचार केल्यास, जानेवारीत त्याने ५३.७ गुणांकावरून ५६.३ अशा सप्तवार्षिक उच्चांक गाठल्याचे दिसून येते. या दोन्ही निर्देशांकाची कामगिरी ५० गुणांच्या वर राहणे हे ‘वाढ’सदृश; तर या ५० गुणांच्या पातळीखाली त्याची घसरण कुंठितावस्थादर्शक मानली जाते. तथापि त्यातील महिना��णिक फेरबदल हे मामुली दशांश गुणांच्या फरकाने होत असतात. जानेवारीच्या सेवा निर्देशांकातील एकदम २.२ गुणांकांनी वाढ म्हणूनच खूपच लक्षणीय आहे. हे अशासाठी कारण, हे सर्वेक्षण सर्वथा खासगी क्षेत्रातील कंपन्यांतील मुख्य निर्णयक्षम अधिकाऱ्यांचा कल आणि भाव जोखून पार पडत असते. या व्यवस्थापकांनी आजवरची सर्व निराशा आणि मलूलतेची जळमटे झटकल्याचे हे द्योतक जरूरच आहे. सध्याच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या मागणीतील मरगळ सरत चालली असून, तिला मोठी चालना मिळत आहे हेही यातून सूचित होते. मागणी वाढली, व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू लागला तर अर्थातच मनुष्यबळाची मागणीही वाढेल. म्हणजे नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीला वेग येईल, असेही हे सूचित आहे. तथापि या सर्वेक्षणाने एक सावधगिरीचा इशाराही दिला आहे. जो सध्याच्या एकंदर बदललेल्या अर्थप्रवाहाला अनुरूपच आहे. निर्मिती व सेवा व्यवसायात परतत असलेली गतिमानता ही चलनवाढीतील भडक्याची किंमत मोजून होत आहे. निर्मिती व सेवा उद्योगाचा कच्च्या मालासाठी खर्च वाढला आहे, परिणामी त्यांच्या उत्पादित वस्तू व सेवांची किंमतही वाढणार आहे. त्यामुळे ताजी वाढ ‘उत्साहवर्धक’ असली तरी खरेच ‘अर्थपूर्ण’ म्हणावी काय, हा प्रश्न आहे. शिवाय या सर्वेक्षणाचा दीर्घकाळाचा सरासरी इष्टांक हा ५४.२ असा आहे. त्यामुळे आपण तूर्तास सरासरी कामगिरीपर्यंत मजल मारू शकलो आहोत. हेही कमी नसले तरी येथून पुढे उत्तमतेच्या दिशेने वाटचाल असा हा संकेत मानायला थोडी वाट पाहावी लागेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्य���िक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 अवलंबित्व आणि अर्थसंकल्प\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/agitation-against-rajyarani-express-by-nationalist-mathadi-and-labor-union-nashik/", "date_download": "2020-03-29T21:49:54Z", "digest": "sha1:KXSM3NK3C7MTF5RQMZOK6PLGEGJ7IYOU", "length": 18923, "nlines": 243, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'राज्यराणी एक्सप्रेस'प्रकरणावरून गोयल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन, agitation against rajyarani express by NCP Mathadi and Labor Union", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक���टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\n‘राज्यराणी एक्सप्रेस’प्रकरणावरून गोयल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन\nउत्तर महाराष्ट्रातील कर्मचारी व रेल्वे प्रवाशांसाठी प्रतिष्ठेची असलेली राज्यराणी एक्सप्रेस मनमाड ऐवजी नांदेडहून सोडण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला.\nनाशिक जिल्ह्यातील कर्मचारीवर्ग पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत असतो. पंचवटी एक्सप्रेसमधील वाढती गर्दी बघता राज्यराणी एक्सप्रेस सुरु करण्यात आली. कर्मचारी वर्ग, उद्योजक, व्यावसायिक, चाकरमाने, विद्यार्थी व मुंबई येथे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी राज्यराणीलाही मोठी पसंती दाखवली.\nविविध शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील प्रवाश्यांना ही एक्सप्रेस सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचविते. पहाटे साडेपाचला सुटणारी व वेळेवर पोहोचविणारी ही विश्वासू व सोयीची अशी या एक्सप्रेसची ओळख आहे.\nतसेच मुंबईतील सर्व कामे आटोपून सायंकाळीसहानंतर परत मनमाडला येण्यासाठी मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस महत्वाचीगाडी आहे.\nती रात्री सव्वाअकरापर्यंत मनमाडला येते त्यामुळे नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवला आदि भागांतील रोज प्रवास करणारे कर्मचारीवर्ग व प्रवाशी या गाडीने प्रवास करतात. आता हि गाडी मनमाड ऐवजी नांदेडवरून सुटणार असल्याने गाडीला हमखास उशीर होईल.\nतसेच वाढत्या गर्दीमुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही गैरसोयी होईल. या मनमानी व एकतर्फी निर्णय जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याविरुद्धच हे जोडे मारो आंदोलन करत असल्याचे राष्ट्रवादी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी सांगितले.\nयावेळी शहराध्यक्ष गणेश पवार, आकाश खंदारे, बाळू घाटोळ, सागर पाटील, बॉबी पाटील, बबन जाधव, सचिन चव्हाण, अंकित भडांगे, सुनिल सोनवणे, आकाश घाटोळ, रोशन राजपूत, कैलास पारवे, आकाश नेटके, अक्षय पहाडे, विजय बघे,आदींसह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.\nनाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या\nनगर: भाड्याच्या पैशावरून वाद, खुनाचा प्रयत्न\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nसर्पमित्रांनी दिले हजारो सापांना जीवदान : पारोळा तालुक्यातील सर्पमित्रांची कामगिरी\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, दिनविशेष\nगोपाळकाला : श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष\nVideo : गौराई आली माहेरा; शुक्ल घराण्याची १५० वर्षांची जुनी परंपरा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nसंगमनेर: सरपंच वर्पे यांचे आढळा पाणीप्रश्‍नी बेमुदत उपोषण सुरू\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-116011800019_1.html", "date_download": "2020-03-29T22:34:36Z", "digest": "sha1:MISQ3ZNSHSUQJ7FY23SJ7NKPBM6F5DTO", "length": 11569, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न\nछत्तीसगड येथील कोरबा- बाल्को मार्गावर स्थित बेलगिरीमध्ये संथाल आदिवासी लोकांची एक वस्ती आहे, जिथे मकर संक्रांतीच्या दिवशी एक विचित्र परंपरेचा निर्वाह होतो. येथे आपल्या मुलांना मृत्यूदोषापासून दूर करण्यासाठी त्यांचे कुत्र्याशी विवाह केले जाते.\nयेथे मुलांच्या वरील बाजूपासून दात यायला सुरुवात झाली तर पालकांना मृत्यूदोषाची काळजी वाटायला लागते. या दोषापासून मुक्त होण्यासाठी कुत्र्याशी लग्न लावण्यात येतं. शिशू रोग तज्ज्ञांप्रमाणे वरील बाजूला आधी दात येणे ही साधारण प्रक्रिया असून आदिवास्यांमध्ये याबाबद केवळ अंधश्रद्धा आहे.\nयेथे पाच वर्षापर्यंतच्या मुलांची लग्न करवण्यात येतात. दोष मुलामध्ये असल्यास कुत्री तर मुलीमध्ये असल्यास तिचा विवाह कुत्र्यासोबत लावण्यात येतं. हे लग्न अगदी धूमधडाक्याने करण्यात येत असून पालकांचे म्हणणे आहे की याने त्यांच्यावरील संकट दूर होतं.\nलग्नानंतर समाजातील लोकांना मेजवानी देण्यात येते. संक्रांतीच्या जवळपास लग्न लावणे शक्य नसल्यास होळीच्या दुसर्‍या दिवशी ही परंपरा निभावली जाते.\nही परंपरा पाळणारे संथाल आदिवासी कोरबाच्या बाल्को क्षेत्रात लालघाट, बेलगिरी वस्ती, शिवनगर, प्रगतीनगर लेबर कॉलोनी आणि दीपिकाजवळ कृष्णानगर क्षेत्रात निवास करतात.\nचोराला पकडण्याचा मनोरंजक उपाय\nहे 9 अत्यंत आवश्यक कार्य सर्वांनी करायला हवे\nया दिवशी कर्ज घेण्यास टाळावे अन्यथा...\nसंकटात कोणालाही देऊ नाही या 9 वस्तू\nयावर अधिक वाचा :\nसंथाल आदिवासी मृत्यूदोष कुत्र्याशी लग्न\nश्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या ...\nरामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...\nश्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव\nश्री रघुबीर भक्त हितकारी नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई सम भक्त और ...\nचैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा\nमराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन��यात शुक्ल ...\nश्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज\nश्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी ...\nनववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या\nसबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ ...\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/parbhani-water-after-three-weeks-abn-97-1991030/", "date_download": "2020-03-29T22:05:17Z", "digest": "sha1:L6LS6AQLLC74XEUSHQM3A4KXH7KYALHH", "length": 16231, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Parbhani Water after three weeks abn 97 | तीन आठवडय़ांनी पाणी, तेही मध्यरात्री ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nतीन आठवडय़ांनी पाणी, तेही मध्यरात्री \nतीन आठवडय़ांनी पाणी, तेही मध्यरात्री \nनिवडणुकीत पाण्याचा मुद्दा प्रभावी ठरू शकतो, अशी चिन्हे आहेत.\nपरभणीकर वैतागले; निवडणुकीत पाण्याचा मुद्दा केंद्रस्थानी\nऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शहरवासीयांना वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळेल, असे आश्वासन देणाऱ्या महानग���पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही परभणीकरांचा पाण्यासाठी अंत पाहिला असून आता नागरिकांना तीन आठवडय़ांनी पाणी मिळू लागले आहे. शहरातील पाणीपुरवठय़ाची यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली असून पाणी केव्हा येईल याबाबतही मोठी अनिश्चितता आहे. पाण्याची वेळ अनेकदा काही भागात मध्यरात्री ठेवण्याचा प्रताप महापालिकेने केला आहे. निवडणुकीत पाण्याचा मुद्दा प्रभावी ठरू शकतो, अशी चिन्हे आहेत.\nशहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. सुरुवातीला १०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेली ही योजना २०० कोटींच्याही पुढे सरकली. येलदरी धरणावरून परभणीला पाणी देण्याबाबतची ही योजना अद्यापही पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठे दुíभक्ष्य असून बहुतेक नागरिकांनी पिण्यासाठी जारचा पाणीपुरवठा एखाद्या रतिबाप्रमाणे लावला आहे. बहुतांश परभणीकर सध्या विकतचे पाणी पितात. महापालिकेला मात्र अद्यापही शहरवासीयांना पुरेसे पाणी देता आले नाही. उन्हाळ्यात महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेला शहरवासीयांसाठी नियमित पाणी देणे शक्य झाले नाही. सुरुवातीला १२ ते १५ दिवसाला होणारा पाणीपुरवठा आता तीन आठवडय़ांवर आला आहे.\nअधूनमधून होणाऱ्या दुरुस्त्यांसारख्या तकलादू उपायांवर महापालिका काही प्रमाणात खर्च करत असली तरीही जेव्हा यंत्रणेत बिघाड होतो तेव्हा पर्यायी पाणीपुरवठय़ाचे नियोजन महापालिकेला करता येत नाही. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे छत कोसळल्यानंतर शिवाजीनगर, संभाजीनगर या भागात तब्बल महिनाभर पाणीपुरवठा झाला नाही. विकतचे टँकर घेऊन लोकांनी आपली तहान भागवली. अजूनही शहरातल्या बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले आहे तर काही भागात जेव्हा पाणी येते तेव्हा ते यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे सहा ते आठ तास राहते.\nशहराला पाणीपुरवठा करणारी वाढीव पाणीपुरवठय़ाची योजना आता अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयुक्त रमेश पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी दिली होती. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळेल असा दावाही त्यांनी केला होता. आयुक्तांचा हा दावा फोल ठरला असून भर पावसाळ्यात परभणीकरांना पाण्याविना हाल सहन करावे लागले आहेत. तीन आठवडय़ातून एकवेळ होणारा पाणीपुरवठा कोणत्या वेळी होईल याचा काही नेम नाही. मध्यरात्री अनेकदा काही भागात पाणीपुरवठा होतो, बहुतेक लोक झोपेत असतात आणि रात्री पाणी येऊन गेले हे त्यांना सकाळी कळते. मध्यरात्री पाणीपुरवठा करणारी कदाचित ही एकमेव महापालिका असावी. सध्या शहराला पाणीपुरवठा करणारी जी यंत्रणा आहे, त्याला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यावरून महावितरण विरुद्ध महानगरपालिका यांच्यात समन्वय नसल्याचेही दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 निवडणुकीनंतर शेकापला माईक्रोस्कोपने शोधावे लागेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n2 उल्हासनगरात सिंधूनगर मेट्रो स्थानक – मुख्यमंत्री\n3 विदर्भात रिपब्लिकन पक्षांमधील दुहीचा लाभ कुणाला\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/video/janhvi-kapoor-producer-david-dhawan-sridevi-alia-bhatt-boney-kapoor-videos-bollywood-sridevi-double-role-remake-chaalbaaz/258639?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2020-03-29T21:27:36Z", "digest": "sha1:MTUXA35FHDBDN6PIYITNCYFPBE2LJKTO", "length": 6027, "nlines": 73, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " श्रीदेवीच्या चालबाजच्या रिमेकसाठी जान्हवी कपूरचा नकार Janhvi Kapoor Producer David Dhawan Sridevi Alia Bhatt Boney Kapoor videos bollywood sridevi double role remake chaalbaaz", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n[VIDEO] : श्रीदेवीच्या चालबाजच्या रिमेकसाठी जान्हवी कपूरचा नकार\n[VIDEO] : श्रीदेवीच्या चालबाजच्या रिमेकसाठी जान्हवी कपूरचा नकार\nजान्हवी कपूरने श्रीदेवीच्या चालबाज चित्रपटाच्या रिमेकमध्ये भूमिका करण्यास नकार दिला आहे. निर्माते डेविड धवन चालबाज चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.\nजान्हवी कपूर |  फोटो सौजन्य: Times Now\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच चर्चेत असते. जान्हवीने सैराटचा रिमेक असलेल्या 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. श्रीदेवीचा ‘चालबाज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. निर्माते डेविड धवन 'चालबाज' या चित्रपटाचा रिमेक करणार आहेत. या चित्रपटात श्रीदेवीच्या भूमिकेसाठी जान्हवी कपूरला विचारलं असता जान्हवीने नकार दिला आहे. कारण भविष्यात श्रीदेवीची आणि तिची तुलना होऊ नये. आता ही भूमिका साकारण्यासाठी अखेर त्यांनी आलिया भट्टची निवड केल्याचं समजतंय.\nस्वत: बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या चित्रपटांचा रिमेक करण्याची इच्छा आहे. जान्हवी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. तर अनेकदा तिचा पंजाबी ड्रेसमधीलही सोज्वळ लूक चाहत्यांना पाहायला मिळतो. जान्हवीने करण जोहरच्या धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासार���ी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/628", "date_download": "2020-03-29T21:30:10Z", "digest": "sha1:PYLCY77TFGTCBQH652SBMW6FLWYJFYNS", "length": 2777, "nlines": 61, "source_domain": "bookstruck.app", "title": "भारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nभारतातील या मंदिरांमध्ये होतात तांत्रिक क्रिया\nभारत आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. ज्यामध्ये पूजा - अर्चा पासून ते मंत्र - तंत्राशी संबंधित विद्यांचा देखील समावेश होतो. आणि संपूर्ण भारतात कित्येक अशी मंदिरे आहेत जिथे बसून मांत्रिक आपल्या विद्येचे प्रदर्शन करून देवतांना प्रसन्न करतात.\nवैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश\nज्वालामुखी मंदिर, हिमाचल प्रदेश\nखजुराहो मंदिर, मध्य प्रदेश\nकाळभैरव मंदिर, मध्य प्रदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/pune-local-news/incorrectly-motion-resistant-over-tarp-bars/articleshow/74126428.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T23:16:40Z", "digest": "sha1:UTU7SLXZGHZDUQTPZQ2D34XN7GLZ34OU", "length": 8365, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune local news News: चुकीच्या पद्धतीने गतीरोधक, जास्त डांबरी पट्टे - incorrectly motion-resistant, over-tarp bars | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nचुकीच्या पद्धतीने गतीरोधक, जास्त डांबरी पट्टे\nचुकीच्या पद्धतीने गतीरोधक, जास्त डांबरी पट्टे\nसासवड अशास्त्रीय गतिरोधकसासवड येथे महामार्गावर चुकीच्या पद्धतीने गतीरोधक तयार केले आहेत, डांबरी पट्टेही जास्त आहेत. यामुळे वाहनांचा वेग कमी होतो मात्र वाहन पुढे जाण्यास वेळ लागत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. एस.टी. स्टॅण्ड, पोलिस स्टेशन, पी.एम.टी.स्थानक व जेजुरी नाका या परिसरात वाहतूक कोंडी होते आहे.तानाजी सातव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकल्याण ड वॉर्ड (कोरोना विषाणू लागण शक्यता)\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Pune\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून ���रिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nसंचारबंदी सुरू असताना देखील नागरिक बाहेर\nलोकानंवर दबाव टाकून कामावर या...सांगणारे मँनेजर\nनाव पूर्ण टाकण्याची गरज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nचुकीच्या पद्धतीने गतीरोधक, जास्त डांबरी पट्टे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/malaysian-prime-minister-mahathir-resigns/articleshow/74288327.cms", "date_download": "2020-03-29T23:02:47Z", "digest": "sha1:J44GMWBDVVSDNU2ZJAI2MD7LOZUFEY5E", "length": 10240, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "international news News: मलेशियाचे पंतप्रधानमहाथीर यांचा राजीनामा - malaysian prime minister mahathir resigns | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमलेशियाचे पंतप्रधानमहाथीर यांचा राजीनामा\nवृत्तसंस्था, क्वालालंपूरमलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला...\nमलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला. त्यांच्या बेरास्तू या पक्षाने सरकारची साथ सोडल्याने त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ते जगातील सर्वांधिक ज्येष्ठ (वय ९४) नेते आहेत. त्यांनी दहा मे २०१८ रोजी सूत्रे घेतली होती.\nदेशात गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय अस्थिरता आहे. महाथीर यांचे वारसदार मानले जाणाऱ्या अन्वर इब्राहिम यांना सत्तेपासून रोखण्यासाठी राजकीय प्रयत्न केले जात आहेत. महाथीर यांचा राजीनामा हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. अन्वर हे माजी विरोधी पक्षनेते असून ते दीर्घकाळ कारागृहात होते. २०१८मध्ये महाथीर आणि अन्वर यांनी भ्रष्टाचारमुक्त मलेशिया उभारण्याची हाक देऊन निवडणूक लढली आणि जिंकली होती. अन्वर यांच्याकडे सूत्रे सोपविण्याचे आश्वासन महाथीर यांनी वारंवार दिले होते. मात्र, त्यासाठी नेमका दिवस ते जाहीर करीत नव्हते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nक���ोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nभारत करोनावर मात करू शकतो: जागतिक आरोग्य संघटना\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nस्पेनच्या राजकन्येचे करोनामुळे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमलेशियाचे पंतप्रधानमहाथीर यांचा राजीनामा...\nट्रम्प यांचा भारत दौरा; पाकिस्तानला आहे 'ही' अपेक्षा...\nअमेरिकेत गोळी झाडून एका भारतीयाची हत्या...\nचीनमध्ये करोनाचे २५०० बळी; कोरियात रेड अलर्ट...\nट्रम्प आणि मोदींच्या विमानात आहे 'हा' फरक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-hotel-raid-state-human-rights-commission-initiates-probe-against-police-conduct/articleshow/48445507.cms", "date_download": "2020-03-29T22:56:47Z", "digest": "sha1:3MZHZTWM4GFVJRZX27GWB7B3A7F2OK6A", "length": 10818, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: ‘मॉरल पोलिसिंग’ला नवा दणका - Mumbai hotel raid: State Human Rights Commission initiates probe against police conduct | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n‘मॉरल पोलिसिंग’ला नवा दणका\n‘मॉरल पोलिसिंग’च्या नावाखाली मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईला आणखी एक दणका बसला आहे. राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. आर. बन्नुरमठ यांनी स्वतःहून याची दखल घेत पोलिस आयुक्तांना चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.\nअहवाल देण्याचा मानवी हक्क आयोगाचा आदेश\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\n‘मॉरल पोलिसिंग’च्या नावाखाली मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईला आणखी एक दणका बसला आहे. राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. आर. बन्नुरमठ यांनी स्वतःहून याची दखल घेत पोलिस आयु���्तांना चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.\nसार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्यावरून पोलिसांनी १३ जोडप्यांना व अन्य ३५ जणांना मढ आयलँडमधील हॉटेल व अक्सा भागातून ताब्यात घेतल्याप्रकरणी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले आहेत. हे छापे पोलिस उपायुक्त विक्रम देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श​निवारी घातले होते. मढ आ​णि अक्सा भागात ही कारवाई झाली. पोलिसांनी तिघा महिलांना देहविक्रयाबद्दल ताब्यात घेऊन त्यांची शेल्टर होममध्ये रवानगी केली होती. या कारवाईवर टीका झाल्याने, मारिया यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. हे खासगी जीवनावर अतिक्रमण असून, मानवी हक्क भंग असल्याचे अनेकांचे म्हणणे असल्याने आता मानवी हक्क आयोगानेही त्याची दखल घेतली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘मॉरल पोलिसिंग’ला नवा दणका...\n१०० प्लॅटफॉर्म उंचीवाढीच्या प्रतीक्षेत...\nसर्वांगांनी विचार करणारा नाटककार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/click-54-1159833/", "date_download": "2020-03-29T22:25:33Z", "digest": "sha1:6DCYFF4YI5QVTT3SAPWHRFPMX2PNLF2J", "length": 9971, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्लिक – आदित्य दिघे, पुणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nक्लिक – आदित्य दिघे, पुणे\nक्लिक – आदित्य दिघे, पुणे\nक्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | November 14, 2015 01:01 am\nऐन शहरातला निसर्ग: पु. ल देशपांडे उद्यानातला जॅपनीज बहर\nक्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत..\nफेस्टिव्ह सीझन * सेल्फी विथ डिफरन्स\nपुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. फेस्टिव्ह सीझन\nक्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.\nसोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nक्लिक: राजश्री हजारे, टिटवाळा\nचित्ररंग : आकारातून चित्र\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 सोशल न्यूज डायजेस्ट : शुभेच्छांचा पाऊस\n2 गुंतवणुकीचं गणित सोडवताना..\n3 ‘नियोजन भान मिळालं’\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/hair-health/15858", "date_download": "2020-03-29T22:08:53Z", "digest": "sha1:FOCQ4NPQOMN7WWVFKTEJ65CYDH2WXG5U", "length": 5231, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " केसांचे आरोग्य : केसांचे आरोग्यसंबंधी ताज्या बातम्या, केसांचे आरोग्य संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nकॉलेजच्या ८० मुलींनी एकाच वेळी कापले आपले केस\nकेस धुतांना टाळा ‘या’ चुका, पाहा केस धुण्याची योग्य पद्धत\nHair care tips: कोरड्या केसांसाठी वापरा हे घरगुती हेअर मास्क\nMethi For Hair: कोंडा आणि केसगळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय\nCurd Hair Pack: कोरड्या केसांसाठी असं काम करतं दही\n १६ वर्षीय मुलीच्या पोटातून निघाले अर्धा किलो केस\nगळणाऱ्या केसांसाठी रामबाण उपाय आहे मेथीचे पाणी\nजीवनशैलीमध्ये बदल करून गळते केस थांबवा\nकेस गळतीवर घरगुती सोपे उपाय\nहोळी खेळण्याआधी आपली त्वचा आणि केसांसाठी वापरा या टिप्स\nतुमचे केस पांढरे झाले आहेत का\nतुम्हीही ओले केस ठेवून झोपता...\nओल्या केसांना टॉवेल बांधू नका, नाहीतर...\nकेस गळती रोखेल जास्वंद आणि कडिपत्त्याचे तेल\nपांढरे केस काळे करण्यासाठी हे 'ड्रिंक' नक्की ट्राय करा\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\n[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\n[VIDEO] सपना चौधरी जलवा, यूट्यूब चाहत्यांच्या उड्या\n'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n[VIDEO] बिग बॉस-१३ मधून बाहेर आल्यावर काय म्हणाली ही ग्लॅमरस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahammb.maharashtra.gov.in/1178/Feedback", "date_download": "2020-03-29T20:52:01Z", "digest": "sha1:OXLT7QTDLAXIXYU3OEUOOCM6LYXMF4AI", "length": 3593, "nlines": 84, "source_domain": "mahammb.maharashtra.gov.in", "title": "Twitter", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी परिचय\nसागरी अभियंता तथा मुख्य सर्वेषण अधिकारी\nशाश्वत किनारा संरक्षण प्रकल्प\nहवामान संवेदनक्षम किनारी संरक्षण आणि व्यवस्थापन प्रकल्प\nनिर्मल सागर तट अभियान\nसागरी व्यवस्थापन माहिती प्रणाली\nसमुद्र किनाऱ्यावरील समस्या येथे नोंदवा\nमहाराष्ट्र सरकार - ऑनलाईन माहिती अधिकार\nखालील यादीमध्ये तिसरा क्रमांक कोणता आहे \n© महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: : ४३४२१६\nआजचे दर्शक: : २१\nसाप्ताहिक दर्शक: : १०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T20:56:26Z", "digest": "sha1:V7D4KHYIOWQQERWLWRQW5S5LUYZ3VKVE", "length": 23564, "nlines": 320, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "मराठा आरक्षण कायदा: Latest मराठा आरक्षण कायदा News & Updates,मराठा आरक्षण कायदा Photos & Images, मराठा आरक्षण कायदा Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या ...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र...\nकरोनाशी लढा यशस्वी; राज्यात ३४ रुग्णांना ड...\n...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित प...\nजगच संकटात आहे; कोणीही मदतीला येणार नाही: ...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजार...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nकरोनाने घेतला राजघराण्यातील पहिला बळी; स्प...\n५१ डॉक्टरांचा मृत्यू तर ७ हजार जणांना लागण...\nअमेरिकेत कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; प...\nइटलीत करोनाने हाहाकार; मृतांची संख्या १० ह...\n... तर सोनं गमावणार 'ही'ओळख\nलॉक डाऊन ; ऑनलाइन विमा विक्री वाढली\nव्याजदर कपात; 'एसबीआय'ची कर्जे झाली स्वस्त...\nशेअर बाजारातील गुंतवणूक; 'ही' खबरदारी घ्या...\nकरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी सुरूः ...\nबँक खातेदारांनी काढले ५३ हजार कोटी\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nमराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडू: अशोक चव्हाण\nमराठा आरक्षण कायदा टिकला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ नेमले आहेत. या विधिज्ञांबरोबर चर्चा करण्यात आली असून सरकार मराठा आरक्षणाबाबतची बाजू सर्वोच्च न्यायालयात ठामपणे मांडण्यात येईल, असे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीत प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे\nमराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडू\nमराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात जानेवारीत सुनावणी\nशिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली आहे. या याचिकांवर आता जानेवारी २०२०मध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षण तिढ्यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी\nमरा���ा आरक्षण कायदा वैध ठरल्यानंतर पूर्वी विविध सरकारी आस्थापनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.\nराज्यात सत्तासंघर्षाचे नाट्य सुरू असतानाच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सामाजिक विषयावरील नाटकाचा प्रयोग राजभवनात नुकताच पाहिला...\nखुल्या गटातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांविषयी गुरुवारी सरकारची भूमिका\n‘त्या’ कर्मचाऱ्यांविषयी भूमिका गुरुवारी मांडणार\nखुल्या गटातील कर्मचाऱ्यांना दिलासा\nखुल्या गटातील 'त्या' कर्मचाऱ्यांना दिलासा\nएमबीबीएससाठी मराठा आरक्षण यंदापासूनच\n‘एमबीबीएस’ प्रवेशात मराठा आरक्षणाला आव्हान\nमराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा केला असला तरी तो यंदाच्या वैद्यकीय प्रवेशांत लागू करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मे महिन्यात दिल्यानंतर राज्य सरकारने जूनमध्ये कायदादुरुस्ती करून घेत ते आरक्षण पुन्हा लागू केले. मात्र, या कायदादुरुस्तीलाही आता 'एमबीबीएस' प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांच्या गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nमराठा उमेदवाराला नियुक्ती देण्याचा निर्णय घ्या\nमराठा आरक्षण सुधारणा विधेयक\nअकरावीचे अर्ज भरण्याची मुदत चार जुलैपर्यंत\nमराठा आरक्षणाच्या आड येऊ नका, उद्धव ठाकरे यांचं आवाहन\nकोणत्याही समाजाच्या ताटातील काहीही हिरावून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे आता कुणीही सुप्रीम कोर्टात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये. या वादात कुणीही रमू नये, असं आवाहन करतानाच या आरक्षणाच्या आड कुणी आलंच तर शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठी उभी राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nमराठा आरक्षण वैध; राज्यात जल्लोष\nमराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरकारने केलेला कायदा मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवल्याने राज्यातील राजकारणाची दिशा बदलली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरलेले असतानाच मराठा आरक्षण कायदा वैध ठरल्याने युतीला मोठा राजकीय फायदा होईल.\nकाँग्रेसकडून मराठा समाजाला श्रेय\n'मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्���ामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा समाजाने शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे हे आरक्षण मिळाले आहे', अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केली.\nमराठा आरक्षण वैध, उच्च न्यायालयाचा निर्णय\n'मराठा समाज हा मागास असल्याने या समाजाचे शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे मागासलेपण कमी करून या समाजाचे उन्नतीकरण करण्याच्या हेतूने या समाजाला आरक्षण देण्याकरिता कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे', असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा आरक्षण कायदा वैध ठरवला.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\nचाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nमोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Hari.hari", "date_download": "2020-03-29T22:43:34Z", "digest": "sha1:J6IBO7E2WNYPO3ORNSFH3RJFRJ7YASAC", "length": 2795, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Hari.hari - विकिपीडिया", "raw_content": "\nमी हरी, पुणे येथे राहतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१२ रोजी २०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-crime-news-6/", "date_download": "2020-03-29T21:47:44Z", "digest": "sha1:S25MCCQEAFTNDRQPN34XERQDXI5TBFZY", "length": 11148, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच | pune crime news | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus Lockdown : पुण्यात 40 ते 50 जणांकडून एकत्र ‘जमाव’ जमवून नमाज…\nशहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच\nशहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच\nपुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोडयांचे सत्र सुरूच असून येथील धनकवडी येथील पंचवटी सोसायटी परिसरातील काही दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. तर, धनकवडी, बालाजीनगर येथील प्रगती पुजा भांडार दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आठ हजार ४०० रूपयांची रक्कम चोरून नेली.\nया प्रकरणी खुशाल मुंदडा (वय ३१, रा. कोणार्क पार्क, रासकर पॅलेस, बिबवेवाडी) यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. बुधवारी मध्यरात्री ही दुकाने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nया दुकानाबरोबरच या भागातील पुणे सातारा रस्त्यालगत असलेली कपड्याची दुकाने, हेअर सलून, इलेक्ट्रॉनिक्स तसेच शूजच्या दुकानांची शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना अपयश आले. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी येथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.\nUP च्या सोनभद्र सारखंच बुंदेलखंडातील ललितपुरमध्ये सोन्याचा मोठा ‘साठा’, कॅनडाच्या एजन्सीनं दिला ‘दुजोरा’\n‘लगान’ सिनेमातील ‘या’ 62 वर्षीय अभिनेत्याला पत्नीनं मागितला घटस्फोट, मागितली 10 कोटींची पोटगी\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी…\nगुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक\nCoronavirus : ‘संकटाच्या काळात काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते तुमच्या सोबत उभे…\nCoronavirus Lockdown : ‘कोरोना’चे सावट असूनही वीजवितरण विभाग…\n‘कोरोना’बरोबर अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हताश\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nLockdown : ‘लॉकडाउन’ दरम्यान मलायका, करीना आणि…\nCoronavirus : ‘कोरोना’बाधितांसाठी नर्स बनली…\n होय, लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हरला…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25…\nकाजोल-अजय देवगणची लाडकी ‘न्यासा’ कोरोनाची शिकार…\n होय, दारू न मिळाल्यामुळं…\n‘कोरोना हेल्मेट’ पोलिसाचे बनले नवे शस्त्र,…\nCoronavirus Lockdown : भारतात ‘इथं’ काम करणाऱ्या…\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : कर्नल दर्जाचे ‘डॉक्टर’ देखील…\nमहाराष्ट्रावर आ��खी एका आजाराचं ‘सावट’, स्वत:…\nCoronavirus : दुबईवरून आलेल्या बिल्डरमूळे 9 जणांना…\nकदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी…\nCoronavirus : T-Series चे अध्यक्ष भूषण कुमार यांच्याकडून PM…\nCoronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : कुठं क्रुझ जहाज तर कुठं फुटबॉलचे ग्राऊंट बनले…\nCoronavirus : भारताची ‘कोरोना’पासून लवकरच…\nव्हिडीओ शेअर करत पूनम पांडे म्हणाली – ‘आग आणि बर्फ’…\nCoronavirus : ‘कोरोना’ व्हायरसपुढं ‘सुपर पॉवर’…\nCoronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये दिल्लीतून पायी निघाला होता घराकडं, 200 किमी चालल्यानंतर युवकाचा मृत्यू\nपुण्यातून गावी गेलेल्या तरूणाला साप चावला\nCoronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25 कोटी देण्यासाठी अक्षयकुमार करणार ‘हे’ काम, घेतला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tajmahal-is-not-indias-cultural-heritage/", "date_download": "2020-03-29T22:05:15Z", "digest": "sha1:FEXMR6UO3Q5XR6BZDUSHG3CDKN43LMXQ", "length": 13581, "nlines": 61, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ताजमहाल हा भारताचा \"सांस्कृतिक\" वारसा आहे, असं म्हणणं चुकीचं आहे...", "raw_content": "\nताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा आहे, असं म्हणणं चुकीचं आहे…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nलेखक : महेश मोहन वैद्य.\nमला वाटतं “ताज महाल” च्या सध्याच्या वादाला काही अर्थ नाही. हा वाद फक्त “ताज महाल” कसा बांधला यावर आहे. पण खरा, महत्वाचा वाद वेगळाच आहे – असायला हवा. तो हा की – “ताज महाल” भारताचा “सांस्कृतिक वारसा” आहे कि “ऐतिहासिक ठेवा” पण काही लोक याला भारताचा “सांस्कृतिक वारसा” म्हणतात जे मला मंजूर नाही.\nअसं म्हणतात की तिथे पहिले मंदिर असू शकते, पण मंदिर पाडून ताज महाल उभा केला असेल…किंवा कुतुबमिनार सारखे मंदिराचे अवशेष वापरून…पण मंदिराला कबरी मध्ये इतक्या चांगल्याप्रकारे बदलू नाही शकत.\nहे खरं आहे कि “पुष्कळ” लोक, “”अरबस्थान” वरून आलेले इथे येऊन अश्या इमारती कश्या बंधू शकतात” असे “बाष्कळ” प्रश्न निर्माण करतात. पण “ताज महाल” बांधणारे बाहेरून आलेले नव्हते, इथले हिंदू कारागीर होते आणि मुस्लीम शासकाच्��ा कल्पनेला मूर्त रूप देणारे “हिंदूच” होते. तसेही मुघल आल्यानंतर “ताज महाल” खूप नंतर बांधण्यात आला. त्या अगोदर लाल किल्ला, लाहोरचा किल्ला, फतेहपुर सिकरी, दिल्लीची जामा मस्जिद, (थोडा काळ पुढे मागे झाला असेल) इत्यादी मोठ्या इमारतींचं बांधकाम मुघल आणि इतर मुस्लिम शासकांकडून झालेच होते की. लोक हळू हळू शिकत असतातच.\nआज त्यांनी बुर्ज खलिफा बांधली, भारतात अजून बनली नाही. म्हणजे भारतीय तशी इमारत बांधू शकत नाही असे नाही…..बगदाद शहर एकेकाळी मोठ्या आणि सुंदर इमारतींसाठी इतिहासात प्रसिद्ध होते.\nआपण ज्याला “मुघल वास्तुशास्त्र” म्हणून ओळखतो ते फक्त इस्लाम कडून आलेले नसून त्याचे मूळ हे इकडे हिंदुस्थानातच आहे. ती इस्लामी कॅरीओग्राफी किंवा नकाशी आणि हिंदू वास्तुशास्त्र याचा अजोड मिलाफ आहे. इस्लाम आक्रमण भारतात येई पर्यंत हिंदू वास्तुकारांनी अनेक अजोड आणि आश्चर्यात टाकणारऱ्या वास्तू बनविल्या आहेत.\nमहाराष्ट्रातील “हेमाडपंथी” मंदिर याची साक्ष देऊ शकतात. फक्त दगड एकमेकांवर रचून किंवा एकमेकात गुंतवून कोणताही वेगळा जोडणी करणारा (उदा. चुना, चिक्कन माती) पदार्थ न वापरता ही सगळी मंदिरे गेली हजारो वर्षे उभी आहेत. अगदी भूकंपात सुद्धा यांचा दगड हलला नाही. त्या नंतर पण अनेक वास्तू अश्या आहेत ज्या आश्चर्यात टाकतात, कर्नाटकात एक मंदिर आहे ज्याच्या खांबांखालून कपडा आरपार जाऊ शकतो, तमिळनाडू येथील गोपूर अनेक मजली आहेत, अप्रतिम सूर्यमंदिर हे सगळे हिंदू कारागीरानीच बनविले आहे.\nपण “ताज महाल” हिंदू कारागिरांनी बनवला म्हणून त्याला “सांस्कृतिक वारसा” म्हणता येणार नाही. कारण त्या कारागिराने ज्याच्या करता ती वास्तू बनवली त्याचा भारतीय संस्कृतीचा अर्थाअर्थी काही सबंध नव्हता आणि त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन कुठेही होत नाही. त्यात प्रत्येक ठिकाणी ठाशीवपणे इस्लामी संस्कृती आणि त्याचे महात्म्य समोर येते. म्हणून तो एक “ऐतिहासिक ठेवा” होऊ शकतो, पण “सांस्कृतिक वारसा” नाही.\nआजकाल “गंगा – जमुनी संस्कृती” असे म्हणतात आणि त्यात भारतीय संस्कृतीला बसवायच्या प्रयत्नांत “ताज महाल” पण “सांस्कृतिक वारसा” म्हणून मोठा करतात. हा प्रयत्न आजचा नाही , हा “हिंदू – मुस्लीम ऐक्याच्या” स्वप्ना इतका जुना आहे. मात्र हा एकदम रद्दी प्रकार आहे.\nमुळातच “गंगा-जमुनी तहजीब��� म्हणजे “हिंदू – मुस्लीम” मिलन नसून हिंदू आणि मुस्लीम यांनी जास्त संघर्ष न करता एकमेकांसोबत वागतांना पाळायचे अलिखित सामंजस्याची पद्धत आहे. यात अर्थातच “मुस्लीम शासक” म्हणून त्यांना दिलेला जास्त मान, त्यांच्या मताला दिलेली जास्त किंमत आणि त्याच्या भाषेत केलेला व्यवहार हा प्रथम अधोरेखित होतो. यात समानता, सहिष्णुता वगैरे भानगड नसून जिथे हिंदू संघर्ष जास्त आहे – तो नं लढता कमी कसा करता येईल हा विचार “तिकडून” – तर – न मिळणारा मान मरतब, न लढता मिळतोय हा “इकडून” असा विचार होता.\nम्हणूनच मी वर म्हणालो कि, “मुळात “ताज महाल” हा मुद्दाच नाहीये”. मुळ मुद्दा हा आहे कि भारत हा हिंदू बहुल म्हणून “हिंदू छाप” जगावर उमटवायची कि “सेक्युलर राष्ट्र” म्हणून तीच “गंगा – जमुनी तहजीब” चे गोडवे गात मुस्लीम शासकांनी भारताचा “सांस्कृतिक उद्धार” केला हे समजायचं हे तुमच्या हातात आहे. आणि मुख्य मुद्दा पण तोच आहे.\nआपल्या नशिबाने आपल्याला मिळालेले आधुनिक नेते या विचारला पूर्ण सामोरे कधी गेले नाही, त्या मागील कारण काही असो. त्याचमुळे भारताच्या बाहेर भारताची ओळख म्हणून फक्त ताजमहल, कुतुब मिनार, लाल किल्ला असल्या गोष्टी गेल्या. पण या गोष्टींच्या शेकडो वर्षाअगोदर बांधल्या गेलेल्या हम्पीची मंदिर, कोणार्कचे सूर्यमंदिर, अजंठा-वेरूळ, तामिलनाडूची अनेक मजली गोपूर असलेली मंदिर, अश्या अनेक “सांस्कृतिक वारसा” असलेली ठिकाण भारताची भारताबाहेरील ओळख झाल्या नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← आळशीपणावर मात करून सुपरफिट राहण्यासाठी हमखास यशस्वी करणाऱ्या या १० टिप्स नक्की फॉलो करा..\nराजा शंतनूची पत्नी गंगा आणि गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा →\n“इंग्रजांनो, आम्ही मागास कसे” : विवेकानंदांनी विदेशात जाऊन गोऱ्यांना केला होता खडा सवाल\n“Fastest Growing” भारतीय अर्थव्यवस्थेत, रोज कोट्यवधी बालके उपाशी झोपतात\nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nOne thought on “ताजमहाल हा भारताचा “सांस्कृतिक” वारसा आहे, असं म्हणणं चुकीचं आहे…”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/thrilling-kakori-theft-to-help-freedom-fight/", "date_download": "2020-03-29T22:33:12Z", "digest": "sha1:7NGFOBEDINFBMVOUJ5IRVKYRPTM6MVZM", "length": 18127, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "या धाडसी \"काकोरी-कांड\"मुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nया धाडसी “काकोरी-कांड”मुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nआता भारतीयांची सहनशक्ती संपत आली होती. ब्रिटिशांचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला होता तरुण रक्त सळसळत होते, आता नाही तर मग कधी\nस्वातंत्र्य हवंय तर हाती शस्त्र घेणे हा एकच उपाय समोर दिसत होता, पण त्यासाठी भांडवल कुठून उभारणार असे एक नाही तर अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते आणि ह्या प्रश्नातून जन्माला आले ‘काकोरी कांड’.\nझाडाला कमकुवत करायचे असेल तर मुळावर घाव घालायला हवा इतकं साधं आणि अचूक लॉजिक होतं त्यामागे. ही योजना यशस्वी झाली तर दुहेरी फायदा होणार होता.\nआपली शक्ती वाढणार होती आणि शत्रूला जबर धक्का बसणार होता, ही योजना काही अंशी यशस्वी झालीही मात्र शत्रूने डाव साधलाच. केवळ एका दरोड्यासाठी तिघांना फाशी सारखी टोकाची शिक्षा देण्यात आली. आपल्या देशासाठी ते तिघे हसत हसत फासावर चढले.\nहोय हा तोच काकोरीचा दरोडा, ज्यामुळे ब्रिटिश हादरले होते. ह्याचा एवढा खोल परिणाम झाला की, केवळ ट्रेन लुटली म्हणून भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकावले गेले…\nतुम्ही रंग दे बसंती पहिला असेलच. आमिर खान म्हशीवर बसून म्हशींना ट्रेन लुटून बॉम्ब खरेदी करूया असे सांगत असतो. हा सीन विनोदी असला तरी प्रत्यक्ष दरोड्याचे प्लॅनिंग मात्र जबरदस्त होते, हे आपण पहिलेच आहे.\nस्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून काकोरी ट्रेनने जाणार्‍या खजिन्याची लूट ही एक महत्त्वपूर्ण घटना होती. हे ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध एक महत्त्वाचे आणि फार मोठे षडयंत्र होते.\nपरंतु ह्या घटनेत खजिना लुटताना एका प्रवाशाला गोळी लागली आणि हीच गोळी पुढे ब्रिटीशांच्या पथ्यावर पडली. दरोड्याची केस आता हत्येची केस झाली होती आणि त्याचा व्यवस्थित फायदा इंग्रजांनी घेतला.\nआजपासून जवळपास ९५ वर्षांपूर्वी रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक-उल्ला-खान आणि रोशन सिंह यांना काकोरी कटात सामील असण्याबद्दल फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ही गोष्ट आहे १९२५ सालची.\nकाकोरी कटात सामील होण्याच्या आरोपात जवळजवळ चाळीस लोकांना अटक करण्यात आली होती आणि जास्तीत जास्त लोकांना कैद करण्यात आलं होतं.\nह्या योजनेमागे मुख्य होते, रामप्रसाद बिस्मिल. त्यांच्या मते ब्रिटीशांशी लढायचे तर तेवढ्या प्रमाणात दारूगोळा असायला हवा होता आणि त्यासाठी लागणार होता पैसा.\nम्हणून इंग्रजांनी आपल्याकडून लुटलेला पैसा आपणच लुटून परत घ्यायचा अशी योजना आखण्यात आली. ह्यातून आलेला पैसा हत्यारे खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा होता आणि स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने देखील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार होते होते.\nरामप्रसाद बिस्मिल हे एक लेखक होते शिवाय त्यांनी देशभक्तीवर अनेक उत्तम शायरी आणि कविताही केलेल्या आहेत. बिस्मिल आजीमबादी ह्यांची “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है ज़ोर कितना बाजूएँ कातिल मे है” ही नितांत सुंदर आणि वीररसाने परिपूर्ण रचना त्यांनीच प्रकाशात आणली.\nते जास्त शिक्षण घेऊ शकले नाहीत. काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना आठवी नंतर पुढे शिकता आले नसले तरी आपले लेखन त्यांनी सुरूच ठेवले. अशातच त्यांची मैत्री अशफाक-उल्ला-खान ह्यांच्याशी झाली.\nअशफाक चे मोठे बंधु आपल्या धाकट्या भावाला नेहमी बिस्मिल हयांच्या शायरी रचना ऐकवत. अशफाक़ आणि बिस्मिल ह्या दोघांचेही स्वप्न एकच होते आणि ते म्हणजे स्वतंत्र भारत.\nबिस्मिल हे सशस्त्र क्रांति मानणारे होते. असा एक सशस्त्र उठाव करण्याच्या हेतूने त्यांनी इतर क्रांतिकार्‍यांना सोबत घेऊन १९२४ साली हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRA) ची स्थापना केली.\nया असोसिएशन च्या माध्यमातूनच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, सुखदेव, अशफाकुल्ला खान, राजगुरु, गोविंद प्रसाद, प्रेमकिशन खन्ना, भगवती चरण, ठाकुर रोशन सिंह आणि राय राम नारायण सारख्या इतर क्रांतिकारी मंडळींची आपसात ओळख झाली.\n१९२२ मध्ये चौरीचौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी असहयोग आंदोलन थांबवले तेव्हा अनेक तरुण परत आले. त्यात एक अशफाक होते. त्यावेळी त्यांना तीव्रतेने जाणवले की देश लवकरात लवकर स्वतंत्र व्हायला हवा असेल तर, त्यासाठी सशस्त्र क्रांतीची गरज आहे.\nतत्क्षणी त्यांनी क्रांतिकारी बनण्याचा निर्णय घेतला. असोसिएशन स्थापन झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी भक्कम पाऊल तर उचलायला हवे होते त्यासाठी राजेंद्र लाहिड़ी, दुर्गा भगवतीचंद्र वोहरा, रोशन सिंह, सचिंद्र बख्शी, चंद्रशेखर आजाद, विष्णु शरण, केशव चक्रवर्ती, बनवारी लाल, मुकुंद लाल आणि मन्मथनाथ गुप्ता ह्यांच्यासारख्या माणसांची साथही लाभली होती.\nमात्र ह्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हा एक मोठा सावाल होता… आणि शेवटी ह्यावर असा तोडगा निघाला की इंग्रजांनी आपल्याचकडून लुटलेला पैसा आपण परत लुटायचा.\nत्यासाठी १९२५ साली, शाहजहाँपुर वरुन लखनऊला जाणारी आठ नंबरची ब्रिटीशांचा पैसा वाहून नेणारी ट्रेन काकोरी येथे चेन खेचून लुटायची आणि पैशांची पेटी लुटून लखनौला पळून जायचे असे ठरले.\nही ट्रेन ब्रिटिश खजिन्याशी संबंधित एक मोठी पेटी घेऊन जात होती ज्यात तब्बल ८,०००/- रुपये होते. हीच ट्रेन लुटण्याचे कारण असे की हा पैसा सरकारचा होता.\nया पैशांचा वापर क्रांतिकारकांनी देशहितासाठी म्हणजे स्वातंत्र्यासाठी करण्याचे ठरवले. ठरल्या प्रमाणे योजना नीट पार पडली खरी मात्र लुटीच्या झटापटीत एका प्रवाशाला गोळी लागली आणि दरोड्याचे प्रकरण आता हत्येच्या केसमध्ये बदलले.\nह्या घटनेने चवताळलेल्या इंग्रजांनी घटना घडल्यावर अनेकांना अटक करण्याचा धडाका लावला. जवळजवळ चाळीसेक जणांना त्यांनी कैद केले त्यापैकी पंधराएक जण पुराव्या अभावी निर्दोष मुक्त झाले.\nअटक झालेल्या लोकांमध्ये स्वर्ण सिंह, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिड़ी, दुर्गा भगवती चंद्र वोहरा, रोशन सिंह, सचिंद्र बख्शी, चंद्रशेखर आजाद, विष्णु शरण डगमार्क, केशब चक्रवर्ती, बनवारी लाल, मुकुंद लाल आणि मन्मथनाथ गुप्ता ह्यांचा समावेश होता.\nह्यांच्यावर लूटमार आणि हत्या यांसोबतच अनेक गुन्ह्यांचे आरोप लावले गेले. असल्या घटना पुन्हा घडू नयेत हा धडा देण्याच्या दृष्टीने खटला चालवला गेला आणि स्वर्ण सिंह, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिड़ी आणि रोशन सिंह ह्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.\nयात रोशन सिंह ह्यांचा सहभाग नव्हता तरी त्यांना फाशी दिली गेली असे म्हणतात.\nपैकी अंतिम निर्णय झाल्यानंतर सर्वांना वेगवेगळ्या तुरुंगात पाठवले गेले आणि १९ डिसेंबर १९२७ रोजी बिस्मिल, अशफाक आणि रोशन सिंह ह्यांना फाशी देण्यात आली. या महान देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुति दि��ी.\nवो जिस्म भी क्या जिस्म है जिसमे न हो ख़ून-ए-जुनून,\nतूफ़ान से क्या लड़े जो कश्ती-ए-साहिल में है,\nसरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,\nदेखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← संत्री विकून फक्त १५० रुपये मिळवणाऱ्या या फळ विक्रेत्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर, जाणून घ्या त्यांच्या कार्याबद्दल\nआयसिसच्या शेकडो दहशतवाद्यांना, एक-हाती जहन्नूम मध्ये धाडणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी\nभारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय\nरहाटगाडग्यात अडकलेल्यांसाठी सुखाची किल्ली – आनंद तरंग \nआपल्याच मातेचा वध करणाऱ्या भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत आश्चर्यकारक गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/just-five-minutes-chaturang-psychroscope-article-abn-97-2079464/", "date_download": "2020-03-29T22:13:28Z", "digest": "sha1:O4UGZYGLOBZW3FDVQUJHPQ7AML3JDS33", "length": 27879, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Just five minutes chaturang psychroscope article abn 97 | सायक्रोस्कोप : फक्त पाच मिनिटं | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nसायक्रोस्कोप : फक्त पाच मिनिटं\nसायक्रोस्कोप : फक्त पाच मिनिटं\n‘पाच मिनिटांचं तंत्र’ चालढकल करण्याच्या सवयीच्या मुळावरच घाव घालतं.\n|| डॉ. अंजली जोशी\nकुणाल एका नामांकित कंपनीत काम करतो. करिअर विकासासाठी त्यानं वर्षभरात एक ऑनलाइन कोर्स पूर्ण करावा असं त्याच्या वरिष्ठांनी सुचवलंय. या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी त्याला एक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. कोर्सच्या अभ्यासाची सर्व माहिती त्यानं जमवली आहे. पण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणं त्याला जमत नाही. त्याला वाटतं, ‘किती किचकट आहे या कोर्सचा अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रोज कमीत कमी एक तास अभ्यास करावा लागेल. बाप रे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण कर���्यासाठी रोज कमीत कमी एक तास अभ्यास करावा लागेल. बाप रे एक तास ऑफिसच्या कामात रोज एक तास काढणं मुश्कील आहे. जेव्हा काम कमी असेल तेव्हा अभ्यासाला सुरुवात करेन.’ परंतु काम कमी असण्याचा एकही दिवस ऑफिसमध्ये अजून उजाडलेला नाही.\nअभ्यास करणं लांबणीवर टाकल्यामुळे त्याला दिलासा तर मिळतच नाही, पण जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर आपण तो करू शकत नाही, ही जाणीव त्याला छळतेय. हल्ली त्याला वाटतं की आपण एवढे दिवस वाया घालवले. हातात थोडाच कालावधी उरलाय. आता तर एक तासाऐवजी रोज दोन तास अभ्यास करावा लागेल. ते तर अशक्यच आहे. परिणामी अनेक महिने लोटूनही तो प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करू शकत नाही. कामाच्या निमित्ताने सीमाला बाहेरगावी जावं लागतं. प्रवासाहून घरी परतल्यानंतर बॅग लगेच रिकामी करणं आवश्यक आहे हे तिला पटतं. ती स्वत:शी म्हणते, ‘‘बॅग आवरायला किमान तासभर तरी लागेल. किती कंटाळवाणं आहे ते. आत्ताच तर मी प्रवासाहून दमून आलेय. लगेच कुठं कामाला लागू उद्या आवरू की’’ हा ‘उद्या’ नेहमी पुढं पुढं ढकलला जातोय. दुसऱ्या दिवशी तिचं दुसरंच कुठलं तरी काम निघतं व बॅग तशीच पडून राहते. शेवटी पुढल्या प्रवासाची वेळ येते तेव्हा नाइलाजानं तिला ती रिकामी करावी लागते; पण तोपर्यंत तिचं काम दुप्पट झालेलं असतं. त्यातले कपडे किंवा इतर चीजवस्तू खराब झालेल्या असतात. मग ती स्वत:शी चरफडत म्हणते, ‘‘बॅग वेळीच आवरायला हवी होती.’’ पण पुढच्या प्रवासाहून परतल्यानंतरही हीच पुनरावृत्ती घडते.\nकुणाल व सीमाची मुख्य समस्या आहे, चालढकल करणं. सीमाची चालढकल करण्याची सवय आळसातून उद्भवलेली आहे. तात्कालिक सुख महत्त्वाचं वाटल्यामुळे कष्टाचं काम तिला पुढे ढकलावंसं वाटतं. कुणाल चालढकल करतो. कारण त्यानं मनात ठरवलेल्या निकषास (रोज एक तास) पूर्णपणे अनुकूल परिस्थिती मिळण्याची तो वाट पाहतो. कारणं कुठलीही असली तरी चालढकल करणं दोघांपकी कुणालाच ना सुखावह ठरतं, ना फलदायी चालढकल करण्याच्या सवयीचा नायनाट करण्यासाठी अनेक मार्ग सुचवले जातात. व्यवस्थापनशास्त्रात प्रचलित असणारा मार्ग म्हणजे वेळेचं सुनियोजन (टाइम मॅनेजमेंट) करणं. कामांची जर उपलब्ध वेळेनुसार सुयोग्य आखणी केली तर कामं लांबणीवर टाकणं टाळता येतं. यासाठी आयसेन हॉवर यांनी शोधलेल्या ‘अत्यावश्यक-महत्त्वपूर्ण’ अशा चार श्रेणींमध्ये कामा��चं विभाजन केलं जातं. सर्व कामं एका वेळी अंगावर न घेता अत्यावश्यक व महत्त्वाची कामं आधी पूर्ण करावीत व नंतर पायरीपायरीनं अत्यावश्यक नसलेल्या किंवा महत्त्वपूर्ण नसणाऱ्या कामांकडे वळावं, असं यात सुचवलं जातं. १९८० च्या सुमारास फ्रान्सिस्को सिरिलो या संशोधकांनी अजून एक तंत्र शोधून काढलं. त्याचं नाव आहे- पोमोडरे तंत्र. काम सलगपणे न करता ते टायमर लावून छोटय़ा छोटय़ा मध्यंतरांत विभागावं व काम करताना मध्यंतरातल्या छोटय़ा उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावं, असं हे तंत्र सांगतं. या तंत्रावरून विस्तारित केलेलं एक तंत्र बोधात्मक मानसशास्त्रात वापरलं जातं. त्याचं नाव आहे- ‘पाच मिनिटांचं तंत्र’.\n‘पाच मिनिटांचं तंत्र’ चालढकल करण्याच्या सवयीच्या मुळावरच घाव घालतं. नावडतं काम करताना आपल्याला खूप मोठय़ा कालावधीपर्यंत त्रास होत आहे, असं नकोसं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिल्यामुळे त्या कामात आपण चालढकल करतो. ऑफिसमधल्या कामानंतर आराम करण्याऐवजी आपण एक अख्खा तास किचकट प्रश्न सोडवत बसलो आहोत, असं चित्र कुणालच्या डोळ्यांसमोर येतं. तसंच प्रवासाहून दमून आल्यावर बॅग आवरण्याचं कंटाळवाणं काम तासभर करतोय, हे चित्र सीमाच्या डोळ्यांसमोर येतं. त्यामुळे ते काम सुरू करण्याची दोघांचीही इच्छा नाहीशी होते. यावर हे तंत्र सांगतं की, कामाची सुरुवात करताना अंतिम टप्प्यात होणाऱ्या त्रासाचा मोठा कालावधी डोळ्यांसमोर आणूच नका. छोटय़ा कालावधीचाच विचार सर्वप्रथम करा. अगदी छोटा टप्पा म्हणजे फक्त पाच मिनिटांचा कालावधी समोर ठेवा. नावडत्या कामाचा कालावधी कमी केला तर ते काम आधी वाटतं तितकं अवघड वाटत नाही व त्यामुळे काम सुरू करण्यास व्यक्ती अनुकूल होते. म्हणजे कुणाल स्वत:शी जर असं म्हणाला की, मी रोज फक्त पाच मिनिटं अभ्यास करणार आहे, तर ते त्याला सहज आवाक्यातलं वाटेल. पाच मिनिटांचं ध्येय गाठणं फारसं अवघड नाही. या तंत्रामुळे अभ्यासाला अजिबात हात न लावण्याऐवजी निदान अभ्यासाची सुरुवात तरी होऊ शकते.\nकामाला सुरुवात करणं हा एक अवघड टप्पा असतो. तो पार पडला की पुढचे टप्पे गाठणं तितकं अवघड नसतं. कुणालनं पाच मिनिटांच्या अभ्यासाला सुरुवात केली की आपल्या हातून थोडा का होईना अभ्यास होतोय, असं वाटून त्याचा आत्मविश्वास वाढीला लागेल. त्यामुळे पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ अभ्य��स करण्यासाठी तो स्वत:ला प्रोत्साहित करेल. पाच मिनिटांचा कालावधी तो टप्प्याटप्प्यानं वाढवत, म्हणजे हळूहळू दहा मिनिटं, मग पंधरा मिनिटं, असा नेऊ शकेल. सीमानंही ‘मी फक्त पाच मिनिटं बॅग आवरणार आहे’, असं म्हटलं तर अजिबात न आवरण्यापेक्षा ती निदान सुरुवात तरी करेल. कदाचित एकदा आवरायला घेतल्यावर ती पूर्ण आवरेलही. नाही तर बॅग आवरण्याचा कालावधी हळूहळू वाढवत नेऊ शकेल.\nपाच मिनिटांच्या तंत्राचं वैशिष्टय़ असं की. ते व्यक्तीला ‘पूर्ण वा शून्य’ (All or None) प्रभावातून बाहेर काढतं. चालढकलीच्या सवयीमागं अनेकदा हा प्रभाव कार्यरत असतो. कुणालला वाटतं की रोज एक तास मिळाला तरच मी अभ्यास करणार. नाही तर नाही. त्यामुळे त्याला जर एका तासापेक्षा कमी वेळ मिळाला तर मिळालेला वेळ सत्कारणी लावण्याऐवजी तो पुरेसा नाही, असं वाटून त्या वेळाचा तो उपयोग करत नाही. या तंत्रामुळे एक तासापेक्षा कमी वेळातही अभ्यास होऊ शकतो, हा पर्याय त्याला उपलब्ध होतो. बॅग आवरतानाही आवरेन तर पूर्ण, नाही तर बॅगेला हात लावणार नाही, असं म्हटल्यामुळे सीमाचं बॅग आवरणं लांबणीवर पडतं. ती थोडी का होईना आवरता येईल, हा पर्याय हे तंत्र तिला उपलब्ध करून देतं.\nहे तंत्र अनेकांना उपयोगी पडलं आहे. इन्स्टाग्रामचा सी.ई.ओ. केव्हिन सिस्ट्राम यानं स्वत:च्या चालढकल करण्याच्या सवयीचा बीमोड करण्यासाठी हे तंत्र यशस्वीपणे वापरलं. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस हे महाविद्यालयीन जीवनात नावडत्या विषयाचा अभ्यास करण्यात दिरंगाई करीत. या तंत्राचा वापर करून त्यांनी या सवयीवर मात केली. अर्थात फक्त चालढकल करणाऱ्यांनाच हे तंत्र उपयुक्त आहे, असं नाही. तर दैनंदिन जीवनातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठीही ते तितकंच उपयोगी पडतं. व्यवस्थापन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या विकास शिरोडकर यांनी त्यांच्या कॉलेजवयीन जीवनात घडलेला एक प्रसंग ब्लॉगवर लिहिला आहे. तो या संदर्भात उद्बोधक आहे.\nत्या काळच्या अ‍ॅम्बेसिडर गाडीमधून त्यांचं कुटुंब मुंबईहून गोव्याला चाललं होतं. गाडी माणसांनी खचाखच भरली होती. वडिलांना बरं वाटेनासं झाल्यामुळे ड्रायिव्हग करण्याची जबाबदारी शिरोडकरांवर पडली. त्या वेळी त्यांना नुकतंच ड्रायिव्हग लायसन्स मिळालं होतं, पण ड्रायिव्हगचा फारसा सराव नव्हता. त्यांनी कशीबशी खोपोलीपर्यंत गाडी न���ली. पण अवघड वळणं आणि तीव्र चढ-उतार असलेला मुंबई-पुण्याच्या जुन्या रस्त्यावरचा घाट जवळ यायला लागला तशी त्यांना धडकी भरली. त्यांनी गाडी थांबवून वडिलांना सांगितलं की, मला घाटात ड्राइव्ह करणं जमणार नाही. तुम्हीच ती चालवा. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, ‘‘हे बघ, साडेनऊ किलोमीटरचा घाट मला चढायचाय, हे तू आत्ता डोक्यात ठेवू नकोस. तू सुरुवातीला फक्त वीस फुटांवरच लक्ष केंद्रित कर. आणि स्वत:ला सांग की मला गाडी फक्त वीस फुटांपर्यंतच सुखरूप न्यायची आहे. वीस फुटांचं अंतर पार झालं की पुढल्या वीस फुटांकडे लक्ष दे. मला खात्री आहे की तू हा घाट यशस्वीपणे पार पाडशील.’’ शिरोडकरांनी लिहिलं आहे की, वडिलांनी दिलेला तो कानमंत्र मला फक्त त्याच वेळी उपयोगी पडला असं नाही, तर पुढील काळात व्यावसायिक जीवनातली अनेक आव्हानं समर्थपणे पेलायला त्यानं मला मदत केली. या मंत्रानं मला वर्तमानकाळात राहायला शिकवलं.\nत्यांच्या वडिलांनी दिलेला हा कानमंत्र म्हणजे हेच ‘पाच मिनिटांचं तंत्र’ होतं. या तंत्राचा उपयोग करून तुम्हीही अनेक आव्हानं पार करू शकता. त्यासाठी फार मोठय़ा गुंतवणुकीची गरज नाही. हवीत फक्त पाच मिनिटं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० ��ीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 गद्धेपंचविशी : शहाणपण शिकवणारी पंचविशी\n2 माझा साक्षात्कारी कर्करोग\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000005960", "date_download": "2020-03-29T22:12:33Z", "digest": "sha1:PDOC5IKWDLIBZFQEW3BWVJFCX4HG6YTA", "length": 4976, "nlines": 22, "source_domain": "checkmatetimes.com", "title": "प्रेम व सहनशीलतेच्या भावनेतून सकारात्मक परिवर्तनाकडे पाऊल टाका sant nirankari mission, mata savinder ji message, new year message, new year greetings, religious greetings on new year, ek tu hi nirankar", "raw_content": "निरंकारी सद्गुरु माता सविन्दर हरदेवजी यांचा नववर्ष संदेश\nदिल्ली, दि.५ (चेकमेट टाईम्स): नववर्ष २०१८ चे स्वागत करत असताना एकमेकांशी प्रेम, सहनशीलता व आदरपूर्ण वागणूकरुपी भेटवस्तू देऊन जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प करुया. आपला पूर्वीचा नकारात्मक स्वभाव सोडून देऊन सकारात्मक भावनांनी युक्त होऊन या नववर्षात पाऊल टाकु या. असा संदेश निरंकारी सद्गुरु माता सविन्दर हरदेवजी महाराज यांनी नुतन वर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ मानवतेला व विशेषत: संत निरंकारी मिशनच्या अनुयायांना दिला.\nसद्गुरु माताजींनी सांगितले की, नुतन वर्षानिमित्त आपण एकमेकांना भेटवस्तू व शुभकामनांचे आदान प्रदान करतो; परंतु प्रेम, सहनशीलता आणि आदर-सत्काराचा भाव हीच सर्वोत्तम भेटवस्तू ठरावी असा संकल्प निश्चितपणे जीवनामध्ये एक चांगले परिवर्तन घडवून आणेल. जोपर्यंत आपण आपली काम करण्याची पद्धत, बोलण्याची रीत बदलत नाही तोपर्यंत सकारात्मक परिवर्तनाची अपेक्षा कशी बाळगता येईल सकारात्मक परिवर्तनाचा हा संकल्प केवळ एका दिवसापूरता मर्यादित राहू नये, तर अशा भावना सदोदित कायम रहाव्यात.\nसद्गुरु माताजींनी सर्वांना शुभेच्छा देताना म्हटले की, निरंकार प्रभूने सर्वांना अशी सुमती द्यावी ज्यायोगे माणूस माणसाच्या उपयोगी पडावा आणि स्वत:बरोबरच इतरांच्या आनंदाला कारणीभूत ठरावा. आपल्या भक्तांसाठी प्रार्थना करताना त्यांनी नववर्षांमध्ये सर्वांना सेवा, सत्संग व नामस्मरणाची दृढता लाभावी अशी प्रार्थना केली.\n1000006646 1000000006 पवना धरणातील ऐतिहासिक वाघेश्वर मंदिर उजेडात\n1000006561 1000000006 संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंड���शन तर्फे देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन\n1000006560 1000000006 सदगुरु कृपेने निराकार ईश्वराची प्राप्ती संभव: श्री. शिरीष डोंगरे\n1000006393 1000000006 मोगरा महोत्सवात 'दगडूशेठ' ला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य\n1000006340 1000000006 हनुमान जयंती विशेष : जाणून घेऊयात हनुमान उपासनेचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/rahul-gandi-speech-in-mahasabha/", "date_download": "2020-03-29T21:11:47Z", "digest": "sha1:3RRICQI4YQR2UQDAVZWFV6PTRMURNWBK", "length": 9179, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates महाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस राहुल गांधींकडून चार वाजता समारोपाचं भाषण", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nमहाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस राहुल गांधींकडून चार वाजता समारोपाचं भाषण\nमहाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस राहुल गांधींकडून चार वाजता समारोपाचं भाषण\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेसच्या महाअधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे राहुल गांधी आज संध्याकाळी चार वाजता महाअधिवेशनात समारोपाचं भाषण करणार आहेत. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून प्रमुख नेत्यांसह 15 हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी दिल्लीत या महाअधिवेशनासाठी उपस्थित आहेत.\nडिसेंबर महिन्यात राहुल गांधींनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर काँग्रेसचे हे पहिलेच महाअधिवेशन आहे. त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. काँग्रेसच्या महाअधिवेशनाला ऐतिहासिकदृष्ट्या मोठं महत्त्वं आहेच, त्याचसोबत अनेक दिग्गज अध्यक्षांनी या व्यासपीठावरुन काँग्रेसची वाटचाल मांडली आहे. अशा व्यासपीठावरुन पहिल्यांदाच राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.\nभाजपविरोधातील लढाई, देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय मुद्दे, त्याचसोबत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न इत्यादी अनेक मुद्दे राहुल गांधी यांच्या भाषणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता राहुल गांधी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर बोलतील, हे पाहावे लागणार आहे.\nPrevious केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर; मान यांचा राजीनामा\nNext मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव – राहुल गांधी\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस ��ॉन्सन यांना कोरोनाची लागण\nकरोनाविरुद्ध लष्कराचं ‘ऑपरेशन नमस्ते’\nLock Down : भरघोस उत्पादनानंतरही शेतकरी अडचणीत, टमाटर रस्त्यावर फेकले\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंडोमच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/india-vs-new-zealand-test-squad-announced-mayank-agarwal-in-the-odi-squad-rohit-sharma-replacement-44924", "date_download": "2020-03-29T20:50:20Z", "digest": "sha1:IMAEU2NFIAYB3VTGITV4O3VIIHJ2IYO3", "length": 10384, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांकची निवड | Mumbai", "raw_content": "\nभारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांकची निवड\nभारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांकची निवड\nवनडे (ODI) व कसोटी (Test) सामन्यातून माघार घेतली आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवालची (mayank agarwal) वनडे संघात निवड करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nन्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारत (India) यांच्यात माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या व अंतिम टी-२० (T-20) सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा (Hit-man Rohit Sharma) याच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळं त्याला फलंदाजी करताना मैदान सोडावं लागलं. दुखापत (Injury) गंभीर असल्यानं रोहितला क्षेत्ररक्षणासाठी देखील येत आलं नाही. त्यामुळं या सामन्यात के.एल. राहुलनं (K.L. Rahul) कर्णधारपदाची (Captain) जबाबदारी पार पाडली. मात्र, आता टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या वनडे (ODI) व कसोटी (Test) सामन्यातून माघार घेतली आहे. रोहितच्या जागी मयांक अग्रवालची (mayank agarwal) वनडे संघात निवड करण्यात आली आहे.\nरोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळं रोहितला उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकणार आहे. बीसीसीआयनं (BCCI) मंगळवारी सकाळी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी (Test) संघासाठीची घोषणा केली. कसोटी संघात रोहितच्या जागी शुभमन गील (Shubman Gill) याचा समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला (prithvi shaw) देखील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.\nहेही वाचा - मुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का\nमयांक अग्रवाल (mayank agarwal) याला वनडे (ODI) संघात स्थान देण्यात आलं आहे. मयांक हा राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यासह तिसरा सलामीचा फलंदाज असणार आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) मालिकेत शिखर धवनला (Shikhar Dhawan) दुखापत झाली होते तेव्हा मयांकनंच सलामीचा फलंदाज म्हणून भूमिका पार पाडली. त्याशिवाय, कसोटी (Test) संघात रोहितच्या अनुउपस्थितीत राहुल आणि पृथ्वीला शुभमन गिलची (Shubman Gill) साथ असणार आहे.\nहेही वाचा - तिथीचा हट्ट सोडा, शिवजयंतीसाठी मुख्यमंत्र्यांना कुणी केलं आवाहन\nशुभमन गिल यानं (Shubman Gill) न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ८३ आणि नाबाद २०४ धावा केल्या होत्या. त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून तो मैदानात उतरला होता.\nविराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा.\nक्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही\nआर्थिक मंदीचा फटका; यंदा पालिकेचा अर्थसंकल्पाला\nएमसीएकडून कोरोनाबाधितांसाठी ५० लाखांचा निधी\nCoronavirus: कोरोनावर मात करण्यासाठी सचिनचा चा���त्यांना संदेश\nइंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजाला झाला कोरोना\nCorona virus : आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान\ncoronavirus updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना\nआयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा\nकनिका कपूरमुळे क्रिकेट टिम क्वारंटाईन\nपरिस्थिती नियंत्रणात आल्यास होणार IPL, अन्यथा रद्द\nCorona virus : कोरोना संसर्गाबाबत सुरेश रैनाने दिला हा सल्ला\nCoronavirus Updates: स्वतःसह इतरांचीही काळजी घ्या; रोहितचं चाहत्यांना आवाहन\nCoronavirus Updates: अखेर IPL पुढे ढकलली; १५ एप्रिलपासून सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/bites/whatsapp-status", "date_download": "2020-03-29T22:25:15Z", "digest": "sha1:247PIW3Z6O7L64MFCBWIKQIBGMDQQFIP", "length": 13259, "nlines": 224, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": " मराठी वोट्सेप स्टेटस स्टेटस Posted on Matrubharti Community | मातृभारती", "raw_content": "\nमराठी वोट्सेप स्टेटस स्टेटस\nआजची प्रतियोगिता - # निष्क्रिय\nप्रसन्न चेहर्‍याचा भाव पाहुनी रुक्मिणीचा\nविठ्ठलाने आनंदाचा पासवर्ड विचारला.\n\"शब्द\", वाचा मातृभारती वर :\nभारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क\nअशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल\nरागवण्या मागील प्रेम आणि\n\"रात्री पडलेलं तुझं स्वप्न अगदी पहाटेपर्यंत पहावं तेच चित्र जागेपणी मग डोळ्यांसमोर रहावं\"\nमाला देवा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की मी तुला महामुशिबाटपासून वाचवीन\nचैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,\nनव्या वषाची हिच तर खरी सुरुवात..\n श्री राम जय राम जय जय राम \n*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*\n*🌸 प्रवचने :: २४ मार्च 🌸*\n*प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा.*\nआपले खरे समाधान भगवंताजवळ आहे, आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हांला लागणे जरूर आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू.\nवास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे.\nमनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये \nमनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो; मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये \nमला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास.\nआमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हांला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. तो आनंद जर एवढया कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हांला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे \nतुम्ही सांगा. आज प्रपंच आम्हांला हवासा वाटतो, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हांला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो.\nवस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हांला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे.\nआज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे.\nही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हांला होता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हांला मिळणार नाही.\n\"तूं जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो, \" असे भगवंत आम्हांस सांगत आहे.\nही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हांला कसे सुटेल प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हांला येणारच नाही का \nप्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल, ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे.\nज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे.\nभगवंताला अशी प्रार्थना करावी कीं, \" देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. \"\n*८४ . दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे , तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे .*\n श्री राम जय राम जय जय राम \nलोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2020-03-29T23:00:10Z", "digest": "sha1:DITLWMBR4TFCYMSRSLPXDWFE2R3CPFHH", "length": 7998, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०११ ऑस्ट्रेलियन ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nदिनांक: जानेवारी १७ – जानेवारी ३०\nबॉब ब्रायन / माइक ब्रायन\nजिसेला दुल्को / फ्लाव्हिया पेनेटा\nकातारिना स्रेबोत्निक / डॅनियेल नेस्टर\n< २०१० २०१२ >\n२०११ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - पुरुष एकेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - पुरुष दुहेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला दुहेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - मिश्र दुहेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - मुले एकेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - मुली एकेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - मुले दुहेरी\nमुख्य पान: २०११ ऑस्ट्रेलियन ओपन - मुली दुहेरी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१९७० · १९७१ · १९७२ · १९७३ · १९७४ · १९७५ · १९७६ · (जाने) १९७७ (डिसें) · १९७८ · १९७९\n१९८० · १९८१ · १९८२ · १९८३ · १९८४ · १९८५ · नाही · १९८७ · १९८८ · १९८९\n१९९० · १९९१ · १९९२ · १९९३ · १९९४ · १९९५ · १९९६ · १९९७ · १९९८ · १९९९\n२००० · २००१ · २००२ · २००३ · २००४ · २००५ · २००६ · २००७ · २००८ · २००९\n२०१० · २०११ · २०१२ · २०१३ · २०१४ · २०१५ · २०१६ · २०१७ · २०१८\nइ.स. २०११ मधील खेळ\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/cag-report-on-fadnavis-government-of-maharashtra-state-failing-to-submit-utilisation-certificates-for-funds-amounting-to-rs-65-thousand-crore-ncp-leader-sharad-pawar-seeks-inquiry-by-government/articleshow/72912997.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T22:18:23Z", "digest": "sha1:RCPDKCMBA6NRBG3OTQ4J2IBKC6TNOGBQ", "length": 14790, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "शरद पवार : फडणवीस सरकारवर कॅगचा ठपका, पवारांची चौकशीची मागणी - cag report on fadnavis government of maharashtra state failing to submit utilisation certificates for funds amounting to rs 65 thousand crore ncp leader sharad pawar seeks inquiry by government | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nफडणवीस सरकारवर कॅगचा ठपका, पवारांची चौकशीची मागणी\nफडणवीस सरकारच्या एका वर्षाच्या काळात विविध कामांवर केलेल्या ६५ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या खर्चाचा मेळ लागलेला नाही, त्यामुळं अफरातफरीचा धोका संभवतो, असा ठपका 'कॅग'नं ठेवला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिप्पणी केली आहे.\nफडणवीस सरकारवर कॅगचा ठपका, पवारांची चौकशीची मागणी\nपुणे: फडणवीस सरकारच्या एका वर्षाच्या काळात विविध कामांवर केलेल्या ६५ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या खर्चाचा मेळ लागलेला नाही, त्यामुळं अफरातफरीचा धोका संभवतो, असा ठपका 'कॅग'नं ठेवला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिप्पणी केली आहे. विद्यमान सरकारनं यासंदर्भात चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. यावेळी नागरिकत्व कायद्यावरून शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडलं.\nराज्यातील फडणवीस सरकारच्या एका वर्षाच्या, म्हणजेच २०१७-१८ या आर्थिक वर्षात साधारण ६५ हजार कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी ठेवला आहे. ३१ मार्च २०१८ रोजी ६५ हजार ९२१ कोटी रकमेची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळं निधीचा दुरुपयोग किंवा अफरातफरीचा धोका संभवतो, असं निरीक्षण 'कॅग'नं नोंदवलं आहे. या कॅगच्या अहवालावरून शरद पवार यांनी फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. कॅगनं सादर केलेला अहवाल ही अत्यंत गंभीर बाब आहे. पाच वर्षांत राज्याची आर्थिक शिस्त उद्ध्वस्त झाली आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर यावी यासाठी सरकारनं याची सखोल चौकशी करावी अशी विनंती मी राज्य सरकारला करणार आहे, असं शरद पवार म्हणाले.\n; राजकडून शहांचं अभिनंदन\nआंदोलन करणे विद्यार्थ्यांचा अधिकारः अनुपम खेर\nनागरिकत्व कायदा आणून सरकारनं अस्थिरता निर्माण केली\n>> तीन देशांतील नागरिकां���ा नागरिकत्व देण्याची खेळी...\n>> श्रीलंकेतून आलेल्या तामिळींचा विचार का नाही\n>> देशातील सामाजिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता\n>> धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला जात आहे.\n>> देशातील अर्थव्यवस्था संकटात आहे. त्याच्यावरून लक्ष वळवण्यासाठी खेळी खेळली जात आहे.\n>> हा कायदा आणल्यानं लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\n>> नागरिकत्व कायद्याला संसदेत विरोधच केला...\n>> सरकारनं केवल तीन देशांचा विचार केला, बाकिच्यांचा का नाही\n>> सरकारनं कायदा आणून मुद्दाम अस्थिरता निर्माण केली\n>> नागरिकत्व कायदा लागू करण्यास आठ राज्यांचा विरोध आहे.\n>> केंद्र आणि राज्यांमध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे ...\nफडणवीसांच्या काळात ६५००० कोटींचा घोळ; कॅगचा ठपका\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nपुणे: आणखी तिघे करोनामुक्त; उद्या डिस्चार्ज\nपुणे विभागात आज 'नो करोना'; एकही पेशंट नाही\nआम्ही काळजी घेतली, आता तुम्ही घ्या...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफडणवीस सरकारवर कॅगचा ठपका, पवारांची चौकशीची मागणी...\nपुणेः मनसेच्या बैठकीत ठरले ‘हीच ती वेळ’...\nसरकारी कार्यालयांमध्ये आता ‘नो चुना-नो तंबाखू’...\nपुणे मेट्रोमार्ग २०२० पर्यंत मार्ग सुरू करणार...\nकांदा ���्यापाऱ्याची ४६ लाखांची फसवणूक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/-/articleshow/14832546.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T23:14:12Z", "digest": "sha1:XORWR2YMY6AA62WCK6EFAVVN7RFV4K6L", "length": 8739, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "cricket News: वीरू आणि वर्ल्डकप ट्रॉफी! - | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nवीरू आणि वर्ल्डकप ट्रॉफी\nटीम इंडिया स्फोटक फलंदाज वीरेंदर सेहवागने बुधवारी वर्ल्ड टी-२० चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीचे अनावरण केले.\nइंदूरः टीम इंडिया स्फोटक फलंदाज वीरेंदर सेहवागने बुधवारी वर्ल्ड टी-२० चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीचे अनावरण केले. स्पटेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंकेत रंगणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता आता खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींमध्येही वाढेल, असे सेहवाग म्हणाला. ‘ही ट्रॉफी आता इंदूर, दिल्ली व मुंबईमध्येही फिरणार आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपचा फीव्हर आता प्रत्येकाला चढेल’.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nIPL रद्द झाली तर हे पाच खेळाडू वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीत\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nअचंबित करणारेआकडे आणि आपण\nकरोनाग्रस्तांसाठी हीथर झाली स्वयंसेवक\n… तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फटका\nटोकियोतील हॉटेल व्यवसायला मोठा फटका\nआंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धाही पुढे ढकलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवीरू आणि वर्ल्डकप ट्रॉफी\nआकाश चोपडा हिमाचलकडून खेळणार...\nइंग���लंडला आव्हान १५३ धावांचे...\nपाककडे १८८ धावांची आघाडी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mbmc.gov.in/view/mr/education", "date_download": "2020-03-29T20:37:13Z", "digest": "sha1:NGLYALFBYYARQNSO6HVH24JXJEPK3QHY", "length": 38285, "nlines": 184, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "शिक्षण विभाग", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nमुखपृष्ठ / विभाग / शिक्षण विभाग\nविभाग प्रमुख श्रीम.उर्मिला पारधे\nदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ०२२ - २८१४९०४२ / 8291001301\nकार्यालयाची वेळ सकाळी १०:०० ते ५:४५\nसाप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी दुसरा, चौथा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी\nदि. २२-२-१९९४ रोजी जिल्हा परिषदेकडुन मिरा-भाईंदर नगरपालिकेकडे विविध माध्यमाच्या २८ शाळा (मराठी, हिंदी, उर्दु व गुजराती) इमारती व २०२ शिक्षकांसह हस्तांतरण झाल्या आहेत. त्यानंतर दि. २८-०२-२००२ साली मिरा माईंदर महानगरपालिकेचे रूपांतर झाले असुन दि. २१-०४-२००६ मध्ये शासन राजपत्रात शिक्षण मंडळ सदस्यांची नावे प्रसिध्द झाली व महानगरपालिकेचे प्रथम मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ अत्त्वित आले. आजमितीस मनपा च्या ३५ शाळा (मराठी – २१, हिंदी – ४, उर्दु – ५, गुजराती – ५) असुन त्यात ८१८७ विद्यार्थी शिक्षण घेतात व २०२ शिक्षक कार्यरत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचति राहू नये हा शिक्षण मंडळाचे मुख्य उद्देश असुन त्यादृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात व शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोबईल टिचरांमार्फत सर्वेक्षण केले जाते.\nमिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी ��े तळागाळातील गोरगरीब व गरजु समाजातील जीवन जगणाऱ्या पालकांची असल्याने त्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकास होणे करीता शिक्षण मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात व सर्व सुविधा (गणवेश, बुट, वहया, पुस्तके, संगणक प्रशिक्षण) मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच शासनाच्या शालेय पोषण आहारा अंतर्गत विद्यार्थ्यांना दैनंदिन अन्न शिजवुन खिचडी देण्यात येते.\nसन २०१०-११ या वर्षात मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सी.आर.सी. स्तरावर अद्यावत साहित्यांनी परिपुर्ण अशा विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असुन या वर्षात त्यांना मुर्त स्वरूप प्राप्त करून देण्याकरीता अंदाजपत्रकात प्रयोगशाळा उभारण्याकरीता रू. २५ लाखाची तरतुद करण्यात आलेली आहे.\nमिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ हे मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण व देखरेखीचे काम करते. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत अपंग (अंध, मतीमंद, मुकबधिर इत्यादी.) मुलांचे सर्वेक्षण करून जे विद्यार्थी शाळेत जावु शकत नाही अशा विद्यार्थ्यांना घरोघरी जावुन मोबईल टिचारांमार्फत शिक्षण दिले जाते. तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे (अपंग) शिबीर लावुन शिबीरात वैद्यकिय तपासणी करून त्यांच्या अपंगत्वताच्या गरजेप्रमाणे त्यांना आवश्यक साहित्य साधने (चष्मे, कॅलिपर, व्हिलचेअर इत्यादी) मोफत उपलब्ध करून देण्यात येतात.\nअशा प्रकारे मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षण मंडळामार्फत घेतली जाते.\nमिरा- भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ मनपा शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालकीच्या परीस्थितीतुन शिक्षण घेण्यासाठी आलेली मुले असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुवावे लागते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शासन तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ उपक्रम राबित असतात. सदर मुले दुसुऱ्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी पडु नये म्हणुन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यासाठी लागणारे शैक्षणक साहित्य मोफत पुरविले जाते. आधुनिक तंत्रज्ञाच्या दुनियेत मागे पडु नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही मोफत पुरविले जाते. तसेच मिरा-भाईंदर क्षेत्रातील सर्वच शाळा आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष ल्क्ष देतात व त्यांचा शैक्षणिक तसेच गुणात्मक विकास करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणची आवड निर्माण होत असुन आज मिरा-भाईंदर शहरात जवळजवळ एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित नाही.\nभारत सरकारने देशात मिशन पध्दतीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्व शिक्षा अभियान ही व्यापक व एकात्मिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने व स्थानिक स्वराज्या संस्थांच्या सहभागाने सुरू केलेली सर्व शिक्षा अभियान ही एक चांगली योजना असुन त्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त व पर्याप्त शिक्षण देणे, मुलांना दर्जेदार शिक्षण देणे, मुलांची उपस्थिती वाढविणे व मुलांची १००% पटसंख्या टिकवून ठेवणे हा मुख्या उद्दश आहे. या योजने अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात असुन त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक प्रशिक्षण, मुलींसाठी NPEGEL विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी (अपंग) अपंग समावेशित शिक्षण हे महत्वाचे उपक्रम राबविले जातात.\nशासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सामान्य विद्यार्थ्यांना व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना (अपंग विद्यार्थी) कोणत्याही नजीकच्या समकक्ष वयानुसार शाळेत प्रवेश देणे व वर्गात शिक्षणाचा हक्क व संधी मिळवून दिली जाते. मिरा-भाईंदर शहरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाखाली शाळेत आणून किंवा विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावुन त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेगवेळे उपक्रम राबविले जात असुन यासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतिमंद, बहुविलांग, सेरेबगम पालसी, अस्थिव्यंग, व शस्त्रक्रिया झालेल्या मुलांमध्ये स्नायू व सांध्यांतर्गत दोष आढळून येतात. सदर विद्यार्थ्यांवर हॉस्पीटलमध्ये योग्यते उपचार केले जातात.\nशैक्षणिक दृष्टीकोनातुन मानसशास्त्रीय मूलभूत मूल्यमापन व प्रमाणीकरण, त्यांच्या क्षमताप्रमाणे शैक्षणिक पर्याय व शैक्षणिक पर्यायानुसार नियमित शाळेत शिक्षण, स्कूल रेडिनेस आणि गृहमार्गदर्शनातुन टप्प्याटप्याने शाळेत आणणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पाठयपुस्तकाव�� आधारित परिवर्तन व सुलभ अभ्यासक्रमाची तयारी, अभ्यासक्रमानुरूप शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग व तंत्र पध्दतीने कालानुरूप होणारे बदल, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यातील सुधारणा तसेच क्षमताधिष्ठित मुल्यांकनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम आधारित मौखिक व लेखी प्रश्नांचे नमुने आणि प्रश्नवालीची मुल्यांकन पध्दती इत्यादीसाठी सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरेपीस्टि, ऑक्यूपेश्नल थेरेपीस्ट व स्पीच थेरेपीस्ट योची नेमणूक करण्यात आली आहे.\nज्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना फिजिओथेरेपी, ऑक्युपेश्नल थेरेपी व स्पीच थेरेपीची गरज आहे, अशा मुलांना थेरेपी देण्याचे काम मनपा शाळा क्र. १३, नवघर मराठी, भाईंदर (पूर्व) येथे चालु करण्यात आले आहे. थेरेपीची गरज असलेल्या मुलांना थेरेपी देण्यासाठी मनपा शाळा क्र. १३, नवघर मराठी या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत टिकविणे व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळवुन देण्यासाठी मुलांच्या गरजेनुरूप मिळणाऱ्या शैक्षणिक सहाय्यभूत सेवांचे माहिती प्रपत्र व सेवांची मागणी करण्यासाठीचे मागणीपत्र प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तरी आपण आपल्या अवतीभवती किंवा परिसरात विशेष गरज असणारी मुले (अपंग) आढळून आल्यास त्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणाऱ्या सेवा-सुविधा मिळण्यासाठी व अधिक माहितीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगर भवन), तिसरा मजला, भाईंदर (प.), दुरध्वनी क्र. २८१९ ०२२३ येथे संपर्क साधावा.\nविद्यार्थी व पालक समर्थन\nमिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना चांगले व अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देते. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही विनामुल्य उपलब्ध करून देते. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालक वर्ग तोच शहरातील लोकप्रतिनिधी समाधानी असुन त्यांचेही अमूल्य असे सहकार्य शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण मंडळास देत असतात. यापुढे ही त्यांना सोबत घेवून शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नविन व आजच्या अत्याधुनिक जगातील उपयोगी अशा वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत. मिरा-भाईंदर शहरातील रहिवाशी शाळांबाबत किवा शिक्षणा विषयी इतर कोणत्याही तक्रारी असल्यास ते शिक्षण मंडळ कार्यालयात येवुन तक्रार करता. तक्रार असलेल्या शाळेच्या संस्थाचालकांना, मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना समोर बालावुन प्रशासन अधिकारी यांच्यासह शिक्षण मंडळ सदस्य तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करतात.\nमिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमाच्या एकूण 35 प्राथमिक शाळा आहेत. तसेच 19 खाजगी अनुदानित व 9 विना अनुदानित शाळा आहेत. सदर शाळेतील विद्यार्थ्यासाठी शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेत विद्यार्थ्यांना अन्न शिजवुन खिचडीचा पुरवठा केला जातो. त्याच बरोबर केळी, बिस्किटे, अंडी असा सकस आहार ही दिला जातो. तसेच खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळांतील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नियमानुसार गणवेश भत्ता व प्रोत्साहन भत्ता ही दिला जातो.\nमिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमाच्या एकूण 35 प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालीकीच्या परिस्थितीतुन आलेली असतात. मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ त्यांच्यासाठी बरेच उपक्रम राबवित असते. सदर विद्यार्थ्यांना गणवेश, बंट मोजे, वहया, पाठयपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करते. तसेच वेगवेगळया ठिकाणी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. हया मुळे मनपा शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या तुलनेत कुठेही कमी पडत नुसन त्यांच्या शैक्षणि व गुणात्मक विकास होतो.\nशाळा प्रवेश - अटी आणि नियम\nमिरा-भाईंदर महानगरपाकिा शिक्षण मंडळ संचलित मनपा शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम 1949 अन्वये शालेयस्तरावर पालकांकडुन विनामुल्य प्रवेश अर्ज भरून घेतला जातो. ज्या पालकांकउे विद्यार्थ्यांचा जन्मदाखला आहे किवा शाळा सोडल्याचा दाखला आहे त्यानुसार त्यांना त्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. तसेच शासनाचा बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत जर एखादा शाळाबाहय विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरूप किवा त्याची परीक्षा घेवुन योग्य त्या वर्गात प्रवेश देवुन त्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता विनामुल्य प्रवेश दिला जातो.\nतसेच मध्येच दुसऱ्या राज्यातुन किवा जिल्हयातुन आलेल्या एखादा विद्यार्थ्यास प्रवेश हव��� असेल तर रितसर त्याचा शाळा सोडल्याचा दाखला तपासुन त्यावर सदर जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असल्यास प्रशासन अधिकारी यांच्या मूंजरीने सदर विद्यार्थ्यास मिरा-भाईंर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रातील शाळेत प्रवेश देण्यात येतो. कायम विना अनुदानित शाळेत प्रवेश देताना पहिला शाळा प्रवेशाचा अर्ज दिला जातो. नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\nप्रत्येक मुलं महत्वाचे आहे\nमिरा- भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ कार्यक्षेत्रात मनपाच्या एकूण ३५ शाळा, खाजगी अनुदानित २० शाळा व खाजगी विना अनुदानित एकूण ९ शाळा आहेत. मनपा शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व हालाकीच्या परीस्थितीतुन शिक्षण घेण्यासाठी आलेली मुले असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष पुवावे लागते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शासन तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका शिक्षण मंडळ उपक्रम राबित असतात. सदर मुले खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी पडु नये म्हणुन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व त्यासाठी लागणारे साहित्य मोफत पुरविले जाते. या तंत्रज्ञाच्या दुनियत मागे पडु नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण ही मोफत पुरविले जाते. तसेच मिरा-भाईंदर क्षेत्रातील सर्वच शाळा आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देवुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करून त्यांचा शैक्षणिक तसेच गुणत्मक विकास करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होत असुन आज मिरा-भाईंदर शहरात जवळजवळ एकही विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित नाही.\nमिरा-भाईंदर शहरातील सर्व अपंग विद्यार्थ्यांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाखाली विशेष गरज असणाऱ्या १७९५ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावुन त्यांना विशेष शिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांसाठी वेगवेळे उपक्रम राबविले जात असुन यासाठी १८ विशेष शिक्षकांची व ४ थेरीपिस्टची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतिमंद, बहुविलांग, सेरेबगम पालसी, अस्थिव्यंग, व शस्त्रक्रिया झालेल्या मुलांमध्ये स्नायू व सांध्यांतर्गत दोष आढळून येतात. सदर विद्यार्थ्यांवर योग्यते उपचार केले जातात.\nशैक्षणिक दृष्टीकोनातुन मानसशास्त्रीय मूलभूत मूल्यमापन व प्रमाणीकरण, त्यांचया क्षमताप्रमाणे शैक्षणिक पर्याय व शैक्षणिक पर्यायानुसार नियमित शाळेत शिक्षण, स्कूल रेडिनेस आणि गृहमार्गदर्शनातुन टप्प्याटप्याने शाळेत आणणे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पाठयपुस्तकावर आधारित परिवर्तन व सुलभ अभ्यासक्रमाची तयारी, अभ्यासक्रमानुरूप शैक्षणिक साहित्य निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा उपयोग व तंत्र पध्दतीने कालानुरूप होणारे बदल, त्यानुसार अध्ययन अध्यापन कार्यातील सुधारणा तसेच क्षमताधिष्ठित मुल्यांकनाच्या दृष्टीने अभ्यासक्रम आधारित मौखिक व लेखी प्रशनांचे नमुने आणि प्रश्नवालीची मुल्यांकन पध्दती इत्यादीसाठी सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरेपीस्टि, ऑक्यूपेश्नल थेरेपीस्ट व स्पीच थेरेपीस्ट योची नेमणू करण्यात आली आहे.\nRTE २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता जाहिर आवाहन\nआरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जाहिर आवाहन\n२५% प्रवेश बाबद जाहीर आवाहन संकेत स्थळावर देणे बाबद.2019-20\n२५% प्रवेश बाबद जाहीर आवाहन संकेत स्थळावर देणे बाबद.\nशिक्षक दिन साजरा करणेबाबत निमंत्रणपत्रिका.\nसर्व शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रवेश देणे सुरु आहे.जाहिरात प्रसिद्ध करणे बाबद.\nसर्व शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रवेश देणे सुरु आहे.\nआर.टी.ई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील २५ % प्रवेश प्रक्रिया\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2020-03-29T22:53:35Z", "digest": "sha1:VDI26P4IRKDN7PZSYEOQNREBJUNG3USW", "length": 6688, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इवाते (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nइवाते प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १५,२७८.४ चौ. किमी (५,८९९.० चौ. मैल)\nघनता ९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)\nइवाते (जपानी: 岩手県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशाम���्ये वसला आहे.\nमोरिओका ह्या नावाचे शहर इवाते प्रभागाचे मुख्यालय आहे.\nअधिकृत संकेतस्थळ साचा:Ja icon\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१९ रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/we-have-forgiven-fathers-killers-says-son-rahul-rajiv-gandhirajiv-gandhindhi-on-rajiv-gandhis-assassination-latest-update/", "date_download": "2020-03-29T20:36:59Z", "digest": "sha1:WDFOALC2MRFMW6UJTUU2MVOVCAHSY7PH", "length": 11328, "nlines": 142, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates सिंगापूरमधील आयोजित कार्यक्रमात वडिल आणि आजीच्या मृत्यू विषयी राहूल गांधीचे शब्द", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसिंगापूरमधील आयोजित कार्यक्रमात वडिल आणि आजीच्या मृत्यू विषयी राहूल गांधीचे शब्द\nसिंगापूरमधील आयोजित कार्यक्रमात वडिल आणि आजीच्या मृत्यू विषयी राहूल गांधीचे शब्द\nराहुल यांनी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव यांच्या हत्येचा उल्लेख केला. एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती, असं राहुल गांधी म्हणाले. ‘राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो.’ असं राहुल म्हणाले.\nआम्ही आमच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना पूर्णपणे माफ केलं आहे, असं सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भावुक झाले. ‘आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होतं’ असंही राहुल गांधी म्हणाले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त करताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला.\n1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या प्रभाकरन नावाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिला सुसाईड बॉम्बरने उडवलं होतं. 1991 मध्ये चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत ही घटना घडली होती. एलटीटीईने ही हत्या घडवून आणली होती.तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची जन्मठेपेतून सुटका करण्याचा प्रस्ताव मांडला होता.\nकाँग्रेसने याचा जोरदार विरोध केला होता, मात्र त्यावेळीही राहुल गांधी यांनी वैयक्तिक मत देणं टाळलं होतं. अशा घटनांमुळे मारेकऱ्यांमागील मानवी चेहरा पाहा, पण कोणाचा तिरस्कार करु नका, हे आम्ही शिकलो, असं राहुल गांधी म्हणाले.\nसकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्री तुमच्याभोवती 15 जणांचा गराडा असतो, हा काही नेहरु-गांधी घराण्याचा वारस असल्याचा फायदा नाही, असं राहुल गांधी म्हणाले. घराणेशाहीच्या वादावर राहुल गांधींनी आपलं मत मांडलं.\n‘प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचं 2009 मध्ये टीव्हीवर पाहिलं. तेव्हा दोन विचार मनात तरळले. हे अशाप्रकारे या माणसाला का त्रास देत आहेत. दुसरं म्हणजे त्याचे कुटुंबीय आणि पत्नीसाठी मला खूप वाईट वाटलं.’ असं राहुल यांनी सांगितलं. ‘प्रभाकरनने आपल्या बाबांना मारलं. त्याचा मृत्यू झाला, म्हणजे आपण आनंदी असायला हवं. आपण खुश का नाही’ असं आपण बहिणीला म्हटल्याची आठवण राहुल गांधींनी सांगितली.\nPrevious रेल्वे प्रवासाचा प्लॅन रद्द झाला तरी आता प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत\nNext भारत आणि फ्रान्समध्ये ‘या’14 महत्वपूर्ण करारांवर शिक्का मोर्तब\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nकरोनाविरुद्ध लष्कराचं ‘ऑपरेशन नमस्ते’\nLock Down : भरघोस उत्पादनानंतरही शेतकरी अडचणीत, टमाटर रस्त्यावर फेकले\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\nलॉकडाऊनच्या घोषणेनंतर कंड��मच्या खरेदीत २५ टक्क्यांनी वाढ\nटॉयलेट पेपरसाठी महिलांमध्ये हाणामारी, Social Media वर व्हिडिओ व्हायरल\nCorona Virus चा कहर, पाळीव प्राणी होत आहेत बेघर\n‘या’ शिवमंदिरात भाविकांसोबत घडतो अद्भूत चमत्कार\n‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा\nदुहेरी हत्याकांडाने वर्धा हादरलं\nNirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी\nनराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य\nमहिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या\nसमलिंगी संबंधांत अडथळा, पत्नीने केला पतीचा खात्मा\nCorona : टाळेबंदीमुळे आदिवासींचा १५० किमीचा पायी प्रवास\nCorona : रायगडमधील कलिंगडाच्या पिकाला कोरोनाचा फटका\nआपातकालीन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात\nकोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/dangerous-and-serious-akp-94-2062197/", "date_download": "2020-03-29T22:38:58Z", "digest": "sha1:L7MSC23QFMBURVHO6QJLNB4UHKPWFYQX", "length": 17458, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dangerous and serious akp 94 | धोकादायक आणि गंभीर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nमहिला सक्षमीकरणाशी संबंधित संसदीय समितीनेही प्राधिकरणातील प्रकारांची दखल घेतली होती.\nस्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांविरोधात गेल्या दहा वर्षांमध्ये विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित ४५ तक्रारी नोंदवल्या गेल्याचे वृत्त ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या विचारणेतून हा प्रकार उघडकीस आला. तो अतिशय गंभीर आहेच. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, यांतील अनेक प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा अशी झालेलीच नाही. जी काही थोडीफार प्रकरणे तडीस नेली गेली, त्यांतही बदली किंवा वेतन वा निवृत्तिवेतनात किरकोळ कपात असेच शिक्षेचे स्वरूप राहिले. प्राधिकरणाचे माजी ���हासंचालक जिजी थॉमसन यांनीच याविषयीच्या काही मुद्दय़ांचा परामर्श घेतला असून तो धक्कादायक आहे. अनेक मुली निम्न आर्थिक स्तरातल्या आणि ग्रामीण भागातल्या असतात. आपली कारकीर्द सर्वस्वी प्रशिक्षकाच्याच हातात असते, यावर त्यांचा दृढ विश्वास. अशा परिस्थितीत काही मुलींनी कारकीर्द वाचवण्याच्या उद्देशाने किंवा भयापोटी तक्रारी मागे घेतल्या, असे थॉमसन सांगतात. खेळाव्यतिरिक्त रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे या मुलींच्या निकटवर्तीयांकडूनच त्यांच्यावर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचेही उघडकीस आले आहे. असे प्रकार सर्रास होतात, याचे कारण आजवर एकाही प्रशिक्षकाला किंवा अधिकाऱ्याला कठोर शासन झालेले नाही. त्यामुळे जरब हा मुद्दाच नाही. महिला सक्षमीकरणाशी संबंधित संसदीय समितीनेही प्राधिकरणातील प्रकारांची दखल घेतली होती. जितक्या तक्रारी आल्या, त्यापेक्षा अधिक प्रकरणे घडली असावीत, असे समितीच्याच अहवालात नमूद आहे. मार्गदर्शकच असे प्रकार करत असल्याबद्दल खेदही व्यक्त केला आहे. पण पुढे काय गेल्या फेब्रुवारीत हा अहवाल पटलावर मांडला गेला. पण त्यानंतर समितीनेही पाठपुरावा केला नाही. मग प्राधिकरणाकडून तरी अपेक्षा काय ठेवणार गेल्या फेब्रुवारीत हा अहवाल पटलावर मांडला गेला. पण त्यानंतर समितीनेही पाठपुरावा केला नाही. मग प्राधिकरणाकडून तरी अपेक्षा काय ठेवणार या दहा वर्षांत पीडित मुलींना कोणीही वाली नव्हता, याचे डझनभर पुरावे आढळतात. हिसारमध्ये पाच अल्पवयीन मुलींना प्रशिक्षकाकडून अशा छळाला सामोरे जावे लागले. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण गावातील पंचायतीने ही तक्रार त्यांना मागे घेण्यासाठी भाग पाडले या दहा वर्षांत पीडित मुलींना कोणीही वाली नव्हता, याचे डझनभर पुरावे आढळतात. हिसारमध्ये पाच अल्पवयीन मुलींना प्रशिक्षकाकडून अशा छळाला सामोरे जावे लागले. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण गावातील पंचायतीने ही तक्रार त्यांना मागे घेण्यासाठी भाग पाडले संबंधित प्रशिक्षक तीन वर्षांनंतर प्राधिकरणामार्फत झालेल्या चौकशीत दोषी आढळला. तोपर्यंत तो निवृत्त झाला होता. त्याच्या निवृत्तिवेतनात वर्षभर १० टक्के कपात झाली हीच काय ती शिक्षा. अशाच एका प्रकरणात ईशान्येतील एका प्रशिक्षकाला सक्तीच्या निवृत्तीवर पाठवले ग���ले. त्याच्याविरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गांधीनगरमध्ये लैंगिक छळप्रकरणी तक्रार झालेल्या एका प्रशिक्षकाला तेथून सोनिपतला पाठवले गेले आणि तेथे तो प्रशिक्षक म्हणून रुजूही झाला संबंधित प्रशिक्षक तीन वर्षांनंतर प्राधिकरणामार्फत झालेल्या चौकशीत दोषी आढळला. तोपर्यंत तो निवृत्त झाला होता. त्याच्या निवृत्तिवेतनात वर्षभर १० टक्के कपात झाली हीच काय ती शिक्षा. अशाच एका प्रकरणात ईशान्येतील एका प्रशिक्षकाला सक्तीच्या निवृत्तीवर पाठवले गेले. त्याच्याविरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गांधीनगरमध्ये लैंगिक छळप्रकरणी तक्रार झालेल्या एका प्रशिक्षकाला तेथून सोनिपतला पाठवले गेले आणि तेथे तो प्रशिक्षक म्हणून रुजूही झाला हा दोष केवळ क्रीडा प्राधिकरणाचा नाही. आपल्या मानसिकतेचाही आहेच. बलात्काऱ्यांना फाशी झाली पाहिजे म्हणून मेणबत्ती मोर्चे काढणारे आम्ही. या मागण्यांची नको तितक्या तत्परतेने दखल घेत त्यांना फाशी किंवा गंभीर शासन करणारी न्यायालयेही रोगापेक्षा रोग्यांचा इलाज करणाऱ्या यंत्रणेसारखीच ठरू लागली आहेत. कारण बलात्काऱ्यांना फासावर लटकवूनही ते थांबत तर नाहीतच. क्रीडा प्राधिकरणाच्या एकाही प्रशिक्षकाला आतापर्यंत तुरुंगवास झालेला नाही. एके ठिकाणी दोषी आढळलेल्या किंवा तक्रार झालेल्या प्रशिक्षकाला दुसऱ्या ठिकाणी बदलीवर पाठवले जाते. अशा तक्रारींच्या बाबतीत कॉर्पोरेट क्षेत्रासारखेच ‘गय नाही’ (झीरो टॉलरन्स) धोरण का राबवले जात नाही, याचे उत्तर प्राधिकरणाला द्यावे लागेल. ‘खेलो इंडिया’चा महोत्सव सध्या झोकात सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये, एशियाडमध्ये, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये पदकविजेत्या मुलींची संख्या सातत्याने वाढते आहे. या मुलींसाठी अजूनही महत्त्वाची असलेली क्रीडा प्राधिकरणाची संकुले त्यांच्यासाठी असुरक्षित ठरत असतील, तर त्यावर उपाय शोधणे ही आपली नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी ठरते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वरा��्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n2 फुशारकीचे संक्रमण नामुष्कीत\n3 न बोलणेच उचित\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/yatish-chandra-shukla-makes-world-record-book-by-making-100-hour-speech-at-uttar-pradeshs-lakhimpur-kheri/articleshow/67475462.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T23:04:14Z", "digest": "sha1:FTYF52YRU5ACSPNJREXBCBKUG3AKANFU", "length": 12135, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "100 hour speech : १०० तास भाषण करून त्याने केला विश्वविक्रम! - yatish chandra shukla makes world record book by making 100 hour speech at uttar pradesh's lakhimpur kheri | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n१०० तास भाषण करून त्याने केला विश्वविक्रम\nराजकीय नेत्यांसाठी भाषणं देणं नवं नाही. भाषणं देऊन त्यांना मतं मिळवायची असतात. पण उत्तर प्रदेशातल्या यतीश चंद्र शुक्लाने गिनीज विश्वविक्रमासाठी भाषण ठोकलं. विक्रमासाठी त्याने सलग १०० तास भाषण दिलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने या भाषणाचे ऑनलाइन निरीक्षण केले. अद्याप ते रेकॉर्ड म्हणून नोंदलं गेलेलं नाही.\n१०० तास भाषण करून त्याने केला विश्वविक्रम\nउत्तर प्रदेशातल्या यतीश चंद्र शुक्लाने सलग १०० तास भाषण देऊन विश्वविक्रमासाठी प्रयत्न केला आहे\nगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने या भाषणाचे ऑनलाइन निरीक्षण केले\nअद्याप ते रेकॉर्ड म्ह��ून नोंदलं गेलेलं नाही.\nयतीश चंद्र शुक्ला यांना विक्रम करण्याची हौसच आहे\nसर्वाधिक १४८ तास लेक्चर देण्याचा तसेच सर्वाधिक १२३ तास वाचण्याचा विश्वविक्रमही सतीशने केला आहे.\nराजकीय नेत्यांसाठी भाषणं देणं नवं नाही. भाषणं देऊन त्यांना मतं मिळवायची असतात. पण उत्तर प्रदेशातल्या यतीश चंद्र शुक्लाने गिनीज विश्वविक्रमासाठी भाषण ठोकलं. विक्रमासाठी त्याने सलग १०० तास भाषण दिलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने या भाषणाचे ऑनलाइन निरीक्षण केले. अद्याप ते रेकॉर्ड म्हणून नोंदलं गेलेलं नाही.\nयापूर्वीचा भाषणाचा विश्वविक्रम नेपाळच्या के.सी. अनंता यांच्या नावावर आहे. त्यांनी सलग ९० तास भाषण दिलं होतं. यतीश चंद्र शुक्ला यांना विक्रम करण्याची हौसच आहे. यापूर्वी त्यांनी किल्लीच्या जुडग्यांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. ४३ हजार २ किल्लीच्या जुडग्यांचं संकलन शुक्ला यांनी केलं आहे. सर्वाधिक १४८ तास लेक्चर देण्याचा तसेच सर्वाधिक १२३ तास वाचण्याचा विश्वविक्रमही सतीशने केला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n१०० तास भाषण करून त्याने केला विश्वविक्रम\nAlok Verma: स��बीआय संचालक आलोक वर्मा यांना हटवले...\nSheila Dikshit: शीला दीक्षितांकडे पुन्हा दिल्ली काँग्रेसची धुरा...\nBipin Rawat दहशतवाद सुरू असताना चर्चा होऊ शकत नाही: रावत...\nBipin Rawat: भारतीय लष्करात 'गे सेक्स'ला थारा नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/deveshmishra7132/bites", "date_download": "2020-03-29T22:33:46Z", "digest": "sha1:MSBDRZKBTHIZDHY54ELGLYZJ3LDWZA4S", "length": 7705, "nlines": 230, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Devesh Mishra लिखित बाइट्स | मातृभारती", "raw_content": "\nDevesh Mishra लिखित बाइट्स\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n7 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n9 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n9 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n6 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n14 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n8 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\nपरिंदे घोंसलों से कह के ये बाहर निकल आए\nहमें उड़ने दिया जाए हमारे पर निकल आए\nसफ़र में ज़िंदगी के मैं ज़रा सा लड़खड़ाया था\nमुझे ठोकर लगाने फिर कई पत्थर निकल आए\n10 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n14 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n9 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nDevesh Mishra तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग\n8 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/nation-and-culture?post_type=any", "date_download": "2020-03-29T21:04:52Z", "digest": "sha1:73C6Y6J6E6LUE4VLWZ3CHAN3RBBCNAS2", "length": 17091, "nlines": 261, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "राष्ट्र आणि संस्कृती Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करण��री चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती\nशनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर\nया मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nभारताच्या दक्षिण-पूर्व शेषटोकावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे धनुषकोडी हे ठिकाण पवित्र रामसेतूचे उगमस्थान आहे. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nउज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम \nजगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया. Read more »\nCategories अन्य महत्त्वाची क्षेत्रे\nविद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा \nगणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »\nविदेशी आस्थापनांचे ‘कॅडबरी’सारखे खाद्यपदार्थ अन् कृत्रिम शीतपेये न पिणे, ही देशसेवा \nविदेशी आस्थापनांचे खाद्यपदार्थ, पेये आणि इतर वस्तू यांची खरेदी करून राष्ट्राचा पैसा विदेशी आस्थापनांच्या घशात घालण्यापेक्षा तो पैसा स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांच्या कार्यासाठी उपयोगात आणून देशसेवा आणि धर्मसेवा करा \nपर्यावरणाच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना\nपर्यावरणाचा समतोल राखला गेला तरच आपली सृष्टी आनंदी राहील हे सर्वज्ञात आहे. सध्या होणा-या प्रदूषणामुळे निसर्गाजा समतोल बिघडत आहे. यासाठीच त्याच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत. Read more »\nध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम\nध्वनीप्रदूषणाविषयीचे गांभीर्य सर्वांमध्ये निर्माण व्हावे आणि प्रत्येकाने स्वतःपासून ध्वनीप्रदूषण थांबवण्याचा प्रारंभ करावा यासाठी खालील लेख प्रस्तुत केला आहे. Read more »\nकुटुंबियांनी एकत्रित जेवण्याचे लाभ \nरात्रीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणे, हे तुमच्या कौटुंबिक सौख्यासाठी चांगले आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. Read more »\nआहाराविषयी काही मार्गदर्शक सूत्रे खालील लेखात दिली आहेत. Read more »\nउत्तम आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा \nशरीर आणि मन यांचा एकमेकांशी संबंध आहे. शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य हे एकमेकांना पूरकही असतात. वेळेत न जेवल्यास शरीरस्वास्थ्य बिघडते. यासाठी वेळेत जेवणे महत्त्वाचे ठरते. Read more »\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5e4fcaa5721fb4a955071d3c", "date_download": "2020-03-29T21:39:33Z", "digest": "sha1:R5CB6DDOYS75OQIRORSZXPR2KKPLAIQW", "length": 4607, "nlines": 70, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - द्राक्षे पिकातील मणी तडकणे समस्येवर उपाययोजना - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nद्राक्षे पिकातील मणी तडकणे समस्येवर उपाययोजना\nद्राक्ष पीक सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून त्यामध्ये फुगवण होत असताना मण्यांना तडे जाण्याच्या समस्या आढळून येत आहे. यामध्ये फळाचे साल मजबूत नसेल तर ढगाळ वातावरणात आणि पिकात पाण्याचा वापर जास्त झाल्यामुळे जमिनीत वापसा अवस्था राहत नाही त्यामुळे पिकातून बाष्पीभवन आणि प्रकाश संश्लेषण क्रिया पानांद्वारे मंदावल्यामुळे मण्यांना तडे जाण्याच्या समस्या येतात. यावर उपाय म्हणून द्राक्षे पिकात पाण्याचे नियोजन जमिनीच्या प्रकारानुसार वापसा राहील यापद्धतीने करावे तसेच फवारणीसाठी सिलिकॉन 3 %@ 1 मिली व ग्रीन मिऱ्याकल उत्पादक @ 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. स्थानिक बाजारपेठ ���ध्ये विक्री करावयाची असलेल्या प्लॉट मधेच फक्त फवारणी करू शकतो\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक संरक्षणआजचा सल्लाकृषी ज्ञान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tri-motinchi-otee/?vpage=4", "date_download": "2020-03-29T20:31:54Z", "digest": "sha1:AKFPPM5SGBBBLE2AUFIKXV4APSBCQ6T2", "length": 16388, "nlines": 173, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "त्रिमोतींची ओटी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nMarch 13, 2020 श्वेता संकपाळ युवा-विश्व, ललित लेखन, शैक्षणिक, संस्कृती, साहित्य/ललित\nकाय ग सखी, कशी आहेस बरी आहेस ना गं बरी आहेस ना गं नाही आपलं सगळं कसं अगदी मर्जीप्रमाणे चालय, कसं मस्त, मनाजोगे, स्वच्छंदी आयुष्य भेटलं बग आपल्याला. बाबांची लाडकी परी झालोय, आईची सोनपरी , नवऱ्याची पट राणी झालोय अगदी.\n रडलो, लढलो , भांडलो सगळं सगळं केलं बग तेव्हा जाऊन आज हे दिवस जगतोय, होना गं \nआज एक अनुभव आला, चांगला होता वाईट होता काही समजलं नाही बग , बस विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरला तो.\nआज तुझ्या माझ्यासारखीच एक सखी, दिसायला सुंदर होती.राहणीमान पाहून तर डोळेच दिपावतील, छान वाटले तिला पाहून . तिचे ते बेधडक , कोणाचीही तमा न बाळगता बोलणे ऐकुन तर भान हरपले. सकाळच्या वेळी गर्दी होती, आजूबाजूला खूप सारी माणसं, माणसं म्हटले की स्त्रीवर्ग, पुरुष वर्ग, वृद्ध आणि पर्यायाने लहान मुले, यांची वातावरणाची कसली अगदी कसलीच पर्वा न करता आपल्या या आगावू सखीने स्वत: स्त्री असूनही समोरील स्त्री वर शब्दरूपी फुलांचा वर्षाव केला, नाजूक गुलाबी ओठांनी गोड आवाजात , गोड म्हणजे साखर किंवा गुळासारखा गोड नाही हं ,औषधी गुळवेलीसारख्या गोड चवीच्या आवाजाचा असा जो सडा पाडला की तो आमच्या कानांवर पडताच क्षणी कानाच्या पापुद्र्यांनी स्वभवती अंथरूण टाकलें आणि पांघरूण घेऊन डोळ्यांनाही मिटवून घेण्याची चेतावणी दिली.\nखरं सांगू का, मी काही पुण्याची नाही.\nहस ग थोडंसं, चिमूटभर गंमत केली. गोड बोलून, कारले चारून, गुळाचा ढ��प चारल्याचा आव नाही गं आणायचा मला.\nथोडीशी कानउघडणी करायची आहे बघ, बस एवढंच काय ते \n९० मध्ये स्त्री वर्ग स्वस्वातंत्र्यासाठी खूप झटला आहे, अजूनही झटतोच आहे. देवचक्र नाही, मनुष्यचक्र आहे हे ,शेवट चांगलाच असावा असे काही नासते यांत.\nभेटलं बरं स्वातंत्र्य, मुलींना शिक्षण मिळाले, घरात किंमत, प्रेम मिळाले. सगळ्याच नाही पण काही सखींना हे सुख मिळाले हे नक्की. चांगले काही झाले की प्रवाहासोबत वाईटही येतेच.\nहल्ली मुलींना पुरुषांसोबत बरोबरी करायची फारच घाई झाली आहे . १००% पैकी ३०% स्त्री वर्ग भरकटताना नजरेस पडतोय. पुरुषांशी त्यांच्या कर्तृत्वामध्ये, शौर्यामध्ये, हुषारीमध्ये , कर्तव्यदक्षतेमध्ये बरोबरी करणे हे बाजूला राहून गेलंय. याउलट पुरुषांप्रमाणे वावरणे, उठणे , बसणे आणि यापलिकडे जाऊन हद्द म्हणजे शिवीगाळ करणे आणि अर्वाच बोलणे यात बरोबरी करताना मुली दिसतायत. सुधारित शिक्षण पद्धतीमुळे, कायद्यांमुळे पुरुष देखील बोलण्याच्या पद्धतीवर अभ्यास करताना , स्त्रीला समान दर्जा देताना, कुटुंबाप्रती कर्तव्यांचं पालन करतांना दिसत आहे. पुरुषांचं पुरुषत्व मार्गावर आणता आणता स्त्री स्त्रित्वाची ओळख विसरलेय की, तिने ती बाजूला ठेवले हेच कळेनासं झालंय.\nसखी तू शिकतेय, कमवते अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काही करतेय याचं विशेष कौतुक वाटते हे खरे. पण समाजात वावरताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जातांना तू तुझ्या जिभेवरची सरस्वती, हातातली अन्नपूर्णा, शरीरांत वास करणारी लक्ष्मी यांना कशी बरं विसरतेस हो, माहीत आहे , रोजच्या जीवनात रोज त्याच त्याच कटकटींना सामोरं जाताना थोडा तोल घसरतो पण तोल हा सावरण्यासाठी असतो ना गं हे विसरून कसं बरं चालेल\nपक्ष्यांच्या थव्यात घार गिरकी घेणार आहे म्हणून काही पक्षी तिला सोबत घेत नाही, ते त्यांचं उडण थांबवत नाही.\n परंपरा, संस्कार आणि मर्यादा यांचं समीकरण तु स्वतः आहेस हे लक्ष्यात असुदे. तूं जग, हवं तस जग , पिंजऱ्यातून निसटलेला पाखरासारखी जग पण पिंजरयामधल्या पिल्लांना विसरू नको. संस्कारांची , प्रेमाची आणि मातृत्वाची अशा त्रिमोतींची पुढी कमरेला खोचून ठेव. आपण जे रुजवू , पेरु तेच उद्या उगवणार आहे. या सोन साखळी मधून उद्याचा समाज घडणार आहे.\nएक शेवटची विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भर���ाना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर.\n(यावर रचलेल्या काही काव्य ओवी)\nप्रेम , जिव्हाळा, मातृत्वाचा,\nका गं चिरडतेस ओळख आपलीं,\nस्त्री सामर्थ्याची जनकही तूं \nबेलगाम स्वातंत्र्य आलें पदराला,\nपदर विसरूनी गेलीं तूं,\nलाज मानेला, लचक कमरेला,\nशतक बदलले , काळ बदलला,\nवादळ बनुनी का वावरते तूं \n– कु. श्वेता काशिनाथ संकपाळ\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/diabetes/15882", "date_download": "2020-03-29T21:15:44Z", "digest": "sha1:2J2UL3JN47NWXQOMZE5JY2WTPPSKQSXL", "length": 5006, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " मधुमेह : मधुमेहसंबंधी ताज्या बातम्या, मधुमेह संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nरक्तातील साखर वाढतेय, तर आताच जेवणात ‘हे’ खाणं सुरू करा\nया हिरव्या पानाची जादू, औषधांप्रमाणे करतात काम\nगोड खाल्ल्यानंतर पाणी पिणं पडू शकतं महागात\nसाखरेविना खा गोड पदार्थ, जाणून घ्या ऑप्शन\nहे फायदे वाचल्यानंतर तुम्ही बदाम खाणे सुरू कराल...\nPeriod प्रॉब्‍लम दूर करतो 'गाजर'चा ज्यूस\nचेहरा उजळण्यासाठी करा कोरफडीचा वापर\nआरोग्यासाठी पोहे खाणे लाभदायक\nगर्भवती महिलांसाठी पालकचा ज्यूस फायदेशीर\nटेन्शन दूर करण्यासाठी खा ' राजमा-चाव���'\nमधुमेह आहे तर नक्की प्या कांद्याचा चहा\nहा डायट घ्या आणि ब्लड प्रेशरवर कंट्रोल करा\nसोनम कपूरला घ्यावे लागते रोज इजेक्शन\nशुगर लेव्हलमध्ये ठेवण्यासाठी हे जरुर खा...\nडायबिटीजच्या रुग्णांनी अंडी खाल्ली पाहिजे का\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\n[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\n[VIDEO] सपना चौधरी जलवा, यूट्यूब चाहत्यांच्या उड्या\n'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n[VIDEO] बिग बॉस-१३ मधून बाहेर आल्यावर काय म्हणाली ही ग्लॅमरस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/category/lifestyle/", "date_download": "2020-03-29T21:33:43Z", "digest": "sha1:BKOKMSGRM5MDEWCJPX375G5SDVGPZYBQ", "length": 12246, "nlines": 114, "source_domain": "www.krushirang.com", "title": "लाईफस्टाईल", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nमुंबई : राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे [पुढे वाचा…]\nतरीही अमेरिकेत एका दिवसात १३० बळी..\nवॉशिंग्टन : सगळं अद्ययावत असताना, तसेच पुरेशी यंत्रणा असताना अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने कोरून समोर हात टेकले आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्त तब्बल ४३,७०० रुग्ण सापडले आहेत. अजून चाचण्या झाल्यास हा आकडा वाढू शकतो. आज मिळालेल्या माहितीनुसार [पुढे वाचा…]\nकोरोना’मुळं ‘कंडोम’च्या विक्रीत प्रचंड वाढ..\nदिल्ली : कोरोनामुळे जगभरात सगळ्या व्यवस्था विस्कळीत झाल्���ा आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले. याच कोरोनामुळे लोक वर्क फ्रॉम होम करताहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय भारतात चक्क [पुढे वाचा…]\nपुण्याहून आलेला पाहुणा निघाला कोरोना संशयित\nऔरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोक बेफिकीरपणे हिंडत आहेत. त्याचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले नसल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. पुण्यातुन औरंगाबाद येथे काकडे यांच्या घरी एक पाहुणा आला होता. काकडे यांनी त्यांचे [पुढे वाचा…]\n चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव; एकाचा मृत्यू\nबीजिंग: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जगाचे मोठे मानवी व आर्थिक नुकसान झाले आहे. हा व्हायरस चीनमधून आला होता. तिथे आता परिस्थिती नियंत्रणात येतच होती तोपर्यंत दुसऱ्या व्हायरसने शिरकाव केला आहे. व [पुढे वाचा…]\nअसे आहेत कोरोनाचे टप्पे\nकोरोनाने जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घातले आहे. 31 तारखेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव संपणार अशी अफवा लोकांमध्ये आहे. आपण कितव्या टप्प्यात आहोत हे अजूनही लोकांना माहीत नाही. विविध प्रसारमाध्यमांवर डॉक्टर सांगताना दिसत आहेत की या टप्प्यावर ही काळजी [पुढे वाचा…]\nकरोना विषाणू | जनता कर्फ्यू, दोन्ही बाजू\nभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर काल पूर्वसंध्येला पुण्यात दुधासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते तर कोल्हापूरमध्ये चिकन-मटणच्या दुकानासमोर [पुढे वाचा…]\nकरोना व्हायरस | सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद\nमुंबई : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून [पुढे वाचा…]\nकरोना संकट | गोल्डन अवर सुरु; यंत्रणांनी सतर्क रहावे\nमुंबई : गोल्डन अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळते. त्याचप्रमाणे राज्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराकरिता गोल्डन अवर सुरु झाला असून त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच संपवायचा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज व���हावे, असे आवाहन [पुढे वाचा…]\nअबबब, चक्क आरोग्यमंत्रीच करणार वर्क फ्रॉम होम..\nप्रसिद्ध गायिका कनिका कपूरने एक मोठ्ठी पार्टी ठेवली व्हती, आता एवडी मोट्टी गायिका म्हणल्याव शेलेब्रिटी बिलिब्रिटी येणारच की… तिथं पार्टीला आले ह्या एक से बढकर एक शेलेब्रिटी… आता कोरोनामुळं हितं-तिथं चारपेक्षा जास्त टाळक्यांनी जमायचं न्हायी [पुढे वाचा…]\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/issue-of-city-planner-leaves-one-month-at-jalgaon-municipal-corporation/articleshow/66251795.cms", "date_download": "2020-03-29T22:21:23Z", "digest": "sha1:C2CGHPX3GQXDCEGFJZGZ4DX24XIQPJTY", "length": 12794, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: मनपा नगररचनाकारांच्या रजेवरून तर्कवितर्क - issue of city planner leaves one month at jalgaon municipal corporation | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमनपा नगररचनाकारांच्या रजेवरून तर्कवितर्क\nमहापालिकेच्या नगररचना विभागाचे नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे हे महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत पाचपट दंड आकारणी रकमेवर अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून, तरीही त्यांनी घेतलेल्या रजेमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिकेच्या नगररचना विभागाचे नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे हे महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत पाचपट दंड आकारणी रकमेवर अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून, तरीही त्यांनी घेतलेल्या रजेमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.\nमहानगरपालिकेत अधिकाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. मनपा निवडणुकी���ंतर उपायुक्त चंद्रकांत खोसे हे महिनाभराच्या रजेवर गेले होते. त्यानंतर आता मंगळवारपासून नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे हेदेखील महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. धामणे हे रजेवर गेल्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत भूसंपादनापोटी मोबदला देण्याबाबत महासभेच्या पटलावर प्रस्ताव आला होता. परंतु, तो तहकूब ठेवत गाळेधारकांकडून थकीत भाडेपोटी पाचपट दंड आकारणीच्या ठरावाबाबत अभ्यास करण्यासाठी समितीचा निर्णय महासभेने घेतला होता. समितीने अहवाल तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर शासन जो निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. या समितीत संचालक अनंत धामणे यांचादेखील समावेश आहे. तरीदेखील ते महिनाभराच्या रजेवर गेले की त्यांना रजेवर पाठविण्यात आले, अशी चर्चा शहरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे काही तपासण्या करणे आवश्यक होत्या. माझा मुलगा पुण्याला डॉक्टर असल्याने मी पुणे येथे वैद्यकीय उपचार आणि तपासणी करण्यासाठी महिनाभराची रजा घेतल्याची माहिती अनंत धामणे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपरदेशवारीची माहिती लपवल्याने दाम्पत्यावर गुन्हा\nभुसावळ: मालगाडीचे डबे रुळावरून घसरले; वाहतूक विस्कळीत\nसुप्रिया सुळे न्यूज अँकर बनल्या; दिली अजितदादांची बातमी\nसुप्रिया सुळेंनी केलं 'या' भाजप खासदाराचं कौतुक\nSSC Exams: दहावीचा पहिलाच पेपर फुटला; परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमनपा नगररचनाकारांच्या रजेवरून तर्कवितर्क...\nवाचन प्रेरणेतून डॉ. कलाम यांना आदरांजली...\nमिशन पिंक हेल्थ अभियान २२ ला...\nमेट्रो सिटीच्या धर्तीवर रस्ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/Vilas-Wadkar.aspx", "date_download": "2020-03-29T22:05:12Z", "digest": "sha1:MPV34L63SVIF4DH5GHZX3Y6LSLRV7VYC", "length": 13230, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट ��िच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्ये�� ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी नि���संशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/prashant-khunte-on-sangita-tumade", "date_download": "2020-03-29T22:21:36Z", "digest": "sha1:UXCJEK5GWYYFDJM5GQWUX2JMZGEEVAMV", "length": 57678, "nlines": 119, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे\nप्रशांत खुंटे\t, पुणे\nदरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली. संगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. घरकुले, चाकाची गाडी, कुबड्या अशी मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.\n‘‘चकणी, लंगडी, थोट्या, पांगळ्या या शब्दांचा कधी कधी राग येतो; पण या रागाला चांगलं वळण कसं द्यायचं, हे मला आता कळलंय.’’ संगीता सांगतात.\n‘‘अपंगांवरचा अन्याय पाहून माझ्यावरच अन्याय होतोय, असं मला वाटतं. पूर्वी मी अशी नव्हते. पूर्वी वाटायचं- कुणी अपमान केला, टोमणा मारला तर गप्प बसावं. सहन करावं. स्वत:ला कोंडून घ्यावं. पण आता तसं होत नाही...’’ गडचिरोलीतल्या शासकीय अधिकाऱ्यांना विकलांगांच्या समस्यांची जाण करून देता-देता संगीतामध्ये एक प्रकारचा धीटपणा आला. संगीता रूढार्थाने अपंग नाही, पण त्वचेवरील कोडामुळे अपंगांना जशा अवहेलना सहन कराव्या लागतात, तसेच अपमान तिनेही सहन केलेत. त्यामुळे पूर्वी ही मुलगी अत्यंत बुजरी होती. आरशात स्वत:शी बोलणंही तिला जमत नसे. पण ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांनी तिच्यावर अपंग संघटनेची जबाबदारी टाकली नि न्यूनगंड, संकोच व भीतीची वल्कलं गळून वेगळीच संगीता जन्माला आली... आता संगीताकडे स्वत:मध्ये झालेल्या आरपार बदलांचे अनेक किस्से आहेत.\n‘जनकल्याण अपंग संघटना’ सदस्यांच्या वर्गणीवर कार्यरत आहे. सदस्य 51 रुपये सभासद फी आणि 20 रुपये वार्षिक वर्गणी देतात. या रक्कमेतून संघटना विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. संघटनेने प्रत्येक तालुक्यात ‘अपंग व्यक्ती मार्गदर्शन केंद्रं’ही उभारलीत. या केंद्रांची जबाबदारी अपंगांनी स्वत:च घेतलीय. संघटनेमार्फत अपंगांचे बचतगट स्थापन झालेत. बचतगटांच्या फेडरेशनही कार्यरत आहेत. संघटनेचे सदस्य जुन्या साड्यांपासून सुंदर डोअर मॅट्‌सही विणतात. त्यातून उदरनिर्वाहाचं एक साधनही उपलब्ध झालंय.\nसंघटनेचा हा व्यापक जनतळ संगीताच्या लोकसं���्रहामुळे उभा राहिलाय. संस्थेने 2001 मध्ये एक सर्वेक्षण केलेलं. तेव्हा 25 गावांत केवळ 121 विकलांगांच्या मुलाखती शक्य झाल्या होत्या. पण सर्वेक्षणातून हाती आलेली आकडेवारी धक्कादायक होती. सर्वेक्षण झालेल्या 121 पैकी केवळ पाच जणांकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र व दोघांनाच बसपास सवलत मिळत होती. याचा अर्थ नव्वद टक्क्यांहून जास्त विकलांगांची ना शासनाकडे नोंद होती, ना त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत होता. याचसाठी विकलांग प्रमाणपत्र मिळवण्यातील अडथळे दूर करणे, पेन्शन योजना व बसपास मिळवून देता- देता संगीताने अनेक विकलांगांना त्यांच्या हक्कांसाठी उभं केलं. त्यांचे प्रश्न त्यांना मांडू व सोडवू दिले. म्हणूनच चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचा विस्तार होऊन हजारो विकलांग स्वावलंबनाकडे वळले. हे संगीता तुमडेंचं योगदान किंवा उलट या संघटनेनं संगीतालाही स्वयंस्फूर्त बनवलं, हे या संघटनेचं तिच्या आयुष्याला मिळालेलं योगदान असंही म्हणता येईल...\nअलीकडेच वडसा भागातील शंकरपूर ग्रामपंचायतीत घटना आहे. बीडीओ, ग्रामसेवक आणि सरपंच यांना अपंग संघटनेच्या महिला सदस्याने विचारलं, ‘‘ग्रामपंचायतीने गावातल्या अपंगांसाठी 5 टक्के निधी खर्च करायला हवा. तुम्ही तो कुठं खर्च केलात’’ उत्तर मिळालं, ‘‘आम्ही दोन-तीनचाकी सायकली आणल्या, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर सोडायला’’ उत्तर मिळालं, ‘‘आम्ही दोन-तीनचाकी सायकली आणल्या, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर सोडायला’’ पुन्हा प्रतिप्रश्न, ‘‘तुम्ही आमची गरज विचारली का’’ पुन्हा प्रतिप्रश्न, ‘‘तुम्ही आमची गरज विचारली का आमच्या परवानगीशिवाय कसा काय खर्च केलात आमच्या परवानगीशिवाय कसा काय खर्च केलात’’ एक अपंग बाई प्रश्न विचारते म्हणजे काय’’ एक अपंग बाई प्रश्न विचारते म्हणजे काय बीडीओ काही बोलेचनात. मग त्या सदस्य महिलेने संगीतांना फोन लावला. आता बीडीओंशी संगीता बोलल्या, ‘‘सर, तुम्ही दोन सायकली सोळा हजारांत विकत घेतल्या, असं समजलंय. बाजारात तीनचाकी सायकलींची किंमत काय आहे बीडीओ काही बोलेचनात. मग त्या सदस्य महिलेने संगीतांना फोन लावला. आता बीडीओंशी संगीता बोलल्या, ‘‘सर, तुम्ही दोन सायकली सोळा हजारांत विकत घेतल्या, असं समजलंय. बाजारात तीनचाकी सायकलींची किंमत काय आहे’’ हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. त्यानंतर इतर ग्राम���ंचायतींनी अपंग कल्याण निधीचं नियोजन कसं केलं, याचा वृत्तांत सांगितला गेला.\nसरपंच व अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव नवा होता. आतापर्यंत हे प्रश्न कुणी विचारलेच नव्हते. आणखी एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे. संघटनेने सुरू केलेल्या अपंग साह्य केंद्रात एकदा एक समस्या पटलावर आली. अपंगांना शासनाकडून पेन्शन मिळते. या योजनेतून मिळणारी रक्कम दर तिमाहीत बँक खात्यात जमा होते. ही रक्कम तुटपुंजी असली, तरी निराधार अपंगांकरिता तो बहुमूल्य आधार असतो. त्यामुळे अनेक अपंग या रकमेसाठी बँकेत रांगा लावतात. त्यांची असहायता बँक कर्मचाऱ्यांना कळतेच असं नाही. कढोली येथील बँकेत असेच एक उर्मट बँक कर्मचारी होते. कुणी विकलांग पेन्शनच्या पैशांसाठी दिसला की, का कोण जाणे- त्यांचा पारा चढायचा. हा माणूस अपंगांना वाट्टेल ते सुनवायचा. खेटे घालायला लावायचा. संघटनेसमोर हा प्रश्न आल्यानंतर संगीताने त्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा निषेध नोंदवणारं निवेदन तयार केलं. सहा गावांतील 42 अपंगांनी या निवेदनावर सह्या केल्या. ते निवेदन घेऊन संगीता तहसील कार्यालयात गेल्या. सोबत संघटनेचे सदस्यही होते. सर्वांनी त्या बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या वागणुकीचे अनुभव सांगितले. एक-दोन नाही, तर अनेक अनुभव ऐकून तहसीलदारही अवाक्‌ झाले. तहसीलदारांनी तातडीने त्या कर्मचाऱ्याला बोलावलं. संघटनेच्या सदस्यांचा गराडा नि संगीतातार्इंचा चेहरा पाहून तो गृहस्थ एकदम नरम झाला. ‘‘कामाच्या व्यापात एखादा शब्द बोललो असेल, तर माफ करा’’ अशी विनवणी करू लागला. ‘‘पुन्हा असं घडणार नाही’’ अशी विनवणी करू लागला. ‘‘पुन्हा असं घडणार नाही’’ अशी कबुली त्याने दिली. संगीता त्या गृहस्थाला म्हणाल्या, ‘‘ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, त्यांनाच हे सांगा’’ अशी कबुली त्याने दिली. संगीता त्या गृहस्थाला म्हणाल्या, ‘‘ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, त्यांनाच हे सांगा’’ त्या माणसाने सर्वांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर कढोलीच्या बँकेत विकलांगांना अगत्याने सेवा मिळू लागल्या.\nअन्य एका प्रसंगात जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनकडून विनयशीलतेचा अनुभव संघटनेने कमावला, तोही संगीताने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे अपंगत्वाचं प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनमार्फत मिळतं. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या होतात. त्या करायला विविध तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये असणं अपेक्षित आहे. या प्रमाण-पत्राशिवाय अपंगांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या प्रमाणपत्राला खूपच महत्त्व आहे. पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेकदा तज्ज्ञ भेटत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी चकरा माराव्या लागतात. एकेकट्या विकलांगांना तपासणं, आवश्यक चाचण्या करणं हे काम डॉक्टरांनाही इतर रुग्णसेवेत काहीसं तसदीचं वाटतं. हल्ली ऑनलाईन प्रमाणपत्रं काढतात. त्यामुळे प्रक्रिया थोडी सोपी झाली असली, तरी डॉक्टरमंडळींचा उत्साह या कामात जेमतेमच असतो. या समस्येवर मार्ग काढत संघटनेने ठरावीक दिवशी विकलांगांना एकत्र करून हॉस्पिटलमध्ये नेण्याची प्रथा पाडली, ज्यामुळे डॉक्टर व विकलांग दोघांचाही वेळ वाचतो.\nएके दिवशी चार गावांतील 13 विकलांगांना घेऊन संगीता सिव्हिल रुग्णालयात गेल्या. हॉस्पिटलचं अंतर या विकलांगांच्या गावांपासून साधारणत: 70 किमी आहे. त्यामुळे गाडीभाडे वाचवण्यासाठी सामाईक गाडी केलेली. त्यासाठी सर्वांनी वर्गणी काढलेली. या तेरा व्यक्तींमध्ये दोन मतिमंद- म्हणजे पूर्णत: बेरोजगार होते. बाकी अंध व अस्थिव्यंगांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. प्रमाणपत्र मिळाल्यास यांना पेन्शन व अन्य योजनांचा लाभ मिळणं शक्य होतं. मोठ्या आशेने ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली. पण तिथे तज्ज्ञ डॉक्टरच नव्हते. जे डॉक्टर होते, ते म्हणाले, ‘‘उद्या पुन्हा या’’ डॉक्टरांच्या या उत्तरावर संगीताने थोडा विचार केला. खरे तर या प्रसंगात सगळे संतापलेले, निराश झालेले. मोठ्या जिकिरीने गाडी-भाड्यासाठी केलेला खर्च वाया जाणार होता. डॉक्टरांच्या उत्तरापुढे सर्व जण हताश झालेले. पण संगीताने शांतपणे एक युक्ती सांगितली. सगळे तेरा विकलांग त्या डॉक्टरांकडे गेले. मंडळींनी डॉक्टरांना छोटासा घेराव घातला आणि सांगितलं, ‘‘आज रात्री आम्ही इथंच मुक्काम करतो; तुमच्या घराबाहेर’’ डॉक्टरांच्या या उत्तरावर संगीताने थोडा विचार केला. खरे तर या प्रसंगात सगळे संतापलेले, निराश झालेले. मोठ्या जिकिरीने गाडी-भाड्यासाठी केलेला खर्च वाया जाणार होता. डॉक्टरांच्या उत्तरापुढे सर्व जण हताश झालेले. पण संगीताने शांतपणे एक युक्ती सांगितली. सगळे तेरा विकलांग त्या डॉक्टरांकडे गेले. मंडळींनी डॉक्टरांना छोटासा घेराव घातला आणि सांगितलं, ‘‘आज रात्री आम्ही इथंच मुक्काम करतो; तुमच्या घराबाहेर’’ डॉक्टर गोंधळले. त्यांना उशिरा का होईना, या मंडळींची परिस्थिती लक्षात आली. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यासाठी वाहन द्यायचं कबूल केलं. डॉक्टरांच्या विनंतीनुसार सर्व जण परतले. रात्र संस्थेच्या कार्यालयात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी पाठवलेली उपजिल्हा रुग्णालयाची गाडी या मंडळींसाठी हजर होती. एरवी कुणी विकलांगांच्या अशा समस्येची दखल घेतली असती\nअसे प्रसंग विकलांगांच्या आयुष्यात क्वचितच घडतात. एरवी समाजाकडे या मंडळींना देण्यासाठी दया व उपहासाशिवाय फारसं काही नाही. संगीताच्या वाट्यालाही हेच आलं होतं. संगीताचा मूळ स्वभाव खेळकर, धीट. पण वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या ओठांवर नि चेहऱ्यावर सफेद डाग उमटू लागले. या डागांनी तिचं अवघं अस्तित्वच काळवंडून टाकलं. संगीता लहान होती, तेव्हा तिने आजीकडे आग्रह धरून गोंदवून घेतलेलं. आजीकडे गोंदवणाराला द्यायला पैसे नव्हते. पण नातीचा हट्ट पुरवण्यासाठी तिने गोंदवणाराला तांदूळ दिले. त्या मोबदल्यात त्याने संगीताच्या कपाळावर नि हातांवर छोटंसं नक्षीकाम केलं. संगीताला मात्र आदिवासी महिलांसारखं मोठ्ठं मोठ्ठं गोंदवून हवं होतं. गोंदताना होणारी आग, नंतर येणारी सूज, दु:ख याचीही त्या वेळी तिला तमा नव्हती. या हट्टापायी तिने वडिलांची बोलणीही खाल्ली. शाळेतही हिनं स्वत:चं आपलं नाव नोंदवून घेतलेलं. संगीता म्हणते, ‘‘त्या काळी शिक्षक पोरं गोळा करायला येत. पण शाळेच्या भीतीमुळं पालक व मुलं जात नसत. माझं वय कमी होतं, पण मला शाळेची हौस. म्हणून मी हट्ट धरला. मग चौथ्या वर्षातच मला शाळेत घातलं गेलं.’’ संगीताचा एक चुलतभाऊ तिच्या वर्गात होता. तो अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे त्याला नेहमीच छड्या बसत. तेव्हा ही छोटी मुलगी शिक्षकांना सांगायची, ‘‘गुरुजी, त्याच्यावरच्या छड्या मला द्या, त्याचा अभ्यास मी करते...’’\nएवढी ही धीट मुलगी, पण त्वचेवरील पांढऱ्या डागांनी मात्र नंतर झाकोळून गेली. त्वचेखालील पापुद्र्यात मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पांढरे डाग येतात. हळूहळू ते सर्वांगावर पसरतात. विशेषत: गडद कांतीवर हे डाग खूप विरूप दिसतात. सूर्यप्रकाशाने अंगावर चट्टे उठणं किंवा शरीराची लाही होणं हा त्रास पीडितांना सोसावा लागतो. पण त्याहीपेक्षा भयानक त्रास म्हणजे लोकांच्या नजरा, शेरे- ताशेरे नि तुसडी वागणूक.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येतील किमान 5 टक्के लोक या समस्येने ग्रस्त असतात. अलीकडे या समस्येवर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झालीय. कोड समस्याग्रस्तांचे स्वमदत गटही शहरांमध्ये आहेत, पण गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अजूनही तितकीशी जागृती नाही. संगीताचं ‘राखी’ हे एक छोटंसं खेडं. तिथे तर डॉक्टरांचीही सुविधा नव्हती. सुरुवातीला डाग दिसू लागल्यावर कुटुंबीयांनी या मुलीलाच दटावलं. ‘‘अंगणवाडीतल्या गोड खाऊमुळं डाग येतात, ते खायचं बंद कर’’ अशी ताकीद दिली गेली. अर्थात तो गैरसमज होता. वडिलांनी वैदूंचे उपचारही केले. छोट्या संगीताने आठवड्यातले चार वार चार देवतांचे उपास केले. पण सगळं निष्फळ डाग वाढू लागले तसतसं ‘तुझ्याशी कोण लग्न करणार डाग वाढू लागले तसतसं ‘तुझ्याशी कोण लग्न करणार’ हे वाक्य या लहान मुलीच्या कानांवर वरचेवर पडू लागलं. त्याच काळात मनावर कायमचा चरा उमटवणारी घटना घडली. संगीताच्या थोरल्या भावाला बाळ झालं. बारशाला आत्याच्या हातात लेकरू देण्याची पद्धत आहे. या छोट्या मुलीला त्या घटनेचं खूप कुतूहल होतं. ‘छोट्या बाळाची, मी छोटी आत्या’ अशी बालसुलभ भावना तिच्या मनात असावी. तिला छोट्या मुलांशी खेळायला आवडतही होतं. पण भावाने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू बाळाला हात लावायचा नाहीस’ हे वाक्य या लहान मुलीच्या कानांवर वरचेवर पडू लागलं. त्याच काळात मनावर कायमचा चरा उमटवणारी घटना घडली. संगीताच्या थोरल्या भावाला बाळ झालं. बारशाला आत्याच्या हातात लेकरू देण्याची पद्धत आहे. या छोट्या मुलीला त्या घटनेचं खूप कुतूहल होतं. ‘छोट्या बाळाची, मी छोटी आत्या’ अशी बालसुलभ भावना तिच्या मनात असावी. तिला छोट्या मुलांशी खेळायला आवडतही होतं. पण भावाने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू बाळाला हात लावायचा नाहीस तुझा आजार त्याला होईल तुझा आजार त्याला होईल\nबारशासाठी दहा किमी. दूरच्या गावी पायी जायचं होतं, तरीही ही मुलगी उत्साहात होती. पण भावाच्या सूचनेमुळं ती खचून गेली. हिरमुसली. खूप रडली. नंतर नाखुशीने बारशाला गेली. पण तिने त्या बाळाला स्पर्श मात्र केला नाही. तिची नाराजी लपली नाही. तिचा रडवेला चेहरा पाहून नंतर सगळे भावावर चिडले, पण त्या घटनेचा व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता.\nनंतरच्या काळात इतरही थ��रल्या भावंडांची लग्नं झाली. घरात आई-वडिलांच्या सोबतीला उरले संगीता व तिचा एक धाकटा भाऊ माणिक. हा माणिक थोडा ‘मंद’ होता. गार्इंना रवंथ करताना पाहून तो म्हणायचा, ‘‘गाय मला चिडवण्यासाठी तोंड वाकडं करते.’’ बैलांना लघवी करताना पाहून म्हणायचा, ‘‘बैलाचं पोट फुटलं, बैल मरणार’’ मग तो रडायचा. विकलांग माणसाचं जगणं संगीता तेव्हा पाहत होती. पण तिला ते नीटसं कळतही नव्हतं. माणिक शाळेत जात नसे. गावभर फिरून चित्रं असलेले कागद तो गोळा करायचा. गावात एका कुटुंबाकडे टीव्ही होता. टीव्ही पाहायला मिळावा म्हणून तो त्या कुटुंबाचं सरपण फोडून द्यायचा. पाणी भरायचा. भांडी घासायचा. माणिकच्या मंदबुद्धीचा लोक असा गैरफायदा घेत. पण हे शोषण त्या काळात संगीताला कळत नव्हतं कारण टीव्ही पाहायला मिळावा म्हणून संगीता व तिच्या मैत्रिणीही अशीच कामं करायच्या. त्यामुळे माणिकचं वागणं सामान्यच वाटत होतं. अशा या माणिकचं लग्न पायाने अधू असलेल्या एका मुलीशी लावून दिलं गेलं. यथावकाश माणिकला अपत्य झालं. त्यानंतर ती मुलगी बाळाला घेऊन माहेरी गेली, ती पुन्हा यायचं नाव घेईना. तिला आणण्यासाठी माणिकला पाठवलं गेलं. पण सासुरवाडीत त्याला खूपच वाईट वागणूक मिळत होती. तो काही दिवस तिकडे राहिला. तिथेच त्याला काही तरी आजार झाला. अत्यंत खंगलेल्या अवस्थेत एकदा माणिक परतला. आता त्याचा जगण्यातला रस संपला होता. एकदा तो ‘थोरल्या बहिणीला भेटून येतो’ असं सांगून गेला. तिकडून परतताना तो नदीच्या घोटाभर पाण्यात पडलेला आढळला. लोकांना वाटलं, ‘दारूडा आहे’’ मग तो रडायचा. विकलांग माणसाचं जगणं संगीता तेव्हा पाहत होती. पण तिला ते नीटसं कळतही नव्हतं. माणिक शाळेत जात नसे. गावभर फिरून चित्रं असलेले कागद तो गोळा करायचा. गावात एका कुटुंबाकडे टीव्ही होता. टीव्ही पाहायला मिळावा म्हणून तो त्या कुटुंबाचं सरपण फोडून द्यायचा. पाणी भरायचा. भांडी घासायचा. माणिकच्या मंदबुद्धीचा लोक असा गैरफायदा घेत. पण हे शोषण त्या काळात संगीताला कळत नव्हतं कारण टीव्ही पाहायला मिळावा म्हणून संगीता व तिच्या मैत्रिणीही अशीच कामं करायच्या. त्यामुळे माणिकचं वागणं सामान्यच वाटत होतं. अशा या माणिकचं लग्न पायाने अधू असलेल्या एका मुलीशी लावून दिलं गेलं. यथावकाश माणिकला अपत्य झालं. त्यानंतर ती मुलगी बाळाला घेऊन माहेरी गेली, ती पुन्हा यायचं नाव घेईना. तिला आणण्यासाठी माणिकला पाठवलं गेलं. पण सासुरवाडीत त्याला खूपच वाईट वागणूक मिळत होती. तो काही दिवस तिकडे राहिला. तिथेच त्याला काही तरी आजार झाला. अत्यंत खंगलेल्या अवस्थेत एकदा माणिक परतला. आता त्याचा जगण्यातला रस संपला होता. एकदा तो ‘थोरल्या बहिणीला भेटून येतो’ असं सांगून गेला. तिकडून परतताना तो नदीच्या घोटाभर पाण्यात पडलेला आढळला. लोकांना वाटलं, ‘दारूडा आहे’ नंतर कुणी तरी त्याला ओळखलं. तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. माणिकचा हा करुण मृत्यू संगीताच्या मनावर ठसा उमटवून गेला असावा. लोक आपल्यालाही अशीच दुय्यम वागणूक देतात, हा अनुभव तिला होताच. त्यामुळे कदाचित तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. या काळात संगीता स्वत:ला कोंडून घेऊन रडत राहायची. ‘आपलं कसं होणार’ नंतर कुणी तरी त्याला ओळखलं. तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. माणिकचा हा करुण मृत्यू संगीताच्या मनावर ठसा उमटवून गेला असावा. लोक आपल्यालाही अशीच दुय्यम वागणूक देतात, हा अनुभव तिला होताच. त्यामुळे कदाचित तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. या काळात संगीता स्वत:ला कोंडून घेऊन रडत राहायची. ‘आपलं कसं होणार’ ही चिंता तेव्हा या चिमुरड्या जिवाला सतावत होती. कातडीवरचे डाग दिवसेंदिवस पाय पसरत होते. ‘अशी कातडी सोलून तरी ठेवता येईल का’ ही चिंता तेव्हा या चिमुरड्या जिवाला सतावत होती. कातडीवरचे डाग दिवसेंदिवस पाय पसरत होते. ‘अशी कातडी सोलून तरी ठेवता येईल का’ असे प्रश्न तिला पडत. त्यांची उत्तरे नसल्याने ती गुमसुम होऊन केवळ शाळेची एक-एक पायरी चढत राहिली.\nसंगीताचं नववीपर्यंतचं शिक्षण वसतिगृहात झालं. तिथे सडलेली भाजी मिळायची. छत गळायचं. पण सगळे त्रास सहन करून ती शिकली. पर्यायच नव्हता. कारण गरिबी आणि ‘आपलं कसं होणार’ या प्रश्नाची कातडीखाली चाललेली सरपट सतत सोबतीला होती. ‘आपण शिकलो तरच धडगत आहे’ असं नकळत मनावर बिंबलं असावं. त्यामुळे संगीता 49 टक्के गुण मिळवून एसएसएसी झाली. राखी गावातून दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिली मुलगी. सर्वांना अप्रूप वाटलं. ‘पोरगी हुशार आहे’ या प्रश्नाची कातडीखाली चाललेली सरपट सतत सोबतीला होती. ‘आपण शिकलो तरच धडगत आहे’ असं नकळत मनावर बिंबलं असावं. त्यामुळे संगीता 49 टक्के गुण मिळवून एसएसएसी झाली. राखी गावातून दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिली मुलगी. सर्वां���ा अप्रूप वाटलं. ‘पोरगी हुशार आहे’ असं सगळे म्हणू लागले. नंतर संगीताने कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजात जायला तिच्याकडे धड कपडेही नव्हते. इतर मुली तिच्या गरिबीची चेष्टा करत. त्यामुळे वडिलांनी मोलमजुरी करून तिला सलवार शिवायला पैसे दिले. गावात सलवार घालणारीही ही पहिलीच मुलगी.\nसंगीता सांगते, ‘‘तेव्हा खेड्यातल्या लोकांना वाटायचं की, सलवार फक्त मुसलमान मुलीच घालतात.’’ पण शिक्षण घ्यायचं तर स्वस्तातले का असेना, धड कपडे वापरणं अत्यंत गरजेचं होतं. या दोन सलवारींच्या सोबतीनं संगीताने बी.ए. केलं. पण पुढे काय, हा यक्षप्रश्न होता. तेव्हा एम.ए. केल्यावर शिक्षक होता येईल, या आशेवर संगीता पोस्ट ग्रॅज्युएट झाली. एम.ए. करून ती गावी परतली. आता आई-वडील अधिकच थकले होते. त्यांना शेतीची कामं होत नव्हती. त्यामुळे संगीताने गावात मोलमजुरी करायचं ठरवलं. एका शेतकऱ्याकडे ती मोलमजुरीला गेलीही, पण तिची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील असल्याने उलटाच परिणाम झाला. उन्हाच्या तापाने तिची कातडी लाल झाली आणि ती भोवळ येऊन पडली. शेतमालक संगीताच्या वडिलांवरच संतापला. लोक तसंही तिच्या वडिलांना नावं ठेवू लागलेच होते. ‘मुलीचं लग्न न करता तिच्या पैशांवर जगायचा यांचा बेत आहे’ असे टोमणे लोक देत. संगीताला वडिलांचं दु:ख कळत होतं. ते नको म्हणत असतानाही संगीता मोलमजुरीचा प्रयत्न करतच होती. एकदा ती रोजगार हमीच्या कामावरही गेली. तिथे संगीताचे वर्गमित्रही होते, पण ते शाळेतले. संगीता कॉलेज शिकून आलेली. त्यामुळे गावातल्या या शाळादोस्तांनी तिला ते काम करू दिलं नाही. दरम्यानच्या काळात तिने सरकारी नोकरी मिळवण्याचेही प्रयत्न केले. ते अनुभवही खच्चीकरणात भर घालणारेच होते. राखी गावातच पोस्टमास्तरची जागा निघाली. संगीताला मुलाखतीचं पत्रही आलेलं. पण मुलाखतीच्या वेळी, ‘मुलींना नोकरी दिली, तर त्या लग्न करून जातील,’ असं मुलाखत घेणाऱ्यानेच सुनावलं. लग्नाचा प्रश्न आधीच संगीताच्या डोक्याचा भुगा करत होता, त्या प्रश्नाला बगल देण्यासाठीच तर नोकरीचे प्रयत्न ती करत होती; आणि चांगल्या गावातल्या सरकारी नोकरीची संधी ‘ही मुलगी लग्न करून जाईल’ या सबबीखालीच नाकारली गेली. वाईट्ट गोष्ट\nनोकरीसाठी आणखीही एक-दोन प्रयत्न करून झाले होते. पण जिथे जाईल तिथे अंगावरचे डाग आणि एवढी मोठी झाली तरी अविवाहित असल्याने रोखलेल्या नजरा संगीताला सतावत. वडील संगीताला ‘तू लग्न कर’ असं सारखं सुचवत होते. सफेद डाग या समस्येला अपंगत्व मानलं जात नाही. पण विकलांगांना रोजगारात मिळणारा दुजाभाव संगीतालाही तिच्या पांढऱ्या रंगामुळे सहन करावा लागला, असं म्हणता येईल. कायद्यानुसार शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये विकलांगांना 5 टक्के आरक्षण आहे. पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ)च्या आकडेवारीनुसार 73 टक्क्यांहून अधिक विकलांग अजूनही रोजगारांच्या कक्षेत नाहीत. विशिष्ट शारीरिक लक्षणांमुळे रोजगारांच्या बाहेर फेकलं जाण्याचा अनुभव संगीताच्याही अनुभवाला येत होता. एक तर मुलगी, त्यात कोड असलेली’ असं सारखं सुचवत होते. सफेद डाग या समस्येला अपंगत्व मानलं जात नाही. पण विकलांगांना रोजगारात मिळणारा दुजाभाव संगीतालाही तिच्या पांढऱ्या रंगामुळे सहन करावा लागला, असं म्हणता येईल. कायद्यानुसार शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये विकलांगांना 5 टक्के आरक्षण आहे. पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ)च्या आकडेवारीनुसार 73 टक्क्यांहून अधिक विकलांग अजूनही रोजगारांच्या कक्षेत नाहीत. विशिष्ट शारीरिक लक्षणांमुळे रोजगारांच्या बाहेर फेकलं जाण्याचा अनुभव संगीताच्याही अनुभवाला येत होता. एक तर मुलगी, त्यात कोड असलेली तिला नोकरी कशी द्यायची तिला नोकरी कशी द्यायची- असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्यांना पडला नि त्यांनी संगीताला नोकरीतून बाद ठरवलं.\nआता लग्नाचा विचार करून पाहण्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हतं. संगीताने कुठे कुठे मोलमजुरी करून थोडी बचत केली होती, त्यातले दोन हजार रुपये तिने वडिलांना दिले. स्थळं पाहायला गावोगावी जावं लागतं. त्यासाठीची ही खर्ची होती. वडिलांनी सहा स्थळं पाहिली. त्यातल्या तिघांनी उत्तरच दिलं नाही. दोघांनी ‘मुलीला कोड आहे’ असं स्पष्ट सांगून नकार दिला. एक मुलगा पाहायला आला. हा सहावी शिकलेला, संगीता डबल ग्रॅज्युएट. अगदीच विजोड स्थळ. या मुलग्याने घरी येऊन पाहुणचार घेतला आणि वर तोंड करून म्हणाला, ‘‘आम्ही पाहायला आलो म्हणजे मुलगी पसंत आहे, असं नाही’’ बाकी स्थळांच्या तुलनेत याचं वर्तन उद्धटपणाचा कळस गाठणारं. हा पाचवी पास पुरुषोत्तम कोडामुळे दगड झालेल्या अहल्येला जणू पावन करायला आलेला, नि पदस्पर्श न करताच गेला\nलग्नाच्या सौद्यांमध्ये ही अवहेलना तथाकथित ‘व���यंग’पीडित मुलींच्या सर्रास वाट्याला येते. अशा अनुभवांमुळे संगीता सातत्याने खचत होती. आयुष्याला दिशाच सापडत नव्हती. अशा सैरभैर काळात संगीता ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिसली. संस्थेच्या एक कार्यकर्त्या गावात आलेल्या. त्यांनी संगीताला नोकरीची ऑफर दिली. संगीताने लगेच होकार दिला. गाव सोडून ती कुरखेड्याला आली. त्या काळातला एक अनुभव आहे. संगीता सांगते, ‘‘शुभदातार्इंनी माझ्यावर वैरागड तालुक्यातल्या गावांची जबाबदारी दिली. मी एकटी पहिल्यांदाच त्या भागातल्या गावात गेले. आठ दिवस एका कार्यकर्तीच्या घरी राहिले. गावबैठकीत माझी ओळख लोकांना करून देण्यात आली. मला नवी ओळख मिळाली. त्या आनंदात आता मी दुसऱ्या गावी जायला तयार झाले. एकटीच नाक्यावरच्या बसस्टॉपवर आले. बराच वेळ तिथं कुणीही नव्हतं. गाडीही येईना. कंटाळले. मला भाकरोंडीला जायचं होतं. खूप उशिरा एक भाकरोंडीची पाटी असलेली एसटी आली. मी गाडीत बसले. गाडीत ड्रायव्हर- कंडक्टरशिवाय कुणीच नव्हतं. खूप वेळ गाडीत मी उलट- सुलट विचार करत बसलेले. नंतर पाहिलं, मला जायचंय त्याच्या भलत्याच दिशेला गाडी चाललीय. रडायलाच आलं. ‘मला भाकरोंडीला जायचंय गाडी कुठं चाललीय’ असं विचारल्यावर कंडक्टरने सांगितलं, ‘ही रांगी भाकरोंडीची गाडी आहे, तुला भान्सी भाकरोंडीला जायचंय वाटतं...’ असं विचारल्यावर कंडक्टरने सांगितलं, ‘ही रांगी भाकरोंडीची गाडी आहे, तुला भान्सी भाकरोंडीला जायचंय वाटतं...’ नंतर त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मला जायचं होतं, त्या वाटेवर चांगुलपणानं सोडलं.’’\nगडचिरोली हा नक्षलप्रभावित भाग. अशा संवेदनशील कार्यक्षेत्रातील लोकांचा चांगुलपणा न्याहाळत संगीता निडर कार्यकर्ती बनत गेली. संस्थेत सुरुवातीचे काही दिवस ती गोंधळलेल्या अवस्थेत होती. पण या वळणावर संगीताला तिच्यातलं स्वत्व गवसायला सुरुवात झाली. संस्थेचं पहिलंच शिबिर मेंढालेखा या देवाजी तोफा यांच्या गावात होतं. तिथे पुण्यातून आलेल्या कार्यकर्त्या संगीताने पाहिल्या. त्यांचा आत्मविश्वास तिला भावला. घर पती-पत्नीच्या नावावर करण्याची मोहीम, ग्रामसभेत महिलांचा सहभाग, शाळेतील दाखल्यावर आईचंही नाव नोंदवणे या नवीनच कल्पना या कार्यशाळेत संगीताने ऐकल्या. पुढे या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दोन-तीन वर्षे संगी��ाने जीवतोड मेहनत घेतली. खेड्यापाड्यात, फिरली. गावसभा घेतल्या. सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचं धाडस मिळवलं. या प्रक्रियेत संगीताला तिच्यातली बालपणातली धाडसी, बोलकी मुलगी पुन्हा भेटली.\nया काळातलाही एक मासलेवाईक प्रसंग आहे. संगीता एका गावातून जात होती. पानठेल्यावर उनाड पोरांचं टोळकं थांबलेलं. त्यातल्या कुणी तरी संगीताकडे पाहून शीळ घातली. एकाने शेरा मारला, ‘‘आमच्यासाठी नाही का काही योजना’’ अशी छेडछाड सहन करून मुली खालमानेनं निघून जातात, असाच या मुलांचा अनुभव असावा. पण संगीता थांबली. वळून त्या मुलाला तिने बोलावलं. ‘‘तुला योजनेची माहिती हवीय’’ अशी छेडछाड सहन करून मुली खालमानेनं निघून जातात, असाच या मुलांचा अनुभव असावा. पण संगीता थांबली. वळून त्या मुलाला तिने बोलावलं. ‘‘तुला योजनेची माहिती हवीय मग गावसभेत ये.’’ असं सांगितल्यावर ते पोरगं थंडच झालं. पण तो मुलगा सभेला आला. नंतर तो संगीताला नेहमीच आदराने नमस्कार वगैरे करू लागला. दरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली.\nसंगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. कुणाला घरकुल मिळवून दे, कुणाला चाकाची गाडी, कुणाला कुबड्या अशी अनेक प्रकारची मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. तो विकलांगांच्या गराड्यात येऊन म्हणाला, ‘‘मॅडम, या ना- चहा घेऊ’’ संगीता त्याला म्हणाल्या, ‘‘या सगळ्यांना चहा पाजणार का’’ संगीता त्याला म्हणाल्या, ‘‘या सगळ्यांना चहा पाजणार का मी यांच्यासोबत आहे.’’ तो मनुष्य निमूट गेला. संघटनेकडे आलेला समस्याग्रस्त विकलांग असो, की अन्य कुणी- कुणाकडून चहादेखील न घेण्याचं व्रत संगीता पाळते. अशा लहानसहान प्रसंगांतूनच तिने लोकांचा विश्वास कमावलाय. त्यामुळेच राष्ट्रीय विकलांगदिन, ब्रेल जयंती अशा कार्यक्रमांना संगीताच्या आमंत्रणाला मान देत बीडीओ, आमदार-खासदार वगैरे मान्यवरही आवर्जून येतात. फोनवर तिच्या समस्या सुटतात.\nआता संगीता चाळिशीत आहे. जनकल्याण अपंग संघटनेतच तिला तिचे जीवलग मिळालेत. संगीता म्हणते, ‘‘कधी कधी आजारपणात आपल्याला हवं-नको विचारणारं कुणी असावं, असं वाटतं. पण तसे तर किती तरी माझे लोक गावोगाव आहेत ते करतात माझी विचारपूस, तेवढी पुरे ते करतात माझी विचारपूस, तेवढी पुरे’’ वडिलांनी मृत्यूपूर्वी आपल्या हिश्श्याची जमीन संगीताच्या नावे केली. संगीताने स्वत:च्या हिमतीवर गावात एक घर बांधलय. वडील हयात होते, तोवर मुलगा करणार नाही अशी तिने त्यांची सेवा केली. म्हाताऱ्या आईचं हवं-नकोही तीच पाहते. संगीता म्हणते, ‘‘मला शाळेत असताना एक कविता आवडायची- ‘असे कसे सुने, सुने मला उदास वाटे, ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे...’’ वडिलांनी मृत्यूपूर्वी आपल्या हिश्श्याची जमीन संगीताच्या नावे केली. संगीताने स्वत:च्या हिमतीवर गावात एक घर बांधलय. वडील हयात होते, तोवर मुलगा करणार नाही अशी तिने त्यांची सेवा केली. म्हाताऱ्या आईचं हवं-नकोही तीच पाहते. संगीता म्हणते, ‘‘मला शाळेत असताना एक कविता आवडायची- ‘असे कसे सुने, सुने मला उदास वाटे, ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे...’ दु:ख-निराशा घेऊन संघटनेकडे आलेले विकलांग आनंदाने उड्या मारत घरी जात असतील, तेव्हा या काव्यपंक्तीतला उत्तरार्ध संगीताच्या नजरेपुढे तरळत असेल काय\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/kolhapur-passenger-canceled-six-days/articleshow/69865248.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:47:19Z", "digest": "sha1:F64BEGYFCA3QSBVYPDXFWA4FFCTQNXIF", "length": 10009, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "pune news News: कोल्हापूर पॅसेंजर सहा दिवस रद्द - kolhapur passenger canceled six days | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकोल्हापूर पॅसेंजर सहा दिवस रद्द\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील भवानीनगर आणि ताकारी स्थानकाच्या दरम्यान दुहेरी लाइन आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी २० ते २५ जून या सहा दिवसांच्या कालावधीत या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे २० ते २५ जून दरम्यान पुणे-कोल्हापूर आणि सातारा-कोल्हापूर या दोन्ही बाजूंच्या पॅसेंजर सहा दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहे.\nलोहमार्गाचे दुहेरीकरण आणि तांत्रिक कामासाठी पुणे विभागाने २० ते २५ जून दरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकमु‌ळे दररोज सकाळी ९.१५ वाजता पुण्याहून कोल्हापूरकडे सुटणारी पॅसेंजर तसेच दुपारी ४.४५ वाजता कोल्हापूरहून पुण्यासाठी सुटणारी पॅसेंजर सहा दिवस रद्द करण्यात आली आहे. दररोज सकाळी ५.२० वाजता साताऱ्याहून कोल्हापूरकडे सुटणारी पॅसेंजर तसेच दुपारी ४.५० नवाजता कोल्हापूरहून साताऱ्याकडे सुटणारी पॅसेंजरही रद्द करण्यात आली आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल: अजित पवार\n दारूगोळा बनवणारे कारखानेही कामाला लागले\nपुणे: आणखी तिघे करोनामुक्त; उद्या डिस्चार्ज\nपुणे विभागात आज 'नो करोना'; एकही पेशंट नाही\nआम्ही काळजी घेतली, आता तुम्ही घ्या...\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्���.कॉम च्या अॅपसोबत\nकोल्हापूर पॅसेंजर सहा दिवस रद्द...\nसासूचा छळ; सून आणि मुलाला घराबाहेरचा रस्ता...\nफेसबुकवरील मैत्री पडली दहा लाखांना...\nपाठ्यपुस्तकातून लिंगभेद हद्दपार,'बालभारती'चा निर्णय...\nपुण्यात दिल्लीपेक्षा अधिक घातक वायू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/mt-50-years-ago/one-killed-in-firing-chandigarh-chandigarh-city-punjab/articleshow/73767663.cms", "date_download": "2020-03-29T22:50:49Z", "digest": "sha1:IMMCLZBJY645HNEA4RBHRSALMZUIDHLG", "length": 11482, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mt 50 years ago News: गोळीबारात २० ठार चंडीगड - चंडीगड शहर पंजाबला - one killed in firing chandigarh - chandigarh city punjab | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nगोळीबारात २० ठार चंडीगड - चंडीगड शहर पंजाबला\nगोळीबारात २० ठार चंडीगड - चंडीगड शहर पंजाबला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हरियाणामध्ये प्रक्षोभाची प्रचंड आग भडकली आहे...\nचंडीगड - चंडीगड शहर पंजाबला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हरियाणामध्ये प्रक्षोभाची प्रचंड आग भडकली आहे. सर्वपक्षीय समितीच्या हरियाणा बंद आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले. लोकांनी रेल्वेस्थानकावर व गाड्यावर हल्ले केले. काही नेत्यांची घरे जाळली आणि पोलिसांनी प्रक्षुब्ध जमावावर ठिकठिकाणी केलेल्या गोळीबारात वीस लोक ठार झाले असे अनधिकृत वृत्त आहे. हरियाणात आलेली ही संतापाची लाट थोपवण्यासाठी आठहून अधिक शहरांत लष्कर बोलावण्यात आले. खवळलेल्या जमावावर पोलिसांनी चार ठिकाणी गोळीबार केला. अशा गोळीबारात येथे पाच माणसे ठार झाली.\nअमृतसर - चंडीगड पंजाबला मिळाल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी पंजाबात सार्वत्रिक सुटी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री गुरुनाम सिंग यांनी जाहीर केले. केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल पंजाबचे नेते फारसे समाधान व्यक्त करीत नसले तरी पंजाबच्या जनतेने हा निर्णय आनंदाने मान्य केल्याचे दिसते.\nमुंबई - फेरीवाल्यांना मुंबई महापालिकेतर्फे यानंतर उदारपणाने परवाने देण्यात यावेत किंवा नाहीत, या प्रश्नावर आज महापालिका बैठकीत खडाजंगी चर्चा झाली. महापालिकेच्या उत्पन्नात अनेक बाबतीत वाढ करता येईल अशा सूचना करणारी भाषणे आज महापालिकेच्या बैठकीत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी झाली. त्यावेळी फेरीवाल्यांना सढळ हाताने परवानगी देऊन महापालि��ेचे उत्पन्न वाढवावे अशी अनेक व्यक्तींनी सूचना केली. परंतु विरोधी पक्षनेते शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी त्याला कडाडून विरोध केला.\nबँक खाते नसलेले मंत्री\nमद्रास - तामिळनाडूच्या दहापैकी पाच मंत्र्यांची ३१ मार्च १९६९ पर्यंत बँकेत खाती नव्हती, अशी माहिती येथे देण्यात आली.\n(३१ जानेवारी, १९७०च्या अंकातून)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा ५० वर्षांपूर्वी:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगोळीबारात २० ठार चंडीगड - चंडीगड शहर पंजाबला...\nमहाराष्ट्राची दशाब्दीऔरंगाबाद - येत्या एक मे...\nचंडीगड पंजाबलाचनवी दिल्ली - आता कोणत्याही...\nनवी दिल्ली - येत्या अलिप्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2020-03-29T21:26:02Z", "digest": "sha1:KQ3YZ3EXBYD46COMQGRQCNRK22O275WF", "length": 31941, "nlines": 260, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नागरिकत्व दुरूस्ती कायदा – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on नागरिकत्व दुरूस्ती कायदा | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nपुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, मार्च 30, 2020\nराशीभविष्य 30 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nपुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nNikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)\nCoronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या समान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nFact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा\nCoronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nCoronavirus Outbreak In Maharashtra: कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाऊ द्यायचा नसेल तर 'ही' गोष्ट महत्वाची; पहा काय सांगतायात अजित पवार\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर वांद्रे पश्चिम विभागात नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करता येणार, पहा वेळापत्रक\nCoronavirus: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी; BMC ने ट्विट करून दिली माहिती\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nCoronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर\nप्रियंका गांधी यांचे टेलीकॉम कंपन्यांना पत्र; लॉकडाऊन दरम्यान शहरातील विविध भागात अडकलेल्या कामगारांना महिनाभरासाठी मोफत ईनकमिंग-आउटगोईंग सुविधा द्या\nCoronavirus: कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अदनानी फाउंडेशनकडून 100 कोटींचे PM Cares Fund साठी दान\nCoronavirus Outbreak: स्पेन मध्ये 24 तासात 838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू; देशात आतापर्यंत 6,528 बळी\nCoronavirus: अमेरिकेत एका दिवसात कोरोनाबाधित 19 हजार नवे रुग्ण, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लॉकडाउनला विरोध\nCoronavirus: स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा चा कोरोनामुळे मृत्यू\nCoronavirus: ���टली येथे कोरोनामुळे मृतांचा आकडा 10 हजारांवर पोहचला-AFP यांची माहिती\nHow To Open Google 3D Animal: Lion, Giant Panda, Penguin, Tiger यांसारखे प्राणी प्रत्यक्ष पाहण्यास मोबाईलमधील कमी जागेमुळे अडथळा येत असेल तर काय कराल\nGoogle 3D Animals ला कंटाळला असाल तर ट्राय करा Toontastic 3D Cartoon App, अफलातून गेम्सच्या माध्यमातून बनवा स्वत: अॅनिमेटेड कार्टून्स\nफेसबुक न वापरणाऱ्यांना किंवा लॉगआऊट केलेले युजर्संनाही Facebook Live ऐकता येणार; जाणून घ्या काय आहे नवीन फिचर\nTata Gravitas ला टक्कर देण्यासाठी लॉन्च होणार Hyundai Creta, जाणून घ्या खासियत\n भारतीय बाजारात पुन्हा सादर होणार Maruti 800; कंपनीकडून होत आहे दोन नव्या कार्सची निर्मिती, 5 लाखाहून कमी किंमत\nBS6 Ford Endeavour: भारतात लाँच झाली देशातील पहिली 10 Gear एसयूव्ही; जाणून घ्या किंमत व खास वैशिष्ट्ये\n1 एप्रिल पासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये होणार मोठा बदल; बंद होणार बीएस-4 वाहने\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या समान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nCOVID-19 Outbreak: लॉकडाउनमध्ये दिसला रिषभ पंतचा वेगळा अंदाज, अशाप्रकारे ठेवत आहे स्वत:ला व्यस्त\nएमएस धोनी याच्या निवृत्तीबद्दल मोठी बातमी, 'कॅप्टन कूल' नेट घेतलाय निवृत्तीचा निर्णय पक्का: सूत्र\nCOVID-19 लॉकडाउनमुळे घर बसलेत टीम इंडियाचे खेळाडू, कोच रवि शास्त्री यांना दिसत आहे यात फायदा, जाणून घ्या कसे\nLockdown In India: लॉकडाऊन काळात बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना ला घेऊन रुग्णालयात पोहचला; पहा व्हिडिओ\nCoronavirus: बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची कोरोना व्हायरस चाचणी चौथ्यांदाही पॉझिटव्हच\nझी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका 30 मार्चपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nSherlyn Chopra: शर्लिन चोपडा हिने हॉट व्हिडीओ शेअर करून Coronavirus Lockdown दरम्यान काय करावे या प्रश्नाचे दिले उत्तर (Watch Video)\nराशीभविष्य 30 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nराशीभविष्य 29 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nDating Tips: मुलींना त्यांच्याबद्दल 'या' गोष्टी ऐकायला खूप आवडतात; मुलांनी नक्की जाणून घ्या\nVinayak Chaturthi 2020 Muhurt: विनायक चतुर्थी निमित्त विघ्नहर्त्या गणेशाची अशा पद्धतीने करा आराधना, जाणून घ्या शुभ मुहूर्त\nNikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)\nFact Check: मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणारी 'ती' Audio Clip खोटी; क्लिप शेअर न करण्याचे पोलिसांचे आवाहन\nFact Check: कोरोना व्हायरसची PH Value 5.5-8.5 च्या मध्ये असल्याने लिंबू, आंबा, संत्री खाऊन करता येणार उपचार जाणून घ्या व्हायरल फॉरवर्ड मागील सत्य\nFact Check: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना COVID-19 ची लागण झाल्याच्या व्हायरल वृत्तावर पाकिस्तानी सरकारने दिले स्पष्टीकरण\nRasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग\nFilmfare Glamour & Style Awards 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरला बॉलिवूड सिनेतारकांच्या फॅशनचा जलवा, नक्की पाहा\nChildren's Day 2019: बालदिनाच्या निमित्ताने वीणा जगताप, प्रिया बापट यांच्यासह पाहा या 5 मराठमोळ्या अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो\nJawaharlal Nehru 130th Birth Anniversary: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो आणि 7 खास गोष्टी\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nवाघ आहे का बेडूक मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेनेवर बोचरी टीका\nशिवसेना आक्रमक; भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात कार्यकर्त्यांचे चप्पल मारो आंदोलन\n'हिटलरने जे जर्मनीत केले, तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न' गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप\nBharat Bandh: भारत बंदला हिंसक वळण; सांगली, भुसावळ, धुळे जिल्ह्यातील अंदोलक आक्रमक\nनागरिक दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या व्याख्यानाला विरोध; कॉंग्रेस पक्षाकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र\nप्रकाश आंबेडकर यांच्याकडून 'महाराष्ट्र बंद' मागे; राज्यभरात बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा\nआग्रीपाडा येथे नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात नागरिकांचे अंदोलन\n24 जानेवारीला महाराष्ट्र बंद नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा\nCAA प्रकरणात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान संतापले; म्हणाले, 'मी सरकारचा रबर स्टॅंप नाही'\nCAA-NRC विरोधात झालेल्या हिंसाचारात रेल्वेचे 84 कोटींचे नुकसान; कोलकाता उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात हिटलरचा पुनर्जन्म झाला आहे- जितेंद्र आव्हाड\nNPR: राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी कुणी नाव विचारले तर, रंगा बिल्ला-कुंगफू कुट्टला सांगा- अरुंधती रॉय\n'एनपीआर आणि एनआरसीमध्ये काहीच फरक नाही' एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांचे खळबळजनक वक्तव्य\n'नागरिकत्व दुरूस्ती कायदा संबधित नागरिकांची दिशाभूल केली जात आहे' मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची पहिली प्रतिक्रिया\nएनपीआरचा एनसीआरशी काहीही संबंध नाही- अमित शाह\nनागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शन करणार्‍यांवर कडक कारवाई करा- स्मृती इराणी\nकेंद्र सरकारकडून सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- सोनिया गांधी\nCitizenship Amendment Act: संगमनेर येथे काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध\n'शांतता, सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे वागू नका' मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अंदोलनकर्त्यांना आवाहन\nCitizenship Amendment Act: परभणीत अंदोलनाला हिंसक वळण; अग्निशमन दलाची गाडी पेटवली\nनागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात राजकिय नेते राज बब्बर, नसीम खान, मिलिंद देवरा यांच्यासह बॉलिवूड कलाकार रस्त्यावर उतरले\nमुंबई: नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकांचे आंदोलन\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात महाराष्ट्र पेटले; मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथील नागरिक आक्रमक\nनागरिकत्व दुरूस्ती कायदा मागे घ्या; विरोधकांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मागणी\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना ‘ही’ विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nCoronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या समान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nFact Check: कोरोना व्हायरसचा संसर्ग वाऱ्यामुळे होते WHO यांनी खोट्या माहितीचे स्पष्टीकरण देत केला खुलासा\nCoronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली; 96 जणांची कोरोनावर मात तर 27 जणांचा बळी, आरोग्यमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर\nराशीभविष्य 30 मार्च 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nरामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्व��ूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)\nपुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोलापूर: जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न, गर्दी पांगवली असता पोलिसांवर गावकऱ्यांकडून दगडफेक\nNikita Gokhale Hot Picture: निकिता गोखले हिने शेअर केला Nude फोटो; दागिन्यांनी मढवलेले रूप पाहून चाहते झाले बोल्ड (Photos Inside)\nCoronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO\nअमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी Digital Payment चा वापर करण्याचे RBI चे आवाहन; NEFT, IMPS, UPI सेवा चोवीस तास सुरु\nस्वामी समर्थ प्रकट दिन 2020: अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे … ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा\nFact Check: COVID-19 पासून बचाव करण्यासाठी Vitamin-C ते Paracetamol सेवनापर्यंतच्या अनेक अफवा आणि तथ्य याबाबत NDMA ने सांगितले वास्तव\nCoronavirus: दिल्ली से पलायन करने वाले मजदूरों को रोकने को लेकर अरविंद केजरीवाल का बड़ा ऐलान, कहा- अगर कोई मकान का किराया नहीं दे पाता है तो सरकार करेगी भरपाई\nराशिफल 30 मार्च 2020: जानें किस राशि की चमकेगी किस्मत और कैसा रहेगा आज का दिन\nCoronavirus: मोदी सरकार ने कोरोना महामारी से निपटने की जिम्मेदारी 11 ग्रुप्स को सौंपी, पीएमओ और कैबिनेट के वरिष्ठ सदस्य होंगे हिस्सा\nCoronavirus: बिहार में कोराना के 4 नए मामले आए सामने, पीड़ितों की संख्या बढ़कर 15 हुई: 29 मार्च 2020 की बड़ी खबरें और मुख्य समाचार LIVE\nमुंबई इंडियंस ने जारी रखा IPL 2020 का उत्साह ट्वीट किया 'MI vs CSK' के पहले मैच का ऐसे लाइव स्कोर\nभारत में कोरोना वायरस से संक्रमित मरीजों की संख्या बढ़कर 1024 हुई, अब तक 27 की मौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-celebs-after-divorce-still-good-friends-avb-95-1999481/", "date_download": "2020-03-29T22:15:52Z", "digest": "sha1:4YMQVCHRMLTBOY3BCLXQ6JNEZGMW473P", "length": 15440, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bollywood celebs after divorce still good friends avb 95 | घटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प��रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nघटस्फोटानंतरही या बॉलिवूड कलाकारांमध्ये आहे मैत्रीचे नाते\nचला पाहूया अशा पाच जोड्या\nबॉलिवूडचे कलाकार नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मग त्या चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट गोष्टी असो चर्चा तर होतच असते. बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकार लग्नबंधनात अडकतात तर काही कलाकार एकमेकांपासून घटस्फोट घेऊन विभक्त होत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. मात्र विभक्त झाल्यानंतर देखील त्यांच्यातील मैत्रीचे नात कायम आहे. चला पाहूया असेच काही कलाकार…\nह्रतिक रोशन – सुझान खान\nअभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान खान यांचे २० डिसेंबर २००० मध्ये लग्न झाले. प्रत्येक अर्वाड्स शो आणि कार्यक्रमाला एकत्र उपस्थितीत राहणाऱ्या या जोडप्याने १ नोव्हेंबर २०१४ रोजी घटस्फोट घेतला. चाहत्यांसाठी हा धक्काच होता. २०१८ मध्ये ह्रतिकने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने ‘सुझान आताही माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे’ असे लिहिले होते. या पोस्टवरुन त्या दोघांमध्ये अजूनही चांगले मैत्रीचे नाते असल्याचे म्हटले जात आहे.\nअरबाज खान – मलाईका अरोरा\nअभिनेता अरबाज खान आणि मलाईका अरोरा १२ डिसेंबर १९९८ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. ११ मे २०१७ मध्ये मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेतल्यानंतरही अरबाज मलायकाच्या आईच्या वाढदिवशी हजर होता. तसेच त्याने मलायकाला योगा स्टुडिओ चालू करण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नाते कायम असल्याचे दिसत आहे.\nआमीर खान- रिना दत्ता\nअभिनेता आमीर खान आणि चित्रपट निर्माती रिना दत्ता यांचे ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या वेळी ऐकमेकांवर प्रेम दडले. लग्नानंतर १६ वर्षे संसार केल्यानंतर अखेर २००२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. रिना ही नेहमीच खान कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते. आमीर खानने २९ डिसेंबर २००९ रोजी किरण रावसोबत दुसरे लग्न केले. रिना आणि आमी�� यांच्यात अजूनही कोणतीही कटुता नसल्यााचे म्हटले जात आहे.\nअनुराग कश्यप – कल्की कोचलीन\nदिगदर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्की कोचलीन या जोडीने २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यावेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. २०११ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. दोन वर्षे संसार थाटल्यानंतर अनुराग आणि कल्किकेने २०१३ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही कल्कि आणि अनुराग ऐकमेकांना भेटत असत. त्यांनी त्यांच्यामधील मैत्रीचे नाते अजूनही तोडलेले नाही. सध्या कल्की गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशीप मध्ये आहे. तसेच कल्की लवकरच आई होणार आहे.\nदिया मिर्झा – साहिल सांघा\nअभिनेत्री दिया मिर्झा आणि साहिल सांघा यांनी अकरा वर्षे सोबत राहिल्यानंतर २०१४ मध्ये लग्न केले. लग्ननंतर दिया बॉलिवूडपासून लांब होती. अखेर १ ऑगस्ट २०१९ रोजी या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही दिया आणि साहिल एकत्र फिरताना दिसतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबाधितांच्या संख्येवर नियंत्रणात यश\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 ‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा\n2 #Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n3 Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/mns-on-marathi-movie-hirkani-for-not-getting-screens-because-of-housefull-4-ssv-92-1999488/", "date_download": "2020-03-29T22:40:06Z", "digest": "sha1:YXULUBY4Y5YHZ2LOMXVI4ACWYVEN2HRN", "length": 12112, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MNS on marathi movie hirkani for not getting screens because of housefull 4 | ‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\n‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा\n‘हिरकणीला थिएटर द्या, नाही तर काचा फुटणार’, मनसेचा खळखट्याकचा इशारा\n'हाऊसफुल ४'मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे.\nहिरकणी या आगामी मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे तर अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे.\nयासंदर्भात बुधवारी (२३ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्ते थिएटर मालकांची भेट घेणार आहेत. ‘मराठी चित्रपटाला स्क्रीन देण्यासाठी आम्ही भांडतोय. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रीन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं,’ असा इशारा मनसेनं दिला आहे.\nउत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट या सर्व गोष्टींमुळे मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. परंतु अनेकदा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांचा चांगला आशय असूनही चित्रपटगृह उपलब्ध होणे कठीण होते. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक ���लाकारांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 #Dabangg3 : अखेर सई मांजरेकरच्या भूमिकेवरून उचलला पडदा\n2 Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’\n3 …म्हणून सोनाली कुलकर्णी वर्षभर ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanklpananchi-sanskruti-news/virtual-reality-concrete-storm-studio-drift-2017-armory-show-new-york-zws-70-2025648/", "date_download": "2020-03-29T21:09:52Z", "digest": "sha1:3XEDPZPJP3KRVWACVTXQOWGOSOZOU77P", "length": 27920, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virtual Reality Concrete Storm Studio Drift 2017 Armory show New York zws 70 | आभासी वास्तव : सत्याचा प्रत्यय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nआभासी वास्तव : सत्य��चा प्रत्यय\nआभासी वास्तव : सत्याचा प्रत्यय\n‘व्हर्च्युअल रियालिटी’ ही एक त्रिमितीचा वातावरणीय आभास निर्मिणारी संगणकीय प्रणाली आहे.\n‘काँक्रीट स्टॉर्म’.. ‘स्टुडिओ ड्रिफ्ट’ या कलाकारांच्या समूहाने ‘आर्टसी’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स’ यांच्या सहयोगाने २०१७ साली घडवलेली एआर कलाकृती.\nभविष्यात ‘आभासी वास्तवा’चा (व्हर्च्युअल रियालिटी) वापर मनोरंजनाच्या पुढे जाऊन जीवनोपयोगी गोष्टींसाठी करणे न टाळता येण्याजोगे आहे. आजही काही क्षेत्रांत असा वापर होताना दिसतो. या प्रसारामुळे आभास, वास्तव आणि सत्य यांच्या आजच्या आपल्या अर्थाना आव्हान दिले जाईल हे नक्की\nआपल्यासमोर एक सफरचंद ठेवले आहे. त्यावर छान प्रकाश पडलेला आहे. गडद लाल रंग, त्यावरचे डाग, चकाकणारे साल, बाकदार राखाडी देठ सगळे कसे स्फटिकासारखे स्पष्ट दिसते आहे. आपल्या मनात सफरचंदाचा गंधही तयार झाला आणि हे फळ आता खावे अशी भावना आपल्या मनात तयार झाली. आपल्याला ते पकडावेसे वाटले आणि आपला हात त्याकडे झेपावला. अरेच्चा पण आपण ते नाही पकडू शकत, हे आपल्या लक्षात आले; कारण हा एक आभासाचा खेळ होता. आपल्या डोळ्यांवर एक चष्मा बसवला होता आणि यात एका नवीन वास्तवाचा आभास तयार केलेला होता. हे आपल्याला जेव्हा पुन्हा अनुभवायला मिळाले तेव्हा लक्षात आले आणि याची गंमत वाटू लागली. अशा आभासांमधून आपल्या मेंदूला भुलवता येते.. गंमत आहे\nप्रत्यक्ष दृश्यानुभवात त्रिमितीच्या आभासामुळे दृश्य हे वास्तव वाटते. एकाच वेळी एकाच भागावर दृष्टी केंद्रित करता येऊ शकण्याची आपली डोळ्यांची मर्यादा (दृष्टिपथात नसलेला भाग धूसर होणे) आणि सूक्ष्म बारकावे टिपण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी कारणीभूत होतात. एखाद्या दिवशी उशीवर डोके ठेवून अंगाच्या एकाच कुशीवर झोपलेले असताना आलटूनपालटून दोन्ही डोळ्यांना दिसणारे दृश्य किती वेगळे असते; परंतु या दोन्ही वेगवेगळ्या दृश्यांच्या मिसळण्यातूनच त्रिमितीचा आभास तयार होत असतो. जर असा आभास द्विमित प्रतलावर होत असेल, तर मात्र आपण हबकतो आणि ती वस्तू हाताळून तपासायला बघतो. कारण आपल्या मते वास्तव म्हणजे एकापेक्षा जास्त इंद्रियांना त्या वस्तू किंवा वातावरणाचा अनुभव घेता येणे. जर असा अनुभव आपल्याला प्रत्यक्षात आला, तर आपण स्वत:ला चिमटा काढून बघतो, तपासतो, की आपण स्वप्नाबिप्ना�� तर नाही ना म्हणजे स्वप्न आपल्याला खरेच वाटते. एका अर्थी ही मनाने तयार केलेली ‘व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर)’च असते म्हणजे स्वप्न आपल्याला खरेच वाटते. एका अर्थी ही मनाने तयार केलेली ‘व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर)’च असते त्याला आधार असतो आपल्या पूर्वानुभवांच्या अर्धज्ञात स्मृतींचा.\n‘व्हर्च्युअल रियालिटी’ ही एक त्रिमितीचा वातावरणीय आभास निर्मिणारी संगणकीय प्रणाली आहे. यात व्यक्तीला काल्पनिक वातावरणातल्या घटकांशी संवाद साधता येतो. ती व्यक्ती या आभासी जगाचा भाग बनते किंवा या वातावरणात मग्न होते व तेथे असताना वस्तूंमध्ये फेरफार करू शकते किंवा वेगवेगळ्या क्रिया करू शकते.\nकुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता अशा प्रकारचा त्रिमितीचा चकवा तयार करता येऊ शकतो. दृश्य पातळीवर त्रिमितीचा नेत्रगम्य आभास ‘अ‍ॅनामॉर्फिझम’ या तंत्रामध्ये तयार केला जातो. यात चित्र द्विमित पृष्ठभागावर असते; परंतु एका विशिष्ट कोनातून चित्राकडे पाहिल्यास त्रिमितीचा आभास होतो. टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघताना कॅमेऱ्याच्या स्थितीनुरूप मदानावर असे जाहिरातीचे चित्र काढलेले असते, की ज्यात हे चित्र त्रिमित भासते. पहिल्या वेळी जेव्हा यावरून खेळाडू चालत गेला तेव्हा आपल्याला धक्का बसला होता. या प्रकारात चित्र खूप लांबडे करून काढलेले असते आणि एकाच कोनातून बघितल्यास प्रमाणबद्ध व त्रिमित भासते.\nम्हणजे भासमय वास्तवाची मूळ संकल्पना आपल्या नित्याच्या वास्तवाचे प्रतिरूप किंवा एक समांतर कल्पित वास्तवाचे जग तयार करते. यामुळे काही काळासाठी का होईना, आपण त्या तात्कालिक स्थितीपासून तुटून जातो, वेगळे होतो. आता जर या संकल्पनेचा आविष्कार आपल्याला बघायचा असेल, तर वेगवेगळ्या काळांत व क्षेत्रांत बघता येईल. उत्तरेच्या ‘रेनेसाँ’ शैलीत काम केलेल्या हान्स हॉल्बीन या कलाकाराचे एक काम इथे उदाहरण म्हणून बघता येईल. ‘अँबेसेडर्स’ (सन १५३३) असे शीर्षक असलेले हे चित्र प्रथमदर्शनी सामान्य दिसते, ज्यात उभे असलेल्या दोन उमरावांचे व्यक्तिचित्रण केलेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या अनेक वस्तू इथे हुबेहूबपणे चित्रित केलेल्या आहेत. खालच्या बाजूला मात्र एक तिरपा लांबडा अमूर्त आकार दिसतो. हा आकार समोरून बघायचा नसून चित्राच्या बाजूने बघायचा आहे. असे केल्यास इथे आपल��याला एक कवटी अवतरलेली दिसते. (अर्थात मूळ चित्र इथे अदृश्य असते, या कोनातून फक्त कवटी दिसत असते) ही कवटी काढली आहे ‘अ‍ॅनामॉर्फिक पस्प्रेक्टिव्ह’मध्ये. ही त्रिमित कवटी मृत्यूचे चिन्ह म्हणून समोर येते. अर्थात, हॉल्बीनला स्वत:चे कारागिरीचे कसबही यात दाखवायचे होतेच. कवटी पाहताना मूळ चित्राचे वास्तव दुय्यम होऊन आपण कवटीच्या वास्तवात मशगूल होऊन जाऊ. आजचे प्रगत आभासी वास्तव तयार करण्याच्या प्रक्रियेतली ही अगदी पहिली पायरी म्हणता येईल. याआधी साहजिकच त्रिमित दृश्याचा छायाभेदाचा आभास व ‘लिनीअर पस्प्रेक्टिव्ह’द्वारे हे साधले जाई.\nमुळातच आपल्याला दृश्याची रूप विविधता दर्शवण्याची आस बघून असा प्रश्न पडेल की, मानवाला नित्याच्या जीवनापलीकडचा अलौकिक असा अनुभव कशाला हवा आहे कारण एकच, आपल्याला भीती आहे की आपले रोजचे जगणे निरस होऊन जाईल. इतिहासात प्रत्येक वेळेस अनुभवाला अर्थपूर्ण करण्याचा अट्टहास झालेला आपल्याला दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी खऱ्याचे अनुकरण केले गेले. आभासी वास्तवाचे वास्तव काय कारण एकच, आपल्याला भीती आहे की आपले रोजचे जगणे निरस होऊन जाईल. इतिहासात प्रत्येक वेळेस अनुभवाला अर्थपूर्ण करण्याचा अट्टहास झालेला आपल्याला दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी खऱ्याचे अनुकरण केले गेले. आभासी वास्तवाचे वास्तव काय तर ‘अनुकरणात्मक वास्तव’ (सिम्युलेटिव्ह रियालिटी) बघायला गेले तर आपले पूर्ण मानवी विश्वच अनुकरणातून बनलेले आहे; व्हीआर त्यातला फक्त प्रत्यक्ष अनुभवाचा भाग अनुकरणातून तयार करते. याचा जेव्हा प्रत्यक्ष जीवनातल्या अनुभवाशी संबंध जुळतो तेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे आपण वळतो. विमान चालवण्याच्या प्रशिक्षणात समोरच्या पडद्यावर धावपट्टी, आकाश व ढग यांच्या दृश्य, आवाज व संवेदनेच्या माध्यमातून खरे विमान उडवण्याचा आभास तयार केला जातो. एखाद्या अडचणीचा आभासही करता येतो, जेणेकरून कुठल्याही हानीखेरीज प्रशिक्षण दिले जावे. आभास मेंदूला खरा वाटण्यातूनच हे वास्तव तयार होते. ‘आभास’ म्हणजे ज्या वास्तव परिस्थितीबरोबर आपण खेळवले जातो. यात आपण स्वत:ला परिस्थितीला बहाल करतो, अधीन होतो. याचे पुढचे रूप म्हणजे ‘ऑग्मेंटेड रियालिटी (एआर)’ (वर्धित वास्तव) तर ‘अनुकरणात्मक वास्तव’ (सिम्युलेटिव्ह रियालिटी) बघायला गेले तर आपले पूर्ण मानवी ���िश्वच अनुकरणातून बनलेले आहे; व्हीआर त्यातला फक्त प्रत्यक्ष अनुभवाचा भाग अनुकरणातून तयार करते. याचा जेव्हा प्रत्यक्ष जीवनातल्या अनुभवाशी संबंध जुळतो तेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे आपण वळतो. विमान चालवण्याच्या प्रशिक्षणात समोरच्या पडद्यावर धावपट्टी, आकाश व ढग यांच्या दृश्य, आवाज व संवेदनेच्या माध्यमातून खरे विमान उडवण्याचा आभास तयार केला जातो. एखाद्या अडचणीचा आभासही करता येतो, जेणेकरून कुठल्याही हानीखेरीज प्रशिक्षण दिले जावे. आभास मेंदूला खरा वाटण्यातूनच हे वास्तव तयार होते. ‘आभास’ म्हणजे ज्या वास्तव परिस्थितीबरोबर आपण खेळवले जातो. यात आपण स्वत:ला परिस्थितीला बहाल करतो, अधीन होतो. याचे पुढचे रूप म्हणजे ‘ऑग्मेंटेड रियालिटी (एआर)’ (वर्धित वास्तव) यात तयार केलेल्या आभासाला प्रत्यक्षाशी बेमालूमपणे सरमिसळवून टाकलेले असते, ज्याने नव्या वास्तवाच्या शक्यता तयार होतात.\nव्हीआर आणि एआरचा वापर संगणकीय खेळांत जास्त होताना दिसतोय. यातूनच काही लोक जीवघेण्या खेळांच्या अधीन होताना दिसतात. अशा प्रकारच्या खेळांचे भविष्य काय असेल यावर आधारित ‘नेटफ्लिक्स’वर एक मालिका आहे, तिचे नाव ‘ब्लॅक मिरर’ यावर आधारित ‘नेटफ्लिक्स’वर एक मालिका आहे, तिचे नाव ‘ब्लॅक मिरर’ या मालिकेची संकल्पना भविष्यात आपल्यावर होऊ शकणारे तंत्रज्ञानाचे विपरीत परिणाम ही आहे. यातल्या तिसऱ्या सीझनमधल्या एआर खेळाच्या भागाचे नाव आहे- ‘प्लेटेस्ट’ या मालिकेची संकल्पना भविष्यात आपल्यावर होऊ शकणारे तंत्रज्ञानाचे विपरीत परिणाम ही आहे. यातल्या तिसऱ्या सीझनमधल्या एआर खेळाच्या भागाचे नाव आहे- ‘प्लेटेस्ट’ यात जगाच्या सफरीवर निघालेला एक तरुण पैसे हवेत म्हणून एका गेमिंग कंपनीच्या गेम टेस्टिंगचा प्रस्ताव स्वीकारतो. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मेंदूत एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागते, ज्यातून तुम्ही अशा जगात जाऊ शकता- जेथे आपल्या मनातल्या भीतीचे दृश्यस्वरूप प्रत्यक्षात अवतरते व आपण आपल्याच भीतीशी झुंजतो. शेवट अर्थातच करुण होतो हे सांगायला नको. या कथेतील कल्पित खूप अतिशयोक्तीपूर्ण वाटेल; परंतु न्युरॉलॉजीच्या वाढत्या ज्ञानाचा असा परिणाम भविष्यात नाकारता येणार नाही.\n‘न्युरालिंक कॉर्पोरेशन’ ही एक अमेरिकी न्युरो टेक्नोलॉजी कंपनी आहे. इलॉन मस्क याच्या पु��ाकाराने स्थापित केलेली ही कंपनी इम्प्लान्टेबल ब्रेन-मशीन इंटरफेस (बीएमआय) विकसित करते. सध्या तंत्रज्ञान आरोग्य उपकरणे आणि मोबाइलद्वारे आपल्या शरीराच्या समीप आले आहे. पुढे त्याचा शिरकाव शरीराच्या आत न झाला तरच नवल\nवास्तव व आभासाची सीमारेषा पुसट होणार अशी चिन्हे दिसत आहेत. तत्त्वज्ञानाचा आधुनिक विचारही या दिशेने पुढे निघालेला दिसतो. कॉग्निटिव्ह मानसशास्त्रज्ञ डोनाल्ड हॉफमन म्हणतात, आपल्याला वाटणारे वास्तव हे खऱ्या वास्तवाचे आभासी अनुकरण असते, केवळ एक ‘इंटरफेस’ या जगात स्वस्थपणे जगण्यासाठी आपण मात्र त्याला पूर्ण वास्तव मानतो. वास्तव शाश्वत नसते, ते परिस्थितीनुरूप बदलत असते, हेच एकमात्र सत्य आहे. असे असले तरीही व्हीआरचे आभासी जग विस्तारणार हे नक्की. यातून भारतीय संस्कृतीतील ‘माया’ ही संकल्पना पुन्हा नक्कीच बघायला हवी.\nलेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात. ईमेल : nitindrak@gmail.com\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कला\n3 हालचाल, वेग आणि धुंदी..\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/thought-of-the-day/joshua-marin/articleshow/51019211.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T22:49:57Z", "digest": "sha1:JUV2IUW5GT7GOGRVUFYSUQ23UTH7X7MN", "length": 7809, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "thought of the day News: जोशुआ मरिन - joshua marin | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nआव्हानांमुळे आयुष्य रंजक बनते, तर ती पेलल्यानंतर अर्थपूर्ण.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nआजचा विचार:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nकरोना व्हायरसचा फटका; 'या' कंपन्यांच्या सेवा बंद\nकरोनाच्या भीतीने सलमान, विराटने सहकुटुंब सोडली मुंबई\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ३० मार्च २०२०\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२०\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-onion-caused-by-onion/articleshow/72187596.cms", "date_download": "2020-03-29T22:58:27Z", "digest": "sha1:LX64RJQURKMWX4QVVR2VSHVKFEEEWMKZ", "length": 11198, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: कांद्याने केला वांधा - the onion caused by onion | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nम टा प्रतिनिधी, नाशिकअवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कांदापीक वाया गेले आहे...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nअवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कांदापीक वाया गेले आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, शहरातील भाजीबाजारांमध्ये कांदा ८० ते ८५ रुपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याच्या या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे.\nअवकाळीमुळे अनेकांच्या शेतातील कांदापीक वाया गेले, तर चाळींत साठविलेला कांदाही सडल्याने निरुपयोगी झाला. परिणामी बाजारात कांद्याची आवक घटल्याने शेतकऱ्यांकडील उपलब्ध कांदा व्यापाऱ्यांना जादा दराने घ्यावा लागला. मर्यादित आवकेमुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सातत्याने भाव वाढत असून, नाशिकच्या घाऊक बाजारात शुक्रवारी कांद्याचा दर ७५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ८० ते ८५ रुपये राहिला. बाजारात जुना कांदा उपलब्ध नसून, नवीन कांदा येत आहे. हा कांदा भिजलेला असल्याने पोत्यातून काढताच त्याला पाणी सुटत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ही दरवाढ सुरूच राहील असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.\nबाजारात कांद्याचे दर रोजच वाढत आहेत. शुक्रवारी घाऊक बाजारात ७५ रुपये दराने कांदा विक्री होऊन, ८० ते ८५ रुपये दराने किरकोळ विक्री सुरू आहे. पाच किलो कांदा घेणारा ग्राहक आता एक किलो कांदा घेऊ लागला आहे. काहीजण कांद्याऐवजी कोबीचा वापर करू लागले आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहापौर निवडणूक: भाजप-मनसे एकत्र; शिवसेनेला धक्का...\nनाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी...\nडॉ. चव्हाण यांचे ‘डिप्रेशन’वर प्रबोधन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/badminton/simran-dhingra-double-crown/articleshow/73878173.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-03-29T23:13:26Z", "digest": "sha1:5EZN7W3QVE4XRFFGNPZC65IBCZJWU4FB", "length": 11599, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "badminton News: सिमरन धिंग्राला दुहेरी मुकुट - simran dhingra double crown | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nसिमरन धिंग्राला दुहेरी मुकुट\nसिमरन धिंग्रा हिने महाराष्ट्रीय मंडळाच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला...\nसिमरन धिंग्राला दुहेरी मुकुट\nपुणे : सिमरन धिंग्रा हिने महाराष्ट्रीय मंडळाच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. तिने स्पर्धेतील १५ आणि १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. यानंतर विराज सराफ, कोनार्क इंचेकर, स्वामिनी तिकोने, ओम होजगे, रूचिर प्रभुणे, सोयरा शेलार यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.\nया स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सिमरन धिंग्राने नंदिनी भार्गववर १६-१४, १५-१२ अशी मात करून जेतेपद पटकावले. यानंतर सिमरनने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सान्वी राणेवर १२-१५, १५-८, १५-९ अशी ३३ मिनिटांत मात करून दुहेरी यश मिळविले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अविनाश जाधव, अजित देशपांडे, अंजली श्रीखंडे, अनिल भंडारी, धनंजय दामले, अनिरुद्ध जोशी यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली.\nअंतिम फेरीचे निकाल : ११ वर्षांखालील मुले - विराज सराफ वि. वि. नील जोशी १५-९, १५-१२; ११ वर्षांखालील मुली - सोयरा शेलार वि. वि. ख्याती कत्रे १५-११, १८-२०, १५-८; १३ वर्षांखालील मुले - कोनार्क इंचेकर वि. वि. सुदीप खोरटे १०-१५, २०-१८, १५-१३; १३ वर्षांखालील मुली - स्वामिनी तिकोने वि. वि. युतिका चव्हाण ९-१५, १६-१४, १५-९; १�� वर्षांखालील मुले - ओम होजगे वि. वि. जॉचिम जॉन १५-१२, १५-११; १७ वर्षांखालील मुले - रुचिर प्रभुणे वि. वि. अथर्व अलवाणी १०-१५, १५-१०, १५-११; मिश्र दुहेरी - शुभम शिंदे - सई जाधव वि. वि. अभिलाष नायर - सुमित्रा हांगर्गेकर १५-१२, १५-११; पुरुष दुहेरी - अक्षय दाते - निनाद द्रविड वि. वि. अद्वैत साठे - रक्षित प्रभू १५-१७, १५-१२, १५-११; महिला दुहेरी - ऐश्वर्या बांदल - उन्नती मुनोत वि. वि. रक्षा पंचांग - सान्वी राणे ११-१५, १५-७, १५-८.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोनाग्रस्तांसाठी सिंधूने राज्य सरकारला दिले १० लाख\nआणखी पाच बॅडमिंटन स्पर्धा रद्द\nसिंधू पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nअचंबित करणारेआकडे आणि आपण\nकरोनाग्रस्तांसाठी हीथर झाली स्वयंसेवक\n… तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फटका\nटोकियोतील हॉटेल व्यवसायला मोठा फटका\nआंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धाही पुढे ढकलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसिमरन धिंग्राला दुहेरी मुकुट...\nमालविका बन्सोडची भारतीय संघात निवड...\nआसावरी, ओजस, देवेशला दुहेरी विजेतेपद...\nसायना, श्रीकांतचे पहिले पाडे पंचावन्न...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/28290", "date_download": "2020-03-29T21:17:05Z", "digest": "sha1:KTEL5LY3DTQB3KCX3T37RBKNNEAQH7XL", "length": 29855, "nlines": 276, "source_domain": "www.misalpav.com", "title": "तद्दनबाई गेली...................................! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकोरोन�� विरूध्द भारताचा लढा\nप्रदीप in जनातलं, मनातलं\nशीर्षकांत शेवटी पूर्णविरामांची लांबलचक गाडी असल्याशिवाय वाचकांना लेख उघडून पहावासा वाटणार नाही, अशी भीती इथे अनेक लेखकांच्या मनात आहे असे अलिकडे दिसून येते. ह्याच भीतीचा कासरा धरून, मीही तसेच केले आहे.\nतर तद्दनबाई गेली. कधी ना कधीतरी ती, आपल्या सर्वांप्रमाणे जाणार होतीच. पण तरीही तिचे जाणे मात्र माझ्या मनाला लागले. कारण एक जमाना तिने काय गाजवलाय म्हणता\nतो मूकपटांचा जमाना होता. मुंबईत इनमिन चार- पाच सिनेमा हॉल तेव्हा होते. त्यातील ऑपेरा हाऊस व स्वस्तिक आम्हा मध्यमवर्गीय गिरगावकरांच्या सोयीचे म्हणजे पिला हाऊसचे सूप्त आकर्षण खूप असायचे आम्हा सर्वांच्या मनांत, पण तिथे जाण्याचे धैर्य मात्र आम्हा कुणाचेच नव्हते. त्या वस्तीतून जाणार्‍या ट्रामींच्या वरच्या मजल्यावर बसून तेव्हढीच जातायेता आजूबाजूस पाहून जी काय मजा चाखायची तितकीच. पण ते असो.\nतर तद्दनबाई तेव्हा ऑपेरा हाऊसमध्ये मध्यंतरात पिटातून गायची. मंडळी काय आवाज होता तिचा सांगू एकदम छप्पर फाडके बाजूस पायपेटीवर शिवा कांबळे आणि तबला गळ्यात बांधून तिच्याबरोबरीने उभा नाना पोफळे काय धम्माल करायची ही तिघे काय धम्माल करायची ही तिघे रात्रीच्या शेवटच्या शोची गंमत तर अगदी न्यारीच. ट्रामी थांबल्या असायच्या, व्हिक्टोरीयांतून येजा करणार्‍या शेटजींची वर्दळ कमी व्ह्यायची. तेव्हा तद्दन जो आवाज लावायची रात्रीच्या शेवटच्या शोची गंमत तर अगदी न्यारीच. ट्रामी थांबल्या असायच्या, व्हिक्टोरीयांतून येजा करणार्‍या शेटजींची वर्दळ कमी व्ह्यायची. तेव्हा तद्दन जो आवाज लावायची आहा.... काय सांगू महाराजा, तो आवाज पार पलिकडच्या स्वस्तिकात जाऊन घुसायचा. तिथे त्यांचा शो बंद करावा लागायचा त्यांना आहा.... काय सांगू महाराजा, तो आवाज पार पलिकडच्या स्वस्तिकात जाऊन घुसायचा. तिथे त्यांचा शो बंद करावा लागायचा त्यांना तिथले पब्लिकही मग तद्दनच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचे तिथले पब्लिकही मग तद्दनच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचे ही मध्यंतरे संपूच नयेत असे तेव्हा वाटायचे. पण ती संपायची, चित्रपटाच्या उर्वरीत भागातील मारामार्‍या वगैरे पाहून मंडळी घरोघर पांगायची तेव्हा रात्रीचे २ वाजून गेलेले असायचे.\nपुढे ते सगळेच चित्र विस्कटत गेले. मूकपटांचा जमाना गेला, चित्र��ट बोलपट झाले. नायक- नायिका स्वतःच गाऊ वगैरे लागल्या. नंतर तर पार्श्वगायनाचा प्रकार सुरू झाला. तरीही हे नायक व नायिका गाण्यात मजबूत होते बरं का जोहराबाई अंबावाली, राजकुमारी, अमुक बेगम, तमुक बेगम.... काय ते त्यांचे बुलंद आवाज जोहराबाई अंबावाली, राजकुमारी, अमुक बेगम, तमुक बेगम.... काय ते त्यांचे बुलंद आवाज व्वा, व्वा. मग हेही चित्र अजून विस्कटले, ती तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज घेऊन आल्यावर. नंतर तर मला काही ऐकवेना.\nतद्दनच्या जाण्याने त्या सगळ्या आठवणी, आमचे फोरास रोड, केनेडी ब्रिज असल्या रस्त्यांवरून जाणार्‍या ट्रामींत वरच्या मजल्यावर बसून घेतलेली 'मज्जा', तद्दनचे रात्रीचे खुल्या आवाजातले पिटातले गाणे... हे सगळे पुन्हा एकदा जागे झाले मनांत\nतुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज\nतुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज\nआपली रेषा मोठी करण्यासाठी दुसर्याची रेषा लहान करणे हि कोती मनोवृत्ती आहे.\nहा ट्यार्पी वाढवायचा क्षीsssण प्रयत्न आहे.\nहे 'टंग इन चीक' स्फुट आहे असा संशय आहे. अर्थात असे पंचाखेचू प्रयोग पूर्वी झाले आहेतच म्हणा यावरून 'रम्य भूतकाळ' ची जुनी घिसीपिटी रेकॉर्ड लावणारे एक तज्ज्ञ आठवले आणि मन सैरभैर झाले.\nजोहराबाईचे नाव जोहराबाई अम्बावली नसून अंबालावाली असे होते. त्या वेळच्या बर्याच गायिकांना लेखन-वाचन करता येत नसे आणि, म्हणून की काय, त्यांच्या रेकॉर्ड मध्ये त्यांचे गाणे सम्पल्यावर त्या स्वताचे नाव आणि गाव सांगत असत. एक उदाहरण म्हणजे सुंदराबाई यांच्या 'तुम्ही माझे सावकार'. असे धृपद असलेल्या गाण्याच्या शेवटी मेरा नाम सुंदराबाई पूनावाली असे तांनी रेकॉर्ड मध्ये सांगितले आहे..\nतद्दनबाईंसारखे कलाकार खरं तर\nतद्दनबाईंसारखे कलाकार खरं तर विस्मृतीत दडपून जायचे, \"नाही चिरा नाही पणती\" यासम गत व्हायची, पण आज प्रदीप यांच्यासारख्या तद्दन रसिकोत्तमाने त्यांची आठवण जागवली म्हणून आज एक मिपाकर म्हणून ऊर आनंदाने भरून आला.\nतद्दनबाईंचे चरित्र प्रा. बभ्रुवाहन झिगराजी नाळगुंदे यांनी लिहिले होते, पण पानशेतच्या पुरात ... मराठी अक्षर वाङ्मयाची अपरिमित आणि न भरून येणारी हानी ... वगैरे\nधन्य तो काळ आणि धन्य ते दर्दी रसिक ज्यांनी तो अनुभवला.....\nप्रदीपजी, तुम्ही जी मज्जा केली आहे तिला चक्क, खरेसाहेब गंडल्याचं बघून आश्चर्य वाटलं.\nपण लताला नावं ��ेवणारे मी बघितले आहेत. एक बंगाली बुजुर्ग दांपत्य कायम लताला नावं ठेवत 'ज्युतिका रे' ची स्तुती करत.\nपरवाच, सुमन कल्याणपूर यांचं 'ए मेरे वतनके लोगो' बद्दलचं वक्तव्य वाचलं. पण, माझ्या मते, सी. रामचंद्र, यांना देवाने सुबुद्धी दिली आणि हे गाणं सुमनताई किंवा आशाच्या वाट्याला गेलं नाही. नाहीतर ते असं अजरामर झालंच नसतं.\nहा हा... मस्तं जमलय.\nहा हा... मस्तं जमलय.\nतद्दनबाईंच्या जमान्यात तुमचे वय उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असेल नै\nत्या \"बेगमी \"तसेच \"बाई\" बाजाच्या आवाजाचे ज्याना वेड होते त्यानी लता की फता हे म्हणणे स्वाभविक आहे. विशेषतः लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणारी बहुतशी लता \" किंचाळणारी\" वाटणे शक्य आहे. पण लताबाई- मदनमोहन, लताबाई- रोशन, लताबाई सी- रामचंद्र ,लताबाई-सलील चौधरी या चार संकरांची दोनशे एक गाणी संग्रही ठेवा बास सगळे बाकी फिके फिके वाटू लागेल.\n'श्रावन गगने घोर घनघटा' (रविन्द्रनाथ ठाकुर यांचे) हे गीत कणिका बंदोपाध्याय यांच्या आवाजात, आणि लताच्या आवाजात ऐकावे, म्हणजे 'लता का फत्ता' असेही का म्हटले जाऊ शकते हे कळेल.\nलताच्या या गायनात व्यावसायिक सफाई असली, तरी कणीका यांच्या गायनात समर्थतेने व्यक्त झालेल्या विरहिणी राधेच्या आर्त व्याकुळतेचा लवलेशही नाही.\n'भानुशिंगेर पदावली' या रविंद्रनाथांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील रचनांवर एक धागाच काढायचे फार दिवसांपासून मनात आहे, पण अजून ते जमून आलेले नाही.\nप्रशांत आवलेंनी दर्शवल्याप्रमाणे ह्या लेखाची कॅटेगरी 'विनोद' अशी होती. सन्जोप राव, पैसा, नंदन, अनुप ढेरे, तिमा व साती ह्यांनी लेखाची नस अचूक पकडली. सातींनी 'तद्दन'च्या मूकपटांच्या जमान्यात तरूण असलेल्या लेखकाचे वय तेव्हा उणे ३० ते उणे ४० च्या दरम्यान असावे, असा सही अंदाज मांडला आहे. तो जमाना सुमारे १९३५- ४० च्या दरम्यान संपला असे मानले, तर हा सदरहू लेखक आता नव्वदीत आला असावा मी स्वतः तर अजून काका दशेतच आहे, नव्वदीत नाही मी स्वतः तर अजून काका दशेतच आहे, नव्वदीत नाहीतेव्हा 'तो मी नव्हेचतेव्हा 'तो मी नव्हेच\nलेखात किमान एक अतिशयोक्त उल्लेखही आहे, तो म्हणजे ऑपेरा हाऊसमधे गात असलेल्या 'तद्दन' चा आवाज थेट स्वस्तिकमधे पोहोचायचा दोघांतील अंतर सुमारे अर्धा किलोमीटर आहे, आणि स्वस्तिक आता कसे आहे, किंबहुना ते अस्तित्वात आहे की नाही, हेही मला ठाऊक नाही. पूर्वी आम्ही (म्हणजे आजचे 'काक'लोक) मॅटिनीस तिथे जात असू तेव्हा बाल्कनीस तोलून धरणारे खांब, खालील मजल्यावरील मागच्या 'रो'जच्या मधे येत. सरावाने कुठल्या सीटा घेऊ नयेत, हे आम्ही शिकलो होतो. म्हणाजे स्वस्तिक सत्तरीच्या दशकांत इतके वाईट असले, तरीही बाहेरील आवाज थेट आत येईल, इतके वाईट ते मूकपटाच्या जमान्यातही नसावे\n'लता का फत्ता' असल्या थाटाचा उल्लेख आमच्या एका दूरच्या, आत्ता हयात असते तर शंभरीच्या पलिकडे असते अशा वयाच्या काकांनी केलेला होता असे आठवते. दर पिढीस पुढील पिढीचे संगीत, त्यांचे साहित्य, किंबहुना त्यांचे सगळेच सर्वसाधारणपणे आवडत नाही, त्याचे हे एक प्रतिबिंब होते.\nलताच्या गाण्याबद्दल इतकेच नव्हे तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझी जी काही अत्यंत जिव्हाळ्याची मते आहेत, ती येथे अनेकदा वेळोवेळी मी प्रकाशित केलेली आहेतच.\nहा प्रतिसाद दिलेला आहेत तर\nहा प्रतिसाद दिलेला आहेत तर निमित्तही सांगून टाका.\nमाझ्या मते हा प्रतिसाद यायला\nमाझ्या मते हा प्रतिसाद यायला नको होता. विशेषतः इतर काही वाचकांनी गंमत ओळखलेली असताना असा बचाव करण्याची गरज नव्हती. काही लोकांना हे खरं वाटणं हेच टंग इन चीक विनोदाच्या यशाचं गमक आहे.\n'वा म्हाराजा, काय ते दिवस होते' असं म्हणणारे अनेक जण 'ह्याः आताचं सगळं फालतू आहे' असं म्हणतात. याची खिल्ली फारच छान उडवलेली आहे.\nशीर्षक वाचून 'तद्दनबाई' चा\nशीर्षक वाचून 'तद्दनबाई' चा गुगल सर्च करायचा बेत होता.\nपण म्हटलं आधी लेख वाचावा.\nलेख वाचून शंका फिटली पण काही प्रतिसाद वाचून ती पुन्हा निर्माण झाली ;-)\n जरी वाचायला सुरवात केल्यावर गाडी कुठे चालली आहे याचा अंदाज आला होता तरी लता बद्दलचे वक्तव्य वाचून एक तर विरंगुळा/विडंबन आहे अथवा आय डी हॅक झाला आहे हे समजले\nजद्दनबाई असं नाव ऐकलं होतं पण तद्दनबाई हे नाव वाचतानाच थोडी गंमत वाटली आणि लेख वाचल्यावर दोनेल मिनीटं मात्र गोंधळलो इतकं बेमालूम लिहीलं आहे.\nफारच आवडलं. तद्दनबाई हे नाव पर्फेक्ट\nलेख सम्पल्यावर तुमचा कोणावर जीव आहे ते साम्गाल का आता ;)\nझोहरा सहगल आजी गेल्या\nझोहरा सहगल आजी गेल्या त्यांच्यावर काही लिहीलंय की काय असं आधी वाटलेलं.\nतसं काही न दिसल्यानं लेख वरुन खाली नि खालून वर वाचला.\nप्रकरण काय ते समजायला जरा उशीर लागला म्हणा\nपूर्ण लेख डोक्यावरून गेला. कोण तद्दनबाई\nलेखाची ब्याकग्राऊंड, कारणं वगैरे ठाऊक नाहीत, पण एकदम सटल प्रकारात केलेली ब्याटिंग लै आवडली. :)\nबर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला.\n मिपावर आपले स्वागत आहे\nज्येष्ठांनी असं अवांतर केलेलं\nज्येष्ठांनी असं अवांतर केलेलं पाहून एक कनिष्ठ मिपाकर म्हणून......... आनंद झाला.\nबाकी घासकडवी सरांच्या ह्या धाग्यावरील मतास ;) सहमती आहे.\nबर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी\nबर्‍याच काळानं प्रदीप ह्यांनी लेखणीवरची धूळ झटकलेली पाहून आनंदही झाला\nहे श्री श्री श्री धमाल याम्च्याबातीतही व्हावे ही इच्छा.\nतद्दनबाई डिस्को, इतर बाई खिसको =))\nबाकी कोण तद्दनबाई इ.इ. काय बी *टा समजले नाय.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/location/europe", "date_download": "2020-03-29T22:31:45Z", "digest": "sha1:QDYCEAE7BWUOVB6WLKAUDDYMR7ZIOVVE", "length": 18592, "nlines": 208, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "युरोप Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > युरोप\nबुटांच्या माध्यमांतूनही कोरोनाचा प्रसार होतो \nकोरोनाचा प्रसार बुटाच्या माध्यमातूनही होतो, असे एका संशोधनातून समोर आल्याचे ब्रिटनमधील दैनिक ‘डेली मेल’ने प्रसिद्ध केले आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोप\nमी जी शांतता अनुभवत आहे, ती भयाण आहे \nइतिहासात प्रथमच पोप यांच्यावर एकट्याने प्रार्थना करण्याची वेळ\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय बातम्या, ताज्या बातम्या\nइटलीत कोरोनाचे थैमान, आतापर्यंत १० सहस्र २३ जणांचा मृत्यू\nजगभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६ लाख ६३ सहस्र ७४० असून मृत्यू झालेल्यांची संख्या ३�� सहस्र ८७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४२ सहस्र १८३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय बातम्या, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या\nस्पेनमध्ये अंत्यविधी थांबवल्याने शवागारात मृतदेह ठेवायला जागा नाही \nकोरोनामुळे युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत प्रतिदिन मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तेथे रुग्णालयांत भरती होण्यापूर्वीच अनेक जणांचा मृत्यू होत आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या, बहुचर्चित विषय, युरोप\nइंग्लंड आणि रशिया यांनी बनवलेल्या कोरोनावरील लसींच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम \nकोरोनावर परिणामकारक औषध बनवण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्नरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंग्लंड आणि रशिया यांनी कोरोनावर लस बनवली असून त्याची चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय बातम्या, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या, रुग्ण, वैद्यकिय\nइटलीमध्ये ५ सहस्रहून अधिक वैद्यकीय कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’\nइटलीमध्ये आतापर्यंत ५ सहस्रहून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या, प्रशासन, बहुचर्चित विषय, युरोप, रुग्ण, वैद्यकिय\nब्रिटनचे पंतपधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण\nब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे…..\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय बातम्या, कोरोना व्हायरस, युरोप\nब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण\nब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिली यांनी त्यांच्या स्कॉटलंड येथील घरात स्वत:चे अलगीकरण (सेल्फ क्वारंटाईन) केले होते.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय बातम्या, कोरोना व्हायरस, बहुचर्चित विषय, युरोप\nकोरोनामुळे ५० हून अधिक देशांत ‘दळणवळण बंदी’ \nकोरोनामुळे ५० हून अधिक देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली असून अनुमाने १ अब्ज नागरिक घरातच आहेत. युरोपातील ३४ देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ आहे. कोलंबिया २४ मार्चपासून, तर न्यूझीलंड २५ मार्चपासून पूर्ण बंद होणार आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय, कोरोना व्हायरस\nस्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह अनेक घरांमध्ये पडून \nस्पेनमध्ये कोरोनामुळे २ सहस्र ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० सहस्रांहून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. अनेक घरांमध्ये मृतदेह पडून असून ते हटवण्यासाठी सैन्याचे साहाय्य घेतले जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गंभीर आजारी असलेल्या वयोवृद्धांना बेवारस सोडण्यात आले आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोपTags आंतरराष्ट्रीय, कोरोना व्हायरस\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांच��� मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/blog-post_16.html", "date_download": "2020-03-29T21:09:28Z", "digest": "sha1:6W5UD675Y576V6YYHLJ2DJZV5FKUSQKL", "length": 9821, "nlines": 93, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "मून येतोय सून - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nटेकफेस्टमध्ये वादविवाद आणि चर्चासत्र\nप्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज\nनाविन्यपूर्ण कल्पना, डोळे दीपवणारं तंत्रज्ञान आणि हट के इव्हेंट्स यांचं माहेरघर असणाऱ्या आयआयटी मुंबईचा 'टेकफेस्ट २०२०' लवकरच टेकनोप्रेमींच्या भेटीला येणार आहे. तंत्रज्ञानाची पंढरी समजला जाणारा हा फेस्टिव्हल यंदा ३ ते ५ जानेवारी दरम्यान आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये रंगणार आहे. यंदा या फेस्टिव्हलची एका विशेष कारणासाठी जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. 'टीडब्ल्यू-मून' म्हणजे 'टेकफेस्ट वर्ल्ड मॉडेल युनायटेड नेशन' (TWMUN) यातील आंतराष्ट्रीय विषयांचा परिपाक असणाऱ्या वादविवाद आणि चर्चात्मक स्पर्धा हे या चर्चांचं मुख्य कारण आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे.\nटेकफेस्टच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असणाऱ्या 'टीडब्ल्यू-मून' या स्पर्धेचं स्वरूप संयुक्त राष्ट्र संघामधील (युनायटेड नेशन्समधील) विविध बारा समित्यांवर आधारित आहे. टेकफेस्टमध���ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समित्यांचा समावेश असेल. प्रत्येक समितीत दोन ते तीन विषय हाताळले जाणार आहेत तर प्रत्येकी एका विषयावर वादविवादात्मक आणि चर्चात्मक सत्र आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पसंतीनुसार आणि अनुभवानुसार प्रत्येकी एक देश आणि समिती दिली जाईल. प्रत्येक समितीत चाळीस देश असून स्पर्धकांना त्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे. जागतिक विषयांशी निगडित असणाऱ्या या टेकफेस्टमधील स्पर्धेचं हे पाचवं वर्ष असून प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध समित्यांचं काम कसं चालतं, कशाप्रकारे चर्चा करून निष्कर्ष काढला जातो, हे अनुभवण्याची सुवर्णसंधी टेकफेस्टच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना https://techfest.org/mun या लिंकवर जाऊन नावनोंदणी करता येईल.\nमूनमध्ये एकूण बारा समित्या असणार आहेत. त्यापैकी तीन समित्यांचे विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीवरील उपाय, स्त्रियांचे हक्क, विकसित आणि विकसनशील देशातील सुदृढ व कुपोषित मुलं या विषयांवर वादविवादात्मक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फेस्टमधील हे तीन सामाजिक विषय म्हणजे सामाजिक भानाची त्रिसूत्रीच म्हणावी लागेल.\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.kaustubhkasture.in/2013/09/blog-post_9421.html", "date_download": "2020-03-29T20:45:36Z", "digest": "sha1:GGTZHKIMH7G2TXRX735YWYWZTEPVMCSL", "length": 14413, "nlines": 36, "source_domain": "www.kaustubhkasture.in", "title": "इतिहासाची सुवर्णपाने: श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे जंजिरा मोहीमेतील पत्र", "raw_content": "\nश्रीमंत बाजीराव पेशव्यांचे जंजिरा मोहीमेतील पत्र\nइ. स. १७३३ च्या मध्यावर श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कोकणात जंजीरेकर सिद्दी सात वर स्वारी केली. या स्वारीदरम्यानच्या सिद्दीच्या आणि स्वतः पेशव्यांच्या हालचाली सांगणारे बाजीरावांनी दि. २४ मे १७३३ रोजी अंबाजीपंत पुरंदरे यांना लिहीलेले पत्र.\nराजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री\nअंबाजीपंत स्वामी गोसावी यांसी\nसेवक बाजीराव साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशळ तागाईत ज्येष्ठ कृष्ण सप्तमी गुरुवार पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहीणे. विशेष तुमची दोन तीन पत्रे व बाळाचे पत्र व राजश्री स्वामींची पत्रे ऐशी काही काल परवा पावली. त्यांत सारांश की, \"छावणी केली उत्तम केले खर्चास व लोक राजश्री स्वामी पुरवितात. प्रतिनिधीस व सरलष्कर कृष्णाजी दाभाडे रवाना केले. महाडास येतील. उदाजी चव्हाणाकडील कारकुनास सांगोन दोन हजार प्यादे आणविले आहेत ते ही येतील. संभुसिंग चव्हाण यांसही बोलविले आहे. तेही अलियावर रवाना होतील. सचिवासही निरोप दिल्हा\" म्हणून सविस्तर लिहील्याप्रमाणे कळले. परंतू येथील मनसबा ऐसा आहे. शेखजी आम्हांस भेटले. खोकरीची वाट मात्र त्यांणी दाखवून दिल्ही. काम करीता इतकेच केले. येथे येताच दुसरे दिवशी त्यांस बोलावून हत्ती, वस्त्रे देत होतो. खर्चाची रदबदल करू लागले. तेव्हा बोली करून तूर्त दाहा हजार रुपये त्याचे पदरी घातले. बहुमानासाठी बहुतसा आग्रह केला. परंतू ते करून घेईनात. लोक कोणी त्याजजवळ राहीले नाहीत. सारे उठउठोन आपापले कबिले काढावयास गेले. तेव्हा गड सुटले नव्हते. आता गड सुटले. सारे कबिले मुलखातच मागती राहीले. लोकांस मागती बोलावू पाठविले आहे. येतील तेव्हा खरे. पहिले लोक कोणी शे-दोनशे भेटले त्यांस अटक करून ठेवावे तरी कौल दिल्हा. कार्य होते कौलाचेच होते. यास्तव त्यांस अटकही करीता नये. यास्तव निरोप दिल्हा. आतील राजकारण होते ते तो पहिलेच दिवशी वारले. आतां प्रस्तुत काही शेखजीच्याने कार्य होत नाही. बरेही वाटत नाही. चार महिने येथे राहिल्याउपरी मग त्यांच्याने तरतूद होईल ते क���तील. खर्चास मागतील तसे देणे लागेल. गड घेतले त्यापैकी अवचितगड त्याचे हवाली कबिले ठेवावयास करावा असे झाले. तोही त्याचे हवाली केला. न करावा तरी बेदिल होतो. करावा तरी इतबारही पुरेना. परंतू करणे प्राप्त झाला. केला. या जातीचे त्याचे वर्तमान आहे. खानजादा थोरला मेला. त्याचा लेक बाहेर होता तो आम्हांजवळ आहे. आणि लहान भाऊ त्याचे साहाजण आहेत. हाही मूल शाहाणाच आहे. आत सिद्दीसमूल व सिद्दीअंबर अफलानी ऐसे आहेत. बाराशे माणूस किलियावर आहे. पहिले थोडकेच होते. आलिकडे अंजनवेली व उंदेरीहून मदत त्यास आली. एकूण भरती झाली आहे. अंजनवेलही मजबूतच आहे. उंदेरीही मजबूतच आहे. चारी जंजिरे त्याचे बरे खबरदार, मुसलमानाच आहेत. अंजनवेलीस काही मराठे असतील त्यांकडे विजयगड, गोवळचा कोट दोन आहेतच. तिसरा मंडणगडही त्याने बळाविला आहे. रायगडावर तीन-चारशे माणूस मुसलमान आहेत. चार पाचशे मराठे आहेत. गड न बळाविला () आहे. जुंजतात. काही पैगामही वरील लागला म्हणून गेले आहेत. ते लिहीतात तथ्यामिथ्या तहकीक तह किंवा नाही. कळले नाही. वर्तमान येईल ते लिहून पाठवू. ऐसे वर्तमान आहे. सविस्तर कळावे म्हणून लिहीले असे, लोभ असो दीजे हे विनंती. छ २२ जिल्हेज शनवार.\nया पत्रात सुरुवातीला काही व्यक्तिंची नावे आली आहेत. यांमध्ये-\n- अंबाजीपंत स्वामी म्हणजे अंबाजीपंत त्र्यंबकपंत पुरंदरे. अंबाजीपंत हे पेशव्यांचे मुतालिक होते. बाळाजी विश्वनाथांच्या समकालीन असणारे आणि बाळाजीपंतांचे सुरुवातीपासूनचे स्नेही असणार्‍या अंबाजीपंतांना बाळाजींच्या मृत्यूनंतर बाजीराव आणि चिमाजीअप्पा वडिलांसमान मान देत.\n- बाळाचे पत्र म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांचे पत्र.\n- राजश्री स्वामी म्हणजे छत्रपती शाहू महाराज.\n- प्रतिनिधी म्हणजे श्रीनिवास परशुराम उर्फ श्रीपतराव पंतप्रतिनिधी. परशुराम पंतप्रतिनिधींचा पुत्र.\n- सरलष्कर म्हणजे त्र्यंबकराव दाभाड्यांच्या मृत्यूनंतर कृष्णाजी दाभाडे हे सरलष्कर झाले.\n- उदाजी आणि शंभूसिंग चव्हाण हे पूर्वी ताराबाईंकडे होते, नंतर ते शाहूराजांच्या पक्षात आले. या चव्हाण घराण्याला राजाराम महाराजांकडून 'हिम्मतबहाद्दर' हा किताब मिळाला होता.\n- शेखजी ही व्यक्ति म्हणजे बाजीराव पेशव्यांनी जंजिर्‍याकरीता केलेला फितूर होता. या शेखजीची माणसे जंजिर्‍यात राहून आतल्या बातम्या पुरवत ��सत, परंतू आतले राजकारण पहिल्याच दिवशी सिद्दीला समजले आणि त्याने आतल्या फितूरांना मारून टाकले असं बाजीराव म्हणतात. बाजीरावांनी या शेखजीला १०००० रु दिले आणि बहुमानासाठी बहुतसा आग्रह केला म्हणजे शाहूराजांकडे चाकरी करण्यासाठी आग्रह केला पण त्याने तो मानला नाही. शेखजीच्या आणि त्याच्या माणसांच्या कबिल्याच्या सुरक्षिततेसाठी बाजीरावांनी अवचितगड त्याच्या हवाली केला होता. येथेही बाजीराव म्हणतात की किल्ला दिला नाही तर तो खट्टू होतो आणि देण्यासाठी पूरता विश्वासही येत नाही, पण अखेर बाजीरावांनी किल्ला दिला. जंजिर्‍याच्या सिद्दीसातचा थोरला मुलगा मारला गेला असून किल्ल्यात सिद्दी सात सह सिद्दी संबूळ आणि सिद्दी अंबर अफलानी हे अधिकारी आहेत. सिद्दीसातचा नातू बाहेर बाजीरावांना सामिल झाला होता. अंजनवेल आणि उंदेरीहून सिद्दीसातला मदत मिळत असे हे या पत्रात स्पष्ट दिसून येते. रायगडावरही फितूरीसाठी माणसे पाठवली असून किल्लेदाराच्या मनात पेशव्यांशी तह करण्याविषयी अजून काही नाही असं बाजीराव लिहीतात..\nएकूणच, या पत्रातून या जंजिरा मोहीमेची किती जय्यत तयारी बाजीरावांनी केली होती हे स्पष्ट समजून येते.\nसंदर्भ : लेखांक ३२, काव्येतिहास संग्रह : ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे (संपादक : सरदेसाई, काळे, वाकस्कर)\nआपल्याला माझ्या कोणत्याही पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायचा असल्यास येथे क्लिक करा\nमाझी पुढील पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत\n- इतर उपयुक्त संकेतस्थळे -\nआजवर दफ्तराला भेट देणार्‍यांची संख्या\nसदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandur-madhmeshwar-bird-sanctuary-birds-stay-increased-in-this-year/", "date_download": "2020-03-29T21:16:42Z", "digest": "sha1:7CTETO75NRKMQKGJBEUPN2T5D6G4WX5O", "length": 19160, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Photo Gallery : 'नांदूरमध्यमेश्वर'मध्ये यंदा पक्ष्यांचा मुक्काम वाढणार, nandur madhmeshwar bird sanctuary birds stay increased in this year", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. ��ोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nPhoto Gallery : ‘नांदूरमध्यमेश्वर’मध्ये यंदा पक्ष्यांचा मुक्काम वाढणार\n‘रामसर’चा दर्जा प्राप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या, महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्ष्यांचा मुक्काम यंदा वाढणार आहे. प्रजननकाळासह वाढती थंडी यामुळे हा मुक्काम वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत परदेशी पाहुण्यांचे निरीक्षण करण्याची संधी अभ्यासकांना मिळणार असून, पर्यटकांसाठी देखील पर्वणी ठरणार आहे.\nऑगस्ट ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत नांदूरमध्येश्वरमध्ये ज्या पक्ष्यांनी अंडी घातली, त्यांची अंडी पर्जन्यवृष्टी आणि पूरस्थिमुळे वाहून गेली. पूरामुळे अनेक पक्ष्यांचे घरटे देखील वाहून गेल्याने, ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात पुन्हा प्रजनन झाले. पक्ष्यांच्या लांबलेल्या प्रजननकाळामुळे, त्यावेळी घातलेल्या अंड्यातील पिल्ले आता बाहेर पडू लागले आहेत.\nत्यामुळे पक्ष्यांना यावर्षी अधिक काळापर्यंत अभयारण्यात थांबावे लागणार आहे. यासह सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे यंदा थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याने, परदेशी पाहुण्यांचा मुक्कामही यंदा लांबणार आहे. सध्या पक्ष्यांची संख्या ३० हजारांच्या घरात असून, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात ४० ते ४५ हजार पक्षी अभयारण्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nअंडी घालणाऱ्या पक्ष्यांमध्ये नांदूरमध्यमेश्वरीची राणी समजली जाणारी जांभळी पाणकोंबडीसह स्पॉट बिलडक या पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. सध्या ‘ब्लॅक विंग स्टील्ट, डार्टर, हुप्पू, फ्लेमिंगो, कॉमन कूट, रुडी शेल्डक, मार्श हॅरियर, ब्लू थ्रोट, नॉर्थन शोव्हलर, सायबेरीयन स्टोन चॅट, ग्रेटर स्पॉटेड ईगल’ यासह इतर परदेशी पाहुण्यांचे दर्शन पर्यटकांना होत आहे.\nडिसेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमध्ये प्लेमिंगोची संख्या अवघी दोन ते तीन इतकची होती. मात्र, पाण्याच्या पातळीत झालेली घट आणि वाढलेली थंडी यामुळे फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाली असून, आठ ते दहा फ्लेमिंगो दृष्टीस पडत आहेत. यासह इतरही परदेशी पाहुण्यांची संख्या वाढू लागली असून, जानेवारीच्या अखेरीस नांदूरमध्यमेश्वरमध्ये परदेशी पक्ष्यांचे संमेलन पर्यटकांना अनुभवला मिळू शकते असा अंदाज पक्षीमित्रांनी सांगितला आहे.\nछायाचित्रकार : संजोग कारंडे ( छायाचित्रकार हे ट्रेकर असून पक्ष्यांचे गाडे अभ्यासक आहेत)\nसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राज्यभर ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nनगर शहरात पावसाची रिपरिप\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nBlog : घरकुलातील घोटाळेबाजांना चपराक\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, ब्लॉग, मुख्य बातम्या\nधो-धो कोसळल्या उत्तराच्या धारा..\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळाचा एनएसजी पथकाने घेतला ताबा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, ���ाजकीय\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nVideo : मॉर्निंग वॉक करणार्‍या १४ जणांवर कारवाई\nनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-113052200015_1.htm", "date_download": "2020-03-29T20:55:56Z", "digest": "sha1:P4PKSNRHTFRXS6BW66BLQHUVFPAW4ZG6", "length": 9922, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चेन्नई सुपर किंग्ज व विंदू दरम्यान कनेक्शन | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचेन्नई सुपर किंग्ज व विंदू दरम्यान कनेक्शन\nआयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दररोज नवनवे खुलाशे होत आहेत. मंगळवारी विंदू दारा सिंह यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाने नवीन वळण घेतले. आपण चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकार्‍याच्या संपर्कात होतो, असे त्याने पोलिस चौकशीदरम्यान कबूल केले आहे.\nविंदूने या अधिकार्‍यास कित्येकदा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nव्हीआयपी बॉक्स पर्यंत पोहच: विंदू दारा सिंह यांची चेन्नई सुपर किंग्जच्या व्हीआयपी बॉक्सपर्यंत पोहच होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यांना येथे जाण्या-येण्याची सूट का देण्यात आली होती, या विंदूवर पोलिस आता चौकशी करत आहे.\nख्रिस गेलचे क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक\nसाक्षी देते धोनीस फ्लाइंग किस\n'रोजलीन खान'सोबत आयपीएल इन भाभी स्टायल\nखाते उघडण्यास दिल्ली सज्ज\nआज राजस्थान - केकेआर सामना\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/infrastructure-as-well-as-tourism-priority/articleshow/73674780.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T21:34:02Z", "digest": "sha1:DFIZYJES3Z6SIAKBYYP2F67KD3QSQAJG", "length": 12638, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Thane News: ‘पायाभूत सुविधांबरोबरच पर्यटनाला प्राधान्य’ - 'infrastructure as well as tourism priority' | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\n‘पायाभूत सुविधांबरोबरच पर्यटनाला प्राधान्य’\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nजिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग आणि सिंचन सुविधांचा विकास करण्याबरोबर ठाणे जिल्हा पर्यटन हब म्हणून विकसित करण्यास जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.\nशिंदे यांनी जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचालीवर विवेचन केले. 'समाजाच्या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आखल्या आहेत. त्यांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मात्र विकासाचा वेग वाढण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी आणि विभागांनी प्रभावी कामगिरी करणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून गेली दोन वर्षे भरीव निधीची तरतूद केली आहे. ५३७ कोटींचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या विकासनिधीतून विकासाला चालना मिळेल,' असा आशावाद पालकमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. विजेचा प्रश्न सौरऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडविता येईल, याचे नियोजन सुरू आहे. जिल्ह्याचे या दृष्टिकोनातून मॅपिंग लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'जीवो जीवस्य जीवनम्' तत्त्वाचा स्वीकार करून शाश्वत शेती करणे गरजेचे आहे. शेतकरी सक्षम होण्यासाठी विविध उपाययोजना आगामी काळात राबविण्यात येणार आहेत. जनतेच्या हिताचे व जिव्हाळ्याचे निर्णय तत्काळ घेण्यास प्राधान्य दिले आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमेजर प्रांजल जाधव, हरिष वायदंडे, माधुरी तरमाळे, भारत तावरे, कृष्णा भोसले, नरेद्र मोटे, संजय पवार, मनोज परदेशी, संदीप मोरे, विलास धमाले यांचा विविध विभाग आणि क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शिंदे यांनी गौरव केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nधक्कादायक; विलग असूनही लग्नात हजेरी\nलग्नात करोनाबाधीत: शिवसेनेच्या महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाइन\nलॉकडाऊन: गावाकडे पायी जाणाऱ्या ७जणांना टेम्पो��े चिरडले; ५ ठार\nवसई: पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातली\nसंचारबंदी असताना इन्स्टाग्रामवरुन होतेय दारुची विक्री; दोघांना अटक\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘पायाभूत सुविधांबरोबरच पर्यटनाला प्राधान्य’...\nमुशायरा म्हणजे सरकारविरोधी जनआंदोलनच: कन्हैय्या कुमार...\nआज ‘नो हॉर्न’ दिवस...\nविठ्ठलवाडी स्मशानभूमी परिसरात स्वच्छतागृह...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/101-couples-get-married-sawant-pratishthans-wedding-262601", "date_download": "2020-03-29T20:54:09Z", "digest": "sha1:IBACFR363BCT7T3SPSCWMZP2UHFKCOYW", "length": 16528, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "देवेंद्र फडणवीस यांच्या प्रा. सावंत यांना मोबाईलवरुन शुभेच्छा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 30, 2020\nदेवेंद्र फडणवीस यांच्या प्रा. सावंत यांना मोबाईलवरुन शुभेच्छा\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nसेलिब्रेटी म्हणून छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील येसूबाई अर्थात प्राजक्ता गायकवाड, सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव, सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे व मालिकेतील भय्यासाहेब अर्थात किरण गायकवाड उपस्थित होते.\nउपळाई बुद्रूक (सोलापूर) : मुंबईत भाजपचे राष्ट्रीय शिबिर सुरू असल्याने सोनारी (जि. उस्मानाबाद) येथे भैरवनाथ कारखाना येथे जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास अनुपस्थित असल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववधूवरांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यात दोन मुस्ल��म जोडप्यासह 101 जोडपी विवाहबद्ध झाली. याच सोहळ्यात प्रा. शिवाजीराव सावंत यांचे पुत्र ऋतूराज व आमदार तानाजीराव सावंत यांचे पुत्र ऋषिराज यांचाही विवाह पार पडला.\nया वेळी नव वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री महादेव जानकर, प्रा. शिवाजीराव सावंत, माजी आमदार विलास लांडगे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शामल बागल, अर्जून पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, कल्याणराव काळे, संजय कोकाटे, रश्‍मी बागल, विलासराव घुमरे, शैला गोडसे, प्रा. सुहास पाटील, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. अजय दासरी, शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, सुनील मोरे, ऍड. सोमनाथ वाघमोडे, सुहास पाटील जामगावकर, शंभूराजे साठे आदी उपस्थित होते. सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. या सोहळ्यासाठी कालिदास सावंत, सुभाष सावंत, अनिल सावंत, किरण सावंत, धनंजय सावंत, रवी सावंत, विक्रम सावंत, पृथ्वीराज सावंत यांच्यासह भैरवनाथ शुगरचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.\nसेलिब्रेटी म्हणून छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील येसूबाई अर्थात प्राजक्ता गायकवाड, सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव, सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे व मालिकेतील भय्यासाहेब अर्थात किरण गायकवाड उपस्थित होते.\nविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर : उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूप्रमाणेच जनतेचा जिव्हाळा आमदार तानाजीराव सावंत यांना मिळाला आहे.\nमाजी मंत्री महादेव जानकर : या सोहळ्याच्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम सावंत परिवारकडून सातत्याने 20 वर्षे होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुढीऐवजी उभारा भगवी पताका \nऔरंगाबाद : ‘तोडले मी बंधन, गाडल्या त्या रूढी, माझ्या शंभुराजांच्या नावाने उभारा भगवी पताका लावून गुढी,’ अशा शुभेच्छांची देवाण-घेवाण करीत म���गील तीन...\nनगरमध्ये शंभूराजेंचा पुतळा हटवला... आता तेथे अफजल खानाचा पुतळा बसवायचा काय, मनसेचा सवाल\nनगर - हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी पहाटे सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात गनिमी कावा करीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा...\nकोकणात पर्यटनवाढीसाठी ही हवी तरतूद....\nचिपळूण (रत्नागिरी) : युती सरकारच्या काळात स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन केले गेले नाही. त्यासाठी निधीचीही तरतूद केली गेली नाही. आता या...\nअमाप उत्साहात शहरात शिवजयंती\nपिंपरी - शिवजयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड परिसर ‘जय भवानी जय शिवाजी’ जयघोषाने दुमदुमला. शिवगर्जनेने सारा आसमंत शिवमय झाला होता. शहरात पिंपरीगाव,...\n‘सीमा’ नसलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व\nव्याख्यान, अभिनय, काव्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत उमटवला ठसा पिंपरी - अगदी मराठमोळ्या कुटुंबात वाढलेली ती. मुलीचे शिक्षण झाल्यावर तिचे लग्न,...\nछत्रपती संभाजी महाराज : पराक्रमी, नीतिमान राजे\nछत्रपती संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नव्हते. संभाजीराजांनी बालवयातच म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी जयसिंगाच्या छावणीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/lords/", "date_download": "2020-03-29T22:16:34Z", "digest": "sha1:6HLYH5COSUDUJMHDAQGX6YVP7BBVQCZZ", "length": 1554, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Lords Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा…\nसाऱ्या भारतीयांचे डोळे या सामन्याकडे लागून होते; या सामन्यात एक वेळ अशी आली होती जिथे हा सामनाही भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/australia-1-new-zealand-9/9-aparth/articleshow/72551822.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T23:16:01Z", "digest": "sha1:KUKWPS4GBTOZSIXMP3GE75WSP6Z32WI5", "length": 9873, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "other sports News: ऑस्ट्रेलिया ४१६;न्यूझीलंड ५/१०९पर्थ : - australia 1; new zealand 9/9 aparth: | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nऑस्ट्रेलिया ४१६;न्यूझीलंड ५/१०९पर्थ :\nऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ४१६ धावा केल्या...\nन्यूझीलंड ५/१०९ पर्थ : ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ५ बाद १०९ अशी अवस्था केली होती. ऑस्ट्रेलियाकडून लबुशेनने २४० चेंडूंत १८ चौकार व १ षटकारसह १४३ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने ९७ चेंडूंत १० चौकारांसह ५६ धावा करून त्याला चांगली साथ दिली. कर्णधार टिम पेनने ३९ धावा करून ऑस्ट्रेलियाला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर स्टार्कने भेदक मारा करून न्यूझीलंडला धक्के दिले. यात स्मिथने विल्यमसनचा अप्रतिम झेल टिपला. स्कोअरबोर्ड : ऑस्ट्रेलिया : पहिला डाव- १४६.२ षटकांत सर्व बाद ४१६ (लबुशेन १४३, हेड ५६, पेन ३९, स्टार्क ३०, साउदी ४-९३, वॅग्नर ४-९२) वि. न्यूझीलंड : पहिला डाव - ३२ षटकांत ५ बाद १०९ (टेलर खेळत आहे ६६, विल्यमसन ३४, स्टार्क ४-३१).\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\n जपान स्वप्नात देखील विचार करू शकत नाही\nकरोना: अब्जावधीचे नुकसान; कोण देणार भरपाई\nकरोनापुढे जपानने हात टेकले; ऑलिम्पिक स्थगित, पुढील वर्षी होणार\nकरोनामुळे धोकादायक झालेल्या देशात अडकली भारतीय खेळाडू\nकरोनाग्रस्तांसाठी सहा महिन्यांचा पगार देणार 'हा' खेळाडू\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nअचंबित करणारेआकडे आणि आपण\nकरोनाग्रस्तांसाठी हीथर झाली स्वयंसेवक\n… तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फटका\nटोकि���ोतील हॉटेल व्यवसायला मोठा फटका\nआंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धाही पुढे ढकलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nऑस्ट्रेलिया ४१६;न्यूझीलंड ५/१०९पर्थ : ...\nबुद्धिबळ फेडरेशनच्या पटावर घमासान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-113042600009_1.htm", "date_download": "2020-03-29T21:53:47Z", "digest": "sha1:HYYAYFC2U53F5DUUHE4FHCBSTCZ2ULMF", "length": 11618, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धोनीच्या वादळाने उडाले सनराइजर्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधोनीच्या वादळाने उडाले सनराइजर्स\nमहेंद्रसिंह धोनीने केलेल्या ३७ चेंडूंतील ६७ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने सनराईर्जस हैदराबादवर ५ गडी आणि २ चेंडू राखून थरारक विजय मिळवला. आयपीएल कारकिर्दीत दोन हजार धावांचा पल्ला पार करणारा धोनीच या लढतीत सामनावीर ठरला.\nचेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना धोनीने आशिष रेड्डीच्या दुसर्‍या चेंडूवर षटकार आणि २ सलग चौकार मारताना चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने विजयी लक्ष्य १९.२ षटकांत पूर्ण केले. विजयाचा शिल्पकार ठरणार्‍या धोनीने ३७ चेंडूंतच ७ चौकार, ४ षटकारांसह ६७ आणि माईक हसीने २६ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ४५ धावा केल्या. हैदराबादकडून अमित मिश्राने २६ धावांत ३ गडी बाद केले.\nविजयाचा पाठलाग करताना माईक हसी आणि मुरली विजय यांनी ४५ चेंडूंत ६२ धावांची जोरदार सलामी दिली; परंतु हे दोघेही ११ धावांच्या आत परतल्याने चेन्नईची बिनबाद ६५ वरून २ बाद ७६ अशी स्थिती झाली. या दोघांनाही अमित मिश्राने यष्टीरक्षक डी कॉकच्या मदतीने तंबूत धाडले. त्यानंतर धोनीही बाद होता होता वाचला. त्याला डेल स्टेनच्या गोलंदाजीवर फाईनलेगला मिश्राने जीवदान दिले. हे जीवदान हैदराबादला चांगलेच महाग पडले. त्यानंतर समोरून रैना, जडेजा व ब्राव्हो हे तिघेही दिग्गज परतल्यानंतर धोनीने चेन्नई सुपर किंग्जला १९.४ षटकांतच ५ गडी गमावून विजय मिळवून ���िला.\nश्रीनिवासन यांच्या व्हेटोने वाचले होते धोनीचे कर्णधारपद\nमहेंद्रसिंह धोनी सर्वाधिक टेस्ट जिंकून देणारा कर्णधार\nक्रिकेटच्या व्यस्ततेमुळे धोनी परीक्षेत नापास\nधोनीने गांगुलीला मागे टाकले\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/tagresults/gang-rape/16698", "date_download": "2020-03-29T21:38:36Z", "digest": "sha1:CGX7TGDIW65CVGCJBMHUU6BI76KA63EK", "length": 5494, "nlines": 85, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " गँगरेप : गँगरेपसंबंधी ताज्या बातम्या, गँगरेप संबंधी मराठी बातम्या - Times Now", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nधक्कादायक: रात्रभर टेम्पोत फिरवून महिलेवर सामूहिक बलात्कार\nदोन अल्पवयीन मुलींवर नातेवाईकाचा मित्रासह बलात्कार\n१५ वर्षीय मुलीवर डझनभर मुलांकडून ३० वेळा सामूहिक बलात्कार\n१०वीच्या विद्यार्थ्यांचा १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\n१४ वर्षीय मुलीवर तिघांकडून रात्रभर बलात्कार\nनिर्भयाचा आरोपी विनयनं तिहार जेलच्या भिंतीवर डोकं आपटलं\n६ वर्षाच्या मुलीवर तब्बल १० जणांकडून सामूहिक बलात्कार\nमुंबई: नवऱ्याने फेसबुक मित्रांसोबत बायकोवर केला गँगेरप\nतरुणीवर ५ जणांकडून गँगरेप, पीडिता सापडली रस्त्यावर\nपतीच्या मित्रांनी बंदुकीचा धाक दाखवून केला गँगरेप\nलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचं अपहरण करुन गँगरेप\nतरुणी फेसबुक फ्रेंडला भेटायला गेली अन् नको ते झालं\nदोषींविरूद्ध नवा डेथ वॉरंट, फेब्रुवारीला फाशी\nमूकबधीर १३ वर्षीय तरूणीलाही नाही सोडले, केला गँगरेप\nदोन महिला शिक्षिकांनी मिळून केला विद्यार्थ्यावर बलात्कार\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\n[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण\nVIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत\n[VIDEO] सपना चौधरी जलवा, यूट्यूब चाहत्यांच्या उड्या\n'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ\n[VIDEO] बिग बॉस-१३ मधून बाहेर आल्यावर काय म्हणाली ही ग्लॅमरस अभिनेत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A5%8B-112072300013_1.htm", "date_download": "2020-03-29T22:35:04Z", "digest": "sha1:JJTJHCBA4OINHFK5XSTFMNMQK5BZEQVW", "length": 9211, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऑलिंपिकमध्ये धूम मचावण्यासाठी तयार ज्वाला (स्लाइड शो) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऑलिंपिकमध्ये धूम मचावण्यासाठी तयार ज्वाला (स्लाइड शो)\nआपल्या कुटुंबीयांसोबत ज्वाला गुट्टा. या फोटोमध्ये ज्वाला आपले आई-वडील आणि बहिणीसोबत दिसत आहे.\nभारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा ऑलिंपिकच्या दबावापासून फार दूर आहे. ज्वालाचे म्हणणे आहे की ऑलिंपिक तिच्यासाठी एका पार्टीप्रमाणे असेल.\nऑलिंपिकसाठी लिएंडर पेस अखेर तयार\nऑलिम्पिअगोदर ज्वालाचे लक्ष तंदुरूस्तीवर\nभारताचे दोन संघ खेळणार लंडन ऑलिंपिकमध्ये\nऑलिंपिकमध्ये खेळण्यास तयार - सोमदेव\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या क���रोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kayvatelte.com/tag/english-movie/", "date_download": "2020-03-29T21:58:23Z", "digest": "sha1:VISABWEYIHK2F66E5OPPHJLVQ52S4XVX", "length": 6636, "nlines": 169, "source_domain": "kayvatelte.com", "title": "English movie | काय वाटेल ते……..", "raw_content": "\nमहेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग……..\nजुने लेख – या ब्लॉग वरचे\nकाही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे, पण नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच\nया ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..\nसध्या उपस्थित असलेले …\nइ मेल मधे काय वाटेल ते.....\n\"काय वाटेल ते\" वरील नवीन लेखाबद्दल माहीती साठी आपला इ मेल नोंदवा.\nरॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.\nजी एस टी – नेमकं काय आहे\nकेरळ – कॉंग्रेस – आणि गोहत्या.\nइंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे\nम्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.\nखरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत\nद्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद\nनरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…\nकाय बोलावं आणि काय नाही\nलोकं लग्न का करतात\nछोटीसी कहानी.. भाग १\nव्यक्ती आणि वल्ली (16)\n‘काय वाटेल ते’ तुमच्या ब्लॉग वर\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1068.html", "date_download": "2020-03-29T21:32:20Z", "digest": "sha1:LYNKYWVKRBW2EFO3LDG57FDP6EKZ3FRJ", "length": 17249, "nlines": 250, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "३. चाफळचे दोन मारुती - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > भारतीय तीर्थक्षेत्रे > समर्थस्थापित अकरा मारुती > ३. चाफळचे दोन मारुती\n३. चाफळचे दोन मारुती\nचाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली व जवळच असलेल्या चाफळला आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराचे बांधकाम शके १५६९ पूर्ण झाले. समर्थांना ज्या वेळी श्रीरामाने दृष्टांत देऊन अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी माहिती दिली, त्याच वेळेस मारुतीनेही समर्थांना दृष्टांत दिला की, ‘माझी मूर्ती श्रीरामाच्या समोर स्थापन कर.’ त्याप्रमाणे श्रीरामाच्या मंदिरात हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० मध्ये समर्थांनी केली. (चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.)\nदोन्ही हात जोडून उभी असलेली नम्र मारुतीची मूर्ती म्हणजे अकरा मारुतींपैकी दासमारुती होय. ६ फूट उंच असलेल्या मारुतीच्या चेहर्‍यावर विनम्र असे भाव आहेत. समोरच उभ्या असलेल्या श्रीरामाच्या चरणांवर मारुतीची दृष्टी आहे. मूर्ती अत्यंत रेखीव आहे.\nमंदिर अतिशय सुंदर असून आजुबाजुच्या परिसरात प्रसन्न वातावरण आहे. सुमारे ३६० वर्षांपूर्वी समर्थांनी बांधलेले दासमारुतीचे मंदिर आजतागायत चांगल्या स्थितीत आहे. मंदिर एवढे भक्कम आहे की, १९६७ साली झालेल्या भूकंपातही या मंदिरास एक तडाही गेला नाही.\nअकरा मारुतींपैकी हा महत्त्वाचा मारुती आणि चाफळमधील हा दुसरा मारुती होय. भीममारुती, प्रतापमारुती किंवा वीर मारुती अशी तीन नावांनी हा मारुती ओळखला जातो. मूर्ती जवळजवळ आठ फूट उंच आहे. मारुती स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे ही मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. कंबरेभोवती सुवर्णाची कासोटी असून तिला छोट्या घंटा जोडलेल्या आहेत. (सुवर्ण कटि कासोटी, घंटा किणकिणी…) मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. भक्तांच्या श्रद्धापूर्वक प्रार्थनेला पावणा���ा व दुष्टांचा संहार करणारा हा भीमरूपी मारुती एक जागृत देवस्थान आहे.\nसमर्थ रामदास जेव्हा या मठात राहत असत, तेव्हा या मंदिरातील मूर्तीपाशी बराच वेळ बसून राहत असे म्हटले जाते. चाफळ गावावरील कोणतेही संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात ह्या मारुतीला महारुद्राभिषेक करण्यात येतो.\nचाफळमधील या दोन्हीही प्रसिद्ध मारुतींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बसेसची सोय आहे. भाविकांना मंदिराच्या परिसरात उत्तम प्रकारची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.\nCategories समर्थस्थापित अकरा मारुती Post navigation\nविद्यार्थी मित्रांनो, आपण खरंच स्वतंत्र आहोत का \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/8", "date_download": "2020-03-29T21:49:25Z", "digest": "sha1:AWTV7W5BLUS5N7K2NNWBBHYAQRHAO647", "length": 2257, "nlines": 54, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "साक्षरतेच्या कथा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसाने गुरुजी लिखित READ ON NEW WEBSITE\nभीती पळवणारा मंत्र 1\nभीती पळवणारा मंत्र 2\nभीती पळवणारा मंत्र 3\nज्याला ज्ञान, त्याला मान 1\nज्याला ज्ञान, त्याला मान 2\nज्याला ज्ञान, त्याला मान 3\nमाणूस होण्यासाठी शिका 1\nमाणूस होण्यासाठी शिका 2\nज्ञान हा खरा दिवा \nज्ञान हा खरा दिवा \nज्ञान हा खरा दिवा \nज्ञान हा खरा दिवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinapipemills.com/mr/erw660-h-f-straight-welded-pipe-production-line.html", "date_download": "2020-03-29T21:42:29Z", "digest": "sha1:MX2TSNE6HBD3BJHYF3FBUONM7JTDHODI", "length": 14312, "nlines": 427, "source_domain": "www.chinapipemills.com", "title": "", "raw_content": "चीन शिजीयाझुआंग Zhongtai पाईप - ERW660 HF सरळ पाईप उत्पादन लाइन welded\nथंड रोल लागत मशीन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्टेनलेस स���टील पाईप मिल\nपूरक उपकरणे व सुटे भाग\nथंड रोल लागत मशीन\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nउच्च गती पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nपूरक उपकरणे व सुटे भाग\nस्टेनलेस स्टील पाईप मिल\nस्क्वेअर पाईप मिल ला थेट विमान स्क्वेअर\nउच्च गती पाईप मिल\nमल्टि फंक्शनल उत्पादन लाइन\nAbroach थंड कलम स्टील उत्पादन लाइन रोल\nERW720 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW406 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW219 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW89 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW32 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW660 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW720 उच्च वारंवारता रेखांशाचा welded पाईप उत्पादन ओळ / पाईप बनवणे मशीन / ट्यूब मिल भिंतीची जाडी मध्ये ओव्हरड्राफ्ट आणि 1.5mm-4.5mm, तसेच संबंधित चौरस आणि आयताकृती पाईप मध्ये 48mm-114mm च्या welded पाईप्स निर्मिती करण्यात आली आहे.\nउत्पादने: वास्तू रचना नळ्या, API पाईप्स आणि इतर उत्पादने.\n√ चीन च्या मोठ्या सरळ शिवण welded पाईप उत्पादन ओळ\n√ उच्च शक्ती स्टील लागू करा आणि मोठा जाडी\n√ कच्चा माल स्टील गुंडाळी आणि एकच प्लेट असू शकते\n√ ZTF लागत प्रक्रिया रोलर वर 60% जतन\n√ थेट चौरस लागत, तंत्रज्ञान, रोलर एक संच सर्व पाईप आकार उत्पन्न करू शकतो\n√ इलेक्ट्रिक नियंत्रण आणि स्वयंचलित समायोजन, उच्च सुस्पष्टता, उच्च रोलर बदल गती\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nप्राथमिक तांत्रिक माहिती welded पाईप उत्पादन लाइन\nउत्पादन आणि उत्पन्न गोल पाईप 325mm-660mm जाडी: 6.0mm-20.0mm\nलांबी 6 म-12m लांबी सहनशीलता: 3mm ±\nउत्पादन गती 20 मीटर / मिनिट\nउत्पादन क्षमता 180,000ton / वर्ष\nवापर स्थापित क्षमता मिल 1200 किलोवॅट\nलाइन क्षेत्र 350m (लांबी) × 35m (रुंदी)\nकच्चा माल कार्बन स्टील गुंडाळी आणि स्टील प्लेट Q235B (ASTM शासन निर्णय · डी, σs 230) आणि उच्च-शक्ती स्टील\n→ Uncoiling → शआर आणि वेल्डिंग → स्पायरल विद्युत घट स्क्रोल करा → बाह्य भर्रर् असा आवाज काढून थंड → सायझिंग → फ्लाइंग → → HF प्रतिष्ठापना जोडणी लागत → पाहिले → → पाहणी → पॅकिंग → वखार टेबल बाहेर चालवा\nगोल पाईप थंड रोल लागत प्रक्रिया चांगले रोलर डिझाइन\nZTF लागत प्रक्रिया 60% ते रोलर वर जतन करा आणि विद्युत नियंत्रण समायोजन लक्षात\nस्क्वेअर आणि आयताकृती पाईप जनरल गोल-टू-चौरस प्रक्रिया स्थिर लागत प्रक्रिया\nturkshead स्क्वेअर पूर्णांक चांगले पाईप गुणवत्ता, गोल पाईप त्याच भिंतीची जाडी पोहोचण्याचा\nथेट चौरस आकार मध्ये ला���त प्रक्रिया रोलर एक संच सर्व पाईप आकार निर्मिती आणि विद्युत नियंत्रण आणि स्वयंचलित समायोजन जाणीव\nspead मीटर / मिनिट काम\nमागील: ERW508 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nपुढील: ERW720 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nस्वयंचलित Erw ट्यूब मिल\nस्वयंचलित ट्यूब वेल्डिंग मशीन\nस्वयंचलित welded स्टील पाईप\nथंड रोल welded पाईप मशीन लागत\nErw स्वयंचलित नलिका मिल\nErw पाईप निर्माण मशीन\nErw पाईप मिल लाइन\nErw पाईप उत्पादन लाइन\nErw पाईप उत्पादन लाइन मिल\nErw पाईप वेल्डिंग मशीन\nErw लहान व्यासाचे पाईप मिल\nErw स्टील पाईप मिल\nErw स्टील पाईप वेल्डिंग लाइन\nErw स्टील ट्यूब मिल\nErw स्टील ट्यूब मिल लाइन\nErw ट्यूब मिल करून देणे\nErw नलिका मिल लाइन\nErw ट्यूब उत्पादन लाइन\nवारंवारता पाईप लाईन welded\nHf स्वयंचलित Erw नलिका मिल\nउच्च वारंवारता पाईप वेल्डिंग मशीन\nउच्च गुणवत्ता Erw ट्यूब मिल लाइन\nहॉट विक्री Erw पाईप मिल\nपाईप वेल्डिंग करून देणे मशीन\nस्टेनलेस स्टील पाईप उत्पादन ली पूर्वोत्तर\nस्टील पाईप मशीन करून देणे\nस्टील पाईप उत्पादन लाइन\nस्टील पाईप वेल्डिंग लाइन\nमशीन करून स्टील पाईप्स\nजोडणी पाईप रोल लागत मशीन\nwelded पाईप करून देणे उपकरणे\nwelded पाईप मशीन करून देणे\nwelded पाईप उत्पादन लाइन\nWelded ट्यूब मेकिंग मशीन\nवेल्डिंग पाईप मेकिंग मशीन\nERW219 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW76 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW89 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW20 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW140 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\nERW114 HF सरळ welded पाईप उत्पादन लाइन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: Zhizhao औद्योगिक क्षेत्र, शिजीयाझुआंग शहर, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mbmc.gov.in/master_c/gallery", "date_download": "2020-03-29T22:05:51Z", "digest": "sha1:U2THSAA74PKPYOGU2R3AOZLK37LFGVMV", "length": 5662, "nlines": 118, "source_domain": "mbmc.gov.in", "title": "छायाचित्रे संग्रह Next Image", "raw_content": "\nमा. स्थायी समिती सभा इत्तीवृत्तांत\nमा. सर्वसाधारण सभा इत्तीवृत्तांत\nस्थायी ‍ समिती ‍ मिटींग अजेंडा\nमा. स्थायी समिती ठराव\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. 1\nप्रभाग समिती क्रं. 2\nप्रभाग समिती क्रं. 3\nप्रभाग समिती क्रं. 4\nप्रभाग समिती क्रं. 5\nप्रभाग समिती क्रं. 6\nआपत्तीव्यवस्थापन व ई ‍ निविदा विभाग\nमुखपृष्ठ / छायाचित्रे संग्रह\nशहीद भगतसिंग भुयारी मार्गाचा उद्घाटन समारंभ\nमहिला व बाल क��्याण शिबीर\nसुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना शिबीर\nभारताचे राष्ट्रीय संकेतस्थळ | महाराष्ट्र शासन | आपले सरकार | स्वच्छ भारत अभियान| ई - सेवा | आधार | महाराष्ट्र राज्य पोलीस | महाराष्ट्र लाचलुचपतविरोधी | राज्य निवडणूक आयोग\n© २०१६ मिरा भाईंदर महानगरपालिका.सर्व हक्क राखीव.\nछायाचित्रे | आपात्कालीन व्यवस्थापन | नागरिकाचा जाहिरनामा | संपर्क\nसंकेत स्थळ पाहण्यासाठी शक्यतो मोझीला फायर फॉव्स ,क्रोम , इंटरनेट एक्सप्लोरर ९ आणि त्यावरील अपडेट वापरावे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/videos/?q=Too+Deep", "date_download": "2020-03-29T20:30:17Z", "digest": "sha1:FCJPN3NO6W5AKHROQ42ZNVS64GLCKCDV", "length": 6049, "nlines": 136, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Too Deep एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nयासाठी शोध परिणाम: \"Too Deep\"\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Baby and Husky have deep conversation व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/profile-dr-ajayan-vinu-akp-94-2062195/", "date_download": "2020-03-29T21:59:20Z", "digest": "sha1:T6ACITJ273YRSCHFT5FHI46JBP56ZEF7", "length": 14216, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Profile dr Ajayan Vinu akp 94 | डॉ. अजयन विनू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nप्रदूषणावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांचा शोध चहूदिशांनी सुरू आहे.\nप्रदूषणावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांचा शोध चहूदिशांनी सुरू आहे. यापैकी अब्जांश तंत्रज्ञानाचा (नॅनो टेक्नॉलॉजी) मार्ग वापरून डॉ. अजयन विनू यांनी जीवाश्म-इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करू शकणारा नवीन रासायनिक पदार्थ तयार केला. त्यांना या संशोधनासाठी आता भारत सरकारने २० लाख डॉलर्सचे अनुदान दिले आहे. खरे तर विनू यांनी कार्बन नायट्राईड हा रासायनिक घटक २००५ मध्येच शोधला असून त्याच्या मदतीने इंधन तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडू शकते. जगात अब्जांश तंत्रज्ञानात जे १५ प्रमुख तज्ज्ञ आहेत त्यात डॉ. विनू यांचा समावेश होतो. सूर्यप्रकाश, कार्बन डायॉक्साईड व पाणी यावर वाहने चालू शकतील असे तंत्रज्ञान त्यांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन हे संशोधन केल्यानंतर भारत सरकारला त्याबाबत जाग आली व नंतर त्यांना संरक्षण खात्याने अनुदान दिले. कार्बन डायॉक्साईड, सूर्यप्रकाश व पाणी यांच्यापासून इंधन तयार करण्याची कल्पना वेगळी असली तरी ती नवी नाही, पण ती प्रत्यक्षात आणणे कठीण होते; ते काम विनू यांनी केले. विनू हे मूळचे तमिळनाडूतील अरुमनाई या लहान गावचे, सध्या ते न्यूकॅसल विद्यापीठात जागतिक नवप्रवर्तन अध्यासनाचे प्रमुख आहेत. त्यांनी सूर्यप्रकाश व पाणी यांच्या मदतीने कार्बन डायॉक्साईडचे इंधनात रूपांतर केले. हे तंत्रज्ञान सोडियम बॅटरीच्या माध्यमातून विद्युतवाहनांसाठी उपयोगी आहे. यात स्वच्छ ऊर्जाही मिळते व वातावरणातील कार्बन डायॉक्साइडही शोषून घेतला जातो. विनू यांनी कार्बन नायट्राईडचा शोध २००५ मध्ये लावला, तेव्हापासून ते आयआयटी- मुंबई, आयसीटी- मुंबई व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस-बंगळूरु या संस्थांच्या संपर्कात राहिले आहेत. यातून पुढे त्यांनी न्यूकॅसल विद्यापीठात सोडियम आयनवर आधारित विजेऱ्या (बॅटऱ्या) तयार केल्या. त्यातून येत्या तीन ते चार वर्षांत स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे. २०२४-२५ पर्यंत या तंत्रज्ञानातून कार्बन डायॉक्साईड, सूर्यप्रकाश व पाणी यांचा वापर करून हायड्रोजन इंधन तयार करण्याचा त्यांचा इरादा आहे. बॅटरीवर चालणाऱ्य�� वाहनांवर आजही भर आहेच, पण त्यासाठी लिथियम बॅटरी लागतात. त्या लिथियमच्या बहुतांश खाणी चीनच्या ताब्यात आहेत. शिवाय लिथियमचे साठेही कधी तरी संपणार त्यामुळे त्याला पर्याय उभा करणे गरजेचे आहे. विनू यांनी सोडियम आयन बॅटरी तयार केली असून व्यावसायिकदृष्टय़ा हे संशोधन यशस्वी झाले तर तेच उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\nही अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये नर्स बनून करतेय करोना रुग्णांची सेवा\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n3 काबूस बिन सइद\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shekharpatil.com/category/slider/", "date_download": "2020-03-29T20:49:34Z", "digest": "sha1:VKBWAHABKEVHSGNDRRM5RC6I4C3PZOJE", "length": 9461, "nlines": 180, "source_domain": "shekharpatil.com", "title": "slider Archives - Shekhar Patil", "raw_content": "\nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब द��स्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nवास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार\nFeatured • slider • विज्ञान-तंत्रज्ञान\nटेकवार्ता : दृढ संकल्पाची झपाटलेली वाटचाल\nजगणं समृध्द करणारा ‘दादा’ माणूस\nलोकशाहीच्या आधारस्तंभावर आघाताची तयारी\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nFeatured • slider • चालू घडामोडी • विज्ञान-तंत्रज्ञान\nया पापाचे वाटेकरी कोण \nकटू सत्य आणि अनुत्तरीत प्रश्‍न\nमहाकवि इकबाल : अंतर्विरोधातले सर्वस्पर्शी सृजन\nFeatured • slider • चालू घडामोडी • राजकारण\nबडे बेआबरू होकर तेरे कुचेसे निकले \nडिजीटल जाहिराती : परिणामकारक, पारदर्शक आणि किफायतशीर \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन\nस्लो जर्नालिझम : वेगाच्या विक्षीप्तपणावरील ‘उतारा’ \nअजीब दास्ता है ये…\nडिजीटल अल्केमिस्ट : पाऊलो कोएलो\nशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा\nइमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद\nफेसबुक, गुगल व गोपनीय माहितीची सुरक्षा\n‘द गॉडफादर’ : संघटीत गुन्हेगारी, धर्मसत्ता आणि सायको ड्रामा\n‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग\nराजकारणी बदलले…लवकरच व्यापारीदेखील बदलणार \nदुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार\nखट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-krantiveer-birsa-munda-jayanti-special-adivasi-mahanayak/", "date_download": "2020-03-29T22:04:39Z", "digest": "sha1:EM3BPMDVTPI5THTK6JRX6NOYZR6PUSHK", "length": 19660, "nlines": 230, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अस्मितेची ज्योत पेटवणारा पहिला आदिवासी महानायक : क्रांतिवीर बिरसा मुंडा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनि���ा राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nBreaking News दिनविशेष नाशिक मुख्य बातम्या\nअस्मितेची ज्योत पेटवणारा पहिला आदिवासी महानायक : क्रांतिवीर बिरसा मुंडा\nक्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहारच्या रांची जिल्ह्यात उलीहातू गावात झाला. त्यांनी हिंदू व ख्रिस्ती या दोन्ही धर्माचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या २५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक शोषणाला आळा घालण्याची मदत केली. त्या काळातील भगतसिंग बिरसाच होते, ज्यांना इंग्रजी सत्ता सर्वात जास्त घाबरत होती. बिरसा यांनी त्यांना मिळालेल्या अतिशय अल्प आयुष्यात आदिवासींना एकत्र आणून बंडाचे सूत्र तयार केले व आवाज उठवण्याचे राजकारण शिकवले. म्हणूनच बिरसा मुंडा यांना केवळ झारखंडचेच नव्हे तर संपूर्ण समाज व देशाचे नायक म्हणून ओळखले जाते.\nबिरसा मुंडा यांचा पेहराव साधा असला तरी ते या पेहरावातून लोकांना यातून परिवर्तन दिसावं या हेतून ते धोती तीन रंगात वापरायच��. सकाळी सफेद, दुपारी पिवळा व दुपार नंतर पुन्हा पांढरा व संध्याकाळी निळा यावरून लोकांना वाटायचे की बिरसाचे रंग परिवर्तनाकडे घेऊन जाणारे आहेत त्यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास प्रति दिन वाढत चालला होता. मुंडा समाजामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा पहिला आदिवासी महानायक म्हणून बिरसाचे सर्वत्र गुणगान करण्यात येऊ लागले.\nबिरसा म्हणतात ” चावल की शराब पीना छोड दो इसके पीने से ही हमारी जमीनें चली गई इसके पीने से ही हमारी जमीनें चली गई हमारी शराब पीने और सोते रहने की आदत अच्छी नही हैं हमारी शराब पीने और सोते रहने की आदत अच्छी नही हैं शराब गंदे चावलो से बनाई जाती है शराब गंदे चावलो से बनाई जाती है यह शरीर और जीवन का क्षय करती हैं यह शरीर और जीवन का क्षय करती हैं ज्यादा पीने वाला का हाल जानते हो क्या होता है ज्यादा पीने वाला का हाल जानते हो क्या होता है वे रास्ते में पडे रहते है, शराब से तुम्हारी इंद्रिया शिथिल हो जाती है, तुम लकडी की तरह पसर जाते हो वे रास्ते में पडे रहते है, शराब से तुम्हारी इंद्रिया शिथिल हो जाती है, तुम लकडी की तरह पसर जाते हो तुम्हारे परिवार के लिए रोटी नहीं होती तुम्हारे परिवार के लिए रोटी नहीं होती तुम्हारे बच्चे चिल्लाते है खाने के लिए तुम्हारे बच्चे चिल्लाते है खाने के लिए अशी असंख्य लोकगीतातून बिरसाने उलगुलानची हाक देऊन ब्रिटिशांशी निकराने लढा उभा केला .\nबिरसा मुंडा यांनी तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उलगुलान केले. पहिले उद्दिष्ट होते पाणी, जंगले, जमीन यांसारख्या संसाधनांचे रक्षण करणे. दुसरे उद्दिष्ट होते स्त्रीचे रक्षण आणि संरक्षण आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे त्यांना आपल्या समाजाच्या संस्कृतीच्या मर्यादा टिकवून ठेवायच्या होत्या. राँची जेलमध्ये असतांना त्यांचा मृत्य ९ जून १९०० रोजी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ झारखंड सरकारने विमानतळ,रेल्वे स्टेशन आणि विश्व विद्यालय यांना बिरसा मुंडा नाव देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.\nबिरसा मुंडा यांची समाधी राँचीमध्ये कोकर जवळील डिस्टिलरी पुलाजवळ आहे. त्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. बिरसाच्या जन्मदिनी झारखंड राज्याची नव्याने निर्मिती झाली. हिच बिरसाच्या कार्याला सलामी होय. बिरसा यांनी आदिवासी समाजाला जागृत ��रून ब्रिटिश सत्ता व प्रशासकीय यंत्रणेला कडाडून विरोध करणारा सर्वात कमी वयाचा आदिवासी क्रांतिवीराचा इतिहास भविष्यात हजारो पिढ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.\nमहापालिकेकडून नाशिककरांना मोठा दिलासा; ५९ हजार मालमत्तांना जुन्या दरानुसारच कर आकारणी\nBlog : स्वरांपलीकडली ‘राग’रागिणी…\nसंविधान सखुबाई मधुकर गायकवाड November 15, 2019 12:28 pm\nबिरसा मुंडा जयंतीदिनी आपण या छोटेखानी लेखातून दूर्लक्षित असलेल्या त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली…\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nछत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना : शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव\nजळगाव घरकुल : सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाचा अंतरीम जामीन मंजूर\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेशदूत संवाद कट्टा : सुत्रसंचालनात भाषेचा वापर सुंदर हवा – सौ.मंगला खाडिलकर\nFeatured, आवर्जून वाचाच, जळगाव, देशदूत संवाद कट्टा\nकंजर समाजात परिवर्तनाची गरज\nFeatured, आवर्जून वाचाच, शब्दगंध\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/gas-cylinders-now-on-debit-credit-card/articleshow/72479111.cms", "date_download": "2020-03-29T22:49:17Z", "digest": "sha1:H64KMMZLXM5IFU6KYJT3GKNGEXYG3MR6", "length": 15468, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: गॅस सिलिंडरही आता डेबिट, क्रेडिट कार्डावर - gas cylinders now on debit, credit card | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nगॅस सिलिंडरही आता डेबिट, क्रेडिट कार्डावर\nBidvePravinMT-नाशिक : घरापर्यंत गॅस सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून पावतीवर नमूद रकमेपेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ नये, तसेच एकूणच सिलिंडर ...\nनाशिक : घरापर्यंत गॅस सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून पावतीवर नमूद रकमेपेक्षा अधिक शुल्क आकारले जाऊ नये, तसेच एकूणच सिलिंडर वितरणप्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी आता गॅस कंपन्यांनीही स्वाइप मशिनची मदत घेतली आहे. भारत पेट्रोलियम लिमिटेड कंपनीने त्यांच्या शहरातील काही वितरकांना स्वाइप मशिन्स पुरविले असून, त्यामुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे सिलिंडरचे पैसे अदा करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे. गॅस सिलिंडर खरेदी-विक्रीचे व्यवहार कॅशलेस करणे हा कंपनीचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nआधुनिक चूल अर्थात गॅस पेटविल्याशिवाय हल्ली डाळ शिजत नाही. शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही चूल आणि स्टोव्ह कालबाह्य ठरत असून, घरोघरी गॅसचाच वापर होत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी लिमिटेड, भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड यांसारख्या काही कंपन्यांद्वारे गॅस कनेक्शन आणि सिलिंडर पुरविले जातात. घरगुती वापरासाठी हे अनुदानित सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांना ७०० ते ८०० रुपये मोजावे लागतात. सिलिंडर नोंदविल्यानंतर एजन्सीचे डिलिव्हरी बॉय सिलिंडर घरपोच आणून देतात. मात्र, ते पावतीवर नमूद रकमेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत. डिलिव्हरी बॉयला आम्ही पगार देतो. त्यामुळे त्याला अतिरिक्त पैसे देऊ नका, असे आवाहन गॅस वितरक करीत असले तरी ग्राहकांची फसवणूक सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कंपनीनेही कॅशलेस व्यवहारांकडे वाटचालीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज इंटरनेट सुविधेद्वारेही नोंदणी केलेल्या गॅसचे पैसे ऑनलाइन पद्धतीने भरता येतात. मात्र, नाशिकमध्ये अशा पद्धतीने पैसे अदा करणाऱ्या ग्राहकांची संख्या केवळ दोन-तीन टक्के आहे. उर्वरित ग्राहक रोखीनेचे पैसे अदा करीत आहेत. त्यामुळे सुट्या पैशांवरून वाद, पावतीवरील नमूद रकमेपेक्षा अधिक पैशांची आकारणी यांसारखे प्रकार घडतात. हे प्रकार टळावेत आणि व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी कॅशलेस पद्धतीचा अवलंब भारत गॅस कंपनीने केला आहे. प्रायोगिक स्तरावर नाशिकमध्येही त्याची सुरुवात झाली आहे. शहरातील तीन वितरकांना स्वाइप मशिन देण्यात आले असून, त्याचा वापरही सुरू झाल्याची माहिती कंपनीतील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. सिलिंडर देताना डिलिव्हरी बॉय स्वा��प मशिनही सोबत ठेवतात. त्यामुळे ग्राहक क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या मदतीनेदेखील पैसे अदा करीत आहेत.\nतूर्तास स्वाइप मशिनचा तुटवडा\nएकट्या भारत पेट्रोलियमच्या गॅससाठी नाशिकमध्ये रोज साधारणत: १५ हजार ग्राहक रिफिलिंग करतात. याचाच अर्थ नोंदणी आणि वितरणाचे ट्रांझॅक्शन्स तेवढे होतात. डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन साधारणत: कोणत्या दिवशी येईल, याची माहिती ग्राहकाला एसएमएस सेवेमुळे मिळते. त्यामुळे तेवढे पैसे देण्याची तजवीज ग्राहक करून ठेवतात. मात्र, आता खिशात पैसे नसले तरी ग्राहक क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारेही सिलिंडर खरेदी करू शकणार आहे. यासाठी कंपनीने विशेष स्वाइप मशिन घेतले असून, सध्या त्यांची संख्या तोकडी आहे. पुरेशा प्रमाणात हे मशिन्स उपलब्ध झाले की सर्व वितरक आणि सर्व डिलिव्हरी बॉयकडे स्वाइपची सुविधा उपलब्ध असेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगॅस सिलिंडरही आता डेबिट, क्रेडिट कार्डावर...\nपैल तो गे काऊ कोकताहे...\nलष्करी हद्दीतील ‘त्या’ बांधकामांना मंजुरी...\nगैरहजर अधिकाऱ्यावर निफाडमध्ये वेतनाची खैरात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-kalidas-kolumbkar-seasonal-speaker-of-the-legislative-assembly/", "date_download": "2020-03-29T21:33:29Z", "digest": "sha1:2QOJW4IACNCYMA7CKKVQW3KVMEZI6KUW", "length": 15682, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विळदमध्ये औषध फवारणी\nराज्यभर अडकलेल्या उसतोड कामगारांची गावी परतण्याची सोय करा – आ. मोनिका राजळे\nजिल्ह्यातील साडेतीनशे शिक्षकांची रक्तदानासाठी नोंदणी\nकोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून सॅनिटायझर उत्पादन करण्याचा निर्णय.\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजिल्ह्यातील १२ विद्यार्थी रशियात अडकले; सिन्नरच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश\nजुने नाशिक परिसरात मशिदींच्या भोंग्यातून जनजागृती\nमेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nरावेर : दोन दिवसांत ३००० टन केळी घेवून २५० ट्रक रवाना\nजळगावमधील “त्या’ कोरोना बाधिताच्या बहिणीसह सात जणांना जामनेरातून घेतले ताब्यात\nजळगाव : कोरोना रुग्णाची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – जिल्हाधिकारी\nकोरोना गुड न्युज : धुळ्यातील आठ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nकोरोना : ११ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nउत्तर महाराष्ट्रात प्रथमच कृत्रिम जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी\nकोरोना : तळोद्यात डॉक्टर रेनकोट घालून तपासताहेत रुग्ण\nधुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोट निवडणूक पुढे ढकलली\nनंदुरबारात क्वॉरंटाईन युवक आढळला\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nकालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष\nमुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड केली आहे. कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून ते सलग आठ वेळा निवडून आले होते. गोपनीयतेची शपथ घेण्यासाठी कोळंबकर हे राजभवनात पोहोचले आहेत.\nराजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करू शकत नसल्याने सरकार स्थापन करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आत महाशिवआघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. त्यानुसार राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\nदरम्यान कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळा निवडून आले होते. शिवसैनिक ते भाजपचे नेते असा त्यांचा प्रवास आहे. त्यानंतर ते नारायण राणे यांच्यांसोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती.\nत्यानंतर सकाळापासूनच्या घटनाक्रमानंतर महाशिवआघाडीला बहुमत सिद्ध कर्णयसाठी निमंत्रण येऊ शकते.त्या नुसार हंगामी अध्यक्षांची निवड करावी लागते. त्यासाठी सभागृहातला सर्वात ज्येष्ठ आमदार यासाठी निवडला जातो. त्यामुळे आता कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.\nशिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेणार; आमच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ – खा. राऊत\nताज्या बातम्यांसाठी आमचे टेलेग्राम चॅनल जॉईन करा\nVideo : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; जलजीवन अभियानाची घोषणा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nऊस उत्पादकांना अनुदान, 75 नवे मेडिकल कॉलेज\nFeatured, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, सार्वमत\nएका बाटलीमुळे वाचले 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nएस.टी.आगारावर मनुदेवी प्रसन्न : दर्शनासाठी भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती\nBreaking News, आवर्जून वाचाच, जळगाव, नवरात्री\nअभिनय सोडून नर्स झाली अभिनेत्री, कोरोनाग्रस्तांची करतेय सेवा\nनगरमध्ये सापडले दोन कोरोना बाधित व्यक्ती\nपुण्यात 5 जणांची कोरोनावर मात\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\nराज्यात कोरोनाचा सातवा बळी\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\nनाशिक देशदूत ई-पेपर (दि. ३०)\nE Nashik, Featured, ई-पेपर, नाशिक, मुख्य बातम्या\nदुःखद बातमी : नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रकृती स्थिर\nजळगाव ई पेपर ३० मार्च २०२०\nधुळे ई पेपर ३० मार्च २०२०\nनंदुरबार ई पेपर ३० मार्च २०२०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/mati-mansa-aani-maya/", "date_download": "2020-03-29T22:42:23Z", "digest": "sha1:6GEP6H7ZYJVBYFDASPSNUWTZI4EHYNTD", "length": 15463, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nमाती, माणसं आणि माया..\nआकांक्षांचे सीप्लेन : साबरमती ते शरयू (\nदेशाच्या आर्थिक प्रगतीसाठी देशातील प्रत्येक समाजघटकात तशी आकांक्षा जागती असणे आवश्यक असते.\nसर्व शेतकरी द्राक्षासारखे पीक घ्यायला लागले किंवा ग्रीन हाऊसमधील शेती करायला लागले तर हे शक्य आहे\nक्षुद्रवादाची विकासवादावर पुन्हा मात\nउद्या म्हणजे २९ नोव्हेंबरला देशाच्या राजधानीत देशभरातील लाखो शेतकरी निदर्शने करणार आहेत.\nमाती, माणसं आणि माया.. : विकासाचा वेग, स्वायत्ततेला लगाम\nश्रीमंत देशातील प्रत्येक व्यक्ती ही गरीब देशांतील व्यक्तीपेक्षा अनेक पटीने जास्त उत्पादक आहे.\nखरंच, ‘दाग अच्छे होते है’\n‘राफेल’ची चर्चा तथाकथित भ्रष्टाचाराच्या संदर्भातच केली जाते; पण या प्रकरणाचा संबंध एकूणच विकासाशी आहे.\n‘चिडलेली’ नाचणी डोलू लागावी..\nगेल्या महिन्यात पुण्यात केंद्र सरकारच्या कृषी विभागातर्फे देशाच्या कृषिमंत्र्यांनी ‘न्यूट्रिसीरिअल मिशन’ची सुरुवात केली.\nकेदार देवरेंची कहाणी ही स्किल इंडिया मिशनकडे आशेने पाहणाऱ्या, पण हाती निराशा आलेल्या लाखो तरुणांची कहाणी आहे.\nमग ‘अर्थ’ काय वृद्धीचा\nएकंदर मॅन्युफॅक्चिरगमधील श्रमिकांपैकी ८० टक्के श्रमिक तर लघुउद्योगात आहेत.\nमंतरलेले दिवस.. दबलेले हुंदके\nजवळपास दोन वर्षांनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने अखेर नोटा मोजायचे थांबवून ९९.३ टक्के नोटा परत आल्याचे सांगितले\nएक सूर.. उंच झेप घेण्यासाठी\nअर्थात दिल्लीतील सर्वच सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बांधता येईल एवढी जागा नाही.\nजिढं लव्हाळं तिढं पाणी ..कुठं विकास कुठं नाणी\nरोजगार हमी योजनेतून (मनरेगा) आपल्या शेतात तळे होऊ शकते हे कळल्यावर त्यांनी त्यासाठी अर्ज केला.\nकोणाचे प्रश्न.. कोणाची उत्तरे\nबीटी वांग्यावरील बंदी तर उठवली नाहीच उलट जीएम मोहरीलादेखील राजकीय कारणास्तव बंदी घातली.\nकसे रुजावे बियाणे.. विनासंघर्षांचे\n२००२ साली आलेल्या या बियाणांनी केवळ दहा वर्षांत देशातील कापसाचे ९० टक्के क्षेत्र व्यापले.\n‘आपले पंतप्रधान मंगळावर जाऊनदेखील थापा मारतील,’\nआपण जाहीर केलेले हमीभाव आपणच दिले नाहीत, की मग नेते शेतकऱ्यांना गुंगवू लागतात..\nउलट वास्तव उघडय़ा डोळ्याने स्वीकारणे आहे. आणि कोणत्याही समस्येच्या सोडवणुकीसाठी वास्तव - ते कितीही कटू असले तरी - स्वीकारणे हे अत्यावश्यक असते.\nधर्माभिमान करितो धर्माचाची ऱ्हास\nहिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाहे\nरोजगारनिर्मिती हा भारतापुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.\nनिरागस, बोलक्या डोळ्यांचा संदेश\nया कोवळ्या मुलीवर असा अत्याचार करणारी ही माणसे ‘माणसे’ असूच शकत नाहीत.\nतीन तलाक बंदीच्या विरुद्ध निघणारे मुस्लीम स्त्रियांचे मोठे मोच्रे हे अंधारयुगाची आस दर्शवत आहेत.\nअलीकडील सर्वेक्षणांनुसार भारतातील ३८ टक्के मुलांची उंची बालपणीच्या कुपोषणामुळे खुंटलेली आहे.\nआखिर इस दर्द की दवा क्या है \nभ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. देशात तेव्हा मोदींची मोठी लाट होती.\nआरजू की आरजू होने लगी..\n५० टक्के नफ्याची हमी देणारे भाव दिले पाहिजेत\nशेतकऱ्यांना प्रत्यक्षात ५० टक्के नफा देणारे भाव मिळावेत अशी शिफारस होती.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी ���म्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/mt-50-years-ago/new-delhi-coming-soon/articleshow/73583492.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T22:48:20Z", "digest": "sha1:CGIY57HQBOT2M2GIGHZ3OE7FEETA4TLW", "length": 11601, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mt 50 years ago News: परिषदेचा बोजवारा?नवी दिल्ली - येत्या अलिप्त - new delhi - coming soon | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nनवी दिल्ली - येत्या अलिप्त\nनवी दिल्ली - येत्या अलिप्त राष्ट्र परिषदेला पाकिस्तानला निरीक्षक राष्ट्र म्हणून पाचारण करण्यासाठी युगोस्लाव्हिया आणि संयुक्त अरब ...\nनवी दिल्ली - येत्या अलिप्त राष्ट्र परिषदेला पाकिस्तानला निरीक्षक राष्ट्र म्हणून पाचारण करण्यासाठी युगोस्लाव्हिया आणि संयुक्त अरब प्रजासत्ताक या दोन देशांनी प्रयत्न चालविले असल्याने या परिषदेचा बोजवारा उडू शकतो. दारे-सलाम येथे ही परिषद होणार आहे. अलिप्त राष्ट्र चळवळीचा भारत हा प्रणेता असूनही या हालचाली चालल्याने पूर्वतयारीच्या बैठकींना न जाण्याचे परराष्ट्रमंत्री दिनेश सिंह यांनी योजले आहे.\nकलकत्ता - डाव्या कम्युनिस्ट पक्षाने आपली धोरणे बदलली नाहीत तर सत्ताधारी आघाडी टिकू शकणार नाही, असा इशारा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुकर्जी यांनी दिला आहे. सर्वसाधारण प्रशासन आणि गृह ही खाती सांभाळणारे उपमुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या कारभाराबद्दल मुकर्जी नाराज आहेत. मात्र, आपण आपल्या पक्षाच्या धोरणानेच वागणार, असे सांगून बसूंनी मुकर्जींना चार हजार शब्दांचे प्रदीर्घ पत्र पाठविले आहे.\nमुंबई - राजधानीत होणारा प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनात यंदा सोलापूरचे लमाणनृत्य तसेच औरंगाबाद लेण्यांमधील नृत्यमुद्रांचा आविष्कार होणार आहे. हलगी आणि झांज पथकांच्या सोबतीने ही नृत्ये सादर होतील.\nबडोदे - स्वतंत्र पक्ष व जनसंघ यांच्यामुळे देशात समाजवाद आणण्यात अडथळे येत आहेत, अशी टीका पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली. गुजरातमध्ये विरोधकांचे सरकार असले तरी केंद्र सरकार त्याच्याशी समानतेने वागते. मात्र, हे सरकार केंद्र सरकारवर खोटे आरोप व टीका करते, अशी तक्रारही इंदिरा गांधी यांनी केली.\nकलकत्ता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा कार्यक्रम सरकार व महापालिका मामुली स्वरूपात करीत असल्याने कलकत्ता येथील तरुण संतप्त व प्रक्षुब्ध झाले. महापालिका नेताजींच्या कार्यक्रमांसाठी टुकार रक्कम खर्च करते, असा आरोप करीत या तरुणांनी महापौर व उपमहापौर यांच्यासमोर निदर्शने केली.\n(२५ जानेवारी, २०२०च्या अंकातून)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा ५० वर्षांपूर्वी:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनवी दिल्ली - येत्या अलिप्त...\nकाँग्रेस दिग्गजांना धक्कानवी दिल्ली -...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2020/03/CORONAVIRUS.html", "date_download": "2020-03-29T20:41:04Z", "digest": "sha1:EQ2Y7AHZRSDAYNIAUQVKDKOJOOP6B6O4", "length": 6934, "nlines": 88, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "नागपूर: मेयो हॉस्पिटलमधून करोना संशयित ४ रुग्ण पळाले - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nHome Beed news News ‎महाराष्ट्र ठळक बातम्या नागपूर: मेयो हॉस्पिटलमधून करोना संशयित ४ रुग्ण पळाले\nनागपूर: मेयो हॉस्पिटलमधून करोना संशयित ४ रुग्ण पळाले\nनागपूर: मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले करोनाचे पाच संशयित रुग्ण पळाल्याने खळबळ उडाली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली. रुग्ण पळल्याने पोलिस आणि मेयो प्रशासनात प्रचंड गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, एका स्वतंत्र वॉर्डात संशयित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या वॉर्डात करोनाची लागण झालेला रुग्ण असल्याची अफवा पसरली आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संधी साधून एका मागून एक असे चार रुग्ण वॉर्डातून पसार झाले. मेयो प्रशासनाला ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. दरम्यान, चारही रुग्ण घरी असल्याचे कळताच मेयो प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. या चारपैकी ती��� रुग्ण नागपुरातील आहेत तर एक रुग्ण चंद्रपूरचा आहे. या सर्व रुग्णांना पुन्हा मेयोत आणले जाणार असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.\nTags # Beed news # News # ‎महाराष्ट्र ठळक बातम्या\nTags Beed news, News, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/node/3186", "date_download": "2020-03-29T20:36:58Z", "digest": "sha1:DAXW54YYBTSEGQUQSSRSHDFN4FPFRNCL", "length": 23443, "nlines": 180, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अ वूमन इन बर्लिन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअ वूमन इन बर्लिन\nजुनाच चित्रपट आहे, पण मी काल पाहिला. पूर्ण समीक्षा ब्लॉगवर लावलीये, पण इथे चिकटवतेय.\nकुठल्याही युद्धात, आणि त्यातही दुसऱ्या महायुद्धासारख्या निर्घ्रुण युद्धात स्त्रीयांवर झालेल्या अत्याचारांबद्दल वाचायचे, धाडस मी केले नव्हते. चित्रपटातून बघतांना तर असे विषय इतके क्लेशकारक होतात, की बरेचदा त्यांच्या कडू जहर सत्यापासून आपण लांबच राहणे पसंत करतो. पण A Woman in Berlin ने त्याच सत्याचे इतके पैलू दर्शविले आहेत, की हादरून जातांनाही कुठेतरी, एक उत्तम कलाकृती बघितल्याचा आनंद मिळाला, म्हणून लिहावेसे वाटले. चित्रपटाची कथाच इतकी प्रभावी आहे, की दिग्दर्शकाचे श्रेय जाणवू नये, पण तरीही, छोट्या दृश्यातूनच नव्हे, तर प्रत्येक शॉट मधून, नजरेतिल प्रत्येक भावातून त्याने ती कथा अधिक फुलवली आहे. काही दृश्यांसाठी मनाची तयारी करूनच बघावा, पण बघावा जरूर, असा हा चित्रपट, Netflix ��र उपलब्ध आहे.\nमूळ कादंबरी युद्धानंतर प्रसिद्ध झाल्यावर इतके वादळ उठले, की लेखिकेने आजन्मच नव्हे, तर मृत्यूनंतरही \"Anonyma\" बनून राहणे पसंत केले. लेखिका नाझी जर्मनीतली पत्रकार, आणि देशोदेशी फिरलेली, अनेक भाषा अवगत असलेली, बर्लिनच्या उच्चभ्रू स्तरातली सुसंस्कृत स्त्री आहे. तिचा नवरा जर्मन सैन्यात मोठ्या पदावर असल्याने युद्धासाठी निघून जातो, आणि त्यानंतर तो परत येईपर्यंतची वाताहात तिच्या नजरेतून आपल्याला पडद्यावर दिसते.\nबर्लिन काबीज करायला आलेले रशियन सैनिक तिथे उरलेल्या, नि:शस्त्र, निरपराध स्त्रीयांचे शोषण करत असतांना, ही अनामिका-नायिका धैर्याने त्यांच्या कमांडर समोर उभी राहून जाब विचारते, तेव्हा मुळात सभ्य असूनही तो तिला, \"थोडावेळ सहन करा, येवढं काय त्यात\" असं उत्तर देतो\" असं उत्तर देतो जर्मनीने युद्ध सुरू केले, जर्मन सैनिकांनी जेवढे हाल आमचे केले, तेवढे आम्ही तुमचे केले असते, तर तुम्ही अजून जिवंतच राहिला नसता, असे अनेक ताशेरे, अनेक सबबी पुढे करत, हे \"जेते\" पुरूष निराधार स्त्रियांना जगणं नकोसं करून सोडतात, तेव्हा, अनामिका मात्र आपल्या स्त्रीत्वाचा स्वाभिमान राखत, आपल्या स्त्रीत्वाचेच शस्त्र घेऊन ठाम उभी राहते, आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यालाच कुठेतरी तिचा गुलाम बनायला लावते, ही जया-पराजयाची लढाई दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म रितीने दाखवली आहे. शेवटी कमांडर तिच्यापाशी येतो, तेव्हाही, ती त्याचे हुकूम न मानता, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते.\nहिंसा, प्रेम, राष्ट्राभिमानाचे अनेक अर्थ इथे प्रतीत होतात, तसेच स्त्री-पुरूषांमधल्या नात्याचेही. कारण ज्या पुरूषाने जग जिंकायला पाऊल पुढे टाकले, त्याच्या घरी मागे राहिलेल्या आया-बहिणी मात्र तो या जुगारात केव्हाच हरलेला आहे ज्या मूल्यांसाठी तो प्राणपणाने लढला, त्याच मूल्यांची होळी तो स्वहस्ते पेटवतो आहे, केवळ आता होळी पेटलेले घर शत्रूचे आहे, येवढाच फरक ज्या मूल्यांसाठी तो प्राणपणाने लढला, त्याच मूल्यांची होळी तो स्वहस्ते पेटवतो आहे, केवळ आता होळी पेटलेले घर शत्रूचे आहे, येवढाच फरक हा विरोधाभास चित्रपटामधे दर क्षणी जाणवतो, आणि तोच ह्या स्त्रीच्या कथेचा कणाही आहे.\nदेशाला, सैनिकांना प्रेरित करायला हिटलरसारख्या नेत्यांनी नीतिमूल्यांचे शब्द वापरले. नायिकासुद्धा त्या शब्दांनी वहावत जाऊन श्रद्धेने जर्मनीच्या विजयाची, आपल्या नवऱ्यच्या विजयाची आस धरून बसलेली असतांनाच, शत्रूच्या नजरेतून तिला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या राष्ट्रीय-व्यक्तित्वाचा कुठला अर्थ आपले देशबांधव त्यांच्या क्रूर-कर्तृत्वाने सिद्ध करताहेत, हे लक्षात आल्यावर, ती मनातून पराभूत होते.\nजर्मनीला \"पितृभूमी\" मानत असले, तरी, बर्लिनचे स्त्री रूपक स्पष्ट आहे. ज्या पुरूषावर प्रेमाने, विश्वासाने विसंबलो, संरक्षक म्हणून त्याची \"पूजा\" बांधली, तोच आता नजरेतून उतरल्यावर, शत्रूपक्षाच्या कमांडरबरोबर नवीन मांड मांडण्यावाचून नायिकेला गत्यंतर उरत नाही. कमांडरही शेवटी पुरूष असला, तरी इतरांपेक्षा जास्त सभ्य, सुसंस्कृत, आणि पर्यायाने स्त्रियांचा आदर करणारा आहे, म्हणून त्याचे मित्र, हाताखालचे सैनिकही हळूहळू त्या स्त्रियांना सहानुभूतीने वागवू लागतात. त्या स्त्रियांनी आश्रय घेतलेले घर, कुठेतरी त्या सैनिकांचे आश्रयस्थान होते, जिथे आपल्या घराच्या, बायका-मुलांच्या आठवणीत ते रमतात, गातात, नाचतात, रशियाच्या विजयाचा एकत्र जल्लोश करतात, आणि युरोपियन एकतेची स्वप्न बघतात.\nशेवटी घरी परत आलेल्या नवऱ्याला अनामिका जेव्हा आपले अनुभवकथन वाचायला देते, तेव्हा तो ही पूर्णपुरूष श्रीरामा प्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन निघून जातो. पुरूषांच्या युद्धोन्मादाचे घाव दाखवणारी अनामिका, आणि बर्लिन-नगरी, एकवार पुन्हा स्त्रीस्वभावानुसार जगात सौंदर्य, सृजनता, सुजनता निर्माण करायला सिद्ध होते. पण ह्यावेळी ती केवळ स्वयंसिद्धा आहे, हेच काय ते थोडके समाधान.\nतो नवरा निघून जातो\nसिनेमा फार सुंदर वाटतो आहे.\nचित्रपटात पराजित जर्मन सैनिकांची अवस्थाही फार विषण्ण करून सोडणारी आहे. त्यांनीही कुठल्यातरी ध्येयाने प्रेरित होऊनच प्राण पणाला लावले असतील, पण पराभवाने त्यांची ध्येयंच चुकीची ठरवली आहेत. आपल्या स्त्रियांसमोर लज्जित होऊन उभं राहणं त्यांना शक्य होत नाही. नवीन परिस्थितीत रशियनांबरोबर मैत्री करणे त्यांना अशक्यच असते, अशी एक दोन उदाहरणं चित्रपटात आहेत.\nअनामिका बलात्कारिता तर आहेच, शिवाय त्या शोषणातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणून ती गणिका होते, असं दर्शवलं आहे. नवर्‍याच्या पुरूषी अहंकाराला हे सहन होत नाही. आपली खोली, आणि बायको, दोन्हीचा वापर झाल���ला आहे, आणि कितीही प्रयत्न केला तरी ती पूर्वीसारखी होणे शक्य नाही, हे त्याला मान्य होत नाही.\n अशा विचित्र प्रकारचं उदाहरण माझ्याही ऐकीवात आहे. नवरा अन बायको (चुकून) भर गर्दीत जेंटस डब्यात, लोकलमध्ये शिरले. अन त्या जमावाने बाई पाहून हात साफ करुन घेतले. ती बाई नवर्‍याला बोलावत राहीली अन नवर्‍याने मागे वळूनही पाहीले नाही व तो पुढे उतरुन निघून गेला, मागे ती कशीबशी धावत गेली. पुढे जेव्हा कधी तिने, त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने फ्लॅट डिनाय केले की असे कधी घडलेच नाही.\nमला या चित्रपटात अन वरील प्रसंगात साम्यस्थळ हेच वाटाते की नवर्‍याची हतबलता अन त्यातून आलेले डिनायल.\nचित्रपट पाहीनच. उत्तम परीक्षण.\nचित्रपटाच्या तपशीलाबद्दल काहीही न सांगता, चित्रपटाबद्दल सांगणारा परिचय आवडला. अशा प्रकारचे चित्रपट परिचय जालावर दिसणं कठीणच असतं. चित्रपट यादीत आलेला आहे, पण बघण्यासाठी पुरेशी शांतता, ऊर्जा कधी मिळेल याची वाट पाहते आहे.\n(बायका यंव नी त्यंव प्रकारच्या धाग्यांमुळे ही ऊर्जा फारच खर्च होते, दुर्लक्ष करायला सुरूवात केली पाहिजे.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकथा नेहमीप्रमाणे दुसर्‍या महायुद्धाच्या बॅकड्रॉपवर भावनाविवश करणारी आहे, पण चित्रपटाची समीक्षा केली असती तर अधिक आवडली असती.\n मी म्हणतात त्याप्रमाणे, समीक्षा करायला तांत्रिक बाजू, दिग्दर्शन, अभिनय, चित्रपट-सृष्टीची माहिती असायला हवी, तेवढी मला नाही. इतकेच काय, मी दिग्दर्शकाचे नावही नमूद केले नाही. एका कथेच्या पातळीवर समीक्षा केलिये, असे समजू शकता. एक-दोन वाक्ये नंतर सुचली, ती अशी:\nचित्रपटात लक्षात राहणारी एक गोष्ट म्हणजे उत्तम संवाद आणि लेखन. मूळ जर्मन भाषेच्या अनुवादित तळटीपा बघूनही सहज समजणारे, आणि अर्थवाही. शेवटच्या प्रसंगात अनामिका जेव्हा कमांडरला विचारते, \"आम्ही तुझ्याविना कसे जगावे\" तेव्हा तो प्रश्न त्याला व्यक्तिश: तर आहेच, पण तो ज्या आदर्शांचा प्रतिनिधी आहे, त्यांनाही आहे. महायुद्धामुळे दिशा, आणि जुनी जीवनपद्धती हरवलेल्या एका संपूर्ण पिढीचा तो प्रश्न आहे\nछान नेटका परिचय. आभार\nछान नेटका परिचय. आभार\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्��ेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/marathi-infographics/miscellaneous-marathi-infographics/statoistics-in-the-era-of-mobile-phone-12000-people-are-in-waiting-list-for-landline-connection/articleshow/56286046.cms", "date_download": "2020-03-29T22:46:28Z", "digest": "sha1:KRQCVOL6RHBTPSHCCQRYTRLRFSDPAA4M", "length": 9577, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mobile phones : मोबाइल फोन्सच्या जमान्यात हजारो लोक लॅण्डलाइनच्या प्रतिक्षेत! - statoistics - in the era of mobile phone, 12,000 people are in waiting list for landline connection | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nमोबाइल फोन्सच्या जमान्यात हजारो लोक लॅण्डलाइनच्या प्रतिक्षेत\nमोबाइल फोनच्या जमान्यात प्रत्येकाच्याच हातात आपल्या बजेटनुसार मोबाइल असल्याने रांगा फक्त सिमकार्ड घेण्यासाठीच लागत असतील, हा गैरसमज खालील आकडेवारी पाहिल्यावर नक्की दूर होईल. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या १.०५० दशलक्ष इतकी असताना तुलनेत लॅण्डलाइन कनेक्शन असणाऱ्यांचे प्रमाण फक्त २४. ५ दशलक्ष इतके आहे. हे प्रमाण कमी असले तरी लॅण्डलाइन कनेक्शन घेऊ इच्छिणारे अनेक लोक नकार मिळूनही रांगांमध्ये कनेक्शनसाठी उभे आहेत. भारत संचार निगम लिमिटेडच्या कनेक्शनसाठी काही राज्यांमध्ये प्रतिक्षेत असलेल्या लोकांची आकडेवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे... पाहा हा इन्फोग्राफ....\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'वर्क फ्रॉम होम'साठी जिओकडून 10Mbps स्पीडचे इंटरनेट फ्री\nकरोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमोबाइल फोन्सच्या जमान्यात हजारो लोक लॅण्डलाइनच्या प्रतिक्षेत\nयंदा ऑगस्टमध्ये सुट्ट्यांचा पाऊस...\nपुढील वर्षी सुट्ट्यांची चंगळ...\nपोकेमॉन-गो खेळामुळे जगभर गोंधळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/police-issued-lookout-notice-against-gurmeet-ram-rahim-adopted-daughter-honeypreet-insan/articleshow/60322397.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T22:50:35Z", "digest": "sha1:G5SESKBZJLKBCVIE2XFW2XBMEPULBYJC", "length": 12063, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Gurmeet Ram Rahim : रामरहीमच्या मुलीला देश सोडून जाण्यास बंदी - police issued lookout notice against gurmeet ram rahim adopted daughter honeypreet insan | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nरामरहीमच्या मुलीला देश सोडून जाण्यास बंदी\nबलात्कारी बाबा रामरहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतला देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हनीप्रीत आणि डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्या इंसासहित तिघांना लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही.\nनाही तर मी वेडी झाले असते-...\nमराठी सिनेमातला 'पोलिस अधि...\nकरोनाः पाय तुटलेला असतानाह...\nबलात्कारी बाबा रामरहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतला देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हनीप्रीत आणि डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्या इंसासहित तिघांना लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही.\nहनीप्रीतच्या विरो��ात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामरहीमला कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतरही रामरहीमला पळवून नेण्याचा कट रचल्याचा तिच्यावर आरोप आहे. हनीप्रीत फरार असून हरयाणा पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरपर्यंत तिचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.\nहनीप्रीतला लुकआऊट नोटीस पाठविल्याच्या वृत्ताला पंचकुलाचे पोलीस उपनिरीक्षक मनबीर सिंह यांनी दुजोरा दिला आहे. डेराच्या अनुयायांनी केलेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांना हनीप्रीतसहित तिच्या सहकाऱ्यांची चौकशी करायची आहे. पण हे लोक कुठे तरी लपून बसल्याने पोलिसांना त्यांची चौकशी करणे कठीण झाले आहे. सिरसामध्येही हे लोक नाहीत.\nदरम्यान, देशातील सर्व विमानतळ, रेल्वेस्टेशन आणि प्रमुख ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसा परदेशात पळून जाऊ शकतात असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यवर तर समर्थकांना भडकावण्याचा आणि दंगल घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोनाची लागण\nनवीन भरती झालेल्या डॉक्टरांना\n‘बंगालमध्ये येणारीविमाने बंद करावीत’\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरामरहीमच्या मुलीला देश सोडून जाण्यास बंदी...\nन्यायासाठी 'श्रावण' झाला, कावड घेऊन पायपीट...\n५४ वर्षात मायदेशी गेला नाही, गुप्तहेराचा मृत्यू...\nमोदींपासून भारताला मुक्त करणार, मुसाची धमकी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/what-ajit-pawar-said-about-rebellions-after-maharashtra-assembly-election-results/articleshow/72195765.cms", "date_download": "2020-03-29T21:50:51Z", "digest": "sha1:B5RVSQI22PHP4UHJKR66DXGDIZLSTY6T", "length": 14227, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "ajit pawar on rebelling : बंडखोरांबद्दल काय म्हणाले होते अजित पवार? - what ajit pawar said about rebellions after maharashtra assembly election results | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nबंडखोरांबद्दल काय म्हणाले होते अजित पवार\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपला जाऊन मिळालेले व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोर आमदारांबद्दल अजित पवार यांनी केलेलं एक वक्तव्य या निमित्तानं व्हायरल होत आहे.\nबंडखोरांबद्दल काय म्हणाले होते अजित पवार\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपला जाऊन मिळालेले व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोर आमदारांबद्दल अजित पवार यांनी केलेलं एक वक्तव्य या निमित्तानं व्हायरल होत आहे.\nमहाराष्ट्रात राजकीय भूकंप; पाहा काय घडले\nराजकारण फिरले; देवेंद्र फडणवीस पुन्हा सीएम\nसत्तास्थापनेचा पेच सुटू न शकल्यानं महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्याचवेळी प्रतिस्पर्धी पक्षाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी तशा अर्थाचं वक्तव्य केलं होतं.\nअजित पवारांच्या निर्णयाला पाठींबा नाहीः पवार\nराणेंच्या या वक्तव्याला उत्तर देताना आता राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवार यांनी बंडखोरांना इशारा दिला होता. 'कुठलाही आमदार आपला पक्ष सोडून जाणार नाही. कुणी तशी हिंमत केलीच तर सर्व पक्ष त्याच्यासमोर एकच उमेदवार देतील आणि त्याला पाडतील. सर्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात कुठलाही 'माई का लाल' पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार नाही,' असं अजित पवार म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.\nअजित पवार आयुष्यभर तडफडत राहतील: संजय राऊत\nदरम्यान, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीनं आमदारांची जमवाजमव करण्यासाठी भाजप नेत्यांनी बैठक होत आहे. तर, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nपिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\nCoronavirus in Maharashtra Live: कोल्हापुरात आणखी एकाला करोनाची लागण\nनाशिकमध्येही करोनाचा शिरकाव; पहिला रुग्ण सापडला\nनागपूर: चाकूच्या धाकावर गुंडाचा तरुणीवर बलात्कार\nएकाच दिवसांत २२ जणांना करोना; राज्यात रुग्णसंख्या २०३ वर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबंडखोरांबद्दल काय म्हणाले होते अजित पवार\nविश्वास नेमका ठेवायचा कुणावर; सुप्रिया सुळे कमालीच्या भावूक...\nवेळकाढूपणा नडला; काँग्रेसचे आमदार नेत्यांवर भडकले\nराज्यात राजकीय भूकंप; सोशलवर हास्यकल्लोळ...\nअजित पवारांच्या निर्णयाला पाठींबा नाहीः पवार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yinbuzz.com/importance-education-field-animation-23382", "date_download": "2020-03-29T20:34:40Z", "digest": "sha1:EAVKZLYB6UPGQH47WCBCM434QPSQLXDL", "length": 5660, "nlines": 104, "source_domain": "www.yinbuzz.com", "title": "The importance of education in the field of animation | Yin Buzz", "raw_content": "\nजाणून घ्या, अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील शैक्षणिक महत्त्व\nजाणून घ्या, अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील शैक्षणिक महत्त्व\nअॅनिमेशन क्षेत्रात जर तुमची पार्श्वभूमी रेखांकन किंवा ललित कलेची असेल तर आपण अ‍ॅनिमेशन उद्योगात अधिक चांगल्या कारकीर्दीची कल्पना करू शकता\nअॅनिमेशन कालपर्यंत केवळ एक कला होते ते आता संगणकामुळे तंत्रज्ञान बनले. संगणकावर केल्या जाणाऱ्या टू डी म्हणजेच टू डी अॅनिमेशन ला आपण वेक्टर प्रकारात धरू शकतो. सादरीकरण करण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. काही संगणक प्रोग्रमचा वापर करून या प्रकारचे अॅनिमेशन तयार केले जाते. इथे फक्त स्टोरी बोर्डिंग पर्यंत चित्रकलेचा संबध असतो नंतर पूर्ण तंत्र वापरायचे असते. जे टू डी अॅनिमेशनचे तेच थ्री डी अॅनिमेशन चे. हे आधुनिक असे कलात्मक तंत्र जगातल्या प्रत्येक उद्योगात वापरले जात आहे. डिजिटल हि संकल्पना यामुळेच शक्य बनली आहे.\nजर तुमची पार्श्वभूमी रेखांकन किंवा ललित कलेची असेल तर आपण अ‍ॅनिमेशन उद्योगात अधिक चांगल्या कारकीर्दीची कल्पना करू शकता, कारण अ‍ॅनिमेशनमधील पहिली गोष्ट म्हणजे एक देखावा तयार करणे आणि जेव्हा आपल्याला या मोडचे तपशील माहित असतील तर आपण हे कार्य करू शकता.\nहे अगदी स्वच्छतेने करण्यास सक्षम असेल. बारावीनंतर एनिमेशनच्या ओघात प्रवेश घेऊ शकतो. जर आपल्याला असे वाटते की आपल्याकडे खूप कल्पना आहे आणि आपण अ‍ॅनिमेशनमध्ये चांगली नोकरी करू शकत असाल तर आपण चांगल्या अ‍ॅनिमेशन प्रशिक्षण संस्थेकडून आपल्या आवश्यकतेनुसार दीर्घ किंवा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम घेत आपली प्रतिभा सुधारू शकता.\nशिक्षण education रेखा प्रशिक्षण training\nBecome YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://newsrule.com/mr/blackberry-open-to-every-possibility/", "date_download": "2020-03-29T22:09:49Z", "digest": "sha1:UVP7QYEBCC46WION4KTSCJWGYKEOZECD", "length": 8278, "nlines": 97, "source_domain": "newsrule.com", "title": "BlackBerry Open to 'Every Possibility'", "raw_content": "\nब्लॅकबेरी उघडा 'प्रत्येक शक्यता’\nब्लॅकबेरी उघडा 'प्रत्येक संधी' ला (द्वारे slashdot)\nविक्रीसाठी स्वत: हून टाकल्यावर च्या कडा वर ब्लॅकबेरी आहे \"ब्लॅकबेरी भागधारकांसाठी व्हॅल्यू प्रत्येक संधी पाठलाग करील,\"ब्लॅकबेरी मुख्य कार्यकारी अधिकारी Thorsten Heins कंपनीच्या वार्षिक बैठकीत प्रेक्षक सांगितले, रॉयटर्स त्यानुसार. की नाही…\nब्लॅकबेरी: तेव्हा रोख आहे, संधी आहे – अल्फा मिळविण्याच्या\nराजीनामा किंवा BB10 धपकन पार्श्वभूमीवर बिग बदल करा करण्यासाठी दबाव ब्लॅकबेरी मुख्य कार्यकारी अधिकारी\nमुख्य कार्यकारी अधिकारी योग्य मार्गावर ब्लॅकबेरी म्हणतो, सर्व पर्याय खुले\nब्लॅकबेरी स्मार्टफोन पॉवर वापरकर्ते पाच टिपा\n22761\t1 ब्लॅकबेरी, अन्न, हँडहेल्ड, मध, द्रव, नैसर्गिक, मोशन मध्ये संशोधन, रॉयटर्स, भागधारक, स्मार्टफोन, Thorsten Heins, जीवनसत्व, वॉलपेपर आणि थीम, लाकडी, पिवळा\n← कार बॉम्ब जखमी 53 Shiite बैरुत मध्ये लोक 8 गडद मंडळे होऊ कारणे →\nमुलभूत भाषा सेट करा\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nऍपल च्या सोने आयफोन 5S अद्याप लंडन मध्ये रांगा येत आहे\nनवीन अंमलबजावणी औषध घेतो 10 मिनिटे अमेरिकन खुनी ठार मारण्याचा\nमायक्रोसॉफ्ट विंडोज अर्पण करीन 10 जुलै मध्ये विनामूल्य\nस्तनाचा कर्करोग सेल वाढ ऑस्टिओपोरोसिस औषध स्थगित\nऍमेझॉन प्रतिध्वनी: पहिला 13 वापरून पहा गोष्टी\nम्हणून Nintendo स्विच: आम्ही नवीन कंसोल काय अपेक्षा करत\nगुगल ग्लास – प्रथम जणांना अटक\nसाठ किंवा मृत कॅनडा रेल्वे दुर्घटनेत गहाळ.\nकाळा & डेकर LST136 हाय परफॉर्मन्स स्ट्रिंग ट्रिमरमधील पुनरावलोकन\nपोपट लघुग्रह स्मार्ट पुनरावलोकन: आपली कार डॅश मध्ये Android\n10 विरोधी oxidants अविश्वसनीय फायदे त्वचा, केस आणि निरोगीपणा\n8 गडद मंडळे होऊ कारणे\nNvidia शील्ड टीव्ही पुनरावलोकन: तल्लख AI वाढवण्याची सर्वोत्तम Android टीव्ही बॉक्स\n28 मोसंबीच्या ऑफ विलक्षण फायदे (साखरेचा अन्न लिंबू) त्वचा, केस आणि निरोगीपणा\nआपण या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे ड्रायर निवडा कसे करू शकता\nसॅन फ्रान्सिस्को प्लेन क्रॅश:\nNvidia शील्ड टीव्ही पुनरावलोकन: तल्लख AI वाढवण्याची सर्वोत्तम Android टीव्ही बॉक्स\nसर्वोत्तम स्म��र्टफोन 2019: आयफोन, OnePlus, सॅमसंग आणि उलाढाल तुलनेत क्रमांकावर\nआयफोन 11 प्रो कमाल पुनरावलोकन: उच्च बॅटरी आयुष्य करून प्रकीया खंडीत\nऍपल पहा मालिका 5 हात वर\nआयफोन 11: ऍपल चांगले कॅमेरे नवीन प्रो स्मार्टफोन लाँच\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/63", "date_download": "2020-03-29T22:24:32Z", "digest": "sha1:AVGKXDFYIC73CADOZYVVVZBJTTCYWRN7", "length": 4683, "nlines": 131, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आपण सारे भाऊ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआपण सारे भाऊ (Marathi)\nसाने गुरुजींनी लिहिलेले बाल-साहित्य READ ON NEW WEBSITE\nआपण सारे भाऊ 1\nआपण सारे भाऊ 2\nआपण सारे भाऊ 3\nआपण सारे भाऊ 4\nआपण सारे भाऊ 5\nआपण सारे भाऊ 6\nआपण सारे भाऊ 7\nआपण सारे भाऊ 8\nआपण सारे भाऊ 9\nआपण सारे भाऊ 10\nआपण सारे भाऊ 11\nआपण सारे भाऊ 12\nआपण सारे भाऊ 13\nआपण सारे भाऊ 14\nआपण सारे भाऊ 15\nआपण सारे भाऊ 16\nआपण सारे भाऊ 17\nआपण सारे भाऊ 18\nआपण सारे भाऊ 19\nआपण सारे भाऊ 20\nआपण सारे भाऊ 21\nआपण सारे भाऊ 22\nआपण सारे भाऊ 23\nआपण सारे भाऊ 24\nआपण सारे भाऊ 25\nआपण सारे भाऊ 26\nआपण सारे भाऊ 27\nआपण सारे भाऊ 28\nआपण सारे भाऊ 29\nआपण सारे भाऊ 30\nआपण सारे भाऊ 31\nआपण सारे भाऊ 32\nआपण सारे भाऊ 33\nआपण सारे भाऊ 34\nआपण सारे भाऊ 35\nआपण सारे भाऊ 36\nआपण सारे भाऊ 37\nआपण सारे भाऊ 38\nआपण सारे भाऊ 39\nआपण सारे भाऊ 40\nआपण सारे भाऊ 41\nआपण सारे भाऊ 42\nआपण सारे भाऊ 43\nआपण सारे भाऊ 44\nआपण सारे भाऊ 45\nआपण सारे भाऊ 46\nआपण सारे भाऊ 47\nआपण सारे भाऊ 48\nआपण सारे भाऊ 49\nआपण सारे भाऊ 50\nआपण सारे भाऊ 51\nआपण सारे भाऊ 52\nआपण सारे भाऊ 53\nआपण सारे भाऊ 54\nआपण सारे भाऊ 55\nआपण सारे भाऊ 56\nआपण सारे भाऊ 57\nआपण सारे भाऊ 58\nआपण सारे भाऊ 59\nआपण सारे भाऊ 60\nआपण सारे भाऊ 61\nआपण सारे भाऊ 62\nआपण सारे भाऊ 63\nआपण सारे भाऊ 64\nआपण सारे भाऊ 65\nआपण सारे भाऊ 66\nआपण सारे भाऊ 67\nआपण सारे भाऊ 68\nआपण सारे भाऊ 69\nआपण सारे भाऊ 70\nआपण सारे भाऊ 71\nआपण सारे भाऊ 72\nआपण सारे भाऊ 73\nआपण सारे भाऊ 74\nआपण सारे भाऊ 75\nआपण सारे भाऊ 76\nआपण सारे भाऊ 77\nआपण सारे भाऊ 78\nआपण सारे भाऊ 79\nआपण सारे भाऊ 80\nआपण सारे भाऊ 81\nआपण सारे भाऊ 82\nआपण सारे भाऊ 83\nआपण सारे भाऊ 84\nआपण सारे भाऊ 85\nआपण सारे भाऊ 86\nआपण सारे भाऊ 87\nआपण सारे भाऊ 88\nआपण सारे भाऊ 89\nआपण सारे भाऊ 90\nआपण सारे भाऊ 91\nआपण सारे भाऊ 92\nआपण सारे भाऊ 93\nआपण सारे भाऊ 94\nआपण सारे भाऊ 95\nआपण सारे भाऊ 96\nआपण सारे भाऊ 97\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/motivation-of-nuclear-power-generation/articleshow/58952958.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-03-29T22:47:36Z", "digest": "sha1:X5AJDE5JFHEIYRP6YQ6HWYQWLUAANSA5", "length": 13609, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "international news News: अणुऊर्जा निर्मितीला चालना - motivation of nuclear power generation | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nरशियाच्या सहकार्याने तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील अखेरच्या दोन युनिटची निर्मिती करण्यासाठी भारत आणि रशियात गुरुवारी करार करण्यात आला. अणुऊर्जेला चालना देणारा हा महत्त्वाचा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यातील केंद्रबिंदू ठरला.\nरशियाच्या सहकार्याने तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील अखेरच्या दोन युनिटची निर्मिती करण्यासाठी भारत आणि रशियात गुरुवारी करार करण्यात आला. अणुऊर्जेला चालना देणारा हा महत्त्वाचा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यातील केंद्रबिंदू ठरला. याशिवाय दोन्ही देशांनी सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा स्वीकारला असून त्याद्वारे दहशतवादाशी मुकाबला करण्याचा निर्धार केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिम‌िर पुतिन यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांत पाच करार करण्यात आले. त्यात कुडनकुलमसंबंधी कराराचा समावेश आहे. ‘कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील दोन युनिटसाठीच्या कराराचे आम्ही स्वागत करतो,’ असे मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेनंतर प्रसिद्ध केलेल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये म्हटले आहे. या करारानुसार तमिळनाडूतील कुडकुलम अणुऊर्जा प्रकल्पात पाच आणि सहा क्रमांकाचे प्रत्येकी एक हजार मेगावॉट क्षमतेचे दोन युनिट उभारले जाणार आहेत. त्यामुळे अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मितीच्या भारताच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. भारताची न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) आणि रशियाची अणु कार्यक्रम नियमाक रोसाटॉमची उपकंपनी अॅटोस्ट्रोयेक्स्पोर्ट या युनिटची उभारणी करणार आहेत.\nपंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे, तसेच ऊर्जा आणि व्यापारी संबंध वाढवण्यासह विविध विषयांवर गुरुवारी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी १८व्या भारत-रशिया परिषदेमध्ये सहभाग घेतला. पुतिन यांच्या जन्मगावी (सेंट पीटर्सबर्ग) ���ंतप्रधान म्हणून भेट देताना आनंद होत असल्याचे मोदी यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वी सांगितले.\nशांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मोदी यांनी पुतिन यांचे आभार मानले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी सकाळी दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या पाच लाख सैनिकांच्या स्मृतिप्रित्यार्थ बांधलेल्या ऐतिहासिक पिस्करियॉस्कॉय मेमोरियल सिमेटरी येथे आदरांजली वाहिली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी रशियातील कंपन्यांच्या सीईओंशी देखील संवाद साधला. रशियन कंपन्यांना गुंतवणुकीसाठी भारतात चांगली संधी असल्याचे मोदी म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nभारत करोनावर मात करू शकतो: जागतिक आरोग्य संघटना\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nस्पेनच्या राजकन्येचे करोनामुळे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअमेरिकेचेचे व्हिसा नियम आणखी कडक...\nलंडन मराठी संमेलन आजपासून...\nकुलभूषण प्रकरणी पाक बॅकफूटवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/anubhau-ya-midiyach-jag.html", "date_download": "2020-03-29T20:55:03Z", "digest": "sha1:3EVPHD5R7UOSRCO2NZ66CL6CFWJCUP7X", "length": 7996, "nlines": 93, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "अनुभवू या मीडियाचं जग! - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nHome Lifestyle अनुभवू या मीडियाचं जग\nअनुभवू य�� मीडियाचं जग\nकरिअरपासून मनोरंजनापर्यंतचे विविध रंग मीडियाच्या माध्यमातून अनुभवत असतो. तेच अनुभवण्याची संधी रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये येत्या ६-७ डिसेंबरला मिळणार आहे. कॉलेजच्या बीएमएम विभागातर्फे 'मीडिओसा' या दोन दिवसीय फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या फेस्टचं चौथं वर्ष असून 'थ्री नॉस्टॅल्जिक डीकेड्स ऑफ बॉलीवूड (१९९०-२०१९)' ही थीम ठेवण्यात आली आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टचा मीडिया पार्टनर आहे. यंदा या फेस्टमध्ये फोटोग्राफी, रॅपिंग, नृत्य, मार्केटिंग, क्विज आणि न्यूज रिपोर्टिंग अशा काही धमाकेदार इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे.\nपत्रकारितेत येऊ इच्छिणारे आणि मीडियामध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 'न्यूज रेपोर्टिंग' हा इव्हेंट त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.\nशिकू या नव्यानं सारं\nफेस्टमधील विविध स्पर्धाचं परीक्षण गणेश वानारे (फोटोग्राफर), हर्षला पाटील (युट्यूबर), श्रद्धा गायकवाड (मिस ठाणे- २०१६), सुकन्या कालन (डान्सर), स्लेज गली गँग (रॅपर), रोहित गायकवाड (अध्यक्ष- अभिनय कलाकेंद्र) आणि अमितराज (संगीत दिग्दर्शक) हे करणार आहेत. परीक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनातून स्पर्धकांना अनेक गोष्टी नव्यानं शिकता येतील.\n'मिस्टर अँड मिसेस मीडिओसा' या इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील टॅलेंटला वाव मिळेल. त्याच सोबत व्यक्तिमतत्त्वातील विविध पैलूंना आकार मिळेल हे नक्की 'हस्ते रेहेना रे बाबा', 'मीडिओसा दंगल' अशा काही मजेशीर इव्हेंटचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. मीडियाचे हे अनोखे रंग अनुभवण्यासाठी फेस्टिव्हलला नक्की हजेरी लावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्���रुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/inequality/", "date_download": "2020-03-29T20:55:39Z", "digest": "sha1:SOVEAHQFB24C6RGBBZI4JIW2DQAOPP7Q", "length": 2214, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Inequality Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही, तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी हेच दाखवून देतो\nया अंत्ययात्रेत शेवटच्या क्षणीसुद्धा त्याची किती अवहेलना झाली याची जाणीव करून देत पुन्हा असा जन्म घेऊ नको म्हणुन बजावतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nनवीन लग्न झालेल्या मुलीच्या कौमार्य चाचणीची ‘ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहणार नाही\nतिने लग्नाआधीच तोंड काळे केले आहे असे समजले जाते आणि तिला हाकलले जाते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/philippines-diary/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80-2-109061200012_1.htm", "date_download": "2020-03-29T21:34:24Z", "digest": "sha1:IRTYEVDL7MN7SF6FHELSJIRGVBWYDCXA", "length": 16724, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फिलिपाईन्स डायरी - 2 | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफिलिपाईन्स डायरी - 2\n'द फ्रिडम रायटर्स' चित्रपटात कहाणी आहे एका संपन्न घरातल्या महिलेची. एका सामान्य अशा शाळेत, ती शिक्षिका म्हणून नोकरी करू लागते. तिचे विद्यार्थी विविध वंशांचे आणि पार्श्वभूमीतून आलेले असतात. त्यांची आपआपसातली तेढ पाहून एकमेकांबद्दलचा राग, खुन्नस पाहून ही शिक्षिका व्यथित होते. तुम्ही सर्व समान आहात हे दाखवण्यासाठी ती वर्गात छोटो छोटे खेळ त्या विद्यार्थ्यांना खेळायला लावते. अनुभवांनी वैश्विकता Universatity of experiences... विद्यार्थ्यांना हे सूत्र समजू लागते.\nआपण फक्त रंग, रूप, शारीरिक ठेवण यामध्येच वेगळे आहोत पण जे अनुभव अडचणी इतरांसमोर आहेत त्याच माझ्याही समोर आहेत याची सर्वच विद्यार्ध्यांमध्ये होऊ लागते. वेगळे दिसत असलो तरी आपण सारखेच आहेत... आपण मानव आहोत.\nचित���रपटाची कथा अमेरिकेत घडते. अमेरिकन्स त्यांच्या देशाला मुशीची, Melting pot ची उपमा देतात. इटालियन, चायनीज, मेक्सिकन, आफ्रिकन अशा अनेक खंडातून, संस्कृतींमधून लोक अमेरिकेत आले. स्थायिक झाले. याच सर्वांनी अमेरिकेला एक 'ड्रीम डेस्टिनेशन' बनवले. चित्रपटामध्ये पण हीच संकल्पना होती... आणि एक विचार आला.... केवळ अमेरिका हाच एकमेव 'मेल्टिंग पॉट' आहे का\nराहुलने आज विचारले, ''मनिला मध्ये वावरताना कसं वाटतं '' म्हटलं काही विशेष वेगळं नाही, आसाम किंवा नेपाळमध्ये आल्यासारखं वाटतंय. इथले लोक फार काही वेगळे दिसत नाहीत. रस्त्यावरून चालणार्‍या एखाद्या काकांची ओळख श्री. परांजपे किंवा श्री आठवले म्हणून करून देता येईल. काही मुलींचे चेहरे इतके भारतीय दिसतात की त्यांची नावे प्राजक्ता, रेश्मा किंवा सुकन्या असावीत असे वाटेल काही चेहरे एकदम युरोपियन तरतरीत नाक, ओठ, गालांची हाडं, बांधा... एकदम साहेबी. रंग म्हणाल तर पिवळा, गोरा ते अगदी गव्हाळ. मी पाहिलेले काही पिनॉय (फिलिपिनो लोक स्वत:ला 'पिनॉय' म्हणवतात) तर एकदम महाराष्ट्रीय देशस्थी रंगाचे होते... रंगाची एकदम फुल टू गॅरंटी\nसाधारण 3000 वर्षांपूर्वी फिलिपाईन्समध्ये मानवी वसाहतीची सुरुवात झाली. स्पॅनिश लोकांचे आगमन होईपर्यंत हा देश म्हणजे600- 700 बेटांचा समूह होता. एकछत्री राजा कुणी नव्हताच. फर्डिनंड मॅगेलनने इथे स्पेनची सत्ता स्थापना केली आणि स्पेनचा राजा फिलिप याच्या सन्मानार्थ 'फिलिपाईन्स' असे नाव दिले. समान कायदा, शासनसंस्था या सर्व आधुनिक गोष्टी स्पॅनिअर्डस्नी इथे आणल्या. सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत इथे स्पेनचे राज्य होते. त्यानंतर झालेल्या एका युद्धात तह होऊन, हा देश अमेरिकेच्या दावणीला बांधला गेला. पुढची तीस चाळीस वर्ष फिलिपाईन्स हा अमेरिकेची वसाहत होता. (कोण म्हणतं की अमेरिका फार स्वातंत्र्यप्रिय देश आहे दुसर्‍या महायुद्धामध्ये तीन चार वर्ष जपानी लोकांनी फिलिपाईन्सचा ताबा घेतला.\nपिनॉय लोक मुळांतच शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. फार आक्रमक नाहीत. जुळवून घेणार्‍यांपैकी. त्यामुळे या लोकांनी राज्यकर्त्यांच्या हिशोबाने स्वत:ला बदलले. स्वत:ला कॅथॉलिक राष्ट्र घोषित करणारा हा बहुतेक एकमेव आशियाई देश आहे. तिकडे दक्षिणेकडे जावा, सुमात्रा बेटांवर व्यापारासाठी येणार्‍या अरबांनी इस्लामचा ��्रचार केला. आज दक्षिणेच्या मिंदानाओ प्रांतामध्ये मुस्लिमबहुल लोकसंख्या आहे. जे लोकं इथे आले, व्यापाराच्या राज्य करण्याच्या इच्छेने त्यांना हा शांत, निसर्गसुंदर देश फारच आवडला. बहुतेक लोक इथे स्थायिक झाले. फिलिपिनो स्त्रियांशी लग्न करून इथलेच रहिवासी बनले. आज परिस्थिती अशी आहे की सगळी लोकसंख्या म्हणजे विविध वंशांच्या गुणसूत्रांची खिचडी बनली आहे. एका मुशीची, मेल्टिंग पॉटची अवस्था तर इथेही आहेच की आणि भारताची तरी काय वेगळी अवस्था आहे आणि भारताची तरी काय वेगळी अवस्था आहे सिकंदरच्या सैन्यामध्ये असणारे सैनिक सिंध, पंजाबमध्ये स्थायिक झाले. इथल्या मुलींशी संसार थाटून भारतीय बनले. आज तुम्ही त्यांना वेगळे ओळखू शकत नाही. शक, हूण अशा एकेकाळच्या विदेशी आक्रमक टोळ्या आज भारतीय आहेत. मंगोल वंशाच्या चेंगीजखानचे वंशज असणारे मोगल आज पूर्णपणे भारतीय आहेत. सर्वांनी एकमेकांच्या चालीरीती उचलल्या आहेत. इतिहास दाखवतो की गेल्या हजारो वर्षात ही 'मेल्टिंग पॉट' परिस्थिती जगाच्या कुठल्या न कुठल्या भागात चालूच राहिलेली आहे. थोडा व्यापक दृष्टिकोन आणि सहिष्णुता असली म्हणजे झालं\n- चारू वाक ( अनुवादित)\nयावर अधिक वाचा :\nफिलिपाईन्स डायरी पर्यटन देश विदेश भटकंती\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘��्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/srikanth-best-ten-players-117063000007_1.html", "date_download": "2020-03-29T21:57:33Z", "digest": "sha1:MUIHCYWA5GXOMTRBCTXDWXWGBB6BY4HW", "length": 10406, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रीकांत सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रीकांत सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये\nनुकत्याच जाहीर झालेल्या बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत किदम्बी श्रीकांतने सर्वोत्तम १० खेळाडूंच्या यादीत ८ वे स्थान पटकावले. अलिकडेच इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिकंल्यामुळे त्याला या क्रमवारीत वरचे स्थान प्राप्त करता आले.\nया यादीत २०१५ साली श्रीकांतने तिसरे स्थान मिळाले होते. मात्र पुढच्या काळात त्याला चांगली कामगिरी करता न आल्याने त्याची या पदावरुन घसरण झाली होली. या वर्षी श्रीकांतने इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्या खात्यात ९२०० गुणांची भर पडली. या कामगिरीच्या जोरावर त्याला जागतिक क्रमवारीत ८ वे स्थान मिळवता आले.\nयाव्यतिरीक्त जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल १५ व्या स्थानावर विराजमान झाली आहे. यानंतर साई प्रणीत १५ व्या तर अजय जयराम १६ व्या स्थानावर पोहचला आहे.\nजीवन नेदुंचेझियनचे स्वप्न साकार\nदीपाचे लक्ष टोकियो ऑलिम्पिकवर\nदीपा कर्माकर दुखापतीने त्रस्त\nऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनमध्ये कश्यपसमोर कठीण आव्हान\nकाळ्या फिती बांधून हॉकी संघाचा निषेध\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-03-29T22:20:12Z", "digest": "sha1:6YRGVSDPFBT3IOMCF4V6MV66TJNM4RFT", "length": 5949, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेर्झ सर्गस्यान - विकिपीडिया", "raw_content": "\n२६ मार्च २००७ – ९ एप्रिल २००८\n२१ ऑगस्ट १९९३ – १७ मे १९९५\nसेर्झ सर्गस्यान (आर्मेनियन: Սերժ Սարգսյան; जन्म: ३० जून १९५४) हा कॉकेशस भागातील आर्मेनिया देशाचा तिसरा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९५४ मधील जन्म\nआल्याची न��ंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathiprocess-products-banana-19837?page=1&tid=148", "date_download": "2020-03-29T22:17:12Z", "digest": "sha1:PPGBLWO4TNAPWPBTS6ZRFDTNV36W5GIU", "length": 25738, "nlines": 210, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi,process products from banana | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस\nकेळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस\nगुरुवार, 30 मे 2019\nकेळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरस यांचे प्रमाण टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे स्नायू, मांसपेशी बळकट होऊन शरीर कार्यक्षम बनवते. तसेच आरोग्यवर्धक, बलदायक आहे.\nकेळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरस यांचे प्रमाण टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे स्नायू, मांसपेशी बळकट होऊन शरीर कार्यक्षम बनवते. तसेच आरोग्यवर्धक, बलदायक आहे.\nपूर्ण वाढ झालेली १० टक्के पक्व (कच्ची केळी) केळी निवडावीत. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत.\nस्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. काप काळसर पडून नयेत व ते पांढरे शुभ्र होण्यासाठी एक किलो चिप्ससाठी ०.१ टक्के सायट्रिक ॲसिड किंवा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत.\nचकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअस एवढे ठेवावे.\nजास्त दिवस टिकविण्यासाठी ‘हाय डेन्सिटी पॉलिथीन’ पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.\nपूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या ��ाहाय्याने लगदा करून घेतात.\nकेळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायरच्या साहाय्याने करतात.\nतयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात.\nलहान मुलांचा आहार, बिस्किटे तसेच आइस्क्रीम मध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो. केळी भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे.\nपीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात.\nएक किलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन किलो गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात.\nसुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात.\nपीठ जर काळे पडत असेल, तर पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या ०.०५ ते ०.०६ टक्के तीव्रतेच्या द्रावणात ३० ते ४५ मिनिटे एक किलो केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात. त्यानंतर पीठ तयार करतात.\nतयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात. केळीच्या पिठामध्ये ७० ते ८० टक्के स्टार्च असतो.\nशेव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.\n५० टक्के पक्व केळ्यांचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २० मिनिटे गरम करावा. गर गाळून घ्यावा.\nगाळलेल्या एक किलो गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रिक आम्ल व ०.५ टक्के पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश सेल्सिअस असते.\nतयार जेलीमध्ये एकूण घनपदार्थाचे प्रमाण ६७.५० डिग्री ब्रिक्स इतके असते.\nजेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी.\nकोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो.\nएक किलो गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्निवर शिजवावा.\nगरात साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रिक आम्ल व शिफारशीत खाद्य रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.\nमिश्रणाचा ब्रिक्स ६८.५० डिग्री ब्रिक्स झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावा.\nप्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर, रस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करून सॉसप्रमाणे त्याचे स्वरूप बदलवले जाते. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते.\nप्युरीचा वापर मिल्कशेक, आइस्क्रीम, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थात केला जातो.\nपिकलेल्या केळ्याचा गर पल्पर मशिनमधून काढून लगदा हवाविरहित करतात. निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात.\nगर टिकविण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा वापर केला जात नाही.\nपूर्ण पक्व केळ्याचा पल्पर मशिनचे गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरूपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो.\nरसाची गोडी २४ ते २६ डिग्री ब्रिक्स असते. या रसात दीड पट पाणी मिसळून आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल टाकून आरटीएस बनविता येते. त्याची गोडी १५ डिग्री ब्रिक्स व आम्लता ०.३ टक्के असते.\nहे पेय ८५ अंश सेल्सिअस तापमानाला पाश्चराइज्ड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे.\nपूर्ण पिकलेली एक किलो केळी सोलून, पोटॅशियम मेटाबायसल्फाईटच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्यावीत. नंतर त्याचे २.५ मि.मी. काप बनवून उन्हात वाळवावेत किंवा ५० अंश सेल्सिअस तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवावे.\nपॉलिथीनच्या पिशव्यामध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात. सुक्या अंजिराप्रमाणे हे काप अत्यंत चविष्ट लागतात.\nएक किलो केळी पिठात ३० टक्के मैदा मिसळून त्यामध्ये साखर, वनस्पती, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळावे.\nयोग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याचा लगदा करावा. हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्यावा. ही बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.\nअतिपक्व व खाण्यास योग्य नसलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येते. केळीचा गर पाण्यात मिसळून घ्यावा. त्यात यीस्ट मिसळून ४८ तास मिश्रण स्थिर ठेवावे. त्यात माल्ट व्हिनेगरचे मुरवण २० ते ३० मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे.\nहे मिश्रण ३० अंश सेल्सिअस तापमानात आांबवण्यास ठेवावे. ही रासायनिक किंवा (ॲसिडीफिकेशन) दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होते. नंतर सेंट्रेफ्यूज करून व्हिनेगर वेगळे करतात व निर्जंतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद साठवितात.\nपिकलेली एक किलो केळी निवडावी, गर काढावा, त्यात साखर (१० टक्के), पेक्टिन (०.५८ टक्के) तसेच ०.३ टक्के सायट्रिक आम्ल व ३०० पीपीएम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट मिसळावे.\nयोग्य शिफारशीचा खाद्यरंग मिसळून हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून पापडी उलथवावी. पुन्हा १० ते १५ तास सुकवावे. नंतर योग्य आकाराचे तुकडे करून आकर्षक पॅकिंग करावे.\nकर्बोदके २३ ग्रॅम, प्रथिने १.१ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ०.१ ग्रॅम, तंतू २.७ ग्रॅम, जीवनसत्त्व ‘अ’ ६४ आय. यु, जीवनसत्त्व ‘क’ ८.५ मि.ग्रॅ, लोह ०.३ मि.ग्रॅ, कॅल्शिअम ५ मि.ग्रॅ, सोडियम १ मि.ग्रॅ, पोटॅशियम ३५८ मि.ग्रॅ, मॅग्नेशियम ३५ मि.ग्रॅ, फॉस्फरस २२ मि.ग्रॅ, पायरीडॉक्सीन ०.३ मि.ग्रॅ.\n- शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२,\n(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)\nकेळी banana यंत्र जीवनसत्त्व\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nबहुगुणी नारळपूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण...\nबेकरी व्यवसायातील विविध उत्पादने इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त...\nतयार पदार्थांची गुणवत्ता वाढविण्यासाठी...प्रिमिक्सपासून सहजरित्या आणि जलद खाद्यपदार्थ...\n..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजेदुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत...\nहळदीची पॉलिशिंग, प्रतवारी करणे...हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने...\nगुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादनावर भरजर्मनीमध्ये सहकारी संस्थांमार्फत दुधाचे संकलन...\nप्रक्रिया उद्योगातील मक्याचे महत्त्वतृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात,...\nड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया,...\nकवठाची जॅम, जेलीकवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध...\nपोषणमू���्याने समृद्ध प्रथिनयुक्त बारबाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर...\nफळे,भाजीपाला साठवणीसाठी उच्च तापमानाचा...फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...\nफळांची जेली करताना...चमकदार, पारदर्शक, मऊ आणि उत्कृष्ट जेली...\nआवळ्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आपणा सर्वांना आहारात आणि आयुर्वेदात आवळ्याचे...\nफळे,भाजीपाला प्रक्रियेची तत्त्वेफळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...\nचिकूपासून टॉफी, जॅमनिर्मितीचिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प),...\nजीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...\nभाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...\nबाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...\nआरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...\nशेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-now-the-water-cut-the-planning-collapsed/", "date_download": "2020-03-29T20:57:32Z", "digest": "sha1:RKGURFIDS5THBR2KR4MWKFSXJ6YNF3IL", "length": 8466, "nlines": 94, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे - आता छुपी पाणी कपात; नियोजन पुरते कोलमडले", "raw_content": "\nपुणे – आता छुपी पाणी कपात; नियोजन पुरते कोलमडले\nपुणे – शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून 10 ते 15 टक्के छुपी पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे टेल एन्डपर्यंत (जलवाहिनीच्या शेवटचा भाग) पाणीच पोहोचत नसून उपनगरांत पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक तसेच लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले असून अधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे ते मोबाइलही बंद ठेवत आहेत.\nपाणीसाठ्याचे नियोजन करताना, शहरात एकवेळ पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने दररोज 1,350 एमएलडी पाणी निश्‍चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात उन्हाळ्यात शहरातील पाण्याची मागणी 10 ते 15 टक्के वाढली. त्यामुळे एकवेळ आणि किमात दोन तास पाणी द्यायचे असल्यास सुमारे 1,480 एमएलडी पाण्याची दररोज गरज आहे. त्यामुळे पालिकेने दररोज प्रत्यक्ष गरजेइतके पाणी घेतल्यास धरणातील साठा 15 जुलैपर्यंत पुरणार नाही. त्यामुळे उर्वरित 130 एमएलडी पाण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अघोषितपणे वेळापत्रकात जाहीर करण्यात आलेल्या पाण्याच्या वेळेला 1 ते दीड तासांची कात्री लावण्यात आली आहे.\nया महत्त्वाच्या बातम्या वाचलात का\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nहडपसर, महमंदवाडी, कोंढवा, धायरीचा काही भाग, विमाननगर, लोहगाव, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, विश्रांतवाडी, कळस, धानोरी या भागातील नागरीकांना अतिशय कमी वेळ तसेच कमी दाबाने पाणी मिळत असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या नागरिकांची ओरड वाढल्यानंतर शहरातील इतर भागात पाणी कमी करून या भागाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात 10 ते 15 टक्के कपात वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.\nपाणी खेचण्याचे प्रकार वाढले\nपाणी कमी दाबाने तसेच कमी वेळाने येत असल्याने घरात मोटारी लावून पाणी खेचण्याचे प्रकार वाढले असल्याने वितरणात अडचणी येत असल्याचेही अधिकारीसांगत आहेत. अशा मोटारी शोधण्यासाठी पथके नेमण्यात आली असली, तरी प्रत्येक घरात जाऊन तपासणी करणे शक्‍य नसल्याने कारवाई करण्यात अडचणी येत असल्याची कबुली अधिकारीच देत आहेत. त्यामुळेही अनेक भागांत कमी दाबाने पाणी जात असल्याचे सांगण्यात आले.\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी\nकोरोना अनुमानित दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nआजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची…\nबीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nमहत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द –…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/how-another-koregaon-bhima-incident-was-avoided-part-1/", "date_download": "2020-03-29T21:51:14Z", "digest": "sha1:IEXV57IU2BTRXL2PN5UIQODIGIX6LJE4", "length": 15482, "nlines": 77, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "कोरेगाव भीमाचे \"हिरो\" (भा�� १) : ...आणि अशाप्रकारे \"सर्व तयारी\" करण्यात आली...!", "raw_content": "\nकोरेगाव भीमाचे “हिरो” (भाग १) : …आणि अशाप्रकारे “सर्व तयारी” करण्यात आली…\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nकोरेगाव भीमा हे नाव आज महाराष्ट्रभर चिरपरिचित आहे.\nदोनशे वर्षांपूर्वी झालेल्या इंग्रज – मराठा युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा नेतृत्वातील मराठा सैन्याशी ब्रिटिश सैनिकांचा मुकाबला झाला होता. ह्या युद्धात ब्रिटिश सैन्यात महार लोकांचे एकत्रिकरण करून तयार करण्यात आलेल्या महार रेजिमेंटने सहभाग नोंदवला होता.\nमहार रेजिमेंट ने दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ ब्रिटिशांनी एक विजयस्तंभ कोरेगाव- भीमा ह्या ठिकाणी उभारला होता.\nबाबासाहेब आंबेडकरांनी ह्या स्मारकाला भेट देण्यासाठी जात असत.\nपुढे जाऊन बाबासाहेबांचे अनुयायी ह्या स्मारकावर जाऊन अगदी शांततेत विजयस्तंभाला वंदन करत आणि महार रेजिमेंटच्या पहिल्या तुकडीतील जवानांना श्रद्धांजली वाहत होते.\nसालाबादप्रमाणे हा कार्यक्रम चालू होता. परंतु मागच्या वर्षी १ जानेवारी २०१८ रोजी ह्या स्मारकाला वंदन करायल लोक गेले असता, एक भयंकर वाद उद्भवला. वातावरणाने पेट घेतला व दंगल उसळली.\nबघता बघता ह्या घटनेचे पडसाद महाराष्ट्र भर उमटले. जाळपोळ झाली, दंगली झाल्या, प्रशासन व्यवस्थेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.\nही दंगल पेटण्यामागची कारणे व सत्यशोधन समितीचा अहवाल आपण इनमराठीवर आधी वाचला असणारच. (वाचला नसल्यास इथे वाचू शकता.)\nपुढे जाऊन या प्रकरणात काय कारवाई झाली, ह्या बाबत इनमराठीवर सातत्याने माहिती देण्यात आली आहे.\nतर एकूण मागच्या वर्षी उदभवलेल्या ह्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने ह्या वेळी अत्यंत सावध पावित्रा घेतला होता.\nमागच्या वर्षी उदभवलेली परिस्थिती बघता आणि देशभर ढवळून निघालेलं वातावरण बघता, ह्या वर्षी कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर होती. पोलीस प्रशासन प्रचंड सतर्कतेने आणि काटेकोरपणे काम करत होतं.\nतब्बल १ महिनाभर आधीपासूनच कोरेगाव भीमाच्या परिसरात प्रशासनाने आपल्या नियोजनात्मक हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी प्रशासनासमोर अनेक आव्हानं होते. त्यात महत्वाचं आव्हान होतं ते स्मारकाला भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या संख्येचं\nम��गच्या वर्षी झालेल्या एकूण घटनाक्रमाने कोरेगाव भीमा येथील स्मारकाची ख्याती देशभर पसरली होती.\nत्यामुळे ह्यावर्षी स्मारकाला वंदन करायला मोठ्या प्रमाणावर लोक येणार होते. साधारणत: १० लाख लोकांच्या येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे ह्या भागात चोख कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची कठीण जबाबदारी प्रशासनाला पार पाडायची होती.\nह्याबरोबरच प्रशासनावर स्थानिक लोकांचं रक्षण आणि विघातक प्रवृत्तीचा अटकाव करण्याची देखील जबाबदारी होती. पोलीस प्रशासनाने हे काम मोठ्या गांभीर्याने घेतले.\nकोरेगाव भीम, वढू बुद्रुक , सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी ही प्रमुख गावे जी मागील वर्षीच्या दंगलीची प्रमुख “हॉट स्पॉट” म्हणजेच केंद्रे होती.\nतसेच ह्यांच्या आसपासची गावे जातेगाव, मुखई, करंदी, केंदूर- पाबळ, धमारी, हिवरे, कान्हूर, आपटी, डिंग्रजवाडी, धानोरे ह्या ठिकाणी स्थानिक शिक्रापूर पोलीसांनी महिनाभर आधीपासूनच घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर आणि संशयास्पद कृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.\nप्रत्येक गावात गस्त घालणे, गुप्त पाहणी करणे, वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे काम अगदी चोख पार पाडले.\nमहिनाभर आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केली. ह्या भागात असलेल्या समाज विघातकी लोकांना वेळीच आळा घालायला सुरुवात केली. प्रत्येक संघटना, मंडळ, कार्यकर्ते यांची माहिती पोलिसांनि मिळवली.\nमहिनाभराच्या काळात ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. २० जणांवर तडीपारीची कारवाई स्थानिक पोलीस प्रशासनाने केली.\nइतकंच नव्हे तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून होती.\nजर कुठला चुकीचा व समाज विघातक संदेश फिरताना दिसला तर त्यावर पोलीस कारवाई करत होते. जे लोक तसले मेसेज फॉरवर्ड करत होते त्यांचावर देखील कारवाईचा बडगा उगरण्यात आला होता.\nहे सर्व काम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने प्रशासन करत होते. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी अधीक्षक डॉ संदीप पाटील आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अतिरिक पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले यांच्याशी कायम संपर्क ठेवत होते.\nसहाय्यक पोलीस निर��क्षक मुयर वैरागकर यांच्या समन्वयातून स्थानिक फौजदार, पाच पोलीस अधिकारी आणि शिपाई अशी ५२ जणांची टीम घेऊन महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या स्तरावर काम करण्यास सुरुवात केली होती.\nहा कार्यक्रम कसा पार पडणार, कुठे कसा बंदोबस्त असणार, किती अतिरिक्त कुमुक लागणार, दंगा नियंत्रण पथक कश्याप्रकारे काम करणार याची चोख व्यवस्था प्रशासनाने २७ डिसेंबर पर्यंत लावून ठेवली होती.\nसोबतच स्थानिक पत्रकार, नेते, नागरिक यांच्याशी रोजचा संपर्क ठेवला होता. कुठलाही “की पॉईंट” मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती.\nमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या सर्व गोष्टींचा आढावा वेळोवेळी प्रशासनाकडून घेत होते.\nअश्याप्रकारे २७ डिसेंम्बर पर्यंत महिनाभरात प्रशासनाने संपूर्ण तयारी केली होती. अगदी चिमणी उडाली तरी आपल्याला त्याची खबर कळेल अशी चोख व्यवस्था केलेली. परंतु ह्या सर्व व्यवस्थेची कसोटी ही २८ डिसेंबर ते १ जानेवारी ह्या काळात लागणार होती.\nतो काळ सत्व परीक्षेचा ठरणार होता.\nपुढील चार दिवसांत पोलिसांनी केलेलं नियोजन आणि कोरेगाव भीमा येथील कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी घेतलेली मेहनग याबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख\nपाकिस्तानमधील “या ४” प्रसिद्ध हिंदू मंदिरांमध्ये मुसलमान देखील श्रद्धेने जातात\nभारतातून थेट थायलँड – एक Ultimate Roadtrip \nINX Media – चिदंबरम प्रकरण : भ्रष्टाचाराचा जबरदस्त खेळ\nज्यावर खरा हक्क भारताचा आहे त्या “पाकव्याप्त काश्मीर” बाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/tichya-najretun-to/", "date_download": "2020-03-29T22:37:49Z", "digest": "sha1:BRYTNIWCHHNVSIGJOEESB22H3QAIWSTH", "length": 13947, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तिच्या नजरेतून तो | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nमी या साऱ्या अनोळखी पुरुषांवर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनी तो सार्थकी लावला.\nमी मग त्याला आधी त्याचं नाव-गाव विचारलं. सूरज हरियाणातल्या झज्जरजवळच्या एका लहान गावातला\n‘एका नवऱ्याची बायको’ हॉस्पिटलात दाखल होती.\nआज ‘तो’चं नातं इथपर्यंत आलं आहे की, न बोलताही माझ्या मनातलं त्याला कळतं. आणि प्रत्येक नातं या पावलापर्यंत येतच.\n‘तू माझा रे सांगाती..’\nघरामध्ये आई नोकरी करणारी असेल, तेव्हा वडिलांना कामाचा भार उचलावाच लागतो.\nहरीश सदानी आणि त्याच्या ग्रूपसोबत जरा राहिले, काम केले आणि गे पुरुषांची गोची लक्षात येऊ लागली.\nमाझ्या मैत्रिणीने मात्र पहिला नंबर मिळवला होता. त्या दिवशी मी खूप हिरमुसले..\nती त्याला पत्ता सांगतेय. थोडा बरोबर, थोडा चूक. तिला त्यानं घरी यावंसं वाटतंय आणि भीतीही वाटतेय\nतू मोठा होत होतास. शाळेचे एकेक टप्पे पार करत होतास. तुझ्याबरोबरीने मीही मोठी होत होते.\nविश्वाच्या उत्पत्तीपासून स्त्री-पुरुष यांच्यात असलेला मूलभूत फरक तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे.\nपनी आणि बॉस नावाजलेला. एवढय़ा एका विश्वासावर तिनं शहर सोडलं. कामाला सुरुवात झाली\nहळवेपणा ही कमजोरी नसते तर ती तुमची ताकद असते आणि नाते घट्ट बनवते हे मी त्यादिवशी अनुभवले.\nशिक्षणाबरोबरच दैनंदिन जीवनात करावी लागणारी कामं ती आनंदाने करत करत होती.\nएकदाचे ते १२.२९ झाले, सनई-चौघडे वाजले, ‘वाजवा रे वाजवा’ म्हणत सगळ्यांनी अक्षता उधळल्या..\nकतरा कतरा जिने दो\nती दिसतच नाही पंचविशीची. केस अगदी बारीक कापलेले.\n‘‘आता तुझ्याशी बोलताना जपून बोललं पाहिजे. तूसुद्धा माझ्याविरोधात केस ठोकलीस तर\n‘काय ही सलग पोरींची पिलावळ, आता ‘वंशाला’ दिवा हवाच’ ‘बघा आता हिला पोरं होणार नाहीत, आणायची का एखादी दुसरेपणावर’ ‘बघा आता हिला पोरं होणार नाहीत, आणायची का एखादी दुसरेपणावर\nइंद्रियांची वेल पसरत पसरत..\nनसेल आपण प्रपोज मारलेलं कधीच एकमेकांना. राखी तर नाहीच बांधणार बावळटासारखी\n‘तो’, ‘ती’ आणि ‘ते’ यांच्यात मैत्री होणं किती आवश्यक आहे हे पदोपदी जाणवत राहतं.\nनिरभ्र नजरेने तुला पाहताना\nमाझाच रस्ता ओलांडणारा एक वाटसरू म्हणून.\nकसा होतास तू ..\n‘‘अगं, किरण आला होता.. तू अनूसोबत हॉस्पिटलमध्ये आ��ेस कळल्यावर म्हणाला\nप्रेम.. लग्न.. संसार, या कुठल्याच गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, अशी तिची ठाम समजूत होती.\n‘प्रियंका रमेश पाटील’. यातील हे जे माझ्या नावामागचं ‘रमेश’ आहे ते माझं ब्रह्मांड.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.lingocard.com/phlesa-karda/", "date_download": "2020-03-29T22:11:24Z", "digest": "sha1:VJSMKKW6OAPQU3DTCZHBN3ONMNDUEGA6", "length": 22087, "nlines": 137, "source_domain": "mr.lingocard.com", "title": "फ्लॅश कार्ड परदेशी भाषा शिकण्यासाठी स्वत: ची अभ्यासाची सोपी आणि सर्वात सामान्य", "raw_content": "\nफ्लॅश कार्ड – परदेशी भाषा शिकण्यासाठी भाषा कार्ड\nफ्लॅश कार्ड परदेशी भाषा शिकण्यासाठी स्वत: ची अभ्यासाची सोपी आणि सर्वात सामान्य पध्दत आहे. एका बाजूला एक कठीण शब्द आहे आणि दुसऱ्या बाजूचा अर्थ किंवा भाषांतर आहे\nकार्डांचा एक डेक तयार केल्यानंतर, आपण कार्डे पहाणे सुरू करत आहात, जोपर्यंत आपण आधीच शिकलेले आहात ते हळूहळू बाजूला ठेवले पाहिजे, जोपर्यंत आपण संपूर्ण डेक शिकला नाही तोपर्यंत.\nदहा हजार नवीन शब्दांना तोंड देऊन आणि भाषेच्या पद्धतीत वापर केल्यानंतर, मी माझ्या प्रक्रियेची एक कथा लिहितो, जे मला आशा करते की आपण कमीतकमी कार्यक्षमतेसह, कमी वेळेत आणि कमी त्रुट्यांसह समान मार्गांचा अवलंब करण्यास मदत करू शकता.\nप्रथम, मी स्वत: ला 500 सर्वात जास्त वापरलेले शब्द इंग्रजीमध्ये शिकण्याचे लक्ष्य ठेवले आणि संशोधनाच्या आधारावर संकलित केलेल्या सर्वाधिक वापरलेल्या शब्दांची आकडेवारी शोधली.\nया शब्दांची एक यादी तयार करुन मी त्यांना पेपर लँग्वेज कार्ड तयार करण्यास सुरुवात केली, त्यांना डेकमध्ये विभागणे आणि त्यांना शिकणे.\nजेव्हा हे उद्दीष्ट साध्य झाले, तेव्हा मला जाणवले की इंग्रजीचे सभ्य ज्ञानासाठी तुम्हाला कमीतकमी 5,000 वेगवेगळे शब्द माहित असणे आवश्यक आहे.\nहजारो पेपर कार्ड वापरण्याची स्पष्ट अशक्यता यामुळे मला या उद्देशासाठी सोयीस्कर मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यास प्रेरित केले.\nकमाल परिणाम मिळविण्यासाठी मुख्य कार्ये निर्धारित करणे आवश्यक होते. म्हणून, ऍप्लिकेशनच्या विकासास सुरुवात करण्यापूर्वी, मी फंक्शन्स आणि आवश्यक साधनांची संपूर्ण यादी तयार केली.\n1. कार्ड अमर्यादित संख्या तयार आणि संग्रहित करण्याची क्षमता\n2. शिकलात सामग्रीचा संग्रह आणि विश्लेषणासाठी संग्रहण\n3. आपल्या स्वत: च्या शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी कार्ड स्वयंचलितरित्या तयार करण्याच्या कार्यासह मजकूर दस्तऐवजांमधून कोणताही डेटा डाउनलोड करण्याची क्षमता\n4. ऑडियओ प्लेअरच्या कोणत्याही वेळी बदललेली सामग्री ऐकण्यासाठी समायोज्य पुनरावृत्ती दर आणि फंक्शन्ससह इच्छित ऑर्डरमध्ये सर्व कार्डे स्वयंचलितपणे ऐकणे.\n5. जीवनाच्या विविध पैलूंवरील विषयासंबंधी डेटाबेस तयार करणे\n6. व्हिज्युअलसह संघटना तयार करण्यासाठी प्रतिमांसह भाषा फ्लॅशकार्ड तयार करणे\n7. इंटरनेट आणि विमान मोड न करता ऑपरेशन\n8. सर्व कठोर शब्द लक्षात ठेवण्यासाठी मेघ संचय\n10. शब्द लक्षात लक्षात सानुकूल दैनिक व्यायाम\n11. अनुसूचित व्यायामांची अधिसूचना\n12. कॉन्फिगर करण्यायोग्य शब्द क्रमवारी क्रम\n13. पत्त्यांवर डाटा हस्तांतरित करणे\n14. कोणतीही परदेशी भाषा आणि अनेक भाषा एकाच वेळी जाणून घेण्याची क्षमता\nध्येय निश्चित केल्याने मी सक्रियपणे एक नवीन उत्पादन तयार करू लागलो.\nअँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसाठी अनुप्रयोग विकसित करण्याचा अनुभव कमी अनुभव घेऊन, मी माझ्या स्मार्टफोनसाठी LingoCard च्या पहिल्या आवृत्तीवर काम करणे सुरू केले आणि काही महिन्यांमध्ये भाषा कार्ड आणि एक डेटाबेस (कार्डचा एक डेक) तयार करणारा पहिला मोबाइल अनुप्रयोग तयार झाला. अधिक क्लिष्ट साधने विकसित करण्यासाठी, मला माहित असलेले व्यावसायिक विकासकांसह अंमलबजावणी पर्यायांबद्दल चर्चा करण्यास सुरुवात केली. अगं माझ्या कल्पना आवडले आणि परिणामी उत्साही प्रकल्पांमध्ये सामील होण्यास सुरुवात केली. आमच्या कल्पना अंमलबजावणी केल्यानंतर, आम्ही दोन ऑपरेटिंग सिस्टम्ससाठी आणखी बरेच अद्वितीय साधने थांबविण्याचा आणि विकसित न करण्याचे ठरविले: Android आणि iOS आम्ही Google Play आणि Apple Store वर आपला अॅप विनामूल्य होस्ट केला आहे.\nकित्येक महिने, जगभरातील हजारो लोकांनी आमच्या अॅप्सचा उपयोग कोणत्याही शुल्काशिवाय करायला लावला, आम्हाला अनेक आभार-पत्र-अक्षरे, संकेत-चुकांची अक्षरे आणि उत्पादन सुधारण्याबद्दलच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, ज्यासाठी आम्ही आहोत आभारी परिणामी, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कार्ये आणि नवीन कल्पना आहेत\nजेव्हा आपण भाषेच्या वातावरणामध्ये विसर्जित करतो, तेव्हा वाक्ये वाक्ये जलद तयार करण्याची क्षमता समजून घेते. हे वाक्य आणि मूलभूत वाक्ये समजली जातात जी आपले संभाषण संभाषण आणि द्रुत अनुवादासाठी स्वीकार्य बनवते. म्हणूनच वाक्य, वाक्ये आणि रुढी असलेल्या पत्ते संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता, आमच्या उपयोगात आपण हजारो भाषा कार्डांसह शब्दांचा आणि वेगवेगळ्या वाक्यांसह शोधू शकता.\nआमच्या ऍप्लिकेशन्समधील सर्व भाषा कार्डांमध्ये मजकूर जोडण्याची कोणतीही मर्यादा नाही, म्हणून आपल्या पसंतीच्या पुस्तकांच्या आपल्या आवडत्या गाण्यांचे गीत किंवा परिच्छेदांसह फ्लॅशकार्ड तयार करणे शक्य आहे. भरपूर मजकूर जोडल्यानंतर आपण वर किंवा खाली स्क्रोल करू शकता आणि उच्चार सिंथेसाइज़रसह ऐकू शकता.\nप्रशिक्षणासाठी दोन मोडमध्ये फ्लॅश कार्ड उपलब्ध आहेत:\n1. कार्ड मोडची सूची, जिथे आपण एकाच वेळी सर्व कार्डे पाहू शकता आणि डेटाबेस वर / खाली स्क्रोल करू शकता. फ्लिप बटण टॅप करून प्रत्येक कार्ड सूचीतून थेट फ्लिप जाऊ शकते.\n2. उघडा कार्ड मोड. येथे आपण एका मोठ्या मजकूर सामग्रीसह पूर्ण दृश्यात कार्ड उघडू शकता आणि सर्व कार्ड / डाव्या / उजव्या स्वाइप करा या मोडमध्ये, कार्डे संपादित करणे देखील शक्य आहे, सक्रिय आणि अभ्यासित डेटाबेसवर पाठवा. सहयोगी “व्हिज्���ुअल प्रतिमा” तयार करण्यासाठी फ्लॅश कार्डवर चित्रे आणि फोटो जोडणे देखील शक्य आहे. प्रत्येक कार्डावर मजकूर क्षेत्रात कुठेही टॅप करून दुसरीकडे फिरविले जाते.\nअनुप्रयोग मेनूमध्ये, आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण पद्धतींसाठी अनेक सेटिंग्ज शोधू शकता.\nअभ्यास करण्याच्या वेळेची कमतरता येताच, आम्ही एक अनोखा ऑडिओ प्लेयर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे जो कुठल्याही ऑर्डरमध्ये कोणताही मजकूर आणि कोणत्याही तयार कार्ड तयार करेल, परदेशी शब्द आणि त्यांचे भाषांतर यांच्या दरम्यान एकांतर होईल. परिणामी, परदेशी भाषा अभ्यासली जाऊ शकते तसेच संगीत कुठेही आणि कधीही ऐकता येईल. आता हे उपकरण वापरल्या जाणार्या उपकरण आणि प्लॅटफॉर्मनुसार, सुमारे 40-50 परदेशी भाषा ऐकू शकतात. मी विश्वास करतो की काही वेळानंतर आमचा खेळाडू ग्रहाच्या सर्व ज्ञात भाषांबरोबर कार्य करेल.\nउदाहरणार्थ, वर्णानुक्रमानुसार, उलट वर्णक्रमानुसार, यादृच्छिकपणे, विषयांवर, शब्द लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे असू शकते.\nआपण आमच्या साधने वापरून 67 परदेशी भाषा कोणत्याही संयोजन अभ्यास करू शकता. आपल्या सर्व flashcards एका मेघ सर्व्हरवर संग्रहित आहेत, जेणेकरून आपण डिव्हाइसेस बदलू शकता, आपल्याला फक्त आपले ईमेल आणि संकेतशब्द लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे\nनजीकच्या भविष्यात, आम्ही स्थानिक वक्ते आणि व्हिडीओ कॉन्फरन्स फंक्शन्स शोधण्याकरिता एक उपकरण विकसित करण्याची योजना आखत आहोत, ज्याद्वारे आपण संपूर्ण संभाषणात किंवा धड्यात नवीन भाषा कार्ड तयार करु शकता.\nयाव्यतिरिक्त, आमच्या flashcards मदतीने आपण शब्द किंवा वाक्य योग्य उच्चारण सराव करू शकता. हे करण्यासाठी, आम्ही आपले उच्चारण ऐकून आपल्या चुका दर्शविणार्या उच्चारणासह साधने अंमलबजावणी आणि विकसित करीत आहोत.\n1 9 70 च्या दशकात जर्मनीच्या विज्ञान पत्रकार सेबास्टियन लेइटेनरने प्रस्तावित केलेल्या फ्लॅशकार्ड्सचा प्रभावी वापर करून लेइटर सिस्टम वापरला जातो.\nअंतराल वाढविण्यावर कार्डचे पुनरावलोकन केले जाते तिथे अंतर पुनरावृत्तीच्या तत्त्वाची ही एक साधी अंमलबजावणी आहे.\nया पद्धतीमध्ये लिटररच्या शिक्षण चौकटीत प्रत्येक व्यक्तीला किती चांगल्याप्रकारे माहीत आहे त्यानुसार फ्लॅश कार्डधारकांना गटबद्ध केले जाते. विद्यार्थी फ्लॅशकार्डवर लिहिलेले समाधान आठवण्याचा प्रयत्न करतात. ते यशस्वी झाल्यास, ते कार्ड पुढील समूहाला पाठवतात. ते अयशस्वी झाल्यास, ते प्रथम गटाकडे परत पाठवतात. प्रत्येक यशस्वी ग्रुपला कार्ड पुन्हा भेट देण्याआधी विद्यार्थ्याच्या आवश्यकतेपेक्षा जास्त काळ लागतो. ही पद्धत एक परदेशी भाषा शब्द शिकण्यासाठी आणि इतर माहिती लक्षात ठेवण्यासाठी दोन्ही वापरले जाऊ शकते.\nआपण आमच्या अनुप्रयोग सह Leitner प्रणाली वापर करण्यास सक्षम असेल. Flashcards अनेक गटांमध्ये हलविले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, आपण प्रशिक्षण सामग्री अनुप्रयोगात लोड करतो किंवा केवळ तयार केलेला शब्दकोषास निवडा, नंतर जेव्हा आपण कार्डांमधून फिरता, तेव्हा आपण त्यांना “अभ्यास” डेटाबेसमध्ये हलवू शकता, त्यास आपण तातडीने न सोडता त्यास डेकमध्ये सोडू शकता. त्यांच्या लक्षात ठेवा, किंवा सक्रिय डाटाबेसमध्ये सर्वात कठीण शब्दांत स्थानांतरीत करा. त्यानंतर आपण प्रथम सक्रिय डेटाबेसचा अभ्यास करा, नंतर निवडलेल्या आणि वेळोवेळी, अभ्यास केलेल्या डेटाबेसमधील ज्ञात सामग्रीस पुनर्रचना करा.\nआपल्या मेंदूला मोठ्या संख्येत नवीन शब्द लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आणि अनावश्यक माहिती काढून टाकण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे हे आपल्या मेंदूला समजत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी, आपल्याला ते करायला मज्जाव करण्यासाठी शब्दशः दबाव आणणे आवश्यक आहे. एक हजार नवीन शब्द लक्षात ठेवून कल्पना करा की आपल्या डोक्यात अनेक लाख किंवा नवीन मज्जासंस्थेचे कनेक्शन बनवावे लागतील परिणामी, आम्ही निश्चितपणे हुशार बनलो आहोत.\nही उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी, आम्ही आपला अद्वितीय सॉफ्टवेअर विकसनशील आहोत ज्याची तुलना मस्तिष्क मध्ये नवीन मज्जासंस्थेच्या जोडणीसाठी केली जाऊ शकते – आपल्याला योग्य सामग्री निवडणे आणि सर्वोत्तम परिणामासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/daud-ibrahim/", "date_download": "2020-03-29T21:48:21Z", "digest": "sha1:VE3DDVBYMSR2E53KDSSJXAQASSVHS2TD", "length": 4737, "nlines": 74, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "daud ibrahim Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर\nदाऊदच्या साथीदाराशी पटेल यांचा जमिन व्यवहार झाल्याचा आरोपनवी दिल्ली : माजी नागरी उड्डयनमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी आर्थिक भागीदारी आणि जमीनशी संबंधित आर्थिक व्यवहाराची अंमलबजावणी…\nदाऊद टोळीतील सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक\nपुणे - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. संतोष गोपाळ नायर (वय 45, रा. टिंगरेनगर) असे त्याचे नाव आहे. गेली 5 ते 6 वर्षे तो पुण्यात आपली ओळख लपवून रहात होता.…\nप्रकाश आंबेडकर यांचा इतिहास कच्चा आहे- जितेंद्र आव्हाड\nपूर्वी दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली असा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.…\nदाऊद इब्राहिमच्या आत्मसमर्पणाची संधी शरद पवारांमुळे हुकली : प्रकाश आंबेडकर\nमुंबई - वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कुख्यात दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता. मात्र ही संधी शरद पवार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/sachin-promoting-sachin/", "date_download": "2020-03-29T21:50:32Z", "digest": "sha1:TG5XXLUAPZESMHQYUSVCXZSNWRTP7T2L", "length": 11405, "nlines": 56, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सचिन - तुझं चुकलंच !", "raw_content": "\nसचिन – तुझं चुकलंच \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआमची पिढी एवढी नशीबवान, आम्हाला सचिनचा तेंडल्या ते देव हा अख्खा प्रवास डोळ्यासमोर बघायला मिळाला. ९६च्या वर्ल्ड कपमध्ये हरल्यावर भारतासाठी नाही पण तेंडल्यासाठी जास्त वाईट वाटलं, ९९च्या वर्ल्ड कप मध्ये त्याच्या घरातलं दुःख अख्या भारताचं दुःख झाल, शारजामधून तर देवाचे पाय पाळण्याबाहेर दिसायला लागले, मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर हा एकमेव आधार झाला, त्यानी पुन्हा संघ बांधला, टीमसाठी पाजी आणि अख्ख्या भारतासाठी देव झाला. अनेक कोटी भारतीयांचं श्रद्धास्थान हा देव भक्तांना खुश करायचा , ह्या देवासाठी उपास केले जायचे, नवस बोलले जायचे. सुदर्शनचक्र रुपी बॅट हाती असणाऱ्या ह्या देवाचे कोटी कोटी भक्त त्याची पूजा करू लागले होते.\nसध्या हा आमचा देव, स्वतः वरच्या सिनेमासाठी भयंकर बिझी आहे. अगदी पंत��्रधानांपासून ते सिद्धिविनायकाला भेटून आला. परवा तर डायरेक्ट मराठी चॅनेलवरच्या “चला हवा येऊ द्या” मध्येच येऊन पोचला. हा आमचा देव आला होता ‘बिलियन ड्रीमझ‘ च प्रमोशन करायला. क्षणात मन खट्टू झालं\nआयपील ,चॅम्पियन ट्रॉफी किंवा CHYD चा २०/३०० वा भाग असेल, असा म्हणून स्पेशल गेस्ट म्हणून आला असता तर खूप भारी वाटलं असत CHYD चा सलाईन बरेच प्रोड्युसर घेतात. प्रेक्षक येईल की नाही CHYD चा सलाईन बरेच प्रोड्युसर घेतात. प्रेक्षक येईल की नाही, आपली कलाकृती जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचेल की नाही, आपली कलाकृती जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचेल की नाही ह्याची त्यांना भीती असते….पण साक्षात देवसुद्धा \nज्याच्यावर भारतासकट जगभरातल्या लोकांनी प्रेम केलं, त्याच लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याला अशा गोष्टींचा आधार का घ्यावा लागला असेल\nखरं तर सकाळी अनाऊन्स करून दुपारी पिक्चर रिलीज केला असता तरी लोकांनी, भक्तांनी वेड्यासारखी गर्दी केली असती, एवढी शक्ती नक्कीच आहे ह्या देवामध्ये आणि एवढा आत्मविश्वास आहे भक्तांचा देवामध्ये जुन्या एका मॅचचे हायलाईट्स दाखवले मुव्ही म्हणून दाखवले तरी हाऊसफुल्ल होईल…पण मग हे असं असताना देवानी रूप बदलून लोकांसमोर का यावं जुन्या एका मॅचचे हायलाईट्स दाखवले मुव्ही म्हणून दाखवले तरी हाऊसफुल्ल होईल…पण मग हे असं असताना देवानी रूप बदलून लोकांसमोर का यावं ज्या प्रकारे गेले वर्षभर मार्केटिंग सुरु आहे ते करायची वेळ का यावी ज्या प्रकारे गेले वर्षभर मार्केटिंग सुरु आहे ते करायची वेळ का यावी कशाला एवढा आटापिटा करावा कशाला एवढा आटापिटा करावा लोकं पिक्चर बघतील का नाही अशी भीती देवालाच का वाटावी लोकं पिक्चर बघतील का नाही अशी भीती देवालाच का वाटावी असा काही नसेल तर मग नक्की काय आहे असा काही नसेल तर मग नक्की काय आहे प्रोड्युसर / डिस्ट्रिब्युटरवगैरेच प्रेशर प्रोड्युसर / डिस्ट्रिब्युटरवगैरेच प्रेशर ज्याने कधी अँब्रोज/ मॅकग्रा वगैरे च प्रेशर नाही घेतलं तो का हे प्रेशर घेईल\nबरं हे असं ही नाही की देवाचा दर वर्षी पिक्चर येणार आहे, त्यामुळे अफाट गर्दी न होण्याचा, लोकं पिक्चर न बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा काही देवाचा धंदा नाही, मग त्यानी शाहरुखसारखा लोकांसमोर हात पाय पसरून का प्रमोशन करायचं शाहरुख, सलमान ह्या लो��ांचं पोट चालतं ह्यावर त्यामुळे त्यांनी हे करायलाच हवं….पण देव शाहरुख, सलमान ह्या लोकांचं पोट चालतं ह्यावर त्यामुळे त्यांनी हे करायलाच हवं….पण देव\nफेकींग न्यूज वाल्यानी तर ‘मुव्ही प्रमोशन’ हा पण सचिनच्या जीवनाचा महत्वाचा टप्पा होता वगैरे बोलून, देवावर विनोद निर्मिती सुरु केली आहे, भयंकर त्रास होतो असं ऐकताना कुठंतरी खुपतंय हे. ज्याच्याबरोबर १५-२० वर्ष प्रेमाची देवाणघेवाण केली त्याला असं बघून खुपतंय.\nनेहमी भीती वाटत राहते, रिटायरमेंट नंतरसुद्धा सतत लोकांसमोर राहण्याच्या वृत्तीमुळे त्याच्यावरचं प्रेम कमी तर होणार नाही ना. आत्मचरित्र झालं , मग “App” काढलं, आता मूवी आणि अधेमधे गाणी वगैरे सुरु असतातच हे जर दुसऱ्या कोणी खेळाडूंनी केलं असतं तर कदाचित एवढी खंत वाटली नसती हे जर दुसऱ्या कोणी खेळाडूंनी केलं असतं तर कदाचित एवढी खंत वाटली नसती पण हा देव आमच्या मनात आहे आणि त्यामुळे दुःख जास्त खोलवर पण हा देव आमच्या मनात आहे आणि त्यामुळे दुःख जास्त खोलवर आमचा बाळकृष्ण जसा देव्हाऱ्यात असतो तसाच हा देवसुद्धा क्रिकेट ग्राउंडवरच जास्त भावतो \nएक गोष्ट नक्की समजली, हातात बॅट असल्यावर देव होणारा तो, माईक हातात आल्यावर सेल्समनसुद्धा होतोय आणि आपल्याच आयुष्यावरची पोथी स्वतःच्याच भक्तांना विकतोय\nदेवामधल्या लपलेल्या ह्या सेल्समनला मॅन ऑफ द सिरीज मिळो आणि त्याचा सिनेमा सुपर हिट होवो हीच बाप्पाकडे प्रार्थना\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← विश्वंभर चौधरी सांगताहेत “लवासा” चा विशेष नियोजन प्राधिकरण हा दर्जा काढण्याचं महत्व\nआपल्या मुलांबरोबर शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या अपंग सुनीताची प्रेरणादायी कथा →\nमराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले\n खरा अर्थ जाणून घ्या\nअडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-army-day/", "date_download": "2020-03-29T22:40:39Z", "digest": "sha1:YJKCT24MIMNOK5KGLSD6Q4OCYEZF2VK4", "length": 1617, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Army Day Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n भारतात सैन्य दिनाच्या परेडमध्ये प्रथमच एक महिला ‘लीड’ करणार एका सैन्य दलाला\nस्त्री पुरुष समानतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय सैन्यात महिला आधीकाऱ्याद्वारे पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करवले जाणे हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/soldier/", "date_download": "2020-03-29T22:38:10Z", "digest": "sha1:XKKAFQSQTNEJS7TQSJU4XRXTFOPVVOJL", "length": 2372, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Soldier Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nएके ४७ या घटक बंदुकीचा शोध लावल्यानंतर तो म्हणतो.. “माझी खूप मोठी चूक झाली.”\nथोडक्यात काय तर जगातील बहुतेक शोध मानवी कल्याणासाठी लावले जातात पण त्याचा वापर माणूस नेहमी वाईटासाठीच करतो आणि तो मानवी विनाशाला कारण ठरतो. जी हानी होते त्यामुळं युध्द नको मज बुध्द हवा हे अखिल मानव जातीचे मागणे होते.\nअतिरेक्यांना प्रत्यक्ष चकमकीत भिडणाऱ्या या हुतात्मा सैनिकाची शौर्यकथा अंगावर काटा आणते\nअसेच एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अमन ठाकूर यांनी आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/janhvi-kapoor-visit-tirupati-temple-on-ocassion-of-mother-sri-devi-birthday/257798?utm_source=relatedarticles&utm_medium=widget&utm_campaign=related", "date_download": "2020-03-29T22:17:18Z", "digest": "sha1:MXQOB6A2KSVHPTXGE65WWDOBCK5665XS", "length": 10616, "nlines": 88, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " आई श्री देवीच्या बर्थडेसाठी तिरूपती मंदिरात पोहोचली जान्हवी कपूर janhvi kapoor visit tirupati temple on ocassion of mother sri devi birthday", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nआई श्री देवीच्या बर्थडेसाठी तिरूपती मंदिरात पोहोचली जान्हवी कपूर\nआई श्री देवीच्या बर्थडेसाठी तिरूपती मंदिरात पोहोचली जान्हवी कपूर\nजान्हवू कपूर नुकतीच आपली आई श्री देवीच्या बर्थडे निमित्त तिरूपती मंदिरात पोहोचली. तिने या दरम्यानचा ���क फोटोही पोस्ट केला आहे. यात साडी नेसलेली दिसत आहे.\nजान्हवी कपूर |  फोटो सौजन्य: Instagram\nजान्हवी कपूर आई श्री देवीच्या बर्थडे निमित्त पोहोचली तिरूपतीला\nजान्हवीने तेथील फोटो केला शेअर\nया फोटोत जान्हवी खूप सुंदर दिसत आहे.\nमुंबई: आज १३ ऑगस्टला बॉलिवूडची दिग्गज दिवंगत अभिनेत्री श्री देवीचा बर्थडे आहे. या निमित्ताने तिच्या कुटुंबियांनी तसेच तिच्या चाहत्यांनी श्री देवीली बर्थ डेच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, श्री देवीची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवीनेही तिला शुभेच्छा दिल्या. इतकंच नव्हे तर आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी तिरूपतीला गेली. नुकतेच तिने तेथील फोटो शेअर केले आहेत.\nया फोटोत जान्हवी पारंपारिक साऊथ इंडियन साडीमध्ये दिसत आहे. तिने गोल्डन आणि ग्रीन कलरची साडी नेसली आहे. विशेष म्हणजे जान्हवीने ही साडी साऊथ इंडियन स्टाईलने नेसली आहे. तिने आपला लूक बांगड्या आणि इअररिंग्सने अॅक्सेसराईज केला आहे. या दरम्यान तिने न्यूड लिपस्टिकसह सबटल मेकअप कॅरी केला आहे. तसेच तिने यावर टिकलीही लावली आहे. हेअरस्टाईलबाबत बोलायचे झाल्यास तिने सेंटर पार्टिंगसोबत आपल्या केसांना ब्रेडमध्ये बांधले आहे.\nया फोटोंमध्ये जान्हवीसोबत एक फ्रेंडही दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने यासोबत ग्रीन इमोजी शेअर केला आहे. जान्हवीच्या चाहत्यांना तिचा हा अवतार खूप आवडला आहे. याआधी जान्हवीने श्रीदेवीचा एक फोटो शेअर करून त्यांना बर्थडे विश केले होते. तिने लिहिले होते, हॅपी बर्थडे मम्मा, आय लव्ह यू. हा फोटो श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश सिनेमातील आहे.\nव्हाईट सूटमध्ये जान्हवीचा सोज्वळ लूक, रक्षाबंधनासाठी करु शकतो ट्राय, पाहा [PHOTOS]\n'श्रीदेवीचा मृत्यू अपघात नव्हे तर हत्या', पोलीस अधिकाऱ्याचा धक्कादायक दावा\nVIDEO: जिम सूट घालून जान्हवी कपूर रस्त्याने पायी चालत, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच\nकामाच्या बाबत बोलायचे झाल्यास जान्हवी काही दिवसांपूर्वीच आपला सिनेमा रुहीआफ्जाचे आग्रामधील शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी आहे. यानंतर ती गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक कारगिल गर्लच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे. गुंजन सक्सेना या पहिल्या महिला भारतीय लढाऊ विमानाच्या पायलट होत्या ज्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता. याशिवाय जान्हवीकडे दोस्ताना २ आणि तख्त हे सिनेमेही आहेत.\nजान्हवी सोशल मीडियावरही चांगलीच अक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. जान्हवीचा बऱ्याचदा जिम लूकही सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिचे जिम जातानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर अनेकदा तिचा पंजाबी ड्रेसमधीलही सोज्वळ लूक चाहत्यांना पाहायला मिळतो. जान्हवीने करण जोहरच्या धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत इशान खट्टरही होता. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. दरम्यान तिचा लवकरच दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २९ मार्च २०२०\nआजचं राशी भविष्य ३० मार्च २०२०:\nमहाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढले, पाहा आजचा आकडा काय\nआता शिवभोजन थाळी केवळ ५ रुपये, मंत्री भुजबळांची घोषणा\nसोन्यासारखी फुलं मातीमोल झाली, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/save/8", "date_download": "2020-03-29T22:57:04Z", "digest": "sha1:I7SZDXT4ZFDX5OVI3B75NFEL2JELPGEY", "length": 27312, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "save: Latest save News & Updates,save Photos & Images, save Videos | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्यांवर का...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, ���ाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nPPF: पीपीएफवरील व्याजदर 'जैसे थे'\nपीपीएफ व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांसारख्या (एनएससी) अल्पबचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पीपीएफ व एनएससीवर आताप्रमाणेच म्हणजे आठ टक्के दराने व्याज मिळेल. केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली.\nपाणी वाचवण्याच्या काही सोप्या घरगुती टिप्स\nWorld Sparrow Day: चिमणीबद्दल तुम्हाला 'हे' माहीत आहे का\nन्यूझीलंड हल्ला: 'त्या' अज्ञात तरुणाने वाचवले शेकडोंचे प्राण\nख्राइस्टचर्च शहरात काल एका माथेफिरू हल्लेखोराने अल नूर आणि लिन वूड मशिदींवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात ४९ लोक ठार झाले. हा आकडा अधिक वाढला असता पण एका अज्ञात तरुणाच्या धैर्यामुळे लिनवूड मशिदीतील शेकडो भाविकांचे प्राण ��ाचले.\nचला, ब्लॉगलेखन करू या\nलिखाणातून व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. लेखक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात होऊ शकते. ब्लॉगिंगमधून लिखाणाची आवड जपता येते तसेच स्वतःच्या व्यवसायाचे मार्केटिंगही करता येते. त्यामुळे त्याकडे करिअरच्या दृष्टिकोनातूनहि बघता येते.\nछोट्या गुंतवणूकदारांना होणार लाभ; व्याजदर वाढणार\nछोट्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी लघु गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे.\nसंपत्तीनिर्मितीसाठी म्युच्युअल फंड उपयुक्त\nगेल्या काही वर्षांमध्ये बचत व गुंतवणुकीसाठी योग्य नियोजन करण्याकडे वाढता कल दिसून येतो. त्यामुळे वित्त नियोजक व गुंतवणूक व्यावसायिकांसाठी बचतीचे नियोजन हा वाक्प्रचार परवलीचा ठरला आहे. इक्विटी व डेट बाजार अतिशय उत्तम परतावा देत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांची शेअर बाजाराकडून अपेक्षा वाढली आहे.\n'संविधान बचाव रॅलीसाठी सरकार परवानगी नाकारतंय'\nचार दिवसांपासून संविधान बचाव रॅलीसाठी आम्ही परवानगी मागत आहोत. पण आम्हाला सरकारने परवानगी नाकारली आहे. हे सरकार आम्हाला घाबरतं आहे असं विधान पाटीदार नेता हार्दिक पटेल याने केलं आहे. संविधान बचाव रॅलीसाठी सरकार परवानगी नाकारत असल्यामुळे जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार, दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल या तिघांनी राजकोटमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.\nभांडवली नफ्याच्या करबचतीसाठी ५४ईसी, ५४ईईचा पर्याय\nमी जून २०१७मध्ये ५६ लाख रुपयांना एक फ्लॅट विकत घेतला होता. यासाठी मी ४० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. चालू महिन्यात माझ्या मालकीचा अन्य एक फ्लॅट मी १८ लाख रुपयांना विकला.\nजैन धर्माची परंपरा जतन करा: नयपद्मसागरजी\n‘पर्यावरणाची समस्या जागतिक पातळीवर चिंतेचा विषय बनली आहे. भगवान महावीरांच्या शिकवणुकीनुसार वाटचाल केल्यास पर्यावरणाच्या ऱ्हासाची समस्या चुटकीसरशी दूर होवू शकते. दिव्यशक्ती व ज्ञानाने परिपूर्ण अशा जैन धर्माची गौरवशाली परंपरा जतन करण्यासाठी समस्त जैन बांधवांनी एकजुटीने कायम प्रयत्नरत राहिले पाहिजे,’ असे सकल जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले गणिवर्य नयपद्मसागरजी यांनी सांगितले.\nअंतरिम अर्थसंकल्पात सोने बचत योजना\nयेत्या शुक्रवारी (१ फेब्रुवारी) मांडण्यात येणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात सोन्याच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार सरकारतर्फे अंतरिम अर्थसंकल्पात बहुचर्चित सोने बचत योजना खाते (गोल्ड सेव्हिंग अकाऊंट) मांडण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदार या खात्यामध्ये रोख रक्कम जमा करील. त्यानंतर बँक या रोख रकमेइतके सोने संबंधिताच्या खात्यात जमा करील.\nअंतरिम अर्थसंकल्पात सोने बचत योजना\nयेत्या शुक्रवारी (१ फेब्रुवारी) मांडण्यात येणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात सोन्याच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार सरकारतर्फे अंतरिम अर्थसंकल्पात बहुचर्चित सोने बचत योजना खाते (गोल्ड सेव्हिंग अकाऊंट) मांडण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदार या खात्यामध्ये रोख रक्कम जमा करील. त्यानंतर बँक या रोख रकमेइतके सोने संबंधिताच्या खात्यात जमा करील.\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : इतिहास V\nसर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये बचतीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड). पारंपरिक गुंतवणूकदार हा करबचतीचा विचार करताना पीपीएफला नेहमीच प्राधान्य देतो.\nअर्थशास्त्र विश्लेषण - २\nयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८च्या जीएस पेपरमधील प्रश्नांचे विश्लेषण आपण बघत आहोत. यावरून आपण २०१९च्या जीएस पेपरसंबंधी काही अंदाज बांधू शकतो. तसेच, आपल्या अभ्यासाची दिशा निर्धारित करू शकतो. अर्थशास्त्रातील काही प्रश्नांचे विश्लेषण आपण मागील लेखात पाहिले आहे. उर्वरित प्रश्न आपण या लेखात समजून घेणार आहोत.\nबचत करताना या चुका टाळा\nआर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बचत व गुंतवणूक करणे अनिवार्य ठरते. मात्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन व चोख व्‍यवस्‍थापन असणे आवश्यक ठरते. बचत करताना अनेक जणांकडून पुढील चुका घडतात. या चुका टाळणे गरजेचे आहे.\nबचत करताना या चुका टाळा\nआर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बचत व गुंतवणूक करणे अनिवार्य ठरते. मात्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन व चोख व्‍यवस्‍थापन असणे आवश्यक ठरते. बचत करताना अनेक जणांकडून पुढील चुका घडतात. या चुका टाळणे गरजेचे आहे.\nसध्याच्या तरुण पिढीच्या जीवनशैलीत कमालीची बदल झाला असून ही पिढी बचतीसह हौसमौजेवर खर्च करतानाही दिसते. तब्बल ६२ टक्के भारतीय तरुण वर्षातून दोन ते पाचवेळा पर्यटन करतात, हे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/education-minister-vinod-tawdes-arrogant-behavior/", "date_download": "2020-03-29T22:36:41Z", "digest": "sha1:U5II2LS32LYMYMBBM2DNCHTNCDJ2UKBT", "length": 16450, "nlines": 86, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा - प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख", "raw_content": "\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख\nलेखक : शुभम बानुबाकोडे\nमहाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे सध्या चांगलेच चर्चेत आहेत त्याला कारण म्हणजे त्यांनी अमरावती येथे एका महाविद्यालयात केलेल वक्तव्य.\nविनोद तावडेंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ते नेहमीच आपल्या बेताल वक्तव्याने कायम चर्चेत असतात. पण या वेळी जरा अतीच झालं. आता नेमकं झाल काय ते सविस्तर बघू या.\n४ जानेवारी रोजी अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व. माणिकराव घवळे स्मृतीप्रित्यर्थ वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nसकाळी महाविद्यालयात जेव्हा त्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांनी पाहिले बाहेर उभे असलेल्या विद्यार्थ्यांनसोबत सेल्फी ही घेतला.\nसभागृहात प्रवेश करताच खुर्चीवरही न बसता अँकरला म्हणतात “चल सरक बाजूला” आ��ि माईक घेऊन बोलायला सुरुवात करतात.\nएका सार्वजनिक ठिकाणी एका शिक्षणमंत्र्याने अस वागणं शोभतं का भरगच्च भरलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांन समोर शिक्षण मंत्रीच असं वागत असतील तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा\nतावडे साहेब, तुम्ही अश्या कुठल्या घाईत होतात की तुम्हाला खुर्चीवर बसायलाही वेळ नव्हता जनतेच्या कार्यक्रमासाठीच जर जनप्रतिनिधीना वेळ नसेल तर मग ह्यांना निवडून का द्या हा सर्वात मोठा प्रश्न पडतो.\nविनोद तावडे एवढ्यावरच थांबले नाही. बोलताना त्यांनी अनेक नं पटणारी वक्तव्यं केली. त्यातला एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो – तो म्हणजे आचरेकर सरांच्या अंत्यसंस्काराचा\nनियमानुसार पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा अंत्यसंस्कार हा शासकीय इतमामत करतात. पण ज्या खात्याअंतर्गत हे करतात ते खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.\nम्हणजेच सरकार ने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. एवढी मोठी चुक केली असताना विनोद तावडे म्हणतात की\n“लोक कश्यावरून ही चर्चा करतात. श्रीदेवी चा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केला मग आचरेकर सरांचा का नाही केला, हा काही चर्चे चा मुद्दा आहे का \nज्या प्रकारे त्यांनी हे वाक्य म्हटलं ते खरंच नं पटणारं होतं.\nमुळात ज्या गोष्टीची सरकारला लाज वाटायला हवी, त्याबद्दल सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून माफी मागण्याचं, दिलगिरी व्यक्त करण्याचं सौजन्यही विनोद तावडे यांनी दाखवलं नाही.\nत्यानंतर शाल श्रीफळ घेऊन साहेब जायला निघाले तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांने जोरात “सर” म्हणून आवाज दिला. तो सभागृतात बसलेल्या सर्वाना ऐकू गेला पण विनोद तावडे यांनी त्याकडे कानाडोळा केला.\nपण आपल्या प्रश्नाची उत्तरं नं घेता मंत्र्याला जाऊ देईल ते पत्रकारितेचे विद्यार्थी कसले…\nप्रशांत ने त्यांना गाडीजवळ गाठले. तिथे त्यांना साधा प्रश्न विचारला –\n“गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असतांनाही ते त्यांना घेता येत नाही; यासाठी सरकार काही सोय करेल काय\nएवढ्या साध्या प्रश्नावर कोणत्याही मंत्र्याने “सरकार यावर विचार करेल…” असं विनम्रपणे उत्तर दिलं असतं. पण विनोद तावडे यांनी\n“तुला झेपत नसेल तर शिकू नको” असं उर्मट उत्तर दिलं.\nएका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला ���सं बोलणं शोभत नाही.\nशिक्षण मंत्र्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला हवं. तेच शिक्षण मंत्री जर “झेपत नसेल तर शिकू नको” असं म्हणत असतील तर ते अशोभनीय आहे.\nत्यावेळी या सर्व घटनेचं चित्रीकरण काही विद्यार्थी आपल्या मोबाइलवर करत होते. महाविद्यालयात किंवा बाहेर ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल, तर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ते assignment म्हणून दिली जातात. त्यावर त्यांना बातमी बनवून सादर करावी लागते.\nप्रशांत ज्यावेळी प्रश्न विचारत होता त्यावेळी युवराज दाभाडे प्रात्यक्षिक म्हणून त्या प्रसंगाचं चित्रीकरण करत होता.\nप्रशांतने विचारलेल्या प्रश्नावर आपण उलट सुलट उत्तर दिल आहे हे लक्षात येताच त्यांनी मोबाईल बंद करायला सांगितले. पण युवराज ने तसं नं करता “तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या, मी चित्रीकरण बंद करतो” असं उत्तर दिलं.\nयावर चिडलेल्या तावडेंनी “हा माझी प्रायव्हसी हर्ट करतो आहे. याला अटक करा” असा आदेशच देऊन टाकला.\nत्यानंतर मंत्र्याच्या ताफ्यातील पोलिसांनी युवराजचा मोबाईल हिसकावून त्याला पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. त्यावर उपस्थित विद्यार्थीनी आक्षेप घेतल्यावर युवराजला सोडले.\nपण त्याचा फोन परत केला नाही. मोबाईल परत घेण्यासाठी त्याला बरीच धडपड करावी लागली. जेव्हा त्याला रात्री ८ च्या सुमारास मोबाईल परत देण्यात आला त्यावेळी “मंत्र्याच्या आदेशानुसार मोबाईल मधील सर्व चित्रीकरण डिलीट केलंय” असं सांगण्यात आलं.\nकोणत्याही विद्यार्थ्याला फक्त एका मंत्र्याच्या सांगण्यावरून महाविद्यालयाच्या परिसरातुन अटक करणे, त्याचा मोबाईल अश्याप्रकारे जप्त करणे,त्यातील मजकूर डिलीट करणे – हे सर्व कितपत योग्य आहे\nतावडे साहेब मोफत शिक्षणावर प्रश्न विचारल्यावर तुमची प्रायव्हसी हर्ट होते. मग विद्यार्थ्याच्या मोबाईल मधुन विनापरवानगी तुम्ही जेव्हा व्हिडीओ डिलीट करायचे आदेश देता तेव्हा विद्यार्थ्यांनच्या प्रायव्हसीचं काय\nदुःख तर तेव्हा होतं जेव्हा तुम्ही केलेल्या चुकांवर माफी मागायची सोडून “मी असं म्हटल्याचा एक तरी पुरावा द्या” असा प्रतिप्रश्न करता\nतुमचे पंतप्रधान “भारत हा युवकांचा देश आहे” असं जगभर सांगत असतात. आणि तुम्ही त्याच युवकांना “झेपत नसेल तर शिकू नको” असं उत्तर देत असाल तर या देशाचा युवक तुम्हाला फक्त म���दानासाठीच आणि सेल्फी काढायसाठीच हवा असतो का असा प्रश्न पडतो.\nएकंदरीत तुमची वागणूक बघता, “यालाच सत्तेचा माज म्हणायचं का” हा प्रश्न पडतोय.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← स्त्रियांच्या मते पुरुषांचं सौंदर्य ह्या “विशेष” गोष्टींत असतं\nकोरेगाव भीमाचे “हिरो” (भाग १) : …आणि अशाप्रकारे “सर्व तयारी” करण्यात आली…\nसरकारी कार्यालयातील धार्मिक कार्यांवर बंदी – काही महत्वाचे पण दुर्लक्षित मुद्दे\n“ब्रिटिशांनी गांधीजींना बहिष्कृत करावं अशी विनंती शंकराचार्यांनी केली होती\nअमिरेकेचा “मदर” तर रशियाचा “फादर”…\nOne thought on “शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख”\nअत्यंत चुकीची वर्तणूक शिक्षण मंत्र्यांची . अरेमोदी साहेब, गडकरी साहेब जीवतोड मेहनत घेत आहेत आणि हा सर्व अशा बेताल वक्तव्य करून त्याची माती करीत आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/waiting-for-tourists-to-paradise-in-jammu-and-kashmir-abn-97-2079261/", "date_download": "2020-03-29T22:13:05Z", "digest": "sha1:5ZTLPZQDRZ7SVV2ZFYMLV3UT3762XLOB", "length": 18559, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Waiting for tourists to paradise in Jammu and Kashmir abn 97 | नंदनवनाला पर्यटकांची प्रतीक्षा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nसध्या पर्यटनासाठी वातावरण सकारात्मक होत असल्याचे काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद यांनी नमूद केले.\nजेव्हा जम्मू आणि काश्मीर सरकारने गेल्या वर्षी दोन ऑगस्टला पर्यटकांना निर्देश देत लवकरात लवकर काश्मीर सोडण्यास सांगितले होते, त्यावेळी श्रीनगरमधील शोएब अहमद यांच्या हॉटेलमधील सर्व खोल्यांमध्ये पर्यटकांचे आरक्षण होते. सरकारच्या सूचनेनंतर त्यांच्या हॉटेलमधील सर्व पाहुणे खोरे सोडून परत गेले. तेव्हापासून शोएब व त्यांच्या कर्मचाऱ्यांची दुर्दशा सुरू झाली. परि��्थिती लवकरच सुधारेल असे तेव्हा त्यांना वाटले होते. मात्र, सरकारने पाच ऑगस्टला अनुच्छेद ३७० रद्द केले आणि तेव्हापासून आजपर्यंत तिथे बंदसदृश्यच स्थिती आहे. पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसल्याचे शोएब यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना स्पष्ट केले. जेव्हा उत्पन्न नसेल तेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट्स कमी कराव्या लागल्या. माझ्या निम्म्या कर्मचारीवर्गाला मी घरी पाठवले असे त्यांनी सांगितले.\nआज सहा महिन्यांनंतरही सगळ्या कर्मचाऱ्यांना शोएब यांनी श्रीनगरला बोलावलेले नाही. सध्या फारसे पर्यटक इथे येत नाहीत. मात्र, या वर्षी काश्मीरमध्ये पर्यटक येतील व परिस्थिती सुधारेल अशी आशा त्यांना आहे. काश्मीर खोऱ्यात पर्यटनाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांची शोएब यांच्याप्रमाणेच कथा-व्यथा आहे. केंद्र सरकारने पाच ऑगस्टला जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर खोऱ्यातील पर्यटनाला धक्का बसला आहे. आता या वर्षी तरी पर्यटक मोठय़ा संख्येने येतील अशी त्यांना आशा वाटते आहे. पाच ऑगस्टपूर्वी सरकारने पर्यटक तसेच अमरनाथ यात्रेकरूंना तातडीने काश्मीर खोरे सोडण्यास सांगितले होते. त्यामुळे खोऱ्यातील पर्यटनाशी संबंधित हजारो लोकांना इतर पोटापाण्याचे इतर पर्याय शोधावे लागले. आम्ही पर्यटनाशी संबंधित व्यक्तींना भेटतो आहोत. सध्या परिस्थिती पर्यटनासाठी तितकीशी अनुकूल नाही. सगळ्या बाबी अनुकूल झाल्या तर या हंगामात तीस ते पस्तीस टक्के पर्यटक येतील, असा आशावाद ट्रॅव्हल एजन्ट्स सोसायटी ऑफ काश्मीरचे अध्यक्ष मिर अन्वर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केला. या वर्षी पर्यटक काश्मीरला भेट देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र अद्यापि जशी इतर वेळी या हंगामात आरक्षणे होत असत, तशी यंदा झाली नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.\nकाश्मीरमधील पर्यटनाचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर सरकारने पुढाकार घेऊन पावले टाकली पाहिजेत असे मत पर्यटन व्यावसायिक गुलाम नबी यांनी व्यक्त केले. सहल आयोजक म्हणून अजून इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यांनी टू-जी मोबाइल इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली, हा खरे तर विनोदच आहे.\nही सेवा इतकी संथ आहे की त्यावर काम करणे कठीणच असल्याची भावना नबी यांनी बोलून दाखवली.\nसध्या पर्यटनासाठी वातावरण सकारात्मक होत असल्याचे काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद यांनी नमूद केले. गेल्या वर्षी पर्यटनावर विपरीत परिणाम झाला. परिस्थिती सुधारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र , सध्याचे चित्र पाहता पर्यटकांकडून आगामी महिन्यांसाठी आरक्षणाबाबत विचारणा होणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या हंगामात अधिकाधिक पर्यटकांनी खोऱ्यात यावे यासाठी पर्यटन विभागाने पावले उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. नुकताच मुंबईत मी पर्यटनवृद्धी कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्याचे चांगले परिणाम दिसतील असे निसार यांनी सांगितले.\nपर्यटकांचे आकर्षण असलेल्या गुलमर्ग येथे हिवाळा असो वा उन्हाळा- नेहमीच गर्दी असते. आताही पर्यटक वाढत आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिले काही महिने पर्यटकांनी गुलमर्गकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता गुलमर्गला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होते आहे. हिवाळा तसेच आगामी काही महिन्यांत आणखी पर्यटक येतील असे त्यांनी सांगितले.\nप्रत्येक जण सद्य:परिस्थितीबाबत अंदाज बांधत असल्याचे गुलमर्ग येथील हॉटेल मालक शबीर यांनी सांगितले. गेल्या वर्षी जे काही झाले त्याने पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे ते म्हणाले. सरकारचे पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे निर्देश तसेच राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली, की आम्हाला कर्मचारी कपात करावी लागली. आम्ही त्यांना पगार देऊ शकत नव्हतो. आता काय होते ते पाहू, परिस्थिती निवळली तरच पर्यटक येतील, अशी त्यांची भावना आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 स्वप्नाचा कणाच मोडला..\n2 सांगतो ऐका : अर्जेटिनामधील हस्तिनापूर\n3 या मातीतील सूर : नाटय़संगीताचे भावपूर्ण वळण\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/police-commissioner-receives-a-fine-of-rs-2-lakh/articleshow/74215624.cms", "date_download": "2020-03-29T23:01:32Z", "digest": "sha1:AFLEBTAVCXREO7JXW5PMHCSUP4XALX5I", "length": 11067, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "navi mumbai News: पोलिस आयुक्तांना ९ लाखांची दंडमाफी - police commissioner receives a fine of rs 2 lakh | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nपोलिस आयुक्तांना ९ लाखांची दंडमाफी\nकनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्याने सरकारी निवासस्थान न सोडल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातो...\nपोलिस आयुक्तांना ९ लाखांची दंडमाफी\nमुंबई: कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्याने सरकारी निवासस्थान न सोडल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, बड्या अधिकाऱ्यांबाबत अनेकदा विविध कारणांनी अशी कारवाई टाळली जाते. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना सरकारी निवासस्थान न सोडल्याबद्दल तब्बल ९ लाखांचा दंड झाला होता, परंतु तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने बर्वे यांना दंडमाफी दिली आहे. आयुक्तांना ही दंडमाफी मिळत असतानाच सुमारे शंभर कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र दंडवसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nबर्वे हे वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त असताना वांद्रे येथील 'आकृती' या १ हजार चौ.फुटांच्या सरकारी बंगल्यात राहात होते. सन २०१०मध्ये त्यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे संचालक म्हणून बदली झाली. नाशिक येथे बदली झाल्यानंतर बर्वे यांना नियमानुसार पुढील तीन महिने भाडेमाफी तत्त्वावर व त्यापुढील तीन महिने परवाना शुल्क आकारून राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी हे घर रिकामे केले नाही. त्यांचे कुटुंबीय त्या बंगल्यात राहत होते. त्यामुळे सन २०१० ते २०१७ या कालावधीसाठी परवाना शुल्क, दंड अशी मिळून ९ लाख ९० हजार ७७१ रुपये सरकारी तिजोरीत त्यांनी जमा करणे आवश्यक होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nनवी मुंबईत करोनाबाधित महिला दगावली; मृत्यूचं कारण गुलदस्त्यात\nरायगडमधील करोना रुग्ण ठणठणीत; घरी सोडले\nरेल्वेला २२० कोटींचा फटका\n‘उपचार नाकारल्यास परवाने रद्द’\nपरवानगी नसताना लग्न उरकले; वधूपित्यावर गुन्हा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपोलिस आयुक्तांना ९ लाखांची दंडमाफी...\nकर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा; ५१२ कोटींच्य...\nसंजय बर्वेंना झाला होता९ लाखांपर्यंतचा दंड...\nअजमल कसाबला हिंदू भासवायचे होते...\nडोंबिवलीतील केमिकल कंपनी भस्मसात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/agri/2019/06/27/2767/", "date_download": "2020-03-29T21:24:22Z", "digest": "sha1:IHNTI2PRDMOL2FRPSDSQIN5EWL4NCVWT", "length": 10806, "nlines": 109, "source_domain": "www.krushirang.com", "title": "बचतगटांना ९० टक्के अनुदानावर टॅक्‍टर..!", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरबचतगटांना ९० टक्के अनुदानावर टॅक्‍टर..\nबचतगटांना ९० टक्के अनुदानावर टॅक्‍टर..\nJune 27, 2019 Team Krushirang अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, शेती 0\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‍अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहायता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा करण्‍यात येत होता परंतू आता या योजनेअंतर्गत स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलरची खरेदी स्वत: लाभार्थी बचत गटांना देण्यात आलेली आहे.\nस्‍वयंसहाय्य बचतगटांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्ती ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. परंतु त्याची कमाल किंमत ही ३ लाख १५ हजार रुपये यापेक्षा जास्त नसावी. त्याची किंमत ही अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम ही बचत गटांना स्वत: खर्च करावी लागेल असे निर्देश देण्यात आलेले आहे.\nसन २०१९-२०१० या आथिर्क वर्षाकरीता ज्या बचत गटांना या योजनेचा लाभ घ्यायचे असेल अशा बचत गटांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग (अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड) अहमदनगर येथे विनामुल्य उपलब्ध आहेत, असे आवाहन श्री. पांडूरंग वाबळे (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर) यांनी केले.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nउद्यापासुन मंत्री, आमदार शेतात..\nम्हणून आरक्षणाच्या वैधतेवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब : मुख्यमंत्री\nझटका म्हणजे नोटबंदी व धोरण : ठाकरे\nApril 6, 2019 Team Krushirang ट्रेंडिंग, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, राष्ट्रीय 0\nमुंबई : एखादा झटका आला म्हणून देशाचे धोरण नाही ठरविता येते. हुकूमशाही पद्धतीने काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणावरही विश्वास नाही. झटका आला म्हणून नोटबंदी केल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपारनेरमधून पुन्हा औटी; शिवसैनिकांना दिला योग्य तो ‘संदेश’..\nSeptember 30, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, पुणे, महा��ाष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nअहमदनगर : विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन आमदार विजय औटी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताकद दिली होती. आता पुन्हा एकदा पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत ठाकरे यांनी औटी यांच्यावर विश्वास दृढ असल्याचा ‘संदेश’ दिला आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगरकारांना पिक नुकसानभरपाईचे 296 कोटी; आठवड्यात होणार वाटप\nअहमदनगर : मागच्या सरकारने मंजूर केलेल्या पिक नुकसानभरपाईचे पैसे आलेले आहेत.नुकसानभरपाईचे पैसे येण्याचा हा दुसरा टप्पा असून त्याचे ह्या आठवड्यात वितरण केले जाईल. गेल्या दोन महिन्यांत पिकांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात होते. निवडणूका आणि पिकनुकसान [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushirang.com/maharashtra/2019/04/19/1894/", "date_download": "2020-03-29T21:49:35Z", "digest": "sha1:5JGVIIHFJXVV22G7PLGQ4DRF4OEFDTAX", "length": 10056, "nlines": 110, "source_domain": "www.krushirang.com", "title": "डॉ. सुजय विखे यांच्यासह माजी आमदार राठोड हेही भिंगारकरांच्या भेटीला", "raw_content": "\n[ March 26, 2020 ] परिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] वाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] त्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\tअहमदनगर\n[ March 26, 2020 ] तर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\tअहमदनगर\nHomeमहाराष्ट्रअहमदनगरडॉ. सुजय विखे यांच्यासह माजी आमदार राठोड हेही भिंगारकरांच्या भेटीला\nडॉ. सुजय विखे यांच्यासह माजी आमदार राठोड हेही भिंगारकरांच्या भेटीला\nApril 19, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, राजकीय 0\nभाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहर व तालुक्यातून विजयी आघाडी दे यासाठीचे प्रयत्न शहर व तालुक्यातील शिवसेना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून आता शिवसेना-भाजपने माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह भिंगारमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे.\nभिंगार येथील प्रचार फेरीत डॉ. सुजय विखे व अनिल राठोड यांनी नागरीकांशी संवाद साधला आहे. त्यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, शाम नळकांडे, शरद झोडगे, सुनिल लालबोंद्रे, दत्ता कावरे आदी उपस्थित होते.\nजनतेने संधी दिल्यास पुढील पाच वर्षात नगर शहरासह भिंगार शहराचाही कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुजय विखे यांनी यावेळी सांगितले.\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nनगर दक्षिण साथ देणार; डॉ. विखे यांना विश्वास\nIMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक\nचंद्रकांत दादांच्या विरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक\nSeptember 30, 2019 Team Krushirang कोल्हापूर, ट्रेंडिंग, निवडणूक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nपुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच ही बातमी फुटल्याने आता त्यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघाने आक्रमक पवित्र घेत उमेदवारीला विरोध केला आहे. [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपवारांची राष्ट्रवादी विजयासाठी आक्रमक\nApril 20, 2019 Team Krushirang अहमदनगर, निवडणूक, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nअहमदनगर : भाजपच्या ताब्यात असलेली नगरची जागा जिंकून राज्यात दोन आकडी खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने डॉ. सुजय विखे [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nफडणवीसांना पायतानाने हाणायला पाहिजे : गोटे\nJanuary 8, 2020 Team Krushirang ट्रेंडिंग, नागपूर, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय 0\nमुंबई:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हज���रो कोटींचे घोटाळे केले आणि [पुढे वाचा…]\nआपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..\nपरिवहन विभागाचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित\nवाचा ‘लॉकडाऊन’ची संपूर्ण नियमावली\nलष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी : उपमुख्यमंत्री\nत्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार : महसूल मंत्री\nतर घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई\nकरोनाबधित १५ रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री\nभाजीपाला मिळेल, वाहतूक विनाअडथळा सुरु राहील : पाटील\nकेंद्राच्या पहिल्या करोना पॅकेजचे स्वागत पण.. : अजित पवार\nBlog | ‘करोना’शी लढा, आपसात नाही..\nफेसबुकवर आम्हाला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/commonwealth-games-2018-commonwealth-games-2018-mary-kom-enters-womens-48kg-final-118041100007_1.html", "date_download": "2020-03-29T21:58:22Z", "digest": "sha1:NN67HOT7QGML3NMBNISRVE2MMBHR7KQE", "length": 9911, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Commonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nCommonwealth Games 2018: मेरी कॉमचे फायनलमध्ये प्रवेश\nमेरी कॉमने श्रीलंकाच्या अनुशा दिलरुक्सीला 5-0 ने मात देऊन फायनलमध्ये जागा बनवली, तर विकास सोलंकी ने 52 किग्रा वर्गात पपुआ न्यू गीनीचे चार्ल्स केमाला 5-0, तर विकास कृष्णन ने 75 किग्रा वर्गात जांबियाच्या\nबेनी मुजियोला 5-0न पराभूत करून सेमीफायनलमध्ये जागा बनवली. दिवसाच्या बाकी सामन्यांची गोष्ट करायची झाली तर 51 किग्रामध्ये पिंकी रानी इंग्लिश बॉक्सरशी भिडणार आहे. तसेच पुरुषांमध्ये 60 किग्रा भार वर्गात मनीष कौशिक कांस्य पदक सुनिश्चित करण्यासाठी रिंगमध्ये उतरेल.\nराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके\nमेरी कोमची अंतिम फेरीत धडक\nभारताच्या बॅडमिटिंन संघास मिश्र गटाचे सुवर्णपदक\nराष्ट्रकुल स्पर्धा : नेमबाजीत मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंदेलाला कांस्यपदक\nराष्ट्रकुल स्पर्धा, वेटलिफ्लिंगमध्ये आणखी एक सुवर्ण\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण स��ख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/summer-heat", "date_download": "2020-03-29T23:09:52Z", "digest": "sha1:WCTLRPZ6HRPY4YOTEYQCUIC2PQH2SDA6", "length": 18750, "nlines": 288, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "summer heat: Latest summer heat News & Updates,summer heat Photos & Images, summer heat Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक म���त्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nएसी, फ्रिजची विक्री १५ टक्क्यांनी वाढली\nदेशभरात उसळलेला तापमानाचा पारा फ्रिज व एसी (वातानुकूलित यंत्रणा) उत्पादकांच्या पथ्यावर पडला आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात फ्रिज व एसीच्या विक्रीत देशभरात यंदा तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांनी दिली आहे. मार्च ते मे या कालावधीत देशभरात तब्बल ४५ लाख एसी विकले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nपाच जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा इशारा\nआठवडाभर उन्हाच्या झळा सहन केल्यानंतर आता ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा काहिसा झाली आहे. आता शनिवार (११ मे) आणि रविवारी (१२ मे) विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nउन्हाच्या झळा; तापमान ३५ अंशांवर\nनाशिककरांना उन्हाच्या चटक्याने त्रस्त केले असून, बुधवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या आठवड्यात हे तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे.\nउन्हाळ्यात मधुमेहींनी 'अशी' घ्यावी काळजी\nपुनरपि ग्रीष्मी तीच काहिली\nउष्णतेची लाट आली, की लगेच तिचा वैश्विक तापमानवाढीशी संबंध जोडायचा मोह टाळलेला बरा. १९८० च्या पूर्वी वैश्विक तापमानवाढ नसतानाही, ४२-४८ °सेल्सिअसच्या घरात तापमान जात असे...\nगेले दोन दिवस पारा थोडा उतरला असला तरी उद्या, सोमवार ते बुधवार मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्म्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. या काळात मुंबईचे तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.\nविजेच्या मागणीत वाढ होऊनही भारनियमन नाहीच\nवाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक विजेची मागणी गेल्या मंगळवारी नोंदवण्यात आली आहे. मात्र, यंदा उन्हाळ्यात भारनियमनाचा सामना करावा लागणार नाही, असा दिलासा 'महावितरण'तर्फे देण्यात आला आहे.\nप्राणी, पक्ष्यांना उन्हाचे चटके\nमार्च महिन्यातच बसत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे आजारांमध्ये वाढ होत असतानाच शहरातील प्राण्यांनाही आजाराचे चटके बसत असल्याचे दिसते.\nदिल्ली-एनसीआर भागात पावसाचा शिडकावा\nईद साजरी करण्यासाठी इंडिया गेटवर गर्दी\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/location/asia/pakistan", "date_download": "2020-03-29T21:52:19Z", "digest": "sha1:LGJP6QCYDXHLHVVZWORKONASNBZC3CFO", "length": 20888, "nlines": 208, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "पाकिस्तान Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Location > आशिया > पाकिस्तान\n‘आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी दळणवळण बंदी…\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय बातम्या, इम्रान खान, कोरोना व्हायरस, पाकिस्तान, प्रशासनाचा भोंगळ कारभार, बहुचर्चित विषय\nपाकमध्ये व्यवस्थापन यंत्रणेअभावी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती\nपाककडे जिहादी आतंकवादी बनवण्याच्या व्यतिरिक्त काहीही बनवण्याची बुद्धी, शक्ती आणि पैसे नाहीत, हेच सत्य आहे \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय बातम्या, इम्रान खान, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या, पाकिस्तान, बहुचर्चित विषय\nअमेरिकेत कोरोनाचे ८५ सहस्र ७४९ रुग्ण\nजागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनाच्या संसर्गाचे नवे केंद्र बनल्याचे समोर येत आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. तेथे एकूण ८५ सहस्र ७४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून अमेरिकेने रुग्णांच्या आकडेवारीत चीन (८१ सहस्र ३४०) आणि इटली (८० सहस्र ५८९) यांना मागे…\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, उत्तर अमेरिका, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय, उत्तर-अमेरिका, कोरोना व्हायरस, पाकिस्तान, सैन्य\nपाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये करत आहे स्थलांतरित\nपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना पाकच्या सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बल्टिस्तान या भागात स्थलांतरित करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय बातम्या, आरोग्य, कोरोना व्हायरस, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान\nप��कमध्ये जूनपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २ कोटींपर्यंत पोचण्याची शक्यता – दैनिक ‘द डॉन’\nपाकिस्तान येथील दैनिक ‘द डॉन’ने माहिती विश्‍लेषक ओसामा रिझवी आणि अहसान जाहिद यांनी माहिती विश्‍लेषक टॉमस प्यूओ यांच्या साहाय्याने एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार पाकिस्तानने कोरोनाला आळा न घातल्यास जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ कोटींपर्यंत पोचेल \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags अहवाल, आंतरराष्ट्रीय बातम्या, आरोग्य, कोरोना व्हायरस, पाकिस्तान, प्रशासन, बहुचर्चित विषय\nपाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ करू शकत नाही \nपाक कोरोनाशी लढण्यास कुठल्याही पातळीवर सक्षम नाही आणि हे पाकिस्तानी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. आतातरी पाकला आणि त्यांच्या जिहाद्यांना त्यांनी देशाची कोणती प्रगती केली, हे लक्षात आले असेल, अशीही अपेक्षा करता येणार नाही \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय, इम्रान खान, कोरोना व्हायरस, पाकिस्तान, बहुचर्चित विषय\nपाकची विलगीकरण केंद्रे म्हणजे कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ उभारण्यात आलेले तंबू \nभारतातील पाकप्रेमींना पाकमधील ही स्थिती पाहून भारताचे महत्त्व लक्षात आले असेल, अशी अपेक्षा करता येत नाही त्यामुळे अशा पाकप्रेमींना या तंबूमध्ये रहायला पाठवले पाहिजे, अशी मागणी कोणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय, आरोग्य, इम्रान खान, कोरोना व्हायरस, पाकिस्तान\nकोरोनाशी लढण्याची आमच्याकडे क्षमताच नाही – पाकच्या पंतप्रधानांची स्वीकृती\nपाकने गेली ७२ वर्षे केवळ जिहाद करण्यात आणि आतंकवादी निर्माण करण्यात स्वतःचा वेळ अन् पैसा खर्च केला. आतंकवाद पोसून लोकांना मारण्याचाच प्रयत्न करणार्‍या पाककडे माणसांना जगवण्याची क्षमता कशी निर्माण होणार भारताचे खाऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना . . . भारताचे महत्त्व कळणार आहे का \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आतंकवाद, आंतरराष्ट्रीय, इम्रान खान, कोरोना व्हायरस, धर्मांध, पाकिस्तान, प्रशासनाचा भोंगळ कारभार\nपाक सैनिक जनतेला साहाय्य करण्यास घाबरले \nपाकच्या सैन्यातील अधिकार्‍यांना कोरोनाची लागण : कोरोनाला घाबरणारे पाकचे सैनिक म्हणे भारताशी युद्ध करणार \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags आंतरराष्ट्रीय, आरोग्य, कोरोना व्हायरस, पाकिस्तान, सैन्य\nइस्लामाबादमध्ये (पाकिस्तान) एफ्-१६ लढाऊ विमान कोसळले\nपाकिस्तानी एअर फोर्सचे एफ्-१६ लढाऊ विमान ११ मार्च या दिवशी सकाळी शाकारपारीयनजवळ कोसळले. या अपघातात विंग कमांडर नौमान अक्रम यांचा मृत्यू झाला आहे. २३ मार्चला होणार्‍या ‘पाकिस्तानी एअर शो’च्या सरावासाठी या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, पाकिस्तानTags अपघात, आंतरराष्ट्रीय, चौकशी, पाकिस्तान, विमान\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nअटक अनुभूती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आक्रमण आरोग्य आवाहन उपक्रम कोरोना व्हायरस गुढीपाडवा गुन्हेगारी चीन ताज्या बातम्या दिनविशेष देहली धर्मांध नरेंद्र मोदी नागरिकत्व सुधारणा कायदा परात्पर गुरु डॉ. आठवले पाकिस्तान पोलीस प्रशासन प्रादेशिक प्रादेशिक बातम्या बहुचर्चित विषय भारत महाराष्ट्र विकास आघाडी मुसलमान राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्राेही राष्ट्रीय राष्ट्रीय बातम्या रुग्ण रुग्णालय विरोध संतांचे मार्गदर्शन सण-उत्सव सनातनचे संत साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना सामाजिक सुवचने हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया पाकिस्तान बांग्लादेश भारत आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मी�� झारखंड तमिळनाडू तेलंगण देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष राष्ट्र-धर्म विशेष कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized अमेरिका आंतरराष्ट्रीय बातम्या दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ilovebeed.in/2019/12/hair-foll-home-remedy.html", "date_download": "2020-03-29T22:06:56Z", "digest": "sha1:S3BSJ6VZBGW5NZGDS23JHSR32B3B3LR2", "length": 8022, "nlines": 98, "source_domain": "www.ilovebeed.in", "title": "केस गळतीवर देसी उपाय hair foll home remedy - BEED NEWS | I LOVE BEED", "raw_content": "\nकेस गळतीवर देसी उपाय hair foll home remedy\nबदलेली जीवनशैली, आरोग्य, आहातील बदल, ताणतणाव आणि हवेतील प्रदूषण यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम हा होतोच. मात्र, याचा परिणाम केसांवर देखील होतो आणि त्यामुळे केस गळणे, केस तुटणे अशा अनेक समस्या निर्माण होतात, अशा जास्त गळणाऱ्या केसांवर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते. कारण केसगळतीचे प्रमाण वाढले तर ते विरळ होतात. चला तर जाणून घेऊया केस गळतीवर घरगुती उपाय\nकांदा हा केसांवर एक रामबाण उपाय आहे. केस गळत असल्यास कांदा बारीक चिरुन मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी. यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते.\nमेथी रात्रभर पाण्यात भिजत घालावी. त्यानंतर सकाळी भिजलेली मेथी चांगली वाटून घ्यावी. ही वाटलेली पेस्ट केसांना लावून घ्यावी. त्यानंतर १ तासानंतर केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय अनेक दिवस केल्यास गळतीचे प्रमाण कमी होते.\nलसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्या खोबरेल तेलात घालून मिश्रण गरम करुन घ्यावे. लसूण मिसळलेले तेल थोडे थंड झाल्यावर केसांना लावावे. लसूणमध्येही केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असणाऱ्या सल्फर या घटकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस गळतीवर चांगल्याप्रकारे फायदा होतो.\nकेसांवर जास्वंदाची फुल�� एक चांगला रामबाण उपाय आहे. खोबऱ्याच्या तेलात जास्वंदाची सुकलेली फुले कुसकरुन ते तेल कोमट करुन केसांना लावावे. यामुळे केस गळती थांबते आणि केस वाढण्यास मदत होते.\nखोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे उपयोगी ठरते. यासाठी केस धुण्याआधी एक तास हे कापूर मिसळलेले तेल केसांना लावावे. यामुळे चांगला फायदा होतो.\nआपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर वेबसाइट वर जउन बातम्य द्या बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा Ilovebeed2019@gmail.com वर.\nदिल्ली से लुधियाना - Funny Hindi Joke एक ट्रेन दिल्ली से लुधियाना की और रवाना होनी थी.. रात दस बजे सभी डिब्बे खचाखच भर गए ...\nपति आधी रात को दारू पी कर आया ओर दरवाजा खटखटाया पत्नी :-दरवाजा नहीं खोलूंगी, इतनी रात को जहां से आ रहे हो वहीं चले जाओ😛😁 पति :-दरवा...\nबीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहन\nबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मो...\nखूप वेळेस बोलताना 'काय, काय' विचारावं लागतं का मग त्वरित 'व्हिआर हिअरींग'ला भेट द्या आणि श्रवण चाचणी करा... अगदी माफक दरामध्ये चाचण्या आणि श्रवण यंत्रे उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क :- 9657 588 677\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/western-railway-provides-facility-in-ac-local/articleshow/74342197.cms", "date_download": "2020-03-29T22:51:33Z", "digest": "sha1:6SWOMDEKGKWWGTWR5GPYT6ZQ5IDPUZTL", "length": 14230, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "western railway : गारेगार प्रवासात घ्या मनोरंजनाचा आनंद - western railway provides facility in ac local | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nगारेगार प्रवासात घ्या मनोरंजनाचा आनंद\n'चर्चगेट ते विरार' या दीड तासांच्या वातानुकूलित (एसी) धावत्या लोकलमध्ये मुंबईकरांना लवकरच मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसह राजधानी आणि मध्य रेल्वेच्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये वाय-फाय कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.\nगारेगार प्रवासात घ्या मनोरंजनाचा आनंद\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\n'चर्चगेट ते विरार' या दीड तासांच्या वातानुकूलित (एसी) धावत्या लोकलमध्ये मुंबईकरांना लवकरच मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आह���त. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलसह राजधानी आणि मध्य रेल्वेच्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये वाय-फाय कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेनमधील वायफायची जोडणी करून प्रवाशांना या सुविधेचा मोफत लाभ घेता येईल. येत्या महिनाभरात मुंबईकरांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.\nधावपळीचे आयुष्य, त्यात विस्तारित शहरांमुळे प्रवासाचा वाढलेला वेळ, अशी मुंबईकरांची स्थिती आहे. यामुळे मनोरंजनाला फाटा द्यावा लागतो. मोफत वाय-फायमध्ये प्रसिद्ध चित्रपटांसह वाहिन्यांवरील दर्जेदार मालिका, संगीत-गाणे या पर्यायांचाही समावेश आहे. बहुभाषिक मनोरंजनाचे विविध कार्यक्रमही प्रवाशांना प्रवासात पाहता येतील.\n'कंटेन्ट ऑन डिमांड' या उपक्रमांतर्गत रेल्वेत प्रवाशांना मोफत वाय-फायच्या माध्यमातून मनोरंजनासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच त्याची चाचणी प्रमुख गाड्यांमध्ये होईल, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जे.व्ही.एल. सत्यकुमार यांनी सांगितले.\nपहिल्या टप्प्यात ४ ट्रेनमध्ये याची चाचणी घेण्यात येईल. यात एसी लोकल, मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी, ऑगस्ट क्रांती राजधानी आणि चेन्नई एक्स्प्रेस यांचा समावेश असणार आहे. पहिला टप्पा आगामी ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nदुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात २५ टक्के आणि शेवटच्या टप्प्यात ५० टक्के गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. बफरमुक्त आणि उच्च दर्जाच्या व्हिडीओचा अनुभव मिळावा, यासाठी मेल-एक्स्प्रेसच्या दोन डब्यांमध्ये एक आणि लोकलच्या तीन डब्यांमध्ये एक सर्व्हर कार्यान्वित केले जातील. या सर्व्हरची जोडणी रेलटेलमधील मुख्य सर्व्हरला असेल. प्रवाशांच्या मागणीचा आढावा घेत मनोरंजनाच्या पर्यायांत बदल करण्यात येतील. जुलै २०१९मध्ये रेल्वे मंत्रालयाने रेलटेल कंपनीला सर्व उपनगरीय लोकल-मेल एक्स्प्रेसमध्ये मोफत वाय-फाय पुरवण्याच्या सूचना केल्या. त्यानूसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चार टप्प्यांत पूर्ण रेल्वेमध्ये मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात येईल, असे प्रकल्प राबवणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅ��डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगारेगार प्रवासात घ्या मनोरंजनाचा आनंद...\nमहाराष्ट्रातही NPR, NRC विरोधात ठराव\nस्वातंत्र्य लढ्यात कोणी 'ठाकरे' होते काय\nकरोना: चिकनचे भाव कोसळले; पोल्ट्रीचा 'बाजार' उठला...\n उत्तर भारत; पुण्यासाठी २६ विशेष गाड्या धावणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/new-platform-for-theatre-artists/articleshow/58811769.cms", "date_download": "2020-03-29T22:37:17Z", "digest": "sha1:EPJVW7SZEHXIICMEJKLGARLQHUOKDODZ", "length": 12726, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Nashik News: रंगकर्मींसाठी नवी दालने खुली होणार - new platform for theatre artists | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nरंगकर्मींसाठी नवी दालने खुली होणार\nतरुण रंगकर्मींना नाट्य परिषद व्यासपीठ उपलब्ध करून देते, ही चांगली बाब असून, भविष्यातही नाट्य परिषद रंगकर्मींना नवनवीन दालने खुली करून देणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले.\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nअनंत कुबल या एकांकिका स्पर्धेला वलय येत असून, येथे परफॉर्मन्स करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या तरुण रंगकर्मींना नाट्य परिषद व्यासपीठ उपलब्ध करून देते, ही चांगली बाब असून, भविष्यातही नाट्य परिषद रंगकर्मींना नवनवीन दालने खुली करून देणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांनी केले.\nनाशिकमधील नाट्य चळवळीला बळ देणाऱ्या कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांना मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.\nयावेळी निर्मला कुबल, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, स्पर्धा प्रमुख महेश डोकफोडे यांची उपस्थिती होती.\nदेशपांडे म्हणाले, की तरुणांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेकडे वळावे. त्यातून भविष्याची दालने खुली होणार आहेत. नाटक हा टीव्ही व चित्रपटाकडे जाण्याचा सोपान असून, या मार्गावरून अनेक तरुण आजपर्यंत गेलेले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.\nयावेळी निर्मला कुबल म्हणाल्या, की तरुणपिढीचा नाटकाकडे बघण्याचा दृष्ट‌िकोन बदलला आहे. हल्ली नाटकात काम करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अनेकांनी याकडे संधी म्हणून पाहिले पाह‌िजे. सुनील ढगे यांनी तरुणपिढी जे सादर करीत आहे, ते अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले, तसेच तरुण रंगकर्मींकडून असेच सक्षम प्रयोग सादर करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. रवींद्र कदम यांनी ही स्पर्धा स्वर्गीय रीमा लागू यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद आहे. त्यामुळे ही तीन दिवसांची स्पर्धा भविष्यात पाच दिवस करण्याचा विचार नाट्य परिषदेतर्फे होत असल्याचेही कदम यांनी सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटनाआधी दोन एकांकिका सादर करण्यात आल्या, तर उद्घाटनानंतर इतर एकांकिका सादर करण्यात आल्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमालेगाव: एमआयएम आमदाराचा रुग्णालयात राडा\n पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम\nआमदार मुफ्तींवर गुन्हा दाखल\nविनाकारण भटकणाऱ्यांना ‘पोलिसी प्रसाद’\nबॅरिकेड्स उभारत रेल्वे स्टेशनवर 'नो एन्ट्री'\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी ���जुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरंगकर्मींसाठी नवी दालने खुली होणार...\nपरतफेड करणाऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्या...\nखेडगावला आज कृषी कविसंमेलन...\nकाठेगल्लीत होणार मनोरंजनाची लयलूट...\nअवैध वाळ‍ू वाहतूकदारांना दणका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AC/5", "date_download": "2020-03-29T23:07:05Z", "digest": "sha1:4JW77PEVYVLPGDIX2PT2G4OQIMWX2XEE", "length": 22994, "nlines": 321, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "जॉब: Latest जॉब News & Updates,जॉब Photos & Images, जॉब Videos | Maharashtra Times - Page 5", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये ��ेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nIPL: मॅक्युलम आता कोलकाता नाइट रायडर्सचा कोच\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती घेणारा न्यूझीलंडचा तडाखेबंद फलंदाज ब्रेन्डन मॅक्युलम आता क्रिकेटच्या मैदानात नव्या भूमिकेत दिसणार आहे. निवृत्तीनंतर मॅक्युलमला पहिला 'जॉब' मिळाला असून आयपीएलमधील एक तगडा संघ असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा मॅक्युलमकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, माझ्यासाठी ही मोठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया मॅक्युलमने दिली आहे.\nपरदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक\nनेरुळमधील एका प्लेसमेंट एजन्सीने फाइव्ह स्टार अथवा फोर स्टार हॉटेलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दोन तरुणांची प्रत्येकी तीन लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तरुणांना रशियामधील एका छोट्या हॉटेलमध्ये कामाला लावण्यात आले. मात्र तिथे त्यांना पगार मिळाला नाही. या फसवणुकीनंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतात परतलेल्या तरुणांनी प्लेसमेंट एजन्सीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.\nटीवाय बीएससी (केमिस्ट्री) पूर्ण झाल्यावर इतर क्षेत्रातील ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना असतात तसे अनेक पर्याय तुमच्यासाठीही आहेत. जसं की, ���ॅनेजमेंट, लॉ, सेवा आयोग, शिक्षण क्षेत्र आदी. या क्षेत्रात पुढील उच्च शिक्षण घेण्याचा किंवा एंट्री लेव्हल जॉब करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.\n‘सहृदय प्रेक्षक घडवण्यात योगदान करा’\nरेवती देशपांडे, जोशी-बेडेकर कॉलेजठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये २७ जुलै रोजी जोशी-बेडेकर फिल्म सोसायटीच्या वतीने 'नो मॅन्स लँड' या २००१ साली ...\nसायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती कार्यशाळा\nम टा प्रतिनिधी, नगरनगरमध्ये सायबर गुन्हे वाढत आहेत...\n- डॉ बबन नाखलेवऱ्हाडी कवी, कादंबरीकार, विडंबनकार, स्तंभलेखक, चरित्रकार आणि हरहुन्नरी कलावंत पुरुषोत्तम बोरकर यांचे बुधवार, १७ जुलै रोजी निधन झाले...\nसायबर गुन्ह्यांचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित\nशहरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर हे गुन्हे विशिष्ट शहर आणि भागांतून घडत असल्याचे आढळून आले आहे...\nसहभागी तर व्हाअभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे...\nअंबरनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची उत्कृष्ट कामगिरी\nराज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक; राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारम टा...\nवाढत्या गुन्ह्यांच्या तपासासाठी विभागवार पाच पथकांची स्थापनाShrikrishnaKolhe@timesgroup...\nपुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; फौजा सज्ज\nशहरात सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यांचा तपास करण्यासाठी विभागवार पाच विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.\nवाढत्या गुन्ह्यांच्या तपासासाठी विभागवार पाच पथकांची स्थापनाShrikrishnaKolhe@timesgroup...\nकेंद्र सरकारच्या योजनेत मुलींची फसवणूक सिंधुदुर्गातील मुलींची ठाण्यात कोंडी म टा...\nनोकरीच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा\nइंडिगो एअरलाइन्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने नेरूळमध्ये रहाणाऱ्या अपूर्व रवींद्र भदुरिया (२४) या तरुणाकडून एक लाख १५ हजार ...\nफळबाग योजनेसाठी पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज\nचांगल्या करिअरसाठी‘का आणि कसे\nभूषण केळकरमागील आठवड्यात आपण बदलत्या करियर्सबाबत काही व्यावहारिक पाऊले आपण काय उचलली पाहिजेत याबद्दल पाहिले...\nमराठवाडा जॉब फेअर गुरुवारी ‘श्रीयश’मध्ये\nचांगल्या करिअरसाठी‘का आणि कसे\nभूषण केळकरमागील आठवड्यात आपण बदलत्या करियर्सबाबत काही व्यावहारिक ���ाऊले आपण काय उचलली पाहिजेत याबद्दल पाहिले...\nवैद्यकीय, अग्निशमनमधील रिक्त पदे भरण्यास 'नगरविकास'चा हिरवा कंदील म टा...\nमहाराष्ट्रातून ‘उसेन बोल्ट’ घडवण्यावर भर\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादमहाराष्ट्रातून 'उसेन बोल्ट' घडावा यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे...\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-sugarcane-crop-advice-24243?tid=126", "date_download": "2020-03-29T21:57:14Z", "digest": "sha1:UJRLEMGRQQ6NFHEHI2ILN3P7JLW4SK2A", "length": 20561, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in Marathi, sugarcane crop advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आर. आर. हसुरे, एन. बी. घोडके\nशनिवार, 19 ऑक्टोबर 2019\n१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. जेणेकरून पुढील काळात पूर कालावधीत जुलै-सप्टेंबरमध्ये उसाचे पूर्ण पीक नदीपूर पाण्याखाली संपूर्ण न जाता उसाचे वाढे (शेंडे) पुराच्या पाण्यावर राहतील. पुरामुळे होणारे उसाचे नुकसान कमी होईल.\n१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. जेणेकरून पुढील काळात पूर कालावधीत जुलै-सप्टेंबरमध्ये उसाचे पूर्ण पीक नदीपूर पाण्याखाली संपूर्ण न जाता उसाचे वाढे (शेंडे) पुराच्या पाण्यावर राहतील. पुरामुळे होणारे उसाचे नुकसान कमी होईल.\n२) नदी पूर बुडीत क्षेत्रात जलद उंच वाढणाऱ्या, खतमात्रेला प्रतिसाद देणाऱ्या, मध्यम ते उशिरा कालावधीत पक्व होणाऱ्या ऊस जाती उदा. को एम ०२६५, को ८६०३२, को ९२००५, को एम ०९०५७, एम एस १०००१ या सध्या प्रचलित असलेल्या आणि को ८०१४, को ९४०१२, को ७५२७, को ७२१९, को सी ६७१, को ८३७१, को ७४०, को ७७५ आणि को ४१९ या पूर्वीच्या शिफारसीत जातींची निवड करावी.\n३) लागवड करण्यासाठी पट्टा पद्धत, जोड ओळ पद्धत, सोड ओळ पद्धत, रुंद सरी पद्धत तसेच लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा म्हणजे अतिरिक्त पाण्याचा निचरा करताना अडचणी येणार नाहीत शिवाय योग्य आंतरपिके घेता येतील, पीक संरक्षण करता येईल.\n४) डिसेंबर-जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागवड झालेल्या उसास शिफारशीच्या २५ टक्के नत्र, स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खते वाफशावर सरीतून द्यावीत. म्हणजे उसाची वाढ चांगली होऊन उत्पादनातील घट कमी करता येईल.\n५) पूरबाधित ऊस बुडख्यातून कापून खोडवा राखावा. त्यासाठी एकात्मिक खात व्यवस्थापन करावे. नांगे पडलेल्या ठिकाणी रोपवाटिकेत प्लॅस्टिक पिशवीत वाढविलेली एक डोळा कांडी रोपांनी नांगे भरावेत.\n६) उसाच्या पुन्हा जोमदार वाढीसाठी हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), ४० किलो पालाश (६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) मात्रा द्यावी. याचबरोबरीने २ टक्के डीएपी, १ टक्के युरिया, १ टक्के पोटॅशच्या मिश्रणाची फवारणी पिकावर करावी.\nनदी पूर बुडीत परिस्थित उसावर झालेले परिणाम ः\nमातीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम ः\n१) निचऱ्याच्या जमिनी पूर बुडीत झाल्यास मातीतील सल्फाईड आयनमुळे सामू वाढतो आणि अशा जमिनीत पुन्हा पाण्याचा निचरा झालेनंतर सल्फेट ऑयनमुळे तीचा सामू कमी होतो.\n२) जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने लोह, अॅल्युमिनियम आणि मँगनीज या धातूंचे विद्राविकरण वाढते.\n३) जमिनीतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुळे आणि सूक्ष्म जीवजंतूंची कार्यक्षमता कमी होऊन ऑक्सिजनविरहित परिस्थिती निर्माण होते.\n४) जमिनीतील अन्नद्रव्यांचे विशेषतः नत्राचे मोठ्या प्रमाणात डीनायट्रीफिकेशन होऊन ऱ्हास होतो.\n५) पीक क्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सछिद्रता व जैविक गुणधर्म, तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये वाहून जाऊन अथवा त्याचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. परिणामी नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन पिक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता आणि पाण्याचे शोषण कमी होऊन त्यांचा ऊस उत्पादनावर आणि रसातील साखरेवर अनिष्ठ परिणाम होतो.\nउसावर होणारा परिणाम ः\n१) पुरबुडीत क्षेत्रात पिकाच्या वाढीसाठी, विकासासा���ी आवश्यक ऑक्सिजनच्या तुटवड्यात अडीनोसीन ट्राय फॉस्फेटचा पुरवठा कमी होऊन मुळांच्या वाढीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी पुरविण्यात येणारी शक्ती अपुरी पडते आणि अतितीव्र ऑक्सिजन पुरवठा कमतरतेच्या ठिकाणी पिकाच्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया ही पूर्णता किण्वनाकडे वळते.\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ः\n१) नदी पूर बुडीत क्षेत्रात नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक या अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पिकाची पाने पिवळी पडून वाढ खुंटते, पिकाच्या पानाच्या पेशीतील नत्राचे प्रमाण घटते.\n२) पानातील प्रथिनांचे आणि अॅमिनो आम्लांची जडण घडण आणि प्रमाण घटून पीक वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्सची क्रिया मंदावते, एकंदरीत नत्राचे संतुलन बिघडते.\n१) ऑक्सिजन आणि कार्बोदकांच्या वहनावर अनिष्ठ परिणाम होऊन पिकातील एकूण नत्राच्या जवळपास ९० टक्के क्षेत्र हे नॉन प्रोटीन- नायट्रोजन स्वरुपात राहते. हे असंतुलन ऊस रसाची गुणवत्ता बिघडवून साखर उतारा कमी होतो.\n२) दलदल जमिनीतील ऊस रसात इन्व्हर्ट शुगरचे प्रमाण, नॉन प्रोटीन नत्र, कोलाइड्स आणि अॅशचे जास्त प्रमाण हे घटक साखर तयार करण्याच्या क्रियेत अडथळे आणतात. असा ऊस साखर तयार करणेसाठी अयोग्य ठरतो.\nसंपर्क ः ०२३१- २६५१४४५४\n(प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर)\nपूर floods ऊस म्युरेट ऑफ पोटॅश muriate of potash ऑक्सिजन साखर विकास नायट्रोजन कोल्हापूर\nराज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच\nपुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी (ता.\nगरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...\nनाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्\nमुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ\nमुंबई : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.\nराज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३...\nमुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\nअंकुशनगर परिसरात पावसाचा दणका\nऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...\nसुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...\nसुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...\nउसासाठी सेंद्रि�� खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...\nउसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...\nकपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...\nऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...\nगुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...\nकपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nनारळ बागेत मसाला पिकांची लागवड नारळ बागेमध्ये नारळाच्या...\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...\nआडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...\nऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...\nदुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...\nखरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...\nऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...\nऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/environment/page/16/", "date_download": "2020-03-29T21:51:27Z", "digest": "sha1:KIM2XOAF63QNJFF4VTMGE7LA23RQQWUD", "length": 4950, "nlines": 117, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पर्यावरण – Page 16 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 20, 2020 ] माझ्या भोवताली\tकविता – गझल\n[ March 19, 2020 ] जन्मच जर सोसण्यासाठी\tकविता - गझल\n[ March 16, 2020 ] उन्हाळे-पावसाळे हिवाळे\tकविता - गझल\n[ March 15, 2020 ] माझं घरटं\tललित लेखन\n[ March 14, 2020 ] कुठे नाही स्वरूप देवा\tकविता - गझल\nअलिबाग मध्ये कोळशावर चालणारे औष्णिक प्रकल्प\nकुठे नाही स्वरूप देवा\nतंत्रविश्व – भाग १ : गरज तंत्रसाक्षरतेची\nजगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/DR-dt-SUCHIT-TAMBOLI.aspx", "date_download": "2020-03-29T21:28:43Z", "digest": "sha1:6BSN6FGNBG5YKFBG7AM7IXEXYGXVZA7O", "length": 19183, "nlines": 136, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nबालरोग, बालविकास व पौगंडावस्थातज्ज्ञ (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) जानेवारी, १९९२ मध्ये अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी बालविकास केंद्राची स्थापना. लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती , मुलांच्या वर्तनसमस्या, शाळेत मागे पडणारी मुले, मतिमंदत्व, पौगंडावस्थेतील मुलांसाठी कौटुंबिक आरोग्य-प्रशिक्षण इ. विषयांवर संपूर्ण भारतभर भाषणे. राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटने च्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य. आकाशवाणीवर ५० कार्यक्रम प्रक्षेपित. लोकमत , सकाळ , लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स इ. वृत्तपत्रांमध्ये लेख प्रसिद्ध. जन्मलेल्या बाळांसाठी मातेने करायचा सोपा बौद्धिक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटने नेसुद्धा (WHO) मान्य केला आहे. राष्ट्रीय स्थूलता निवारण समिती २०१२-१४ चे सदस्य, लवकर हस्तक्षेप उपचार केंद्र केंद्रशासन संचालित कार्यक्रमात सल्लागार समितीवर (२०१३). २०१४-१५ साठी राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वाढ, विकास, वर्तनसमस्या या उपविभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष. २०१५ महाराष्ट्र शासनाच्या अपंगत्व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष. समितीच्या रिपोर्टवर कायदा होणार. विविध विषयांवर भाषणे – फेब्रुवारी, २००१ पाटणा – मुलांच्या वर्तनसमस्या. नोव्हेंबर, २००२ दिल्ली – आंतरराष्ट्रीय परिषद, शाळेतील व वातावरणातील घटकांचा पौगंडावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम. जानेवारी, २००३ मुंबई – मुलांचा विकास व प्रश्न. जानेवारी, २००४ चेन्नई – मुलांच्या बौद्धिक विकासाचे प्रश्न कसे ओळखायचे, तसेच मुलांशी सुसंवाद : वाचा विकास यावर मार्गदर्शन. सप्टेंबर, २००४ गुवाहाटी – सेरेब्रल पाल्सी आणि मतिमंदत्व निदान-उपचार. ऑक्टोबर, २००५ लखनौ – विकासात्मक चाचण्या. जानेवारी, २००६ दिल्ली – आहार व अपंगत्व. सप्टेंबर, २००६ दिल्ली – वाढीच्या तक्त्यांचा प्रक्टिसमध्ये वापर. सप्टेंबर, २००७ कटक – स्वनियंत्रित उपचाराद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्यांचे निराकारण. जानेवारी, २००८ मुंबई – प्रसारमाध्यमांचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम. डिसेंबर, २००८ महाबळेश्वर – पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्या व उपचार. जानेवारी, २०१० हैदराबाद – दोन वर्षांच्या खालील मुलांसाठी खेळ-शाळा कशी असावी. ऑक्टोबर, २०१० – सवयींचे आजार तर लुधियाना येथे वर्तनसमस्या ओळख व उपचार. जयपूर-२०११, मुंबई-२०१२, शिर्डी-२०१२ येथील राष्ट्रीय परिषदांमध्ये वर्तनसमस्यांचे उपचार, लवकर हस्तक्षेप उपचार. २०१० मध्ये अध्ययन अक्षमता यावर कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषदेत, तर नागपूरला २०१२, अस्थिर मुले व शाळेतील कार्यक्षमता तसेच वर्तनात्मक उपचार व औषधांचे उपचार यांतील फरक.\n_२ - चौघीजणी. #भावलेला_संवाद_ \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही \"लीनपणे जो जगे तयाला, पतनाचे भय कधीच नाही; कुणी न ज्याचे,देव तयाचा, सदैव सहचर होऊन राही मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे मूठपसा जे मिळेल येथे, तृप्त त्यात मी सदा असावे; तुझ्या कृपेच्या सावलीत रे, सार सुाचे मला दिसावे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे चिरंतनाचा यात्रिक मी तर, हवे कशाला पार्थिव ओझे; स्वर्गामधले असीम वैभव, उद्या व्हायचे आहे माझे \" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_\" - लुईसा मे अल्कॉट. (अनुवाद:- शांता शेळके). (\"चौघीजणी\" या पुस्तकातून). --------------------------------- #पुस्तकाचे_माझ्या_दृष्टिकोनातून_परीक्षण_ वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील वरील कविता आहे शांताबाई शेळके यांनी अनुवादित केलेल्या \"चौघीजणी\" या पुस्तकातील मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे मूळ इंग्रजी लेखिका लुईसा मे अल्कॉट लिखित \"लिटिल वुमेन्\" आणि \"गूड वाईव्ह्स\" या दोन पुस्तकांचा \"चौघीजणी\" या नावाने एकत्रित अनुवाद केला आहे. ही कथा आहे चार बहिणींची आणि त्यांच्या कुटुंबाची.त्यांचे वडील युद्धावर गेले आहेत,त्यांची आई आणि त्या साऱ्या कष्ट करून उपजीविका चालवीत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील चढउतार,राग,द्वेष,आनंद,समाधान,वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या साऱ्यांचे लक्षवेधी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केले आहे.ही कथा लुईसा अल्कॉट हिच्याच कुटुंबाची कहाणी आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे असे असतानाही तटस्थपणे केलेले चित्रण फार वाखाणण्याजोगे आहे मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो मेग, ज्यो,बेथ आणि ॲमी ह्या चार बहिणी,त्यांची आई,त्यांचा लॉरी नावाचा मित्र,त्याचे आजोबा आणि पुढे उत्तरार्धात त्यांची विस्तारणारी कुटुंबे आणि क्षितिजे यांचे प्रत्ययकारी वर्णन लेखिका करते ह्या प्रत्येकीच्या स्वभावांत वैविध्य आहे.पण,प्रत्येकीला बांधून ठेवणारा एक प्रेमाचा अदृश्य धागा आहे,जो कोणालाही एकमेकांपासून तुटू देत नाही,आपल्याला समृद्ध करतो तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणी��� उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे तिसरी बहीण बेथ हीचा अपमृत्यू,त्यातून ज्योला आलेले एकाकीपण आणि त्यातून तिचे सावरणे,शिवाय लॉरीचा प्रेमभंग,ॲमीला होणारी आपल्या मर्यादांची जाणीव या घटनांनी पुस्तकाला वेगळेच लावण्य प्राप्त करून दिले आहे. शांताबाईंनी केलेला अनुवाद, हा मूळ पुस्तकापेक्षाही रमणीय उतरला आहे.कित्येक ठिकाणी तर तो अनुवाद न वाटता स्वतंत्र लेखन वाटावे,इतका सुभग झाला आहे अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही भडक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात अतिशय कौटुंबिक पातळीवरची, ज्यांत फार काही भडकपणा नाही ,भव्यता नाही,जी कोणत्याही विचारसरणीचे मंडन वा खंडण करीत नाहीत, कोणाही नेत्याचे उदात्तीकरण अथवा अधोदर्शन करीत नाहीत अशी पुस्तके समाजास खरेच आवश्यक असतात का,याचा विचार अंती क्रमप्राप्त ठरतो.निदान,प्रत्येक गोष्ट आणि माणूस \"विचारसरणीच्या\" कसोटीवर तोलून पाहणाऱ्या समाजात तर हा विचार फारच आवश्यक ठरतो.आजूबाजूचे दाहक,भेदक आणि स्पर्धात्मक वास्तव पाहिले,की अशा पुस्तकांच्या असण्याची आवश्यकता ठसते.ह्याही कादंबरीत,प्रेम,वात्सल्य,राग,हिंसा,कटुता,विद्वत्ता,नष्टचर्य आदी साऱ्या भावना आहेत, पण ह्या भावना कोठेही ���डक अथवा तामस प्रकाराने दर्शविलेल्या नाहीत तर या सर्वच भावनांना स्थैर्याची किनार आणि स्थिरबुद्धित्वाची गरिमा आहे. हल्ली,आपल्या भावना प्रचंड उथळ झाल्या आहेत,समाजातील झुंडशाही टोकाची वाढली आहे.हे वास्तव कोणाही सूज्ञ माणसास अस्वस्थ करेल असेच आहे,ह्यात जराही शंका नाही.अशा वेळेस ही पुस्तके जग इतके उदात्त,सात्विक,गरिमामय आणि द्वेषशून्य असू शकते,हे ठसविण्यासाठी निःसंशय आवश्यक असतात \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \"दैवदत्त प्रतिभा आणि केवळ चलाख बुद्धी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे, पण अनेकांना याची जाणीव असत नाही.विशेषतः महत्त्वाकांक्षी तरुण पुरुषांना आणि स्त्रियांना हा फरक कळण्यास फार वेळ लागतो.\" आणि \"प्रेम लादता येत नाही\" हे दोन विचार,आपल्या मनावर पुस्तक खाली ठेवताना ठसतात.आपल्यालाही हे पुस्तक समृद्ध करो,अशी आशा \nNSA या संस्थेने महासंगणकाच्या सहाय्याने कोणत्याही गुप्त मजकूराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकूराचा भेद मात्र त्यांना करता येईना. पाच मिनिटांत संपणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदरगणिततज्ञ स्त्री होती. तिला त्यावेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. NSA संस्थेला ओलीस धरले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे तर एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका जवळजवळ पांगळे होण्याची वेळ आली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करावी लागली, तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. डॅन ब्राऊन यांची ही पहिली निर्मिती नक्की वाचा 👍👍 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-114052300010_1.html", "date_download": "2020-03-29T21:48:12Z", "digest": "sha1:3ZTH3BPTPN4AAQUQZH7MIWH6HXUDVPF7", "length": 12750, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तोरणा किल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले.पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रागेंतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.\nइतिहास : हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nगडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी अडीच तास वेल्हेमार्गे, ६ तास राजगड-तोरणा मार्गे लागतात.\nट्रेकर्सना खुणावणारा दूधसागर धबधबा\nविश्रामगड अर्था पट्टा किल्ला\nट्रेकिंगसाठी प्रसिद्ध विसापूर किल्ला\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-03-29T22:34:25Z", "digest": "sha1:PDBFO7FN2K5N3VSDAHOPPEIWH2F5X3CT", "length": 10925, "nlines": 243, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेन्मार्क फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nडेनिश डायनामाइट, ओल्सेन-बॅंडेन (ओल्सेनची टोळी)\nडेन्मार��क फुटबॉल राष्ट्रीय संघटन\nमॉर्टन ओल्सेन, (इ.स. २०००-)\nडेन्मार्क ९ - ० फ्रान्स\n(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर १९, इ.स. १९०८)\nडेन्मार्क १७ - १ फ्रान्स\n(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर २२, इ.स. १९०८)\nजर्मनी ८ - ० डेन्मार्क\n(ब्रेस्लाउ, जर्मनी; मे १६, इ.स. १९३७)\nडेन्मार्क फुटबॉल संघ हा डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. डेन्मार्कने आजवर ४ फिफा विश्वचषकांमध्ये तर ८ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. १९९२ सालची यूरो ही डेन्मार्कने आजवर जिंकलेली एकमेव प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये डेन्मार्क संघाला आजवर ३ सुवर्ण तर एक कांस्य पदक मिळाले आहे.\nयुएफा यूरो २०१२ गट ब\nजर्मनी ३ ३ ० ० ५ २ +३ ९\nपोर्तुगाल ३ २ ० १ ५ ४ +१ ६\nडेन्मार्क ३ १ ० २ ४ ५ -१ ३\nनेदरलँड्स ३ ० ० ३ २ ५ -३ ०\nयुएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nचेक प्रजासत्ताक • ग्रीस • फ्रान्स • इंग्लंड\nक्रोएशिया • आयर्लंडचे प्रजासत्ताक\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/updates_audvis?page=1&order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2020-03-29T20:47:03Z", "digest": "sha1:CCS5ADSWI2Z2RWBAPYM5KSC4RNSEESKB", "length": 6702, "nlines": 81, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काय पाहिलंत | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय आपण सारे गुलाम आहोत का\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २४ तिरशिंगराव 94 मंगळवार, 16/08/2016 - 07:01\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत - १५ मेघना भुस्कुटे 114 शुक्रवार, 11/11/2016 - 03:27\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलिकडे काय पाहीलत - २२ .शुचि. 67 बुधवार, 08/03/2017 - 19:09\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - २८ चिंतातुर जंतू 100 गुरुवार, 08/06/2017 - 17:33\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३० ३_१४ विक्षिप्त अदिती 101 बुधवार, 29/11/2017 - 18:52\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९ चिंतातुर जंतू 32 शुक्रवार, 18/01/2019 - 14:34\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३४ ३_१४ विक्षिप्त अदिती 100 सोमवार, 17/02/2020 - 16:25\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'वॉलमार्ट'चा जनक सॅम वॉल्टन (१९१८), अॅस्पिरीनचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन व्हेन (१९२७), अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार उत्पल दत्त (१९२९)\nमृत्यूदिवस : चित्रकार जॉर्ज सरा (१८९१)\n१८४९ : ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडून घेतले.\n१८५७ : ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडेने १८५७च्या लढ्याला सुरुवात करून दिली.\n१८७८ : वृत्तपत्रकारांची परिषद मुंबईत सुरू झाली.\n१८८६ : जॉन पेंबरटनने पहिले कोकाकोला बनवले.\n१९७३ : अमेरिकेने व्हिएतनाममधून सैन्य मागे घेतले.\n१९७४ : नासाचे मरिनर-१० हे बुधाच्या जवळून जाणारे पहिले यान ठरले.\n१९९९ : उ. प्रदेशातील चमोली जिल्ह्यात भूकंपात १०३ जणांचा मृत्यू.\n२०१४ : इंग्लंड आणि वेल्समधले पहिले समलिंगी लग्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/shubman-gill-argues-with-umpire-after-being-given-out-in-ranji-trophy-match/articleshow/73085434.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-03-29T20:22:50Z", "digest": "sha1:X73XEQAWTYARRQPPDPJJRQF6QGU4KWH2", "length": 12734, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "shubman gill : रणजी: बाद फलंदाज भडकला, पंचांनी निर्णय बदलला! - shubman gill argues with umpire after being given 'out' in ranji trophy match | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nरणजी: बाद फलंदाज भडकला, पंचांनी निर्णय बदलला\nपंचाच्या निर्णयावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त करण्याचे प्रसंग क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा घडले आहेत. मात्र, रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात नुकताच घडलेला एक किस्सा विरळाच म्हणावा लागेल. फलंदाज संतापल्यानं दिलेला निर्णय पंचांनी स्वत:च बदलण्याची घटना मोहालीत घडली आहे.\nरणजी: बाद फलंदाज भडकला, पंचांनी निर्णय बदलला\nमोहाली: पंचाच्या निर्णयावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त करण्याचे प्रसंग क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा घडले आहेत. मात्र, रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात नुकताच घडलेला एक किस्सा विरळाच म्हणावा लागेल. फलंदाज संतापल्यानं दिलेला निर्णय पंचांनी स्वत:च बदलण्याची घटना मोहालीत घडली आहे.\nदिल्ली विरुद्ध पंजाबच्या सामन्यात हा प्रसंग घडला. भारतीय क्रिकेटमधील सध्याचा उगवता तारा असलेला शुभमन गिल पंजाबकडून खेळत होता. दहा धावांवर खेळत असताना भारतीय 'अ' संघाचा कर्णधार सुबोध भाटी यांच्या एका चेंडूवर यष्टीरक्षकानं त्याचा झेल घेतला. पंच मोहम्मद रफी यांनी तात्काळ बाद असा निर्णय दिला. या निर्णयावर शुभमन भडकला. त्यानं खेळपट्टी सोडण्यास नकार दिला. तो पंचांकडं गेला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. पंचांनी निर्णय बदलावा, असा दबाव तो टाकू लागला. त्यामुळं खेळ थांबवावा लागला.\nवाचा: सचिन म्हणाला, आचरेकर सर तुम्ही मनात राहाल\nरफी यांनी दुसरे पंच पश्चिम पाठक यांच्याशी सल्लामसलत केली. त्यानंतर रफी यांनी स्वत:चा निर्णय बदलून शुभमनला नाबाद घोषित केले. मात्र, नाबाद दिल्यानंतर शुभमन फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही. ४१ चेंडूत २३ धावा काढून तो समरजित सिंहच्या चेंडूवर बाद झाला.\nपंचांनी निर्णय बदलल्यानंतर दिल्लीचा यष्टीरक्षक नीतीश राणा यानं पंचांशी चर्चा केली. मात्र, सामनाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला, असं दिल्ली संघाचे व्यवस्थापक विवेक खुराणा यांनी सांगितले.\nवाचा: विराट आमच्यामुळंच इथपर्यंत पोहोचलाय: श्रीकांत\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कधी सरसावणार\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nकरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिनकडून मोठी मदत\nआधी टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला आता करोनाविरुद्ध लढतोय\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे सरसावला\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरणजी: बाद फलंदाज भडकला, पंचांनी निर्णय बदलला\nहार्दिक पंड्याचा साखरपुडा, विराट म्हणाला......\nब्रायन लारा म्हणाला, 'हे' तिघे माझा विक्रम मोडतील\nटी-२०: भारत-श्रीलंका सामन्यावर 'सीएए'चे सावट\nसचिन म्हणाला, आचरेकर सर तुम्ही मनात राहाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F-113012500014_1.html", "date_download": "2020-03-29T21:51:31Z", "digest": "sha1:7QY4JHHWUEOR5HLWM5DZUWJG74NPAIHY", "length": 13070, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नयनरम्य पाचूचे बेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. त्यासाठी रेल्वेने तिरुअनंतपुरमला जावे लागते. तिथून खासगी कार करून करेळ-कन्याकुमारी करून कोचीनला जावे. लक्षद्वीपला जाताना कोचीन बंदरावरून जावे लागते. तिथून मग मिनीकॉय ब���टीमधून प्रवासाला सुरुवात होते. कोचीन ते लक्षद्वीप हा 18 तासांचा सागरी प्रवस असतो. बोटीमध्ये साधारण दीडशे लोक बसतील, अशी व्यवस्था असते.\nवेगवेगळ्या फॅमिली केबिन्सही उपलब्ध असतात. तिथे राहण्याची सोय असते. शाकाहारी, मांसाहारी असे सर्व काही असते. जेवणात खोबरेल तेलाचा वापर अधिक असतो. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी ही बोट असते. प्लॉस्टिकचा वापर कुठेही आढळत नाही. बेटावर जाण्यासाठी या मोठ्या बोटीतून उतरून छोट्या बोटीत जावे लागते. आपल्या देशात जशी कितीतरी बेटे आहेत, ती बेटे म्हणजे समुद्राखाली जे मोठमोठे पर्वत असतात, त्या पर्वतांचे शिखर. खरोखरच निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार आहे. प्रत्यके बेटाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. काही बेटांवर राहण्याची व्यवस्था आहे. निसर्गाची किमया असणारी ही बेटे लक्षद्वीप सरकारतर्फे तशीच जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. कचरा, प्लॅस्टिक यांचा जराही वावर दिसत नाही. कचरा निर्मूलनासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे. लक्षद्वीपमधील समुद्र सफारी करताना डॉल्फिनचे खेळ पाहायला मिळतात. कवरत्ती बेटावर मत्स्यालय आहे. त्यात वेगवेगळ्या माशांच्या जाती पाहायला मिळतात. माशांपासून लोणचे कसे तयार करतात, तेदेखील शिकायला मिळते. तो सील डब्यात कसा पॅक करतात, कोळंबीचे लोणचे कसे करतात, मासे कसे खारवतात हे सर्व पाहता येते. कडमठ बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेला पसरलेले लगून्स.\nलगून म्हणने समुद्रापासून वेगळा झालेला आणि उथळ पाण्याचा भाग. लगूनचे पाणी नितळ आणि स्वच्छ असते. एक ते दीड किमी अंतरावर पसरलेल्या लगूनमधील खोल पाण्यात सहज चालता येते. येथे उपलब्ध असणारे वॉटर स्पोर्टस हेदेखील कडमठ बेटाचे एक आकर्षण आहे.\nस्नॉर्कलिंग, कायकिंग यासारख्या खेळाच्या आनंद येथे घेता येतो. विशेष म्हणजे या सर्व खेळांसाठी पोहता येणे बंधनकारक नाही. लाइफ जॅकेट अंगात चढवून हा अनुभव घेता येतो. विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे, जिवंच कोरल्स, स्टारफिश, समुद्री काकड्या, खेकडे या सर्वांनी संपन्न अशी ही बेटे वेगळाच अनुभव देतात.\nगुजरातमधलं एकमेव हिल स्टेशन सापुतारा\nदक्षिणचा समुद्र किनारा : अलप्पुझा\nकेरळ पर्यटन महामंडळातर्फे ‘गॉडस् ऑफ कंट्री’\nस्वप्नाकडून सत्यापर्यंत (लेह लद्दाख बुलेट प्रवास)\nनैरोबीतील स्वामी नारायण मंदिर\nयावर अधिक वाचा :\nमुलगी लाजून म्हणाल��� असा काय पाहतोय\nप्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...\nसाराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...\nवैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत\nहिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...\nकेटी हे वागणे मुळीच बरोबर नाही\nसुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...\n'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...\nपुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...\nमहाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...\nकोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत\nकोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...\n‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला\nकरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...\nCoronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत\nकरोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95-116081900002_1.html", "date_download": "2020-03-29T22:09:42Z", "digest": "sha1:O6TEQCY55JMNHUGBJNJGAE6IEUWAZMAV", "length": 12913, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साक्षीला कुस्तीचे कांस्पदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पदकांचा दुष्काळ आज बाराव्या दिवशी संपला. फ्रीस्टाइल कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात साक्षी मलिकने किर्गिझस्तानच्या आयसूलू टिनीबेकोव्हला धोबीपछाड टाकून 8-5 ने लढत जिंकली आणि भारताला रिओ ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकून दिले. ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत पदक पटकावणारी साक्षी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.\nसाक्षी उपान्त्यपूर्व फेरीत रशियाच्या कोबलोव्हा व्हलेरियाकडून पराभूत झाली होती. मात्र, व्हलेरियाने अंतिम फेरीत प्रवेश केल्याने रिपेचेज लढतीत सहभागी होण्याची संधी साक्षीला मिळाली आणि याच संधीचे तिने सोने केले. कांस्यपदक पटकावण्यासाठी तिला दोन लढती जिंकायच्या होत्या. तिची पहिली लढत मंगोलियाच्या पुरेवदोर्जविरुद्ध झाली. अर्थात रशियाच्या व्हॅलेरिया कोब्लोवा हिच्याकडून पाचव्या लढतीत तिला पराभव पत्करावा लागला. पण, कोब्लोवा अंतिम फेरीत पोचल्यामुळे साक्षीला रेपीचेजच्या माध्यमातून ब्राँझपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली होती.\nपदकाच्या जवळ येऊन पुन्हा एकदा अपयशच पदरी पडणार अशीच भारतीयांची भावना त्या वेळी झाली. मात्र, दुसऱ्या फेरीत साक्षीने आपल्या दुहेरी पट काढण्याच्या हुकमी अस्त्राचा सुरेख वापर केला. एकापाठोपाठ दोन वेळा तिने याच डावातून प्रत्येकी दोन गुण मिळविले. त्यानंतर लढतीत तिनीबेकोव्हा बाहेर गेल्यामुळे साक्षीला एक गुण मिळाला. पिछाडीवरून ५-५ अशा बरोबरीमुळे रंगत पुन्हा वाढली. हातात केवळ त्या वेळी दहा सेकंद उरले असताना सर्वांचेच श्‍वास रोखले गेले. साक्षीने क्षणाचाही विलंब न घेता पुन्हा एकदा यशस्वी दुहेरी पट काढत दोन गुण घेतले. त्याच वेळी वेळ संपली. भारतीयांचा जल्लोष सुरू झाला. दुसरीकडे मात्र तिनीबेकोव्हाच्या प्रशिक्षकांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. अर्थात त्यांचे हे प्रयत्न फोल ठरले. तिसऱ्या पंचांनी निर्णय योग्य ठरवून साक्षीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nरिओ: बॅडमिंटनपटू सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nरियोमध्ये फिरायला आलेल्या लोकांना उघडपणे लुटत आहे मुलं\nगरिबीतून उठून दीपा करमाकरची रिओ ऑलिंपिक फायनलमध्ये धडक\nभारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्या�� यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE-116071700001_1.html", "date_download": "2020-03-29T22:26:06Z", "digest": "sha1:Z4UY56W4XUNKN3ZQLBFAETEXMMGXQ46V", "length": 10841, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुपर मिडलवेट विजेतेदावर विजेंदरसिंगचा कब्जा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसुपर मिडलवेट विजेतेदावर विजेंदरसिंगचा कब्जा\nभारताचा मुष्टियोद्धा विजेंदरसिंग याने शनिवारी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या केरी होपवर मात केली. विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंग खेळायला सुरूवात केल्यापासून सर्व सहा सामने जिंकले होते. त्यामुळे तो केरी होपविरुद्धच्या सामन्यात सातत्य राखत विजय मिळवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर केरी होप हा नावाजलेला आणि अनुभवी मुष्टियोद्धा म्हणून ओळखला जातो. होप हा माजी डब्ल्यूबीओ युरोपीय चॅम्पियन राहिला असून त्याच जिंकण्याचे आणि हारण्याचे प्रमाण 23:7 असे होते. त्यामुळे विजेंदरसिंगपुढे मोठे आव्हान होते. मात्र, विजेंदरने हे आव्हान लीलया परतावून लावले. विजेंदरने केरीवर 98-92, 98-92 आणि 100-90 अशी मात केली. या विजयानंतर विजेंदरने भारतवासियांचे आभार मानले आहेत. ही लढत दहाव्या फेरीपर्यंत जाईल असे मला वाटले नव्हते. हे माझे एकटय़ाचे यश नसून माझ्या संपूर्ण देशाचे यश आहे.\nराष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील कार दरीत कोसळली\nप्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थवर गुन्हा\nडॉक्टर महिलेची पतीने केली गोळी घालून हत्या पिंपरी\nपंकजा मुंडे यांना पदावरुन हटवा : राष्ट्रवादी\nमुख्यमंत्र्यांनी घातलं विठुरायाला साकडं\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/article-on-tata-i-call-helpline-abn-97-2079470/", "date_download": "2020-03-29T21:23:18Z", "digest": "sha1:Y4FOJCTVHB5YMOIRZGCV6R6S7LW2OODS", "length": 36347, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Tata i call helpline abn 97 | हेल्पलाइनच्या अंतरंगात : मनोसामाजिक सेवा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nहेल्पलाइनच्या अंतरंगात : मनोसामाजिक सेवा\nहेल्पलाइनच्या अंतरंगात : मनोसामाजिक सेवा\n‘‘ही हेल्पलाइन सुरू करण्यापूर्वी आम्ही भारतातल्या सर्व प्रमुख हेल्पलाइन्सचा अभ्यास केला.\n‘टाटा आय कॉल’ ही मनोसामाजिक सेवा असून त्यासाठी माणसाच्या मनातल्या द्वंद्वाला जाणून घेणं गरजेचं असतं. ते काम ही हेल्पलाइन करत असून त्याचा विस्तार ४० भारतीय आणि २० आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे ‘फेसबुक’ने ‘टाटा आय कॉल’ या हेल्पलाइनची ‘ट्रस्टेड सर्व्हिस पार्टनर’ म्हणून निवड करून तिला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला आहे. या हेल्पलाइनवर दरमहा साडेतीन हजार सेशन्स होत असून त्याचा लाभ १० ते ६० वर्षांपर्यंतच्या अनेकांनी घेतलेला आहे. या हेल्पलाइनविषयी.\n‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ (टीआयएसएस) ही भारतातील एक नामांकित शिक्षण संस्था मात्र ही संस्था शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्याचे विविध उपक्रम राबवित असते. अशा प्रकल्पांना ‘फिल्ड अ‍ॅक्शन प्रोजेक्ट’ म्हणतात. ‘टीआयएसएस’मधील ‘स्कूल ऑफ ह्य़ुमन इकॉलॉजी’ या विभागाच्या साहाय्यक प्राध्यापक अपर्णा जोशी यांनी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. अनुभवाअंती त्यांच्या लक्षात आले की, मानसिक विकृती असलेल्या रुग्णांच्या तुलनेत त्यांना मिळणारी मानसिक आरोग्यसेवा अत्यंत अपुरी आहे. ग्रामीण भागांत तर समुपदेशक आणि साधनसामग्रीचा पूर्ण अभाव आहे. यासाठी भौगोलिक अंतराचा अडसर दूर करून सर्वसामान्यांना परवडणारी किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण समुपदेशन सेवा मनोकायिक रुग्णांना मिळावी यास्तव त्यांनी ‘टाटा आय कॉल’ ही हेल्पलाइन सेवा २०१२ सप्टेंबरमध्ये सुरू केली.\nत्या म्हणतात, ‘‘ही हेल्पलाइन सुरू करण्यापूर्वी आम्ही भारतातल्या सर्व प्रमुख हेल्पलाइन्सचा अभ्यास केला. त्यातून योग्य पर्यायांची आणि उपायांची निवड केली. त्यानुसार असं ठरविण्यात आलं की, ही हेल्पलाइन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने, समुपदेशनाचे रीतसर शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या समुपदेशकांकडूनच चालवण्यात यावी. ही सेवा नि:शुल्क असली तरी कॉल नि:शुल्क नाही. आमच्या हेल्पलाइनचा क्रमांक ०२२-२५५२११११ हा टोल फ्री नाही. ही सेवा सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत कार्यरत असावी, अनामिकता आणि गोपनीयता याचा काटेकोर अवलंब करण्यात यावा, हे नियम ही हेल्पलाइन चालवताना आवर्जून पाळण्यात येतात. ही सेवा नि:शुल्क असली तरी निकृष्ट नसावी आणि समाजातल्या कोणत्याही स्तरातील पीडित व्यक्ती मग ती स्त्री असो, लहान मुलं असो, तळागाळातील वा ग्रामीण भागांतील लोक असोत सर्वाना सहजगत्या या सेवेचा लाभ घेता यावा हा आमचा मूळ उद्देश आहे. ‘टाटा आय कॉल’ ही मनोसामाजिक सेवा आहे. माणसाच्या अंतर्मनातल्या उद्रेकाचा संबंध अप्रत्यक्षरीत्या त्याच्या सामाजिक आयुष्याशी निगडित असतो. म्हणूनच त्या व्यक्तीला तिच्या सामजिक संदर्भासकट समजून घेणे आवश्यक असतं. म्हणूनच आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून टेलिफोन, ईमेल्स आणि चॅटच्या आधारे भारतातील आणि भारताबाहेरील पीडित व्यक्ती आमच्या या हेल्पलाइन सेवेचा प्रभावी उपयोग करून घेतात आणि आम्हीसुद्धा प्रमाणित थेअरपीजचा शास्त्रशुद्ध अवलंब करून व्यावसायिक प्रशिक्षित समुपदेशकांद्वारे दहा भाषांतून ही हेल्पलाइनची सेवा पुरवतो.’’\n‘टाटा आय कॉल’ ही हेल्पलाइन सेवा साधारणपणे सहा विविध प्रकारच्या तणावांवर काम करते. १) प्रेमसंबंध २) नातेसंबंध ३) वैवाहिक संबंध ४) कौटुंबिक संबंध ५) व्यावसायिक संबंध ६) मुलं आणि पालक यांच्यातील तणावपूर्ण संबंध. हेल्पलाइनवर सर्वाधिक कॉल्स याच तणावपूर्ण संबंधांवर येत असतात. ही हेल्पलाइन चालवणारे समुपदेशक मुळात कॉल करणाऱ्या व्यक्तीची समस्या आणि मानसिक अवस्था समजून घेतात. समक्ष भेटीतून समुपदेशक ज्या पद्धतीने कौशल्य चाचण्यांचा वापर करून समुपदेशन करतात त्याच पद्धतीने फोन, ईमेल आणि चॅटद्वारे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणातून शिकवल्या गेलेल्या तंत्राचा अचूक वापर करून त्याला समुपदेशन करतात. अशा वेळी पीडित व्यक्तीला अत्यावश्यक असणारा तत्कालीन भावनिक उकल करताना त्या व्यक्तीची पाश्र्वभूमी, त्याने आजवर केलेले प्रयत्न, त्याची मानसिकता याचा अभ्यास करून पीडित व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट समजून घेतात. केवळ श्रवण कौशल्य आणि भावनिक आधार अशा तात्कालिक उपायांचा अवलंब न करता, समस्येच्या मुळापर्यंत पोहोचून, कारणांचा शोध घेऊन समस्यांवर उपाययोजना सुचवली जाते.\nही हेल्पलाइन सेवा पुरवणाऱ्या १८ समुपदेशकांसह ३० जणांची टीम कार्यरत आहे. या टीममधील ज्येष्ठ समुपदेशक तनुजा बाबरे सांगतात, ‘‘पीडित व्यक्तीला हेल्पलाइनद्वारे वस्तुनिष्ठ आणि कायमस्वरूपी उपाययोजना सुचवणाऱ्या समुपदेशनाला त्या गरजू व्यक्तीशी पायरी-पायरीने नातं जुळवावं लागतं आणि पूर्ण केस तयार करावी लागते. हे काम अधिक कॉल्समधून जपून करावं लागतं. आमच्याकडे संपूर्ण देशाची संदर्भसूची असते. त्यामुळे देशभरातील कोणत्याही प्रकारच्या समस्याग्रस्ताचा कॉल येताच, त्याच्या समस्येसाठी त्याला योग्य मदत करणारी संस्था, व्यक्ती आणि सेवा, जिथे ती व्यक्ती सहजगत्या पोहोचू शकेल अशा त्याच्या विभागातील मदत केंद्राची आम्ही त्याला माहिती देतो. गरजू व्यक्तींना भावनिक आधारासोबत व्यावहारिक मदत देण्यावर ‘टाटा आय कॉल’चा भर असतो. उदा. एकदा एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा फोन आला. कर्जबाजारीपणामुळे आयुष्य संपवण्याच्या विचारात तो असल्याचं सांगत होता. अशा वेळी त्याला शांत करून धीर देण्याचं काम आमच्या समुपदेशकाने केलंच, त्याचबरोबर त्याच्याजवळ कोणकोणती साधने उपलब्ध आहेत, त्याला मदत करणाऱ्या त्याच्या विभागांतील संस्था, बँका, माणसं यांचा वापर कसा करून ���ेता येईल याचा त्याला विचार करायला लावला. त्या शेतकऱ्याला केवळ कोरडा शाब्दिक आधार न देता त्याला मदत करू शकणारी मदत केंद्रे, सपोर्ट ग्रुप, विविध सरकारी योजना, कर्जमुक्तीसाठी उपयोगी अशा सेवासुविधांची त्याला माहिती दिली. त्यामुळे त्याच्या विचारांची दिशा बदलली. त्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आत्मघातकी नकारात्मकतेच्या विचारांकडून सकारात्मकतेच्या दिशेने प्रवास सुरू झाला. काहीवेळा केवळ माहिती न पुरवता आम्ही स्वत:ही अशा विविध मदत केंद्रांशी संपर्क साधून गरजू व्यक्तींना मदत पुरवतो.’’\n‘‘आमची अशी दृढ धारणा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:च्या समस्या सोडवण्याची पूर्ण क्षमता असते.’’ समुपदेशक तनुजा बाबरे त्याचं स्पष्टीकरण देतात. ‘‘यासाठी आम्ही स्वसामर्थ्यांवर आधारित थेअरपींचा प्रभावी वापर करतो. उदाहरणार्थ, एकदा एका दारूच्या व्यसनाधीन व्यक्तीचा फोन आला होता. ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेचा संपूर्ण प्रोग्राम करूनही दारू सुटत नाही, असं तो विषादाने साग्ांत होता. त्याला दारू सोडायची प्रामाणिक तळमळ आहे हे जाणवून आमच्या समुपदेशकाने त्याचं कौतुक केलं की, ‘इतकी बिकट परिस्थिती असूनही तुम्ही हार न मानता आम्हाला फोन केला. त्याअर्थी तुम्ही व्यसनांतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहात. तुम्ही निश्चयी आहात. आशावादी आहात. तेव्हा आम्ही तुम्हाला या व्यसनातून बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करू.’ अशा वेळी समुपदेशक केवळ त्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित न करता उपाययोजना आणि उपलब्ध साधनांचा मेळ घालून त्याच्यावर उपचार करतात आणि त्याला यश येतं. काहीवेळा विद्यार्थी तक्रार करतात की, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. मग त्याला उपदेश न करता आम्ही कारणांचा शोध घेतो. मग कधी नात्यांत विसंवाद असतात. घरांत भांडणतंटे असतात किंवा तो विद्यार्थी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेला असतो. अशा वेळी नेमकं कारण हुडकून समुपदेशनाची विविध तंत्रं वापरून मदत करावी लागते. काहीवेळा तरुण मुलं हस्तमैथुनाची तक्रार घेऊन येतात. ते सांगतात, आमच्या डोक्यात सतत लैंगिक विचार येतात. असे विचार येणं योग्य आहे का काहीवेळा तरुण मुलांना लैंगिक विषयावरील माहिती हवी असते. आम्हाला त्यांना अशा अवघड विषयांवरही शास्त्रशुद्ध माहिती द्यावी लागते. काही वेळा विकृती वा व्यसन उदा. ड्रग्सचं, अगदीच हाताबाहेर गेलं असेल तर आम्ही संबंधित संस्था, मानसोपचारतज्ज्ञ आणि औषधोपचार याच्या साहाय्याने मार्ग काढतो.\n‘टाटा आय कॉल’ ही हेल्पलाइन नातेसंबंधांवरील तणावांवरही काम करते. अशा वेळी पालक आणि मुलं, व्यावसायिक भागीदार वा पती-पत्नी कॉन्फरन्स कॉलवरून एकाच वेळी बोलू शकतात किंवा ईमेलवरून एकाच वेळी संपर्क साधू शकतात. मात्र अशा वेळी पटत नसेल तरी एकमेकांशी सन्मानाने बोलायचं, अनादर, आरोप-प्रत्यारोप करायचे नाही अशी कडक पथ्यं पाळावी लागतात. काही वेळा समुपदेशक समस्याग्रस्ताच्या जवळच्या जाणत्या व्यक्तीशी थेट बोलून त्याची मदत मिळवू शकतो. मात्र अशा वेळी काय, किती आणि कसं बोलायचं हे त्या जाणत्या व्यक्तीला समुपदेशकाकडून व्यवस्थित सांगितलं जातं आणि कौशल्याने समस्येची सोडवणूक करण्यात येते. हे करताना समस्याग्रस्त व्यक्तीने कितीही वेळा संपर्क केला तरी चालू शकते. मात्र ती व्यक्ती हेल्पलाइनवर कायमस्वरूपी अवलंबून राहू नये याचीही काळजी घेतली जाते. ‘टाटा आय कॉल’ ही हेल्पलाइन व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. त्यामुळे कधी कोणी नुसत्या माहितीसाठी संपर्क साधतात. कोणी ही समुपदेशनाची सेवा तीन-चार वर्ष घेतात, तर कोणी कमी संपर्क साधतात. सेवा घेणारा वयोगट १० वर्षे वयापासून साठीच्या ज्येष्ठांपर्यंत आहे.\nया हेल्पलाइनवर दरमहा साडेतीन हजार सेशन्स होतात. आजवर एकूण लाखाच्यावर सेशन्स झाली आहेत. या हेल्पलाइनच्या यशस्वी कार्यप्रणालीमुळे गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू सरकारने यांच्या मदतीने हेल्पलाइन्स सुरू केल्या आहेत. ‘टाटा आय कॉल’ ही हेल्पलाइन समाजाच्या तळागाळापर्यंत आणि ग्रामीण विभागापर्यंत पोहोचावी यासाठी सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तपत्रांचा प्रभावी वापर करण्यात येतो. यातूनच एका ग्रामीण भागातील गृहस्थाला आत्महत्येच्या विचारांपासून या हेल्पलाइनने परावृत्त केलं. ग्रामीण भागांतील या गृहस्थाच्या पत्नीने त्याच्यावर घटस्फोटाची केस दाखल केली. त्यामुळे तो इतका अस्वस्थ झाला की सतत न्यायालयात बायको कशी वागेल, कोणते आरोप करेल याचा त्याला ताण येऊ लागला. खटल्याची तारीख जवळ आली की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत. आयुष्यात जे घडतंय ते त्याला झेपत नव्हतं. त्या दीड वर्षांच्या काळांत त्याच्याशी, त्याच्या मित्रांशी सतत संपर्क ठेवू�� ‘आय कॉल’ने त्याला इतका मानसिक आधार दिला की हळूहळू तो आत्महत्येच्या विचारांपासून बाहेर आला.\n‘टाटा आय कॉल’कडे विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी येतात. एकदा ९० टक्के गुण मिळवून बारावी पास झालेल्या मुलीचा फोन आला. या मुलीला पुढे शिकायचं होतं, पण आईवडील तिच्या शिक्षणाला विरोध करत होते. त्या रागात ती घरातून पळाली. सुदैवाने एका टेलिफोन बूथवर लावलेलं ‘टाटा आय कॉल’चं पोस्टर तिने पाहिलं. तिनं तिथूनच कॉल केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून समुपदेशकाने सर्वप्रथम तिला पोलिसांची मदत मिळवून दिली. त्यानंतर तिला घरी पाठवलं आणि तिच्या आईवडिलांचं समुपदेशन करून त्यांना राजी केलं. ‘टाटा आय कॉल’कडे संस्था, मदत केंद्र आणि आपत्कालीन सेवांची अद्ययावत यादी असल्याने आपत्तीग्रस्ताला तातडीने योग्य मदत मिळू शकते. या हेल्पलाइनद्वारे समुपदेशनाची सेवा देणाऱ्या समुपदेशकाची मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक काळजी घेणं याबाबत संस्था अत्यंत तत्पर आहे. एका वेळी वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याने समुपदेशकाला मानसिक स्वास्थ्याची गरज असते हे जाणून त्यांच्या ‘ब्रेक टाइम’मध्ये गाणी ऐकणं, चित्र काढणं अशा उपायांचा अवलंब केला जातो. समुपदेशकांना अद्ययावत ज्ञान असावं, त्यांनी त्यांचे अनुभव ज्येष्ठांना कथन करावे यासाठी टीम मीटिंग्ज घेतल्या जातात. वाचनासाठी विविध संदर्भग्रंथ पुरवले जातात. ज्येष्ठ समुपदेशक ‘फिल्ड सुपरवायझर’ म्हणून काम करतात. प्रत्येक समुपदेशक कठीण केसेस हाताळत असतात. म्हणून त्यांना एक ‘बडी’ अर्थात वरिष्ठ समुपदेशक जोडलेला असतो. एखाद्या अवघड केससाठी त्यांचं अनमोल मार्गदर्शन आणि मदत कार्यरत समुपदेशकाला मिळू शकते.\nया मदतकार्यासाठी ‘मारिवाला हेल्थ फाऊंडेशन’ ही सेवाभावी संस्था ‘टाटा आय कॉल’ या हेल्पलाइनसाठी भरीव आर्थिक मदत देते. त्यामुळेच आज या हेल्पलाइनचा विस्तार ४० भारतीय आणि २० आंतरराष्ट्रीय स्थळांपर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे ‘फेसबुक’ने ‘टाटा आय कॉल’ या हेल्पलाइनची ‘ट्रस्टेड सर्व्हिस पार्टनर’ म्हणून निवड करून तिला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला आहे.\n‘टाटा आय कॉल’ हेल्पलाइन ०२२-२५५२११११ (टोल फ्री नाही)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच���या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 पुरुष हृदय ‘बाई’ : तुकडय़ा-तुकडय़ातला पुरुष\n2 चित्रकर्ती : कामगार ते कलाकार\n3 कथा दालन : व्हॅनिला आइस्क्रीम\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/karur-collector-drives-driver-to-his-house-on-retirement-day/articleshow/64014052.cms", "date_download": "2020-03-29T21:35:11Z", "digest": "sha1:IYGLV77TKIT4JB3RTG2LHVH6HFJITGEV", "length": 11878, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "india news News: निवृत्त ड्रायव्हरसाठी कलेक्टरनं केलं सारथ्य! - karur collector drives driver to his house on retirement day | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nनिवृत्त ड्रायव्हरसाठी कलेक्टरनं केलं सारथ्य\n३५ वर्षांच्या सेवेत करूरमध्ये नियुक्तीवर येणाऱ्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याचं 'सारथ्य' करणारे चालक परमशिवम यांना निवृत्तीच्या दिवशी आयोजित समारंभात अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छा दिल्या. पण जिल्हाधिकारी अनबगजन यांनी परमसिवम यांना दिलेली भेट ते कधीच विसरू शकत नाहीत.\nनिवृत्त ड्रायव्हरसाठी कलेक्टरनं केलं सारथ्य\n३५ वर्षांच्या सेवेत करूरमध्ये नियुक्तीवर येणाऱ्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याचं 'सारथ्य' करणारे चालक परमशिवम यांना निवृत्तीच्या दिवशी आयोजित समारंभात अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छा दिल्या. पण जिल्हाधिकारी अनबगजन यांनी परमसिवम यांना दिलेली भेट ते कधीच विसरू शकत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी परमशिवम यांना आणि कुटुंबीयांना कारमध्ये बसवलं आणि स्वतः चालक झाले. 'साहेबां'कडूनच हा सन्मान मिळाल्यानं परमशिवम भावूक झाले.\nनिरोप समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट म्हणून अंगठी दिली. त्याचवेळी त्यांनी मी आज तुम्हाला घरी सोडतो असं सांगितलं. हे ऐकून परमशिवम यांना आश्चर्य वाटलं. अनबगजन यांनी त्यांना आणि कुटुंबीयांना कारमध्ये बसवलं आणि त्यांनी स्वतः सारथ्य केलं. इतकंच नाही तर ते परमशिवम यांच्या घरी गेले. चहा घेतला आणि काही वेळ कुटुंबीयांशी गप्पाही मारल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही अनोखी भेट मिळाल्यानं परमशिवम यांचं मन भरून आलं.\nअनबगजन याआधी मार्चमध्ये एका ८० वर्षांच्या महिलेच्या घरी गेले होते. ती वृद्ध महिला एकटीच राहते. तिच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. परिस्थिती जाणून घेतली. तिच्या घरी जेवण केलं. इतकंच नाही तर वृद्धेला प्रतिमहिना हजार रुपये पेन्शन मिळवूनही दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n'लॉकडाऊन' आणि काळजाला घरं पाडणाऱ्या 'या' गरिबांच्या कहाण्या\n१० महिन्यांच्या चिमुकलीला करोना, प्रकृती स्थिर\nरिलायन्सची सरकारला साथ; दोन आठवड्यात उभारलं करोना समर्पित हॉस्पिटल\nकरोना संकटः मोदी सरकारची आर्थिक पॅकेजची तयारी\nLockdown in India For 21 Days Live: अर्थ मंत्र्यांची १,७०,००० कोटींच्या पॅकेजची घोषणा\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प्रियांका गांधी\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल गांधींचे PM मोदींना पत्र\nफक्त लॉकडाऊन करून उपयोग नाही, तज्ज्ञांच मत\nकरोनाने देशात २७ मृत्यू, रुग्ण संख्या हजारावर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनिवृत्त ड्रायव्हरसाठी कलेक्टरनं केलं सारथ्य\nपोलीस ठाण्यात शॉर्ट्स घालून याल तर......\nkarnatka election: पंतप्रधानांना ही भाषा शोभत नाही...\nमोबाइल वापरास बंदी; मुलीची आत्महत्या...\nदलितांच्या घरी भोजन, संघाने झापलं...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/profile-kobe-bryant-akp-94-2071394/", "date_download": "2020-03-29T21:20:44Z", "digest": "sha1:YM5DCCQMJLRKPF2JIHXXWUBZQHQ3Y5DW", "length": 15092, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Profile Kobe Bryant akp 94 | कोबे ब्रायंट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nलॉस एंजलिस लेकर्स या संघाकडून कोबे २० वर्षे बास्केटबॉल खेळला.\nयश मिळवण्यासाठी अफाट मेहनत घ्यायची आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा ठेवायची, पण कशाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही, हे बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचे जीवनसूत्र होते. बास्केटबॉल हा त्याचा जीव की प्राण. २६ जानेवारीला एका हेलिकॉप्टर अपघातात वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी कोबे अकाली मरण पावला, त्या वेळीही तो त्याच्या कन्येला घेऊन तिच्या बास्केटबॉल सामन्यासाठीच निघाला होता. त्याची लोकप्रियता कालातीत आणि राष्ट्रातीतही होती. भारतात नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीए बास्केटबॉल साखळीचे मुख्य सामने टीव्हीवर दाखवले जाऊ लागले, त्या वेळी मायकेल ‘एअर’ जॉर्डन, शकील ओनिल, चार्ल्स बार्कले, ‘मॅजिक’ जॉन्सन, कोबे ब्रायंट ही नावे घराघरात पोहोचली. लॉस एंजलिस लेकर्सकडून तो खेळतानाची ८ किंवा २४ क्रमांकाची पिवळी किंवा जांभळी जर्सी घालून जगभरातील मुले-मुली आवडीने आणि अभिमानाने मिरवतात. लॉस एंजलिस लेकर्स या संघाकडून कोबे २० वर्षे बास्केटबॉल खेळला. त्याचे वडील जो ब्रायंट इटलीत व्यावसायिक बास्केटबॉल खेळत. कोबे तेथेच वाढला. त्यामुळे एनबीएतील अनेक कृष्णवर्णीय बास्केटबॉलपटूंप्रमाणे त्याची पाश्र्वभूमी गरिबीची नव��हती. अवघ्या १७व्या वर्षी त्याची लेकर्सकडून खेळण्यासाठी निवड झाली. आपल्यालाही मायकेल जॉर्डनसारखेच महान व्हायचे आहे, याची खूणगाठ कोबेने सुरुवातीलाच बांधून घेतली होती. त्यासाठी ब्रायंटने बास्केटबॉलला आणि लेकर्सना वाहून घेतले होते. ‘सरावासाठी पहिला आणि सरावातून बाहेर पडताना अखेरचा’ हे वर्णन बहुधा कोबेसाठीच सर्वाधिक लागू पडते. २० वर्षांच्या कारकीर्दीत १८ वेळा ऑल स्टार संघात निवड, २००८मध्ये सर्वोत्तम बास्केटबॉलपटू, दोन वेळा अंतिम लढतींमध्ये सर्वोत्तम बास्केटबॉलपटू या गौरवमालेतील सर्वात मूल्यवान रत्ने म्हणजे अर्थातच पाच एनबीए अजिंक्यपदे. कोबे बऱ्यापैकी नवखा असताना त्याला लेकर्सच्या प्रशिक्षण सत्रात पाठवले गेले. तेथील प्रशिक्षकाने अध्र्यावरच सत्र संपवून कोबेला परत पाठवले. ‘याला कसले प्रशिक्षण द्यायचे हा तर आपल्या सगळ्या बास्केटबॉलपटूंना पुरून उरेल,’ अशी पावती त्या प्रशिक्षकाने देऊन टाकली. २००३मध्ये लैंगिक छळाचे एक प्रकरण त्याला भोवणार होते. पीडित महिलेशी न्यायालयाबाहेर तडजोड करावी लागली, पण यामुळे त्याची कारकीर्द डागाळली. बास्केटबॉलनंतर काय, हा कोबेसाठी मुद्दा नव्हताच. तो बहुपैलू होता. स्वतला साजरे करण्याची कला त्याला अवगत होती आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची त्याची तयारी होती. २०१८मध्ये त्याच्या जीवनावर आधारित अ‍ॅनिमेशनपटाला ऑस्कर मिळाले, त्यातील कविता कोबेनेच लिहिली होती. निवृत्तीनंतर बास्केटबॉल प्रशिक्षणाची नवीन कारकीर्द त्याने सुरू केली होती. कोबेने घातलेल्या ८ आणि २४ क्रमांकाच्या जर्सी लेकर्सनी मागेच त्याच्या सन्मानार्थ निवृत्त केल्या होत्या. त्यांचे अजरामरत्व इतक्या लवकर सिद्ध व्हायला नको होते\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं ��े कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n2 प्रा. अ‍ॅलन मॅकडोनाल्ड\n3 पी. टी. उमर कोया\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/novels/10398/pritichi-premkatha-by-nitin-more", "date_download": "2020-03-29T22:13:41Z", "digest": "sha1:3VBQ4OT3ODYOPIWRVSPK4AFUK5NH7OYZ", "length": 44337, "nlines": 284, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Nitin More लिखित कादंबरी प्रीतीची 'प्रेम'कथा | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा | मातृभारती", "raw_content": "\nNitin More लिखित कादंबरी प्रीतीची 'प्रेम'कथा | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - कादंबरी\nप्रीतीची 'प्रेम'कथा - कादंबरी\nNitin More द्वारा मराठी कादंबरी भाग\n अर्थात मी : एक तपस्विनी 'गुड मा‌ॅर्निंग स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. ...अजून वाचामी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. ...अजून वाचामी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसजनुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणेनुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे मला काय, मी झोपते मला काय, मी झोपते झटकलेला आळ��� मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये कमी वाचा\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 1\n अर्थात मी : एक तपस्विनी 'गुड मा‌ॅर्निंग स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. ...अजून वाचामी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. ...अजून वाचामी उठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसजनुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणेनुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे मला काय, मी झोपते मला काय, मी झोपते झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 2\n अर्थात प्रथम तुज पाहता अनंतराव घोरपडे म्हणजे तात्या.. म्हणजे वडील माझे. अनंतराव घोरपडे. रंगढंग प्रकाशनात तात्या सीनियर मॅनेजर आहेत. तात्यांचा मनुष्य संग्रह दांडगा. मनुष्य संग्रह हा शब्द तात्यांचाच मला गंमत वाटते त्या शब्दाची. प्राणी संग्रहासारखा ...अजून वाचासंग्रह मला गंमत वाटते त्या शब्दाची. प्राणी संग्रहासारखा ...अजून वाचासंग्रह म्हणजे तात्या आॅफिसात न जाता कुठल्यातरी अशा जागेत जातात जिथे पिंजरेच पिंजरे आहेत.. नि एकेकात एकेक मनुष्यास ठेवण्यात आले आहे.. दोरीस बांधून म्हणजे तात्या आॅफिसात न जाता कुठल्यातरी अशा जागेत जातात जिथे पिंजरेच पिंजरे आहेत.. नि एकेकात एकेक मनुष्यास ठेवण्यात आले आहे.. दोरीस बांधून आई माझी घर चालवते. तात्यांचा संबंध पुस्तकांशी आहे तसा तिचा नाही. रोजचा पेपर एवढेच तिचे वाचन. आणि मी आई माझी घर चालवते. तात्यांचा संबंध पुस्तकांशी आहे तसा तिचा नाही. रोजचा पेपर एवढेच तिचे वाचन. आणि मी पुस्तकांच्या पसाऱ्यात राहूनही चिखलातल्या कमळासारखी अलिप्त मी पुस्तकांच्या पसाऱ्यात राहूनही चिखलातल्या कमळ��सारखी अलिप्त मी अगदी बीए झाली मी पण वाचनाची काही आवड नाही मला. आमचे स्वामी कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 3\n अर्थात वो कौन है प्रेम म्हणतो शिक्षण आपल्याकडे जीवनाभिमुख नाही. जीवनाभिमुख म्हणे प्रेम म्हणतो शिक्षण आपल्याकडे जीवनाभिमुख नाही. जीवनाभिमुख म्हणेम्हणजे काय कोणास ठाऊक. त्याला विचारले तर वर्ग घेतल्यासारखा लेक्चर देईल. त्यापेक्षा जाऊ देत. नसेल जीवनाभिमुख तर त्याला मी तरी काय करणारम्हणजे काय कोणास ठाऊक. त्याला विचारले तर वर्ग घेतल्यासारखा लेक्चर देईल. त्यापेक्षा जाऊ देत. नसेल जीवनाभिमुख तर त्याला मी तरी काय करणार पण ...अजून वाचाआहे, तसे म्हणत ही त्याने घेतलेच ना ते शिक्षण तसे जीवनाभिमुख नसूनही. मग कशाला उगाच बडबडतो कोणाला ठाऊक. मी मात्र ते तसे नाही हे आधीच समजून उमजून जास्त शिक्षणाच्या वाटेलाच गेली नाही. उगाच जीवनाभिमुख की काय नसलेले शिक्षण कशाला पण ...अजून वाचाआहे, तसे म्हणत ही त्याने घेतलेच ना ते शिक्षण तसे जीवनाभिमुख नसूनही. मग कशाला उगाच बडबडतो कोणाला ठाऊक. मी मात्र ते तसे नाही हे आधीच समजून उमजून जास्त शिक्षणाच्या वाटेलाच गेली नाही. उगाच जीवनाभिमुख की काय नसलेले शिक्षण कशाला त्यापेक्षा मला व्यवहारी ज्ञान जास्त आहे. जगाच्या पाठीवर कुठेही ते उपयोगी पडेल.. हो की नाही त्यापेक्षा मला व्यवहारी ज्ञान जास्त आहे. जगाच्या पाठीवर कुठेही ते उपयोगी पडेल.. हो की नाही तर प्रेमला अशा खूप गोष्टी शिकायच्या कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 4\n सकारात्मक विचारांचा सकारात्मक फायदा लवकरच दिसला मला. म्हणजे त्या अजनबी राजकुमाराचे दर्शन वगैरे नाही, पण घरातच काही हिंट मिळाली मला. म्हणजे झाले असे की इतक्या दिवसात मला समोर असून दिसले कसे ...अजून वाचाकुणास ठाऊक किंवा स्वामीजी म्हणतात तशी वेळ यावी लागते एखाद्या गोष्टीची किंवा स्वामीजी म्हणतात तशी वेळ यावी लागते एखाद्या गोष्टीची त्या दिवशी संध्याकाळी बसले होते बाहेरील झोपाळ्यावर झोके घेत. हवा सुटलेली जोराची. मनातही अर्थातच, तेच विचारांचे झोके त्या दिवशी संध्याकाळी बसले होते बाहेरील झोपाळ्यावर झोके घेत. हवा सुटलेली जोराची. मनातही अर्थातच, तेच विचारांचे झोके तात्या बाहेरून आले तेच घाईघाईत. घरात शिरले.. समोरच्या कपाटातून त्यांनी एक पुस्तक काढून बाहेर ठेवले आणि आईला म्हणाले, \"अगं जातो मी लगेच. ते पु���्तक राहून गेलेय त्यादिवशी. ते देऊन येतो.\" माझ्या कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 5\n अर्थात प्रेमाकडे पहिले पाऊल विचार केला तर वाटते आतापर्यंत झालेच काय माझ्या गोष्टीत विचार केला तर वाटते आतापर्यंत झालेच काय माझ्या गोष्टीत एकदा मी तो जो कुणी होता त्याला पाहिले अाणि आवडला मला तो. तो कोण कुठला.. कशाचा पत्ता नाही एकदा मी तो जो कुणी होता त्याला पाहिले अाणि आवडला मला तो. तो कोण कुठला.. कशाचा पत्ता नाही यापेक्षा जास्त काहीच घडले ...अजून वाचापुढे तरी काही व्हावे की नाही यापेक्षा जास्त काहीच घडले ...अजून वाचापुढे तरी काही व्हावे की नाही अर्थातच. काय आहे आपल्याकडे कधी आपण अशा अर्धवट गोष्टी सांगतो का अर्थातच. काय आहे आपल्याकडे कधी आपण अशा अर्धवट गोष्टी सांगतो का म्हणजे ज्यात काहीच घडले नाही अशा म्हणजे ज्यात काहीच घडले नाही अशा अशा गोष्टी घडतातच, पण कुणी सांगत बसत नाही त्या. एखादी शोकांतिका असतेही पण तिच्यातही दु:खद का होईना, अंत असतोच. त्यामुळे मी सांगतेय ही गोष्ट म्हणजे तिला काही न काही शेवट असायचाच अशा गोष्टी घडतातच, पण कुणी सांगत बसत नाही त्या. एखादी शोकांतिका असतेही पण तिच्यातही दु:खद का होईना, अंत असतोच. त्यामुळे मी सांगतेय ही गोष्ट म्हणजे तिला काही न काही शेवट असायचाच 'दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर.' हा कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 6\n अर्थात प्रेम की ओर विचार केला मी तर वाटले प्रीतीच्या प्रेमकथेतला हा सगळ्यात मोठा टर्निंग पाॅइंट म्हणावा विचार केला मी तर वाटले प्रीतीच्या प्रेमकथेतला हा सगळ्यात मोठा टर्निंग पाॅइंट म्हणावा खरेतर इतके दिवस मी असेच घालवले. आता पुढे काहीतरी व्हायलाच हवे खरेतर इतके दिवस मी असेच घालवले. आता पुढे काहीतरी व्हायलाच हवे तात्या त्याला भेटतील.. माझ्या मुलीला ...अजून वाचापुस्तक इतके आवडले म्हणून सांगतील .. तो आपल्या या कदाचित एकुलत्या एक फॅनी ला भेटायची इच्छा व्यक्त करेल.. मी त्याला मग भेटेन.. इथवर तरी गोष्ट पुढे सरकायला हरकत नाही.. असा विचार करत मी 'प्रीती जगदाळे' अशी सही कशी करायची त्याची प्रॅक्टिस करायला लागले. ते कुठले गाणे आहे ना ते आठवत.. 'समझो हो ही गया तात्या त्याला भेटतील.. माझ्या मुलीला ...अजून वाचापुस्तक इतके आवडले म्हणून सांगतील .. तो आपल्या या कदाचित एकुलत्या एक फॅनी ला भेटायची इच्छा व्यक्त करेल.. मी त्याला मग भेटेन.. इ���वर तरी गोष्ट पुढे सरकायला हरकत नाही.. असा विचार करत मी 'प्रीती जगदाळे' अशी सही कशी करायची त्याची प्रॅक्टिस करायला लागले. ते कुठले गाणे आहे ना ते आठवत.. 'समझो हो ही गया' आता तात्या काय खबर आणतात ते कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 7\n७ पहिली लढाई अर्थात प्रथम भेट दोन दिवस गेले. भेटण्याची हुरहुर एकीकडे आणि काय होणार त्याचे टेन्शन दुसरीकडे. काय होणार पेक्षा सारे नीट होणार की नाही याचे टेन्शन दोन दिवस गेले. भेटण्याची हुरहुर एकीकडे आणि काय होणार त्याचे टेन्शन दुसरीकडे. काय होणार पेक्षा सारे नीट होणार की नाही याचे टेन्शन प्रेमने पुस्तकाबद्दल विचारले तर प्रेमने पुस्तकाबद्दल विचारले तर मी त्याची फक्त प्रस्तावना वाचलेली ...अजून वाचाजोरावर काय काय बोलणार मी त्याची फक्त प्रस्तावना वाचलेली ...अजून वाचाजोरावर काय काय बोलणार अगदी परिसंवादात विचारल्यासारखे प्रश्न विचारले त्याने तर पुढे काय बोलणार मी अगदी परिसंवादात विचारल्यासारखे प्रश्न विचारले त्याने तर पुढे काय बोलणार मी काय करावे नि कसे करावे काय करावे नि कसे करावे सकाळी स्वामीजींचे नाव घेतले नि म्हटले, आता होऊन जाऊ देत. आॅफिसात पोहोचली तर तिथे तात्या वाटच पाहात होते. मोठे टेबल. समोर दोन खुर्च्या. बाजूला फोन त्यांच्या. त्याच्याकडे पाहात बोलली मी, \"तात्या, ते आलेत का सकाळी स्वामीजींचे नाव घेतले नि म्हटले, आता होऊन जाऊ देत. आॅफिसात पोहोचली तर तिथे तात्या वाटच पाहात होते. मोठे टेबल. समोर दोन खुर्च्या. बाजूला फोन त्यांच्या. त्याच्याकडे पाहात बोलली मी, \"तात्या, ते आलेत का\" अजून त्याला यायला एक तास कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 8\n८ काकुची मशाल अर्थात वन्ही तो चेतलाचि हे सगळे झाले म्हणजे पुढे सारे पटपट घडले असे वाटत असेल तर तसे नाही ते. तसा मला त्यादिवशी प्रेमचा नंबर, म्हणजे फोन नंबर मिळाला. माझा नंबर मी त्याला दिला. आमचे ...अजून वाचात्याच्या पुस्तकातील प्रकरणाबद्दल चर्चा करण्याचे ठरले. तात्यांच्या आॅफिसातून निघाले मी.. मला जणू गगनच ठेंगणे झाले. आता फक्त तीन चारदा भेटलो की काम तमाम हे सगळे झाले म्हणजे पुढे सारे पटपट घडले असे वाटत असेल तर तसे नाही ते. तसा मला त्यादिवशी प्रेमचा नंबर, म्हणजे फोन नंबर मिळाला. माझा नंबर मी त्याला दिला. आमचे ...अजून वाचात्याच्या पुस्तकातील प्रकरणाबद्दल चर्चा करण्याचे ठरले. तात��यांच्या आॅफिसातून निघाले मी.. मला जणू गगनच ठेंगणे झाले. आता फक्त तीन चारदा भेटलो की काम तमाम घरी आली मी ती तरंगतच. हवेतच उडत आली मी जणू.. आज मैं उपर .. आसमां नीचे गात घरी आली मी ती तरंगतच. हवेतच उडत आली मी जणू.. आज मैं उपर .. आसमां नीचे गात तात्या पण माझ्यावर खूश होते. .. पण आम्हा दोघांच्या खूश होण्याची कारणे मात्र वेगळी होती.. दोनचार दिवस गेले. मी कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 9\n९ प्रेमाचा शोध अर्थात प्रेप्रीप्रीबंस आता पुढे काय करायचे यासाठी आमची 'प्रेमप्रीती प्रीतिबंध समिती' स्थापन झाली आता पुढे काय करायचे यासाठी आमची 'प्रेमप्रीती प्रीतिबंध समिती' स्थापन झाली ही मूळ कल्पना माझीच. मागे काकुच्या वेळेस 'कांंकुजोजुस' म्हणजे 'कालिंदीकुंद जोडी जुळणी समिती' स्थापन केलेली मी. त्याची अध्यक्षा मीच होते ही मूळ कल्पना माझीच. मागे काकुच्या वेळेस 'कांंकुजोजुस' म्हणजे 'कालिंदीकुंद जोडी जुळणी समिती' स्थापन केलेली मी. त्याची अध्यक्षा मीच होते रीतसर ...अजून वाचाघेऊन सारे घडवून आणलेले आम्ही. समिती तर स्थापन झाली परत. बातम्यांच्या भाषेत गठन झाली रीतसर ...अजून वाचाघेऊन सारे घडवून आणलेले आम्ही. समिती तर स्थापन झाली परत. बातम्यांच्या भाषेत गठन झाली बातम्यांची भाषा.. कारण मुकुंदा बातम्यांची भाषा.. कारण मुकुंदा तो'ज्वालाग्राही सर्वदा' चॅनेलमध्ये बातमीदार आहे. तर अशी बातम्यांची भाषा बोलतो तो. तो समितीचा अध्यक्ष आणि काकु कार्यवाह तो'ज्वालाग्राही सर्वदा' चॅनेलमध्ये बातमीदार आहे. तर अशी बातम्यांची भाषा बोलतो तो. तो समितीचा अध्यक्ष आणि काकु कार्यवाह ही समिती ही बाकी समित्यांसारखी ही समिती ही बाकी समित्यांसारखी बैठका घेते नि निर्णय घेते.. मुकुंदाने सुरूवात केली, \"आपल्या या 'प्रेप्रीप्रीबंस'च्या पहिल्या बैठकीत आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे प्रीतीरंगाचा गहन कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 10\n अर्थात प्रेमानंदाचा अर्धा शोध प्रकाशक भिंगारदिवे. साहित्य दिवे प्रकाशन प्रकाशक भिंगारदिवे. साहित्य दिवे प्रकाशन यांनी कसले लावलेले दिसतात दिवे यांनी कसले लावलेले दिसतात दिवे आम्ही त्या अंधाऱ्या आॅफिसात पोहोचलो तेव्हा भिंगारदिवे बिझी होते म्हणे. म्हणजे बाहेर फक्त सांगितले आम्ही, \"भिंगारदिवे साहेबांना भेटायचेय आम्ही त्या अंधाऱ्या आॅफिसात पोहोचलो तेव्हा भिंगारदिवे बिझी होते म्हणे. म्हणजे बाहेर फक्त सांगितले आम्ही, \"भिंगारदिवे साहेबांना भेटायचेय\" त्यावर उत्तर, \"साहेब ...अजून वाचाआहेत मिटींगीत. थांबावे लागेल.\" \"आम्ही ज्वालाग्राही सर्वदाच्या रिपोर्टर.. मी मिस कालिंदी कुरतडकर आणि ही कॅमेरावुमन सुलताना पठाण. साइझवरून वाटत नसेल पठाण पण लग्नानंतर नाव बदलते त्यांच्यात पण.. होय की नाही गं.\" \"सच कहा आपने मोहतरमा. पर लगता नहीं हमारा नसीब अच्छा है.. लगता नहीं साब हमें इंटरव्ह्यू देंगे.\" टीव्ही चॅनेल आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावर तो बाहेरचा तीन ताड उडाला. मी कॅमेरावरून कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 11\n सकाळी मिलिंदा, काकु नि बुरख्यातली मी तिघेही गेलो, त्या साहित्य दिवे प्रकाशनातल्या भिंगारदिव्याला भेटायला. आज भिंगारदिवेचा उशीरा येण्याचा बेत होता. बाहेरचा तो माणूस म्हणाला तसा नि माझ्याकडे पाहून म्हणाला, \"बोलवून घेऊ ...अजून वाचात्यांना. सांगतो चॅनेलचे लोक आलेत.\" मिलिंदा म्हणाला, \"ठीक. आम्ही थांबतो थोडा वेळ.\" तो फोन करायला आत गेला. कालिंदी म्हणाली, \"हमे है बेसब्रीसे इंतजार की आएंगो वो.. पण इधर भटके उधर भटके.. वो देते हैं खो\" \"आता खो खो हसते मी..\" \"सुलताना.. तमीजसे बात करो\" \"आता खो खो हसते मी..\" \"सुलताना.. तमीजसे बात करो पठाणसाहिबा\" मी चपापून गप्प झाली. न जाणो भिंगारदिवा उगवला अचानक तर. तो आतला माणूस येताना दिसताच कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 12\n१२ जगदाळे.. अर्थात कांदेपोहे घरी आली तर आई वाटच बघितल्यासारखी उभी होती. म्हणाली, \"बरं झाले बाई तू आलीस. तुझीच वाट पाहात होते.\" \"जेवायला घरी आली तर आई वाटच बघितल्यासारखी उभी होती. म्हणाली, \"बरं झाले बाई तू आलीस. तुझीच वाट पाहात होते.\" \"जेवायला\" \"नाही. तुझ्या तात्यांचा फोन होता. कुणीतरी येणार आहेत पाहुणे.\" \"हुं.. परत कुणी लेखक असेल. ...अजून वाचाश्रीखंड पुरी आणि होईल बेपत्ता\" \"नाही. तुझ्या तात्यांचा फोन होता. कुणीतरी येणार आहेत पाहुणे.\" \"हुं.. परत कुणी लेखक असेल. ...अजून वाचाश्रीखंड पुरी आणि होईल बेपत्ता\" मी प्रेमवरचा राग असा काढेन असे मलाही वाटले नव्हते\" मी प्रेमवरचा राग असा काढेन असे मलाही वाटले नव्हते पण तो आपोआप निघाला पण तो आपोआप निघाला \"पण आई येणार आहे कोण \"पण आई येणार आहे कोण\" \"अगं कुणी आहेत पाव्हणे. तुला बघायला येणार आहेत.\" \"मला\" \"अगं कुणी आहेत पाव्हणे. तुला बघायला येणार आहेत.\" \"मला आणि बघायला मी काय शोकेसमधली बाहुली आहे\" \"अगं, तुझ्या वयातल्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या आणि तुझा कशाचाच पत्ता नाही\" \"अगं, तुझ्या वयातल्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या आणि तुझा कशाचाच पत्ता नाही\" आहे आणि माझ्याजवळ त्याचा पत्ताही आहे\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 13\n१३ शोधू कुठे तुला अर्थात पुनश्च शोध पहाटे पहाटे मला जाग आली.. तुझी रेशमाची मिठी सैल झाली.. मला जाग आली तेव्हा स्वप्नात हे गाणे सुरू होते मी उठली तीच लाजत. आज आता लवकरच निघावयास हवे. प्रेमच्या शोधात ...अजून वाचाप्रेमाच्याही शोधात मी उठली तीच लाजत. आज आता लवकरच निघावयास हवे. प्रेमच्या शोधात ...अजून वाचाप्रेमाच्याही शोधात लवकर घराबाहेर पडणे गरजेचे, नाहीतर नवीन काही काम काढले आईने तर अडकून पडेन मी. मी तयारीला लागली. पत्ता थोडा दूरचा होता. पण प्रेमासाठी कुणी सात समुद्रापार पण जाऊ शकतात तर हे अंतर तर काहीच नाही लवकर घराबाहेर पडणे गरजेचे, नाहीतर नवीन काही काम काढले आईने तर अडकून पडेन मी. मी तयारीला लागली. पत्ता थोडा दूरचा होता. पण प्रेमासाठी कुणी सात समुद्रापार पण जाऊ शकतात तर हे अंतर तर काहीच नाही परत आल्यावर म्हणण्याचे गाणे पण निवडून ठेवले मी.. 'इतना तो याद है मुझे की उनसे मुलाकात हुई..' 'सात समुंदर पार मैं तेरे कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 14\n१४ सापडला एकदाचा अर्थात दिवस मुलाखतीचा मी निघाली. तोच काकुची मागून हाक आली. \"प्री थांब मी निघाली. तोच काकुची मागून हाक आली. \"प्री थांब\" मी थबकली तशी म्हणाली, \"मी पण येतेय काकांकडे. तू त्यांना काय सांगशील\" मी थबकली तशी म्हणाली, \"मी पण येतेय काकांकडे. तू त्यांना काय सांगशील मीच बोलते.\" \"ठीक. पण भिंदि आला तर तिकडे मीच बोलते.\" \"ठीक. पण भिंदि आला तर तिकडे\" \"तो काय ...अजून वाचाधनाजी आहे इतिहासातला की तो राक्षस आहे खायला\" \"तो काय ...अजून वाचाधनाजी आहे इतिहासातला की तो राक्षस आहे खायला मी बोलते काकांशी. बघू मग. आणि काय तो भिंदि सर्व संचारी ईश्वर आहे की काय मी बोलते काकांशी. बघू मग. आणि काय तो भिंदि सर्व संचारी ईश्वर आहे की काय\" \"बरे चल.\" \"आलेच. तयार होऊन.\" तात्यांच्या आॅफिसात आलो तर तात्या चकित झाले. त्यात कालिंदीला पाहून तर अजूनच\" \"बरे चल.\" \"आलेच. तयार होऊन.\" तात्यांच्या आॅफिसात आलो तर तात्या चकित झाले. त्यात कालिंदीला पाहून तर अजूनच \"काय इकडे कुठे स्वारी \"काय इकडे कुठे स्वारी\" \"स्वारी नाही, साॅरी तात्या.. हिचे काही काम होते. काल आलेली ना.. तिला म्हटले मी.. आॅफिसचे कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 15\n१५ मीठू मीठू अर्थात पहिला प्रेम संवाद घरी आले तोवर मनातले हिशेब करून झालेले होते. सारे काही सकारात्मक. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे. या विद्रोहीचा कशात विश्वास नाही म्हणे. आणि ते सीनियर जगदाळे .. बहुधा त्याच्यासाठीच शोधत बसलेत मुलगी हे ...अजून वाचाअसावे. बापाला आपल्या मुलाची ज्वालाग्राही मते ठाऊक असणार. म्हणूनच त्यांनी त्यादिवशी मुलाबद्दल काहीच सांगितले नसणार हे ...अजून वाचाअसावे. बापाला आपल्या मुलाची ज्वालाग्राही मते ठाऊक असणार. म्हणूनच त्यांनी त्यादिवशी मुलाबद्दल काहीच सांगितले नसणार किंवा भिंदि आणि तात्यांना ठाऊक असेल का किंवा भिंदि आणि तात्यांना ठाऊक असेल का कोणास ठाऊक आई म्हणाली, \"तात्या भेटले \" \"हुं\" \"काय म्हणाले \" \"हुं\" \"काय म्हणाले\" \"तात्या\" \"जगदाळेंबद्दल. ते स्थळ आलेले त्याबद्दल\" \"मला मला काहीच नाही बोलले.\" इतक्यात तात्याच आले घरी. उत्साहात होते. म्हटले काय झाले असावे भिंदि.. जगदाळे .. चांगला मूड.. कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 16\n१६ प्रेम वि. पूर्णा अर्थात उज्ज्वल परवासाठी आजचा दिवस महत्त्वाचा संध्याकाळी कळेल, तो तोच आहे की तो तो नव्हेच ते असेल ते असो.. सकारात्मक की नकारात्मक विचार करण्याची प्रक्रिया सध्या बंद केलेली बरी असेल ते असो.. सकारात्मक की नकारात्मक विचार करण्याची प्रक्रिया सध्या बंद केलेली बरी जे जे होईल ते ...अजून वाचापहावे आणि काय जे जे होईल ते ...अजून वाचापहावे आणि काय पण सकाळी काकुचा फोन आला. म्हणाली, \"कुठून तरी भिंदिला नंबर मिळाला माझा..\" \"मग पण सकाळी काकुचा फोन आला. म्हणाली, \"कुठून तरी भिंदिला नंबर मिळाला माझा..\" \"मग\" \"मग काय.. बोलली मी त्या चॅनेलला दिलेय रेकॉर्डिंग..\" \"संपला विषय मग\" \"मग काय.. बोलली मी त्या चॅनेलला दिलेय रेकॉर्डिंग..\" \"संपला विषय मग\" \"नाही. विषय संपतोय कुठे इथे.. इथेच तर सुरू होतोय..\" \"म्हणजे\" \"नाही. विषय संपतोय कुठे इथे.. इथेच तर सुरू होतोय..\" \"म्हणजे\" \"तो विचारत होता.. जुळ्या बहिणीचे खरे नाव काय\" \"तो विचारत होता.. जुळ्या बहिणीचे खरे नाव काय\" \"मग तू काय सांगितलेस\" \"मग तू काय सांगितलेस\" \"काहीच नाही.. तू मालिनी ठेवलेलेस.. खोट्या बहिणीचे.. ते खोटे की कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 17\n१७ पूर्णानंदाशी भेट अर्थात एकच लक्ष्य: प्रेमचे प्रेम उगवत्या दिवसाचा उगवता सूर्य कसल्या आयडिया घेऊन येईल उगवत्या दिवसाचा उगवता सूर्य कसल्या आयडिया घेऊन येईल मी रात्रभर विचार करायचा प्रयत्न केलेला. पूर्णानंदास कसे गाठावे मी रात्रभर विचार करायचा प्रयत्न केलेला. पूर्णानंदास कसे गाठावे भिंदिच्या नकळत नि कदाचित त्या जगदाळे काकांच्याही नकळत. माझे डोके चालेना. पण ...अजून वाचाकाही तरी डोके लढवले असेल रात्रीतून तर.. असेल नाही .. असायलाच हवे. सकाळी काकुला फोन लावला. ती म्हणाली, \"भिऊ नकोस मुली मी तुझ्या पाठीशी आहे.\" म्हटले, \"नुसती पाठीशी राहून काय फायदा.. मिलिंदाला काही तरकीब सुचली की नाही\" \"अर्थातच .. तो माझा मिलिंदा आहे\" \"अर्थातच .. तो माझा मिलिंदा आहे तू ये. सांगते. हम करेंगे तुम्हारे आनेका इंतजार.. करो बहन हमपर तुम ऐतबार.. ये लवकर.\" मी कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 18\n१८ समोवार अर्थात भेट तुझी माझी आता कामाला लागावे म्हणजे काय करावे आता कामाला लागावे म्हणजे काय करावे साधा उपाय आहे.. प्रेमला फोन करणे. बोलण्यात गुंगवणे आणि त्याच्याशी भेट पदरात पाडून घेणे. त्याचे ते दुसरे पुस्तक हाच माझा पासपोर्ट साधा उपाय आहे.. प्रेमला फोन करणे. बोलण्यात गुंगवणे आणि त्याच्याशी भेट पदरात पाडून घेणे. त्याचे ते दुसरे पुस्तक हाच माझा पासपोर्ट तो वापरून पुढच्या हालचाली ...अजून वाचाहव्यात. सकाळी फोन लावला त्याला. घेतला ही त्याने. रंगढंग प्रकाशनाचे रंग डायरेक्ट पुसत म्हणाली, \"प्रीती बोलतेय. खूप दिवसात बोलणे नाही झाले.\" \"ओह.. मला वाटते आपण दोन तीन दिवसांआधीच बोललोय..\" अरसिक तो वापरून पुढच्या हालचाली ...अजून वाचाहव्यात. सकाळी फोन लावला त्याला. घेतला ही त्याने. रंगढंग प्रकाशनाचे रंग डायरेक्ट पुसत म्हणाली, \"प्रीती बोलतेय. खूप दिवसात बोलणे नाही झाले.\" \"ओह.. मला वाटते आपण दोन तीन दिवसांआधीच बोललोय..\" अरसिक इथे मी क्षण न क्षण मोजते नि हा दोन तीन दिवस असे म्हणतो जणू दोन तीन मिनिटच असावेत. निर्दयी दिसतोय. \"हो ना. कुठवर आले लिखाण इथे मी क्षण न क्षण मोजते नि हा दोन तीन दिवस असे म्हणतो जणू दोन तीन मिनिटच असावेत. निर्दयी दिसतोय. \"हो ना. कुठवर आले लिखाण तुम्हा लेखकांचे एक बरे कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 19\n१९ हवेत उडते मी अर्थात भेटी आणि गाठी आज फिर मिलने का इरादा है.. आज फिर जीने की तमन्ना है.. गाफीलपणे मी गुणगुणत असतानाच आई आली मागून. \"काय गं, आ��� पण जायचेय.. मुक्ताकडे आज फिर मिलने का इरादा है.. आज फिर जीने की तमन्ना है.. गाफीलपणे मी गुणगुणत असतानाच आई आली मागून. \"काय गं, आज पण जायचेय.. मुक्ताकडे\" \"हुं.. कदाचित\" \"नाही ...अजून वाचातिला कसली मदत हवीय अभ्यासात..\" आई काहीच बोलली नाही. हे संध्याकाळी बाहेर जायचे प्रकरण सोडवायला हवे हे म्हणायला नि कालिंदीचा फोन यायला एकच गाठ पडली. तिच्याशी बोलता बोलता एक आयडिया सुचली मला हे म्हणायला नि कालिंदीचा फोन यायला एकच गाठ पडली. तिच्याशी बोलता बोलता एक आयडिया सुचली मला आणि दुपारपर्यत मी मिलिंदाच्या आॅफिसात संध्याकाळी पाच ते नऊ अशा पार्ट टाइम जाॅबला लागले आणि दुपारपर्यत मी मिलिंदाच्या आॅफिसात संध्याकाळी पाच ते नऊ अशा पार्ट टाइम जाॅबला लागले असा कसा हा जाॅब असा कसा हा जाॅब हा प्रश्न आताही पडतो, तेव्हाही इतरांना पडला पण प्रेमातुराणां मला कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 20\n२० घडणारे ना टळते अर्थात प्रेमचा धक्का घरी आली मी. तात्या घरी आधीच पोहोचलेले. काहीच बोलले नाहीत म्हणून जीव भांड्यात पडला. आता फक्त उद्याची चिंता घरी आली मी. तात्या घरी आधीच पोहोचलेले. काहीच बोलले नाहीत म्हणून जीव भांड्यात पडला. आता फक्त उद्याची चिंता प्रेम काय सांगणार आहे प्रेम काय सांगणार आहे मुन्नाभाईच्या त्या सिनेमासारखे म्हणाली मी स्वतःलाच, काय सांगणार ...अजून वाचाते ठाऊक आहे मला.. पण कसे सांगणारेस तेच पहायचेय मला मुन्नाभाईच्या त्या सिनेमासारखे म्हणाली मी स्वतःलाच, काय सांगणार ...अजून वाचाते ठाऊक आहे मला.. पण कसे सांगणारेस तेच पहायचेय मला आज रात्री झोप नाही यायची मला. रात्रीची झोप उडवणाऱ्या माझ्या प्रेमा.. किती रे छळशील तू.. जिवलगा आज रात्री झोप नाही यायची मला. रात्रीची झोप उडवणाऱ्या माझ्या प्रेमा.. किती रे छळशील तू.. जिवलगा रात्रभर जागीच होती मी. पहाटे डोळा लागला. स्वप्न पहायची खोड माझी .. ते मी जागेपणीच पाहून घेतलेले. उठली तोवर उशीर झालेला. घरी शांतता होती. तात्या निघून गेलेले. आई कामात. कालिंदीला फोन केला, कालच्या स्ट्राॅबेरीबद्दल कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 21\n२१ जय मंचरजी अर्थात प्रेमला धक्का पुढे दोन तीन का कितीतरी दिवस असेच गेले. असेच म्हणजे कसे विचारू नका. एकेक दिवस खायला उठायचा. संध्याकाळी उगाच बाहेर पडायलाच हवे. नाहीतर त्या जाॅबचे काय झाले विचारेल आई. मिलिंदा मेसेज ...अजून ���ाचा'समस्या हल करनेकी हमारी हर संभव कोशिशें जारी हैं. कृपया सहयोग करें.' एकतर त्याचा बाॅस बाहेर गेलेला म्हणे. तो येईतोवर काहीच करणे शक्य नाही. मग काही विरह गीते ऐकत पडून राहायची मी. संध्याकाळी कालिंदीकडे जाऊन वेळ घालवायचा. हे किती दिवस चालणार पुढे दोन तीन का कितीतरी दिवस असेच गेले. असेच म्हणजे कसे विचारू नका. एकेक दिवस खायला उठायचा. संध्याकाळी उगाच बाहेर पडायलाच हवे. नाहीतर त्या जाॅबचे काय झाले विचारेल आई. मिलिंदा मेसेज ...अजून वाचा'समस्या हल करनेकी हमारी हर संभव कोशिशें जारी हैं. कृपया सहयोग करें.' एकतर त्याचा बाॅस बाहेर गेलेला म्हणे. तो येईतोवर काहीच करणे शक्य नाही. मग काही विरह गीते ऐकत पडून राहायची मी. संध्याकाळी कालिंदीकडे जाऊन वेळ घालवायचा. हे किती दिवस चालणार न जाने क्यूं होता है ये जिंदगी के साथ.. अचानक ये मन.. लेकरके उसकी याद.. छोटी छोटीसी बात.. त्याच्या कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 22\n२२ असे झालेच कसे अर्थात भिंदिची करामत प्रेमचा निरोप घेत मी निघाली. नवीन पर्व सुरू होतेय आता आयुष्यात. त्यावर विश्वासच बसत नव्हता. यावेळी मात्र मी स्वतःला नाही काढला चिमटा. कितीही विचार केला तरी काय झाले, कसे झाले ...अजून वाचापचवणे कठीण होते म्हणजे अगदी मनासारखे झाले तरी पण मनात शंका म्हणजे अगदी मनासारखे झाले तरी पण मनात शंका स्वामीजी म्हणतात ते खरेय, मनाला शांती म्हणून मिळू देत नाही माणूस स्वामीजी म्हणतात ते खरेय, मनाला शांती म्हणून मिळू देत नाही माणूस आधी हवे ते मिळत नाही म्हणून आणि आता हवे ते मिळाले .. ते कसे काय मिळाले म्हणून आधी हवे ते मिळत नाही म्हणून आणि आता हवे ते मिळाले .. ते कसे काय मिळाले म्हणून आज जे घडले, त्याच साठी केला होता अट्टाहास. आता मिळाले तर त्याबद्दल शंका आज जे घडले, त्याच साठी केला होता अट्टाहास. आता मिळाले तर त्याबद्दल शंका भिंदि आला, प्रेमला घेऊन आणि मध्येच स्वतःच गुल कमी वाचा\nप्रीतीची 'प्रेम'कथा - 23\n२३ सुरूवातीचा शेवट अर्थात घोड्याची गंगेत अंघोळ 'गुड मा‌ॅर्निंग स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी ...अजून वाचाउठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज' या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी ...अजून वाचाउठली.. रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसजनुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणेनुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात. परत झोपी जा म्हणे मला काय, मी झोपते मला काय, मी झोपते झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये म्हणून कमी वाचा\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी कादंबरी भाग | Nitin More पुस्तके PDF\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-03-29T22:31:55Z", "digest": "sha1:EWVRZF3SF7FLTLOQ6A6NV6IWTOI5TOZC", "length": 8375, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सासानिद साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n← २२४ – ६५१ →\nराष्ट्रप्रमुख अर्दाशिर पहिला (२२४-२४१)\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१७ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/look-at-your-career-before-commenting-on-dhoni-shastri/articleshow/61648705.cms", "date_download": "2020-03-29T23:12:43Z", "digest": "sha1:KEUXEWYNJCX4RMCOI73AO77YNMESC63N", "length": 14454, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "cricket News: धोनीबद्दल बोलण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द पाहा! - look at your career before commenting on dhoni: shastri | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nधोनीबद्दल बोलण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द पाहा\nमहेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत जे कुणी बोलत आहेत, त्यांनी आपल्या कारकीर्दीकडे प्रथम मागे वळून पाहावे, अशी टिप्पणी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी महेंद्रसिंग धोनीच्या टी-२० क्रिकेटमधील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शास्त्री यांनी त्वरित धोनीची बाजू उचलून धरली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण, अजित आगरकर यांनी धोनीच्या टी-२० कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते. क्रिकेट वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली होती.\nमहेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत जे कुणी बोलत आहेत, त्यांनी आपल्या कारकीर्दीकडे प्रथम मागे वळून पाहावे, अशी टिप्पणी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी महेंद्रसिंग धोनीच्या टी-२० क्रिकेटमधील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शास्त्री यांनी त्वरित धोनीची बाजू उचलून धरली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण, अजित आगरकर यांनी धोनीच्या टी-२० कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते. क्रिकेट वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली होती.\nरवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, धोनीबद्दल बोलण्यापूर्वी काही लोकांनी आपल्या कारकीर्दीकडे एकदा पाहावे. धोनीसारख्या माजी कर्णधाराकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि अशा खेळाडूच्या पाठीशी उभे राहणे हे संघाचे कर्तव्य आहे.\nफॅनॅटिक स्पोर्टस म्युझियममध्ये रवी शास्त्री यांनी २०११च्या वर्ल्डकपमधील विजेत्या भारतीय संघांच्या स्वाक्षऱ्या असलेली बॅट निरखून पाहिली. त्यावेळी त्यांनी धोनीसंदर्भात ही टिप्पणी केली.\nशास्त्री म्हणाले की, सध्याचा संघ हा कामगिरी आणि दर्जा यांचे उत्तम मिश्रण आहे. धोनीसारखा यष्टीरक्षक मिळणे कठीण आहे. त्याचे प्रसंगावधान आणि निर्णयक्षमता याबाबत हात धरणारा कुणी खेळाडू भारतात नाही.\nआपल्या मार्गदर्शनखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणातील चापल्याविषयी बोलताना शास्त्री म्हणाले की, क्षेत्ररक्षणाची तुलना करता भारतीय संघ हा अन्य संघापेक्षा निश्चितच सरस आहे. त्यामुळे हा संघ याआधीच्या भारतीय संघापेक्षा वेगळा आहे.\nभारत आणि श्रीलंका यांच्यात १६ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स येथे पहिली कसोटी सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शास्त्री यांनी संघाचे कौतुक केले.\nशास्त्री म्हणाले की, आम्ही ही मालिका जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहोत. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी आम्हाला ही कामगिरी करायची आहे.\nफॅनॅटिक स्पोर्टस म्युझियममधील विविध वस्तूंची पाहणी शास्त्री यांनी केली. शास्त्री यांनी सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची बॅटही हाताळून पाहिली. शास्त्री यांनी विराटच्या बॅटची तुलना ब्रॅडमन यांच्या बॅटशी केली. २०१५च्या वर्ल्डकपमधील संघाच्या संचालकाची जर्सीही शास्त्री यांनी या म्युझियमला भेट दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकरोना : केकेआरच्या मालकाला दुबईकरांचीही काळजी\nअब्जोपती क्रिकेटपटू करोनाग्रस्तांच्या मदतीसाठ�� कधी सरसावणार\nIPL रद्द झाली तर हे पाच खेळाडू वर्ल्ड कप खेळू शकणार नाहीत\nकरोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा\nलॉकडाऊनमध्येही पाहता येणार आयपीएलचा थरार\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nअचंबित करणारेआकडे आणि आपण\nकरोनाग्रस्तांसाठी हीथर झाली स्वयंसेवक\n… तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फटका\nटोकियोतील हॉटेल व्यवसायला मोठा फटका\nआंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धाही पुढे ढकलली\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nधोनीबद्दल बोलण्यापूर्वी स्वतःची कारकीर्द पाहा\n...त्या फलंदाजाला बाद का दिले \nभारतीय खेळाडूंचा कसून सराव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/anitasindhurathod5988/bites", "date_download": "2020-03-29T22:17:28Z", "digest": "sha1:6GIRC6W2D7MSNEQFQWQQH4HA6PCAUDH5", "length": 7779, "nlines": 233, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "अnu लिखित बाइट्स | मातृभारती", "raw_content": "\nदिल के जज़्बात.. शायरी के साथ.️..जय महाकाल ️ॐ महादेव के भक़्त हैं..इरादों के सख़्त हैं...Teacher.. join me on Instagram www.instagram.com/andaz_mera\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी\n24 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English प्रेरक\n19 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी\n30 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले ગુજરાતી शायरी\n27 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी\n29 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी\n25 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी\n27 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शायरी\n27 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी\n42 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nअnu तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी\nपलकों की हद को तोड़ के दामन पे आ गिरा,\nये corona मेरे सब्र की तौह��न कर गया\n25 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80422041657/view", "date_download": "2020-03-29T21:26:14Z", "digest": "sha1:GFXMT76RO6SHVJH6OUR4WLKOG44GBKQW", "length": 10905, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - अष्टमी निर्णय", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|\nसिंहस्थ गुरु असता वर्ज्यावर्ज्य\nपौर्णिमा व अमावास्या निर्णय\nअमावास्या - कात्यायनांचा निर्णय\nतिथि, नक्षत्रे, वार - विधिनिषेध\nधर्मसिंधु - अष्टमी निर्णय\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nसर्व व्रतांविषयी अष्टमी शुक्लपक्षात दुसर्‍या दिवसाची घ्यावी, कृष्णपक्षात पहिल्या दिवसाची घ्यावी शिवशक्तीच्या एकत्र उत्सवात कृष्णपक्षातली देखील दुसर्‍या दिवसाची घ्यावी शुक्लपक्षामध्ये प्रातःकालापासून मध्यान्हकालापर्यंत मुहूर्तभर जरी बुधवारी अष्टमीयोग असेल तरी बुधाष्टमी ग्राह्य समजावी. सायान्हकाली, चैत्र महिन्यात, श्रावणादि चार महिन्यांत आणि कृष्णपक्षी अशी बुधाष्टमी असेल तर ती घेऊ नये. काही लोक सर्व कृष्णाष्टमीचे दिवशी कालभैरवाचे उद्देशेकरून उपवास करतात. मार्गशीर्षातली कृष्णाष्टमी भैरवजयंती आहे. म्हणून तिच्या निर्णयाला अनुसरून सर्वत्र उपवासाला मध्यान्हकालव्यापिनी असेल ती घ्यावी. दोन दिवस मध्यान्हव्यापिनी असेल तर पूर्वीची घ्यावी. प्रदोषव्यापिनी घ्यावी असे कौस्तुभात सांगितले आहे. दोन्ही दिवशी प्रदोषव्याप्ति असेल तर दोन प्रकारच्या वाक्यांत विरोध येऊ नये यास्तव दुसरी घ्यावी. पूर्ण दिवशी फक्त प्रदोषव्याप्ति असेल आणि दुसर्‍या दिवशी मध्यान्हव्याप्ति असेल तर बहुशिष्टाचाराला अनुसरून प्रदोषव्यापिनी पूर्वीचीच घ्यावी. रविवार, पौर्णिमा व अमावास्या या दिवशी रात्रिभोजनाचा निषेध आणि चतुर्दशी अष्टमी या दिवशी दिवाभोजनाचा निषेध असे वचन आहे. यांत भोजनाचा निषेध मात्र पाळावा, हे काही व्रत ना���ी. 'निषेध हा निवृत्तिरूप असून कालमात्राची अपेक्षा करतो.' असे वचन आहे म्हणून भोजनकाली व्याप्ति असलेली अष्टमि वर्ज्य करून सप्तमीत अथवा नवमीत भोजन करावे असे मला वाटते. हे योग्य किंवा अयोग्य हा विचार सज्जनांनीच करावा. इति चतुर्दशः ॥८॥\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.weeklysadhana.in/archive/view_article/Difference-between-Election-manifesto", "date_download": "2020-03-29T21:44:57Z", "digest": "sha1:OKEHGCJTVQIK2Y7HU4WZ33ZFJFQYNYRB", "length": 40172, "nlines": 116, "source_domain": "www.weeklysadhana.in", "title": "साधना", "raw_content": "\nदोन जाहीरनामे : जमिनीवरचे पाय आणि हवेतले फुगे\nअभय टिळक\t, पुणे, महाराष्ट्र\nकिमान अर्थसाक्षरता संपादन केलेल्या कोणाही सूज्ञ नागरिकाने दोन पक्षांच्या जाहीरनाम्यांचे दस्तऐवज अभ्यासले तर, भारतीय अर्थव्यवस्थेचे सद्यचित्र, अर्थकारणातील आव्हाने आणि त्या आव्हानांबाबत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भातील दोन पक्षांच्या आकलनामध्ये असणारे महदंतर त्याला अथवा तिला जाणवल्याखेरीज राहणार नाही.\nपरंपरेचे तारतम्यहीन अनुकरण करण्याची प्रवृत्ती बव्हंशी प्रतिकात्मकतेच्या मोहात पाडणारी असते. सध्या मतदानाची आवर्तने चालू असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तयार केलेला जाहीरनामा डोळ्याखालून ओझरता जरी घातला तरी मनावर एकमात्र बाब ठसते ती नेमकी तीच. त्या दृष्टीने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या सध्याच्या राजकीय व्यवस्थेतील दोन प्रमुख आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षांच्या जाहीरनाम्यांतील गुणात्मक फरक डोळ्यांत भरण्याजोगा आहे. इथे कोणत्याही पक्षाची तळी उचलून धरण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. किमान अर्थसाक्षरता संपादन केलेल्या कोणाही सूज्ञ नागरिकाने दोन पक्षांच्या जाहीरनाम्यांचे दस्तऐवज अभ्यासले तर, भारतीय अर्थव्यवस्थेचे सद्यचित्र, अर्थकारणातील आव्हाने आणि त्या आव्हानांबाबत करावयाच्या उपाययोजना��संदर्भातील दोन पक्षांच्या आकलनामध्ये असणारे महदंतर त्याला अथवा तिला जाणवल्याखेरीज राहणार नाही. त्याला कारणही तसेच आहे. त्या कारणाचे दर्शन घडते ते या दोन जाहीरनाम्यांच्या मुखपृष्ठांवरच.\nकाँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर दर्शन घडते ते अनाम अशा अगणित भारतीय जनतेचे. तर, भारतीय जनता पक्षाच्या मुखपृष्ठावर ठसठशीतपणे छबी दिसते ती पंतप्रधान मोदी यांची. जाहीरनाम्यातील आश्वासनांचा उद्‌गाता आणि शिल्पकार कोण आहे आणि नेमक्या कोणाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आतील पानांवर शब्दरूपाने उमटलेले आहे याचे स्वच्छ दर्शन या दोन दस्तऐवजांचे दर्शनी रूपच आपल्याला घडवते. सर्वसामान्य मतदार नागरिकाचे या दोन पक्षांच्या मनोविश्वातील स्थान नेमके कसे, कोठे व किती आहे याचा पुरावाच जणू ही दोन मुखपृष्ठे घडवतात.\nआपल्या देशातील राजकीय व्यवस्थेमध्ये मुळात पक्षांचे जाहीरनामे (दुर्दैवाने) कोणी फारसे गांभीर्याने घेतच नाही. निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेले जाहीरनामे म्हणजे पोकळ बातांच्या पोतड्या असाच जणू बहुतेकांचा समज असतो. तो सर्वस्वी खोटा वा अवास्तव आहे असेही म्हणवत नाही. कारण, एकदा का सत्ता हातात आली की, ‘जाहीरनामा’नामक दस्तऐवजाचा उल्लेखदेखील कधीच केला जात नाही. म्हणजे, जाहीरनामे प्रसिद्ध होतात तेव्हा त्यांची उपेक्षा होते आणि एकदा का निवडणुका आटोपल्या की त्यांची रवानगी विस्मृतीच्या कबाडखान्यात केली जाते. परंतु, हे चित्र बदलत असल्याची सुखद झलक यंदा बघावयास मिळते आहे.\nकाँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर त्यावर साधकबाधक चर्चा बरीच झाली. भारतीय जनता पक्षाने त्याचा जाहीरनामा त्यानंतर घाईघाईने प्रसिद्ध केल्यावर, या दोन पक्षांच्या जाहीरनाम्यांबाबत दृक्‌-श्राव्य माध्यमांवरही हिरीरीने वादसंवाद झडले. त्या चर्चांमधील आशयाच्या सघनतेबाबतची स्थिती फारशी उत्साहवर्धक नसली तरी, आता माध्यमांद्वारे जाहीरनाम्यांसंदर्भात काही ना काही विचारविनिमय घडवून आणला जातो आहे, हीच एक जमेची बाजू ठरते. निदान, त्या निमित्ताने का होईना पण, पक्षांचे जाहीरनामे ही आपणही समजावून घेण्याची बाब आहे, इतकी किमान जाणीव सर्वसामान्य मतदारांच्या मनात निर्माण होण्यास या सगळ्यांद्वारे हातभार लागेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.\nकिंबहुना, प्रचंड डे��ोग्राफिक डिव्हिडंड लाभलेल्या भारतीय लोकसंख्येमध्ये संख्यात्मक प्राबल्य असलेल्या तरुणाईचा मतदारांमधील टक्काही तितकाच घसघशीत असल्यामुळे, येत्या काळात सगळ्यांच राजकीय पक्षांना त्यांचे जाहीरनामे अधिक जबाबदारीने बनवणे भाग पडेल. कारण बहुसंख्येने असणाऱ्या तरुण भारतीय मतदारांच्या अपेक्षांची कमान सतत उंचावत जाणारी आहे. तरुण मन हे स्वभावत:च अधीर असते. त्यांतच, ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’ ही सध्याची सार्वत्रिक मानसिकता बनू पाहते आहे. त्यामुळे, आपण ज्याला आपले मत देणार आहोत तो पक्ष आपल्या कोणत्या अपेक्षांची पूर्तता कशा प्रकारे करणार आहे, हे देशातील तरुण मतदार येत्या काळात अत्यंत बारकाईने बघत राहील. परिणामी, केवळ थापा अथवा भरजरी आश्वासनांची खैरात असे जाहीरनाम्यांचे स्वरूप येत्या काळात तगून जाणार नाही.\nएखाद्या महाकाय कंपनीचा अध्यक्ष अथवा व्यवस्थापकीय संचालक कंपनीच्या भविष्यकालीन वाटचालीचा आलेख जितक्या तपशीलवारपणे कंपनीच्या भागधारकांच्या पुढ्यात सादर करतो, तितक्याच गांभीर्याने व बांधिलकीने राजकीय पक्षांना येत्या काळात जाहीरनामे तयार करून ते मतदारांच्या पुढ्यात मांडणे भाग पडेल, अशी चिन्हे आता दिसावयास लागलेली आहेत. गंमत म्हणा अथवा सर्वांत मोठी विस्मयकारक बाब म्हणा, या उमलत्या वास्तवाचे उचित भान भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सुतराम कोठेही आढळत नाही. तर, काँग्रेस पक्षाला मात्र बदलाच्या या दिशांचा पायरव स्पष्टपणे ऐकू येत असल्याच्या पाऊलखुणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वत्र दिसतात. 2019 सालातील निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा तयार करतेवेळी त्याच्या अंतरंगावर बहुस्तरीय, बहुमिती अशी भरपूर मेहनत घेतली असल्याचे पानोपानी जाणवते.\nतर, भारतीय जनता पक्ष मात्र प्रतिकात्मकतेमध्येच गुंतून पडल्याचे खेदकारक वास्तव त्या पक्षाच्या जाहीरनाम्याद्वारे आपल्या पुढ्यात उमलते. आणखी तीन वर्षांनी, म्हणजे 2022 साली, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी देशभरात साजरी करतेवेळी आपला पक्ष (सत्तेवर आला तर) कोणत्या 75 बाबींच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध होतो आहे, याची जंत्री जाहीरनाम्याच्या अखेरीस भारतीय जनता पक्षाने सादर केलेली आहे. देशाच्��ा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतात म्हणून 75 संकल्प ही सगळी विचारसरणीच कमालीची परंपराग्रस्त आणि म्हणूनच एका पातळीवर करूण व तितकीच बालीश प्रतीत होते. प्रचंड सर्जनशीलता दाटलेल्या परंतु त्या सर्जनशीलतेला उचित अशा रोजगारसंधींच्या अनुपलब्धतेपायी सकारात्मक वाटा न सापडल्याने मनोमन अस्वस्थ असलेल्या आपल्या देशातील उदंड तरुणाईला अशा प्रकारच्या प्रतिकात्मकतेचे आकर्षण वाटू शकते असे समजणे हे प्रगल्भ राजकीय भानाचे लक्षण मानायचे का\nलग्नानंतर अनेक वर्षे लोटली की पती-पत्नी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असे म्हटले जाते. सहजीवनाचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर नवरा आणि बायको यांच्या विचारसरणीमध्ये साहजिकच एकरूपता वा एकवाक्यता नांदायला लागते, हा भाव या भावनेमध्ये अनुस्युत आहे. 2019 सालातील निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने तयार केलेल्या जाहीरनाम्याचे अंतरंग न्याहाळले तर, 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काळात सत्तेवर असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जोपासलेल्या आर्थिक विकासविषयक धोरणदृष्टीचा ठसा भारतीय जनता पक्षाच्या या जाहीरनाम्यातील आशयदृष्टीवर असल्याचे ठळकपणे जाणवते.\nइथेही एका प्रकारे, इतिहासाचे वा परंपरेचे अनुकरण करण्याचीच मानसिकता प्रतीत होते. परंतु हे अनुकरणही पुन्हा तारतम्यहीनच आहे. सर्वसमावेशक विकासाचे शिंग फुंकत 2004 साली सत्तेवर आलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राबविलेल्या बहुतेक सर्व विकास योजनांचे रूप-स्वरूप हे भरभक्कम सरकारी खर्चाचा टेकू लाभलेल्या कल्याणकारी उपक्रमांचे होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, पंतप्रधान ग्राम सडक योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा हमी योजना...\nअशा सगळ्या योजनांचे अंतरंग त्याच धोरणदृष्टीचा प्रत्यय देते. सर्वसमावेशक विकासाचे ऐलान केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना वा उपक्रम सरकारतर्फे राबविले जावेत हे स्वाभाविकही होते. त्यांतच 2008 साली अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये उद्‌भवलेल्या आर्थिक वा वित्तीय अरिष्टानंतर जागतिक अर्थव्यवस्था ज्या तीव्र मंदीच्या लाटेत मोकलली गेली तिच्या तडाख्यांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी सरकारी खर्चाचे दणकट इंजेक्शन अर्थव्यवस्थेला ट���चणे क्रमप्राप्तच होते. डॉ.मनमोहनसिंग यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने त्या काळात केलेही नेमके तेच. तसे करणे उचित होतेच, पण त्यांपेक्षाही त्या काळात ते अपरिहार्यही होते. मोठमोठ्या सरकारी खर्चावर बेतलेल्या कल्याणकारी योजना संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार त्या काळात राबवू शकले, कारण 2002 ते 2008 या सहा वर्षांच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था सक्षम वेगाने एकसलग वाटचाल करत राहिली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगेकुचीचा वार्षिक सरासरी दर त्या सहा वर्षांच्या संपूर्ण काळात आठ ते साडेआठ टक्क्यांच्या परिघात राहिल्याने सरकारच्या तिजोरीत बख्खळ करमहसूल गोळा होत राहिला, त्यांमुळे वित्तीय तुटीची दरी रुंदावण्याची संभाव्य समस्या आटोक्यात राहून सरकारी खर्चाचा हात ओणवा राखणे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला शक्य बनले.\nपरंतु, आजचे चित्र मात्र तसे नाही. 2008 साली विस्कटलेली वैश्विक अर्थकारणाची घडी पूर्ववत सावरण्याची चिन्हे दिसत असल्याचा दावा मान्य करण्यास कसलेले अर्थतज्ज्ञ आजही कचरताना दिसतात. एकंदरीनेच सरकारी संस्थात्मक यंत्रणांच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीसंदर्भात सध्याच्या सत्ताधारी सरकारने इतका काही गोंधळ व घाऊक अविश्वासाचा माहौल गेल्या पाच वर्षांदरम्यान मोठा प्रयत्नपूर्वक निर्माण करून ठेवलेला आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची येत्या काळातील प्रगतीची वार्षिक सरासरी गती खरोखरच किती असेल याबाबत कोणालाही आज शाश्वती नाही.\nभारतीय अर्थव्यवस्थेला येत्या पाच वर्षांच्या काळात जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने त्याच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे. केवळ इतकेच नाही तर, 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे वैश्विक मानांकन आपल्या सरकारच्या नेत्रदीपक आर्थिक कामगिरीपायीच उंचावल्याचा दावाही या पक्षाने जाहीरनाम्यात केलेला आहे. हे सगळेच अत्यंत करुणास्पद आहे. 2008 सालानंतरच्या मंदीचे तीव्र तडाखे बसलेल्या यच्चयावत पश्चिमी अर्थव्यवस्था आणि जवळपास तीन दशके निर्यातप्रधान अर्थविकासाचे प्रारूप अवलंबलेल्या चीनची त्यांपायी झालेली भीषण आर्थिक कोंडी यांच्या एकत्रित प्रभावापायी भारतीय अर्थव्यवस्थेचे वैश्विक मानांकन सुधारलेले दिसते आहे, हे किमान तर्काची कास धरणा-या कोणाही सूज्ञ व्यक्तीस कळावे व कळते.\nसुधारलेल्या त्या मानांकनाचे सारे श्रेय आपल्या पक्षाच्या पाच वर्षांच्या कामगिरीला बहाल करणे हा भारतीय जनता पक्षाचा निखळ दांभिकपणा होय. अशा परिस्थितीत येत्या काळात एकंदरीनेच वैश्विक अर्थचित्र नेमके कसे असेल याची काहीही शाश्वती देण्याजोगे पर्यावरण भवताली नसताना, निखळ सरकारी खर्चावर तोललेल्या आश्वासनांची खैरात जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाने करावी हा त्या पक्षाच्या एक तर प्रगाढ आत्ममग्नतेचा अथवा अर्थविषयक उथळ आकलनाचा पुरावा म्हणावा लागतो. उदार असे पतधोरण अवलंबण्याकडे सततचा कल दर्शवूनही खासगी गुंतवणूक गतिमान बनण्याची काहीही चिन्हे दिसत नसल्याने, देशी अर्थव्यवस्थेतील मागणी टिकवून धरण्यासाठी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, हा अर्थशास्त्रीय तर्क मान्य करूनही, आर्थिक आगेकुचीचा सर्वसाधारण दर अस्थिर असताना मोठ्या खर्चाची आश्वासने देण्याने उद्‌भवणाऱ्या संभाव्य वित्तीय तुटीची बेगमी सरकार कशी करणार आहे, याबाबत भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा मिठाची गुळणी धरून बसलेला आहे.\nसंयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्याच्या आमदनीत अवलंबलेली विकासविषयक धोरणदृष्टी त्या काळात वित्तीय दृष्ट्या शक्य होती, परंतु तीच धोरणदिशा ढोबळ मानाने अवलंबणे हे सद्य:स्थितीत मात्र अनुचितच नव्हे तर जोखमीचे ठरेल, इतके साधे तारतम्यही जाहीरनाम्यामध्ये प्रगट होऊ नये याला काय म्हणायचे हा सगळाच प्रकार खरोखर गंमतशीर आहे. आर्थिक पुनर्रचनेच्या आजवरच्या संपूर्ण कालखंडात उपेक्षेच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतीसह एकंदरच ग्रामीण अर्थकारणाला सावरण्यासाठी आपले सरकार येत्या पाच वर्षांच्या काळात 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने त्याच्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. पाच वर्षांत 25 लाख कोटी म्हणजे दरवर्षी झाले सरासरी पाच लाख कोटी. एकंदर सगळ्यांच सरकारी खात्यांची दरवर्षी त्यांच्या वाट्याला आलेली खर्चाची सारी रक्कम खर्च करण्याची आजची ताकद खरोखरच किती आहे, याचा काही तरी किमान अभ्यास ज्याने केला असेल, त्याला या 25 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे वास्तवातील भवितव्य उमगल्याखेरीज राहणार नाही. हा पैसा सरकार कोठून आणणार हा प्रश्न तर वेगळाच.\nअशाच प्रकारचे आश्वासन याच भारत��य जनता पक्षाच्या सरकारने ‘स्मार्ट सिटीज्‌’ प्रकल्पाच्या संदर्भात दिल्याचे काहींना आठवत असेल. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालखंडात स्मार्ट सिटीज्‌ प्रकल्पासाठी सरकारी व खासगी अशी एकंदर 35 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या प्रारंभीच्या सत्रातील अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केलेली होती. आता हा जाहीरनामा स्वप्न दाखवतो आहे, ते शेतीसह ग्रामीण अर्थकारणाच्या उत्थानासाठी पाच वर्षांत 25 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे. हे कमी आहे म्हणून की काय, देशातील पायाभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रामध्ये 2024 सालापर्यंत 100 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाने त्याच्या जाहीरनाम्यात व्यक्त केलेला आहे. आहे की नाही मजा. सगळी कोटीच्या कोटी उड्डाणे.\nआता, अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी करण्यासाठी सर्व पर्याय चाचपून पाहण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिल्यानंतर कोटीच्या कोटी उड्डाणे त्याच रामप्रभूसाठी घेणाऱ्या हनुमंतरायाचे स्मरण पक्षाने ठेवावे, हे समजण्यासारखेच आहे. त्या हनुमंतरायाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली मेरू पर्वताकडे. आता, भारतीय जनता पक्ष कोटीच्या कोटी उड्डाणांची स्वप्ने दाखवतो आहे गुंतवणुकीच्या पर्वतांकडे. सगळी वाटचाल अशी चालू आहे ती रामराज्याकडेच मातीवर पाय नसल्याची ही सारी लक्षणे होत. त्या मानाने काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा खरोखरच अत्यंत अभ्यासपूर्वक बनवलेला दिसतो तरी.\nभारतीय जनता पक्षासारखे आश्वासनांची हवा भरलेले फुगे तरी काँग्रेस पक्ष उडवताना जाहीरनाम्यात दिसत नाही. देशापुढे आजमितीस खडे असलेल्या रोकड्या आर्थिक आव्हानांची रास्त जाणीव काँग्रेस पक्षाला असल्याची चिन्हे जाहीरनाम्यात अनेक ठिकाणी दिसतात. लोकानुनयाचा अंश त्यांत अणुमात्रदेखील नाही, असे कोणीच म्हणणार नाही. देशातील सर्वाधिक गरीब अशा पाच कोटी कुटुंबांना वार्षिक किमान 72 हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची हमी देणाऱ्या योजनेसारखे घटक काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही आहेत. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुढ्यातील जटिल समस्यांसंदर्भात संभाव्य उपाययोजना मांडत असताना काँग्रेस पक्षाचे पाय मातीवर आहेत, याची साक्ष त्या पक्षाचा जाहीरनामा पुरेपूर पुरवतो. लघु व मध्यम उद्योगांची व्याख्या गुंतवणुकीच्या भाषेत न करता त्या त्या उद्योगघटकामध्ये रोजगारावर असणाऱ्या श्रमिकांच्या संदर्भात करणे, विशेषत: लघु व मध्यम उद्योगांना कर्जेतर बाबींसंदर्भात आधार व मार्गदर्शन करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा विकसित करणे, लघु तसेच लघुतम उद्योगांना स्थापनेनंतरच्या पहिल्या तीन वर्षांत ‘इन्स्पेक्टर राज’मधून सूट देणे, नव्याने रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना करांमधून सवलती देणे, अत्यंत वेगाने नागरीकरण होत असलेल्या व नागरी वाढविस्तारामध्ये कमालीची विषमता नांदणाऱ्या आपल्या देशासाठी नागरीकरणाचे सुस्पष्ट धोरण आखणे, रोजी-रोटीसाठी महानगरांकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांना शहरी अर्थव्यवस्थेत पाय रोवून उभे राहण्यासाठी बहुमिती मार्गदर्शन व साह्य करणारी केंद्रे स्थापन करणे... अशांसारख्या अनेक कल्पक उपक्रमांचा अंतर्भाव काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसून येतो.\nआजवरच्या आर्थिक वाटचालीदरम्यान विविध स्तरांवर निर्माण झालेल्या प्रश्नांची रास्त जाणीव पक्षाला आहे आणि त्या समस्यांसंदर्भातील वास्तव उपाययोजनांची दिशाही त्याला स्पष्ट आहे याचे दिलासादायक दर्शन काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा घडवतो. सत्ता गमावल्याने निर्माण होणारी अंतर्मुखता आणि सत्ताभोगाने बळावणारी बेमुर्वतता यांचे दर्शन घडवणारे अनुक्रमे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे हे दोन दस्तऐवज अभ्यसनीय ठरतात ते नेमके याच सगळ्यांपायी.\nTags: जाहीरनामा अभय टिळक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक\nअभय टिळक, पुणे, महाराष्ट्र\nपंधरा कलमी फेमिनिस्ट मेनिफेस�\n‘तीन तलाक’ विरुद्ध पाच महिला\nशब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न\nभारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रसिद्ध केले जाते.... अधिक वाचा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्यासाधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cjdropshipping.com/mr/2018/03/26/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2020-03-29T22:22:05Z", "digest": "sha1:FRZ4DOKPE3UUGK7H5XZ4DES4577BXKXP", "length": 25234, "nlines": 288, "source_domain": "cjdropshipping.com", "title": "एक्सेल किंवा सीएसव्ही ऑर्डर कशी आयात करावी - सोर्सिंग, पूर्ती, पीओडी, सीओडी आणि वेगवान डिलिव्हरीसह आपला आवडता ड्रॉपशीपिंग पार्टनर.", "raw_content": "\nहे कसे कार्य करते\nसीएन मधील 2 गोदामे\nयूएस मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाऊस\nTH मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाउस\n1 यूके मध्ये वेअरहाउस येत आहे\nजीई मध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nएफआरमध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nआयडी मध्ये एक्सएनयूएमएक्स कमिंग वेअरहाऊस\nव्हिडिओ आणि चित्रे शूटिंग\nव्हाइट लेबल आणि ब्रांडिंग\nसीजे सप्लायरमध्ये सामील व्हा\nहे कसे कार्य करते\nसीएन मधील 2 गोदामे\nयूएस मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाऊस\nTH मधील एक्सएनयूएमएक्स वेअरहाउस\n1 यूके मध्ये वेअरहाउस येत आहे\nजीई मध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nएफआरमध्ये 1 कमिंग वेअरहाऊस\nआयडी मध्ये एक्सएनयूएमएक्स कमिंग वेअरहाऊस\nव्हिडिओ आणि चित्रे शूटिंग\nव्हाइट लेबल आणि ब्रांडिंग\nसीजे सप्लायरमध्ये सामील व्हा\nशॉपिफाई शॉप्स अ‍ॅप. सीड्रॉपशीपिंग डॉट कॉम वर कसे जोडावेत\nएक्सेल किंवा सीएसव्ही ऑर्डर कशी आयात करावी\nद्वारा प्रकाशित टीना वू at 03 / 26 / 2018\nशॉपिफाई व्यतिरिक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन येणारे ऑर्डर सबमिट करण्यासाठी, आपणास आमचे एक्सेल टेम्पलेट वापरुन स्वहस्ते आपल्या ऑर्डर आयात कराव्या लागतील.\nआपण शॉपिफाय प्लॅटफॉर्म वापरत असल्यास, आपण हे करू शकता आमच्या शॉपिफाई स्टोअरला आमच्या अनुप्रयोगाशी जोडा आणि ऑर्डर स्वयंचलितपणे आमच्या सिस्टममध्ये पुनर्प्राप्त केल्या जाऊ शकतात.\nस्टेप एक्सएनयूएमएक्सः आपल्या अ‍ॅप. सीड्रॉपशीपिंग डॉट कॉमवर लॉग इन करा> माय सीजे वर क्लिक करा\nचरण एक्सएनयूएमएक्स: कोणतीही एक्सेल ऑर्डर आयात करण्यापूर्वी, आपण आमच्याकडून आमच्यास ऑर्डर करू इच्छित उत्पादने आपल्या एसकेयू यादीमध्ये असल्याचे सुनिश्चित करा.\nआपल्या एसकेयू यादीमध्ये उत्पादने आणण्याचे 2 मार्ग आहेत:\nआम्ही यशस्वीपणे आपल्यासाठी तयार केलेली उत्पादने आपली सोर्सिंग विनंती पोस्ट केली\nजेव्हा आपण आपल्या पर्सोआनल एजंटशी संपर्क साधता आणि आपण आपल्या एसकेयू यादीच्या खाली आपण ज्या उत्पादनाची यादी तयार करू इच्छित आहात त्या एसकेयूला कळू द्या किंवा आपण एसकेयूला ईमेल कराल तेव्हा आपण आमच्या वेबसाइटवर पहात असलेली उत्पादने आपल्या एसकेयू यादीमध्ये समाविष��ट केली जाऊ शकतात. समर्थन@cjDPshipping.com, कृपया सब्जेक्ट लाइनवर सूचित करा: माझे सीजे एसकेयू यादी + आपला सीजे आयडी नंबर किंवा आपले सीजे वापरकर्तानाव जोडा.\nचरण एक्सएनयूएमएक्सः “ड्रॉपशिपिंग सेंटर” मेनू> डाव्या बाजूला पॅनेल “आयातित ऑर्डर”> वरच्या उजव्या कोप corner्यात क्लिक करा “एक्सेल ऑर्डर आयात करा”> “नवीन आयात करा” निवडा.\nचरण एक्सएनयूएमएक्स: एक्सेल फाइल चिन्हावर क्लिक करा. टीप: आपल्याला आवडत असल्यास आपण कॉपी आणि पेस्ट पर्याय देखील निवडू शकता.\nचरण एक्सएनयूएमएक्स: आमचे टेम्पलेट डाउनलोड करण्यासाठी एक्सेल ऑर्डर टेम्पलेटच्या पुढील “डाउनलोड” क्लिक करा> पुष्टी करा क्लिक करा.\nचरण एक्सएनयूएमएक्स: “सीजेड्रोपशीपिंग एक्सेलऑर्डर टेम्पलेट.एक्सएलएक्स” एक्सेल फाइल उघडा.\nचरण 7: हिरव्या रंगात ठळक केलेली शीर्ष पंक्ती काढा / बदलू नका.\nऑर्डर क्रमांक - आपल्या ई-कॉमर्स स्टोअरमधून ऑर्डर क्रमांक\nज्या उत्पादनांमध्ये तफावत आहे, एसकेयूमध्ये भिन्नता समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करा. उदाहरणार्थ: सीजेएबीसीडीईएफएक्सएनयूएमएक्स-रेड-एक्सएक्सएल.\nज्या उत्पादनांमध्ये कोणतीही तफावत नाही त्यांच्यासाठी एसकेयू क्रमांकाच्या मागे “-डिफॉल्ट” समाविष्ट केलेला आहे याची खात्री करा. उदाहरणार्थ: CJABCDEF12345-default.\nतफावत म्हणजे उत्पादनात भिन्न मॉडेल्स, रंग, आकार इ. असू शकतात.\nसर्व संबंधित फील्ड भरल्यानंतर, एक्सेल फाइल सेव्ह करा.\nचरण एक्सएनयूएमएक्सः सीजे खात्यावर परत जा आणि “आयात एक्सेल ऑर्डर” वर क्लिक करा> “अपलोड” वर क्लिक करा> पुष्टी करा\nचरण एक्सएनयूएमएक्स: आपण एक्सेल टेम्पलेटमध्ये यशस्वीरित्या भरले असल्यास, आपल्याला यशस्वीरित्या आयात केलेल्या ऑर्डरची संख्या दर्शविणारी एक स्क्रीन दिसेल. आपण “पुष्टीकरण” वर क्लिक केल्यानंतर खाली दिसेल त्याप्रमाणे “प्रक्रिया आवश्यक टॅप” मधील ऑर्डर दिसेल.\nआपण पुढे जाऊ इच्छित असलेल्या ऑर्डरची तपासणी करा आणि “कार्टमध्ये जोडा” क्लिक करा.\nआमच्या सिस्टमने आपण अपलोड केलेल्या एक्सेल फाइलमध्ये त्रुटी आढळल्यास, कृपया त्रुटींचे निराकरण करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.\nचरण एक्सएनयूएमएक्स: एक त्रुटी स्क्रीन पॉप अप होईल, “पुष्टीकरण” क्लिक करा.\nचरण एक्सएनयूएमएक्स: स्क्रीन “मसुदा अयशस्वी” स्क्रीन लाल अधोरेखित सह चुकीचे असलेले फील्ड दर्शव���ल. पुन्हा सबमिट करण्यापूर्वी सर्व लाल अधोरेखित फील्ड निश्चित करण्याचे निश्चित करा. जेव्हा सर्व त्रुटी निश्चित केल्या जातात तेव्हा आपण आयात करू इच्छित ऑर्डर तपासा.\nचरण 12: ऑर्डर सबमिट करण्यासाठी \"होय\" क्लिक करा\nचरण एक्सएनयूएमएक्सः आपण बदल केल्यानंतर योग्यरित्या सबमिट केलेल्या ऑर्डर “मसुद्यात अयशस्वी” पृष्ठावरून अदृश्य होतील.\nजेव्हा आपण ऑर्डर आयात करणे पूर्ण करता तेव्हा आपण ते \"प्रक्रिया आवश्यक\" टॅप अंतर्गत पहाल. आमच्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण इच्छित असलेले ऑर्डर तपासा आणि देय देण्यासाठी \"कार्टमध्ये जोडा\" क्लिक करा.\nकृपया लक्षात ठेवा, आम्ही ऑर्डरवर देय देण्यापूर्वी कोणत्याही ऑर्डरवर प्रक्रिया करू शकत नाही.\nश्रेणी श्रेणी निवडा आमच्याकडून कबूल करा (221) ड्रॉप शिपिंग बातम्या (एक्सएनयूएमएक्स) आमचे धोरण अद्यतने (एक्सएनयूएमएक्स) शिपिंग पद्धत (26) चरण-दर-चरण शिकवण्या (46) आम्ही काय करीत आहोत (13)\nसीजे कसे कार्य करते\nड्रॉपशीपिंगला चालना देण्यासाठी सीजे यूएस वेअरहाऊसेस कसे वापरावे\nसीजेला मॅन्युअल ड्रॉपशीपिंग ऑर्डर कसे ठेवावे\nसीजे कॉड सह आपला व्यवसाय कसा वाढवायचा\nमोठ्या प्रमाणात यादी वैशिष्ट्य आता उपलब्ध आहे\nआपल्या स्टोअरमध्ये उत्पादन सूची सुधारित करण्याची आवश्यकता नाही - फक्त सीजे स्वयंचलित कनेक्शन वैशिष्ट्य वापरा\nसीजे सप्लायर सिस्टम कसे वापरावे\nसीजे वर प्रतिमेनुसार उत्पादन कसे शोधावे किंवा ते कसे मिळवावे\nमाझा ट्रॅकिंग नंबर शॉपिफाईमध्ये का समक्रमित केला गेला नाही\nसामान्य वूओ कॉमर्स स्टोअरचे प्रश्न काय आहेत आणि मी काय करावे\nईबे स्टोअरची यादी का अपयशी ठरते आणि मी काय करावे\nआपले शॉपी स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nनवीन सानुकूल पॅकेज वैशिष्ट्य कसे वापरावे\nपॉईंट्स रिवॉर्ड म्हणजे काय आणि ते कसे वापरावे\nआपले लाझाडा स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nठराविक वेळेत एखादे बीजक कसे तयार करावे\nदुसर्या सीजे खात्यात स्टोअर कसे हस्तांतरित करावे\nसीजे पूर्तीची सेवा कशी वापरावी\nएक नमुना किंवा चाचणी ऑर्डर कसा द्यावा\nग्राहकांना ड्रॉप शिपिंग स्टोअर वितरण धोरण कसे सेट करावे\nट्रॅकिंग क्रमांक का कार्य करत नाही पाठविण्यापूर्वी किंवा नंतर ट्रॅकिंग क्रमांक समक्रमित करा\nएकाधिक व्यवसाय मॉडेल, विविध संबद���ध गुणवत्ता\nशॉपिफाइसाठी कम ऑर्डर अ‍ॅपसह पार्सल ट्रॅकिंग पृष्ठ तयार करा\nआपल्या Amazonमेझॉन विक्रेता खात्यासह सीजेड्रोपशीपिंग कनेक्ट करत आहे\nनोंदणीनंतर आपला ईमेल पत्ता कसा सत्यापित करावा\nसीजे ड्रॉपशीपिंगवर खासगी यादी कशी वापरावी\nप्रारंभ करा - सीजेड्रोपशीपिंग डॉट कॉमचे विहंगावलोकन\nआपल्या शॉपिफाई स्टोअरमध्ये सीजेची यादी स्तर समक्रमित कसे करावे\nसीजे सपोर्ट टीमला तिकिट कसे जमा करावे\nआपले ईबे स्टोअर सीजे ड्रॉपशीपिंग अ‍ॅपवर कसे जोडावे\nआपला ड्रॉपशीपिंग व्यवसाय वाढविण्यासाठी डिमांड फीचरवरील सीजेचा प्रिंट कसा वापरावा - खरेदीदारांनी डिझाइन केलेले\nआपला ड्रॉपशीपिंग व्यवसाय वाढविण्यासाठी डिमांड फीचरवरील सीजेचा मुद्रण कसा वापरावा - व्यापार्‍यांनी डिझाइन केलेले\nमुख्य न्यायाधीशांनी कोणत्या ऑर्डरवर प्रक्रिया केली आहे ते कसे सांगावे\nसीजे ड्रॉपशीपिंग वरून व्हिडिओ शूटिंग सेवा कशी वापरावी\nएक्सएनयूएमएक्स, ताबाओ ड्रॉप शिपिंगसाठी सीजे गूगल क्रोम विस्तार कसे वापरावे\nTaobao कडून स्त्रोत कसे मिळवा आणि ट्रेंडिंग उत्पादने कशी शोधाल\nसीजे अ‍ॅपवर ड्रॉपशीपिंग ऑर्डर कसे परत करावे\nसीजे अ‍ॅपवर जादा वजन ऑर्डर कसे विभाजित करावे\nआपल्या ऑनलाइन स्टोअरमध्ये सीजे उत्पादनांची यादी किंवा पोस्ट कशी करावी\nसीजे अ‍ॅपवर यादी किंवा घाऊक खरेदी कशी करावी\nवू कॉमर्स मॅन्युअली कनेक्ट कसे करावे\nसीजे अॅपवर विवाद कसा उघडावा?\nसीजे अ‍ॅपमधून स्वयंचलितपणे शिपिंग ऑर्डर प्रक्रिया प्रक्रिया कशी सेट करावी\nएक्सेल किंवा सीएसव्ही ऑर्डर कशी आयात करावी\nशॉपिफाई शॉप्स अ‍ॅप. सीड्रॉपशीपिंग डॉट कॉम वर कसे जोडावेत\nअ‍ॅप कॉजड्रॉपशीपिंग डॉट कॉमवर सोर्सिंग विनंती कशी करावी\nसीजे ड्रॉपशीपिंगसह शिपस्टेशन कसे जोडावे\nआम्ही कसे कार्य करतो\nसीजे कसे कार्य करतात\nड्रॉप शिपर कसे व्हावे\nमुख्य न्यायालयात ड्रॉपशिपिंग ऑर्डर कसे ठेवावेत\nसीजेला उत्पादने सोर्सिंग विनंती कशी पोस्ट करावी\nलोगो खोदकाम आणि सानुकूल पॅकिंग\nसीजे ड्रॉप शिपिंग पॉलिसी\nपरतावा पुन्हा पाठवा परतावा धोरण\nशिपिंग किंमत आणि वितरण वेळ\n© एक्सएनयूएमएक्स - एक्सएनयूएमएक्स सीजेड्रोपशीपिंग डॉट कॉम. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE)", "date_download": "2020-03-29T22:44:54Z", "digest": "sha1:6OLZA7S4OZNYBUCQ2CF3DEXRC2XT52QR", "length": 8481, "nlines": 363, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१ (संख्या) - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nFactorization पृथक्करणात अयशस्वी (आज्ञावली-विन्यास त्रुटी): {\\displaystyle १ }\n१ (एक) हा क्रमांक आहे. १००\n३.१ आकडेमोडीचे मूळ कोष्टक\n६ संदर्भ आणि नोंदी\nपृथक्करणात अयशस्वी (आज्ञावली-विन्यास त्रुटी): {\\displaystyle १ \\times x} १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०\n१ १ १ १ १ १ १ १ १ १\nहायड्रोजन चा अणू क्रमांक\nगणितीय चूका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०१८ रोजी १७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/abhikalpa/", "date_download": "2020-03-29T21:51:36Z", "digest": "sha1:Y4Q5QYQAUFUXZYK4TLXXIQAWIKJ2HNBR", "length": 14883, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभिकल्प | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nहानपणी बिल्डिंगमधील सर्व कुटुंबे एकत्र येऊन भेंडय़ांचा किंवा बदाम सातचा खेळ रंगवत असू.\nअभिकल्प विचार आणि शिक्षण\nसिंहराजाचे सिंहासन कसे असेल देवमाशांचे घर कसे असेल\nबौद्धिक कुपोषण आणि कल्पनांचे दारिद्रय़\nशिक्षण फक्त विद्यार्थ्यांनी माहिती ग्रहण करून परीक्षांत उत्तीर्ण व्हावे यासाठी नसते\nलोकांच्या आवडी- निवडी जोपासण्याच्या आव्हानाला अभिकल्पक सतत सामोरे जात असतात.\nदोन अभिकल्पक जेव्हा अभिकल्पाबद्दल बोलतात\nनवतंत्रज्ञान हे फक्त तरुणांसाठी\nआईला स्मार्टफोन वापरायला शिकवताना मला आपल्या समाजातील अनेक ‘वयवादी वृत्तींचा’ अनुभव आला.\nअभिकल्पाच्या ज्या गुणधर्माबद्दल आपण बोलत आहोत, त्याला इंग्रजीत ‘युजेबिलि��ी’ म्हणतात.\nबाजारातील काही वस्तू आपल्याला पाहता क्षणी आकर्षित (तत्क्षणिक प्रलोभन) करतात आणि काही आपल्या सोबत्यांना.\nनिरक्षर उपयोक्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे.\nवस्तूंचे रूप आणि त्यातील सुप्त संदेश\nअभिकल्पकांचे काम फक्त रूप देणे किंवा वस्तू सुंदर बनविणे एवढेच नाही.\nगणपती – शेंदरी, निळे, सावळे की गोरे\nपारंपरिक गणपतीचा रंग हा प्रामुख्याने लाल आहे.\nभारतात आज अन्योन्यसक्रिय वस्तूंचे अनेक नवे उपयोक्ते होऊ घातले आहेत.\nपारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे.\nसेवा अभिकल्प (सव्‍‌र्हिस डिझाइन) हे एक नवे क्षेत्र आता सर्वत्र विकसित होत आहे.\nटंकनिर्मिती एक श्रमकारक व वेळखाऊ प्रक्रिया आहे हे मान्य, पण आपल्या अक्षरांसाठी आपण हे कष्ट घेतले पाहिजेत.\nसंगणकासाठी टंकलेखन यंत्रणांचे अभिकल्प\nऔद्योगिक अभिकल्प संस्था, आयआयटी मुंबईत भारतीय भाषांसाठी टंकलेखन या विषयावर संशोधन चालते.\nभारतीय भाषा टंकलेखनातील आव्हाने\nभारतात इंटरनेटचे उपयोक्ते वाढत असले तरी आपल्या भाषांतील विकिपीडियाची पाने मात्र अजून वाढलेली नाहीत.\nपेरूसारख्या देशात परवडणाऱ्या व प्रसरणशील घरांच्या प्रयोगातून आपण काय शिकू शकतो.\nमोठय़ा शहरांत परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेची सध्या चर्चा सुरू आहे.\nमोबाइल फोनवरील इंग्रजी संवादांची वापरयोग्यता इतकी चांगली आहे\nमुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधून दररोज सुमारे ७५ लाख लोक प्रवास करतात.\nवाचनमग्नता केवळ चांगल्या मुद्राक्षररचनेवर अवलंबून असते असे नाही.\nचला, खेळातून शिकू या बरेच काही\nचतुरंग, ज्ञान चौपड, अष्टापद, पचीसी, गंजिफा पत्ते यांसारख्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला.\nसात वाजेपर्यंत जर ती विकली गेली नाहीत, तर ती फुले आहेत तिथेच टाकून त्याला घरी जावे लागते.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/renovation-and-building-security-abn-97-2016056/", "date_download": "2020-03-29T22:39:44Z", "digest": "sha1:3TTZ3R2CJTNJUWFS4VYSUNZKYVHCLIXO", "length": 20887, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Renovation and building security abn 97 | वास्तुसंवाद : नूतनीकरण आणि इमारतीची सुरक्षा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nवास्तुसंवाद : नूतनीकरण आणि इमारतीची सुरक्षा\nवास्तुसंवाद : नूतनीकरण आणि इमारतीची सुरक्षा\nबांधकाम तोडताना ते भिंतीच्या मधल्या भागातून तोडण्यास सुरुवात करावी, जेणे करून बीम आणि स्लॅबपर्यंत कमीतकमी कंपने पोचतील.\n‘वास्तु-संवाद’ लेखमालेतील ‘घराचे रूप बदलताना..’ या मागील लेखात आपण अंतर्गत सजावटीच्या कामाचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर, आणि या कामाची अंमलबजावणी सुरू करण्याअगोदर करावयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षिततेच्या आणि सावधगिरीच्या अलिखित नियमांचा आढावा घेतला.\nआज गृह-सजावटीच्या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी या विषयाची सुरुवात करताना तोडफोडीच्या कामाचा (Demolishing or Breaking) विचार प्रामुख्याने करावा लागेल. ‘तोडणे सोपे आणि जोडणे अवघड’ अशी म्हण आपल्याकडे आहे. रोजच्या व्यावहारिक दृष्टीने ते कितीही खरे असले, तरी बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने तोडफोड करणे ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. या संदर्भात���ल आणि गृह-सजावटीचे काम करताना जाणीवपूर्वक ज्याचा विचार व्हावा, अशा इमारतीच्या सुरक्षेच्या बाबतीतील काही मुद्यांचा आज पडताळा घेऊ.\nतोडफोडीचे काम करताना आरसीसी स्ट्रक्चरचा विचार करून कॉलम, बीम आणि स्लॅब, इत्यादी संरचनात्मक (स्ट्रक्चरल) भागाला जराही धक्का लागू देता कामा नये. बा भिंतींना धक्का लागू देता कामा नये. अंतर्गत भिंती तोडतानादेखील कमीतकमी तोडफोड होईल अशा प्रकारे आराखडा असावा. अंतर्गत रचनेच्या दृष्टिकोनातून सोयी करायच्या म्हणून आणि भिंती पाडल्या तरीही चालतात, असे म्हणून वाट्टेल तसे ब्रेकर्स चालवणे अत्यंत चुकीचे ठरते. भिंती पाडताना तसेच इतरही कामात जसे की, फ्लोअिरग किंवा वॉल टाईल्स काढतानाही ब्रेकर्सचा वापर करू नये. कारण ती कंपने कॉलम, बीम आदी स्ट्रक्चरल भागांची मजबुती आणि जीवनमान कमी करतात. बांधकाम तोडताना ते भिंतीच्या मधल्या भागातून तोडण्यास सुरुवात करावी, जेणे करून बीम आणि स्लॅबपर्यंत कमीतकमी कंपने पोचतील.\nविशेषत: जुन्या इमारतींमध्ये खिडक्या रुंद केल्या जातात आणि अशा वेळेस लिंटेल लेवलच्या बीम्सचा विचारही केला जात नाही. आणि नंतर खिडक्यांच्या ग्रॅनाईट फ्रेम्सना तडे जाणे, saging होणे असे प्रकार निदर्शनास येऊ शकतात. तसेच स्वयंपाकघर किंवा बेडरूममधील पूर्वी असलेला लॉफ्ट किंवा पोटमाळा तोडताना जोराने घणाघाती घाव घातले जातात. यामुळे निर्माण होणारी कंपने संरचनात्मक भागांची मजबुती कमी करतात. अशा वेळेस तांत्रिक सल्ला घेऊन कामाची अंमलबजावणी करणे योग्य ठरते. कधी कधी सलग दोन्ही मजल्यांवरच्या वास्तू एकाच मालकाच्या असतात. अशा वेळेस जागेचा ताबा घेतल्यानंतर अंतर्गत रचना करताना स्लॅब कट करून नवीन जिना काढल्याची उदाहरणेही आपण पाहतो. परंतु अशा वेळेस तांत्रिक सल्ला घेणेच रास्त होय. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या नियमांनुसार कायदेशीर बाजूदेखील लक्षात घेतली पाहिजे.\nतळमजल्यावरील दुकानांच्या गाळ्यात अंतर्गत उंची वाढवून पोटमाळा बांधून कमर्शिअल जागेचा वाढीव फायदा घेण्याचा प्रकार होतो. अशा वेळेस plinth level खाली नेली जाते. तांत्रिक सल्ला न घेता आणि बेकादेशीरपणे असे करणे सर्वस्वी अयोग्य होय. अंतर्गत रचनेत बदल करताना इमारतीची सुरक्षा (Structural Safety) ही प्रथम लक्षात घेतली पाहिजे. टॉयलेटवरील पोटमाळ्यावर अति जास्त वजनाच्या वस्तू जस�� की, खूप जास्त क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, एकापेक्षा जास्त इन्व्हर्टर बॅटरीज् शक्यतो ठेवू नयेत.\nनवीन वीट बांधकाम करताना स्लॅबच्या कोणत्याही भागात कोठेही करून चालत नाही, तर बीमचा आधार घेऊन करावे. अन्यथा सिपोरेक्सचे बांधकाम किंवा मार्बलची पार्टिशन उभी करावी. तसेच फ्लॉवर-बेड किंवा बाल्कनीचा भाग आतमध्ये घेऊन आतील खोल्यांची मोजमापे वाढवली जातात. परंतु असे करताना इमारतीचा अधांतरी भाग (Cantilevered Portion) आत येतो आणि यावर अतिरिक्त वजन आले तर इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसते. बरेचदा वन रूम किचन असलेल्या फ्लॅटमध्ये मूळ स्वयंपाकघराचे बेडरूममध्ये रूपांतर होते आणि स्वयंपाकघर बाल्कनीमध्ये प्रस्थापित केले जाते, जे तांत्रिक आणि कायदेशीर दृष्टय़ा अयोग्य आहे.\nअंतर्गत रचना करताना कधी कधी खोलीच्या एखाद्या भागातील जमिनीचा स्तर उंच (Raising Floor Level) केला जातो. असे करताना तळमजला सोडून इतर मजल्याच्या बाबतीत स्लॅबवरील वजन वाढणार नाही हे बघितले पाहिजे. वस्तुत: ही स्लॅब अशा प्रकारचे लोड गृहीत धरून डिझाइन केलेली नसते, हे लक्षात घ्यायला हवे.\nमूळ इमारतीच्या आराखडय़ात दाखविलेल्या जागेनुसार न ठेवता टॉयलेटची जागा हलविली तर प्लिम्बग आऊटलेट बदलावे लागते. अशा वेळेस आऊटलेटचे काम करताना बीमला धक्का पोहोचू शकतो आणि नवीन आऊटलेट जोडणीचे बेकायदेशीर प्रकार केले जातात. अशा गोष्टींवर लक्ष ठेवून आळा घालणे हे प्रत्येक सोसायटी सभासदाचे कर्तव्य आहे. या सर्व गोष्टींचा आढावा काम सुरू होण्याआधी घेणे आणि त्यासाठी अंतर्गत रचनेच्या कामाचा आराखडा सोसायटीमध्ये जमा करून, तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासून घेणे आणि मगच कामाला परवानगी देणे हे उत्तम. हे करताना सुरुवातीस जरी काम सुरू करण्यास वेळ लागला तरी मागाहून पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.\nअंतर्गत रचना करताना मूळ बांधकामात बदल करणे, अर्थातच तोडफोड करणे आणि नवीन बांधकाम करणे हा भाग गृहसजावटीच्या इतर सर्व अंतर्गत कामांच्या मानाने नक्कीच जिकिरीचा असतो आणि त्यामुळेच अशा प्रकारचे अंतर्गत बदल तांत्रिक सल्ल्यानुसार आणि कायद्याच्या चौकटीत बसूनच करावे हे उत्तम.\n(सिव्हिल इंजिनीअर, इंटिरिअर डिझायनर)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या म��ळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं सुनावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n1 ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार\n2 वाद टाळण्यासाठी संस्थेच्या उपविधिचे कसोशीने पालन\n3 ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-03-29T22:57:25Z", "digest": "sha1:LYF6E4HKOX5HEQ7ZM3IHUQUBNVJI24PP", "length": 6433, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिकोलाइव्ह ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nमिकोलाइव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २४,५९८ चौ. किमी (९,४९७ चौ. मैल)\nघनता ४९.५ /चौ. किमी (१२८ /चौ. मैल)\nमिकोलाइव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Миколаївська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र आहे.\nइव्हानो-फ्रांकिव्ह्स्क · ओदेसा · किरोव्होराद · क्यीव · खार्कीव्ह · खेर्सन · ख्मेल्नित्स्की · चेर्कासी · चेर्निव्हत्सी · चेर्निहिव्ह · झाकारपत्तिया · झापोरिझिया · झितोमिर · तेर्नोप���ल · दोनेत्स्क · द्नेप्रोपेत्रोव्स्क · पोल्ताव्हा · मिकोलाइव्ह · रिव्ह्ने · लिव्हिव · लुहान्स्क · व्हिनित्सिया · व्होलिन · सुमी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-03-29T22:56:45Z", "digest": "sha1:Y4H4KFNBOEZWTGQJMUPPUX35KHDWG4H7", "length": 5081, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिसार जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख हिस्सार जिल्ह्याविषयी आहे. हिस्सार शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nहिस्सार हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र हिस्सार येथे आहे.\nअंबाला विभाग • गुरगांव विभाग • हिस्सार विभाग • रोहतक विभाग\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • पलवल • पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • महेंद्रगढ • मेवात • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र, हरियाणा • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • नर्नौल • पलवल• पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१५ रोजी १४:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-marathi-language-day-265697", "date_download": "2020-03-29T22:26:24Z", "digest": "sha1:MISF5F3OQYI7NEDR5H7QAYAU24RODFQG", "length": 21416, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "अग्रलेख : भाषा‘शक्ती’ची उपासना | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, मार्च 30, 2020\nअग्रलेख : भाषा‘शक्ती’ची उपासना\nगुरुवार, 27 फेब्रुवारी 2020\n‘अमृताशी पैज लावली, तरी ती माझी मरा���ी भाषाच जिंकेल,’ असा आशावाद व्यक्त करून ज्ञानोबारायांनी ज्या भाषेबद्दलच्या आपल्या अभिमानाची पायाभरणी केली, तिच्या गौरवाचा आज दिवस.\n‘अमृताशी पैज लावली, तरी ती माझी मराठी भाषाच जिंकेल,’ असा आशावाद व्यक्त करून ज्ञानोबारायांनी ज्या भाषेबद्दलच्या आपल्या अभिमानाची पायाभरणी केली, तिच्या गौरवाचा आज दिवस. साहित्याचे सामाजिक प्रयोजन मांडणाऱ्या कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणूनही पाळला जातो. शालेय स्तरावर मराठी सक्तीचे करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने पावले टाकली आहेत आणि यंदाच्या मराठी गौरवाला त्याची पार्श्‍वभूमी आहे. खरे म्हणजे सक्ती आणि बंदीने कशातच फारसे यश मिळाल्याचा अनुभव नाही. तरीही सरकार फक्त सक्ती करून समाधान मानत असेल, तर ते चुकीचे आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nगेल्या दशकभरात ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ची टूम आपल्याकडे आली आहे. त्यादिवशी एक दिवस प्रेम व्यक्त करण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. त्याच धर्तीवर मराठीविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘मराठी राजभाषा दिन’ झाला आहे. या दिवशी मराठीचे गौरव सोहळे; नंतर मग पुन्हा तीच उदासीनता. वास्तव असे असेल तर शाळांमधून कितीही सक्ती केली, तरी मराठीचे दिवस पालटण्याची शक्‍यता नाही. भाषाशास्त्राचे अभ्यासक असे मानतात, की शासन-प्रशासन, लष्कर आणि व्यापार या तीन प्रणालींमध्ये प्रामुख्याने ज्या भाषेचा वापर होतो, ती भाषा टप्प्याटप्प्याने लोकांच्या अंगवळणी पडते. मराठी ही शासन-प्रशासनाची भाषा थोडीफार असेल कदाचित; पण इतर दोन बाबतीत तसे म्हणता येणार नाही, त्यामुळे महत्त्वाच्या क्षेत्रांत मराठीचा वापर जास्तीत जास्त कसा होईल, हे पाहण्याची गरज आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही व्यापार-उदिमाची भाषा प्रामुख्याने इंग्रजी आहे. काही प्रमाणात हिंदीचे प्राबल्य आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे ऐकायला छान वाटते. पण, आमच्या पिलापिलांत आता मराठी जन्मत नाही. मुलांना थेट इंग्रजी माध्यमात किंवा कॉन्व्हेन्टमध्ये घातले जाते. नंतर ते करिअरसाठी जे काही शिकतात, ते प्रामुख्याने इंग्रजीतूनच. सोबत व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग म्हणूनही त्याच भाषेतून बोलण्याचे सरावपाठ घेतले जातात. आधुनिक विद्याशाखांमधील संदर्भसाहित्य, पाठ्यपुस्तके ���राठीत उपलब्ध नाहीत. हे चित्र बदलण्याचे आव्हान खूप व्यापक आहे आणि ते पेलण्यासाठी सरकार, सर्वसामान्य लोक, शिक्षणसंस्थांच्या चालकांसह शिक्षणाशी संबंधित सर्व घटक, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मोठे भाषांतर प्रकल्प हाती घ्यायला हवेत. सोप्या भाषेत तांत्रिक परिभाषा सांगणारे शब्दकोश तयार करण्यापासून ज्ञानकोशांचे अद्ययावतीकरण करण्यापर्यंत अनेक कामे समोर दिसत आहेत. गरज आहे ती त्यात उत्साहाने, चिकाटीने आणि ध्येयवादाने काम करणाऱ्या अभ्यासक- कार्यकर्त्यांच्या फळीची. मध्यंतरीच्या अर्धशतकात प्रचंड वेगाने वाढलेल्या, तंत्रज्ञानात्मक विद्याशाखांकडून पुन्हा एकवार मानव्यविद्यांच्या अभ्यासाकडे वळण्याचा प्रवाह प्रबळ होताना दिसतो आहे; मात्र त्याचवेळी भाषाशिक्षणाचा दर्जा मात्र काळजी वाटावी, एवढा घसरतो आहे. याची झळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच मराठीलाही बसते आहे. काही अभ्यासक तर अशी शंका व्यक्त करतात, की लोक पुन्हा एकदा चिन्हांकडे किंवा चित्रात्मक भाषेकडे (साइन लॅंग्वेज) वळू लागलेले असल्याने कदाचित भविष्यात सध्याच्या स्वरूपातील भाषांचा वापरच थांबेल. ‘इमोजी’वरूनच भावना (इमोशन्स) कळू लागल्या तर भाषेची गरज राहणार नाही, असा धोका त्यांना भेडसावतोय.\nवास्तविक भाषांनी मानवाच्या साऱ्या जगण्यालाच सौंदर्य प्रदान केले. भाषा फक्त संवादासाठी नसते. भाषेतून संस्कृती प्रवाहित, तर लोकजीवन आणि लोकव्यवहार विकसित होत असतो. येत्या काही काळात मराठी पार निकालात निघेल आणि ती संपेल, असा गळा काढणे निरर्थक आहे. दहा-बारा कोटी लोक जी भाषा वापरतात, ती अचानक संपणार नाही. मात्र, ती आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावी असे वाटत असेल, तर ती विकसित होत राहणे आणि त्यासाठी ती ज्ञानभाषा, तंत्रभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून नावारूपाला येणे गरजेचे आहे, त्यासाठी सक्तीच्या उपायाला अन्य प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. त्यासाठीचे मार्ग वेगळे आहेत. राज्यात अनेक विद्यापीठे आहेत. आरोग्य विद्यापीठ आहे, तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, कृषी विद्यापीठे आहेत, संस्कृत विद्यापीठही आहे, हिंदीचेही आहे; पण मराठीचे नाही. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मोठा खटाटोप सुरू आहे आणि त्याचवेळी जे आपण या भाषेसाठी करू शकतो, ते करण्याची कुणाची तयारी नाही. ��डणवीस सरकारच्या काळात ‘मराठी विद्यापीठा’चा विचार झाला होता, त्याचे पुढे काय झाले आरंभशूरपणा आणि वार्षिक सोपस्कार पार पाडण्याची वृत्ती ही समाजाच्या सर्व घटकांमध्ये ठासून भरलेली असेल, तर भाषा बिचारी काय करणार आरंभशूरपणा आणि वार्षिक सोपस्कार पार पाडण्याची वृत्ती ही समाजाच्या सर्व घटकांमध्ये ठासून भरलेली असेल, तर भाषा बिचारी काय करणार मराठीविषयी निरर्थक गळे काढण्याचे एक टोक आणि ‘अभिजात दर्जाच हवा’ या आग्रहाचे दुसरे टोक यांच्या मध्येदेखील पावले उचलण्यासारखे बरेच काही आहे. सक्तीचा उपाय फार फार तर तात्कालिक म्हणून सयुक्तिक ठरेलही; पण खरी गरज आहे ती भाषाशक्तीच्या उपासनेची.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'रामायणा'त सीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक\nमुंबई- रामायण ही मालिका साऱ्यांना आठवतच असेल...छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षक एकत्र बसून पाहायचे. या मालिकेकडे प्रेक्षकांचे विशेष...\nचाहत्याने मराठी असून मराठीत का बोलत नाहीस विचारल्यावर 'या' अभिनेत्याचा चढला पारा\nमुंबई- कलाविश्वातील कलाकार मंडळी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर कोणते नवे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलेलं...\nCoronavirus : 'तुला पाहते रे'फेम अभिनेत्रीला कोरोना\nकोरोनाने अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांनाच जंगजंग पछाडले असून सगळेचजण आता खबरदारीचे उपाय अवलंबत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका...\nआरोग्याची गुढी उभारावयाची असेल तर काही काळ घरीच थांबा\nयवतमाळ : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला जेरीस आणले आहे. ' महामारी 'ची दहशत तर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढते आहे. विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशाच्याच...\nकोरोना आणि घर (विद्या सुर्वे-बोरसे)\nकोरोना विषाणू वाईटच; पण त्यानं लहान-मोठ्यांना घरात बसवून ठेवलं ही एक संधी आहे हे लक्षात घेऊन दुपारच्या वेळी आम्ही घरातल्या घरात कितीतरी नव्या...\nप्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं.\nगेल्या सहा भागांमध्ये आपण लैंगिकता म्हणजे काय, लैंगिकता सुदृढ होण्यासाठी लैंगिकता संस्कार या सगळ्यांवर विवेचन केले. या स्तंभाचे नाव आहे प्रणयानुभूती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल ��र्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sinema-news/multi-starrer-1267293/", "date_download": "2020-03-29T22:36:16Z", "digest": "sha1:WR5CC2WOORNN2CAAYMRTJXMN2GJKNSVZ", "length": 33009, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "multi starrer | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nकलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.\nकलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.\nअसे काही कलाकार आहेत जे एकटाच्या जिवावर सिनेमा लढवताना फारसे दिसले नाहीत.\nसंपूर्ण सिनेमा आपल्याच नावावर चालावा, असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न. पण, काहींना अनेक कलाकारांच्या गर्दीतच सिनेमा करण्यात धन्यता वाटते. या कलाकारांपैकी काहीं उत्तम अभिनेते असतात, काही त्या टोळीतच बरे वाटतात तर काही गर्दीतसुद्धा त्यांच्या अभिनयाची कमाल दाखवतात.\nहिंदी सिनेमांमध्ये अभिनेता-अभिनेत्रींची संख्या खूप आहे. सध्या तर तिथे खूपच गर्दी झाली आहे. याचा मुलगा, तिचा भाऊ, तिची बहीण असे कलाकारांचे कुटुंबीय हिंदी सिनेसृष्टीत येऊ पाहताहेत. त्यातही स्टार किडचा तर चांगलाच बोलबाला असतो. असे अनेक येतात त्यातला एखादाच चमकतो. पण, ही नवी मंडळी मागे हटत नाहीत. सिनेमे करीत राहतात. तेही एकटय़ाच्या जिवावर. फ्लॉप तर फ्लॉप पण, असे काही कलाकार आहेत जे एकटाच्या जिवावर सिनेमा लढवताना फारसे दिसले नाहीत. ते येतात एखाद्या टोळीसोबतच. म्हणजे मल्टिस्टारर सिनेमांमधून ते दिसतात. मग त्यात असलेल्या तीन-चार हिरोंमध्ये त्यांचा एक चेहरा असतो. सिनेमा त्यांच्या चेहऱ्यावर चालेलच असं नाही पण, सिनेमा कधी कधी चालतो तर कधी कधी आपटतो. ते कलाकार मात्र लक्षात राहतात.\nआगामी ‘ढिशूम’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सगळ्यात शेवटी एंट्री होते ती अक्षय खन्नाची. चकचकीत, भव्यता, अ‍ॅक्शन, ड्रामा असं सगळं असलेला हा ट्र���लर शेवटी येणाऱ्या अक्षय खन्नाकडे लक्ष वेधून घेतो. अहा.. अक्षय खन्ना हॅण्डसम वगैरे म्हणून नाही. पण तो काही वर्षांनी सिनेमात दिसतोय म्हणून. त्याला बघून प्रेक्षक फ्लॅशबॅकमध्ये जातो. त्याचे सिनेमे आठवू लागतो. ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘रेस टू’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘थर्टी सिक्स चायवा टाऊन’ अशा सिनेमांची नाव येतात. पण पुन्हा एकदा या सिनेमांवर नजर टाकली तर लक्षात येईल यात तो एकटाच हिरो असं नव्हतचं. त्याच्यासोबत होती अनेक कलाकारांची झुंबड. त्याच्यासोबत असलेले कलाकार प्रस्थापित आणि लोकप्रिय असे होते. तसंच या सिनेमांमधलं अक्षय खन्नाचं काम बरं झालं होतं. या सिनेमांमधल्या त्याच्या भूमिका वेगवेगळ्या छटांच्या होत्या. त्या त्या वेळी त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं असलं तरी हा हिरो सिनेमात खऱ्या अर्थाने हिरो असा कमीच दिसला. ‘ताल’, ‘डोली सजा के रखना’ या दोन सिनेमांत मात्र तो चमकला. पण, हे सिनेमे त्याच्या करिअरच्या अगदी सुरुवातीचे होते.\nएखाद्या लोकप्रिय कलाकाराचा मुलगाही लोकप्रियच होईल असं ठामपणे मांडणं खरं तर चुकीचंच आहे. पण, हे असं आजही बोललं जातं. जितेंद्र त्या काळचा लोकप्रिय नायक. त्याचा मुलगा तुषार कपूर. आता तुषारनेही लोकप्रिय व्हावं असा अट्टहास असू नये. तसा नव्हताही. त्याने त्याच्या परीने एकटय़ाचे म्हणजे सोलो हिरो असलेले सिनेमे केले. पण ते ‘मुझे कुछ कहना है’, ‘जिना सिर्फ मेरे लिए’, ‘गायब’ वगैरे सरधोपट प्रकारचे. पुढे ‘गोलमाल’मधल्या त्याच्या मूकअभिनयामुळे तो जरा प्रकाशझोतात आला. अधेमधे त्याने ‘शोर इन द सिटी’, ‘खाकी’ अशा काही सिनेमांमध्ये काम केले पण, ते फारसे जमून आले नाहीत. ‘द डर्टी पिक्चर’ हा सिनेमा यशस्वी ठरला. त्याचं कामंही त्यात चांगलं झालं. पण, त्यात त्याच्यासोबत विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, इम्रान हाश्मी हे कलाकार होते, हे विसरून चालणार नाही. पुढे त्याने त्याच्या ‘गोलमाल’, ‘क्या कूल है हम’ या लोकप्रिय सिनेमांची सीरिज करण्यातच धन्यता मानली. असंच काहीसं झालं ते आफताब शिवदासानी याचं. बालकलाकार म्हणून याने ‘मिस्टर इंडिया’, ‘शहेनशहा’, ‘चालबाज’, ‘अव्वल नंबर’, ‘सीआयडी’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘मस्त’ या सिनेमातून त्याने नायक म्हणून सिनेसृष्टीत त्याने पदार्पण केलं. त्यासाठी त्याला सवरेत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. पुढे ‘कसूर’ या सिनेमासाठी खलनायकाच्या भूमिकेसाठीही त्याला पुरस्कार मिळाला आहे. बालकलाकार म्हणून केलेले लोकप्रिय सिनेमे, पुरस्कार एवढं सगळं आफताबच्या नावे असूनही नंतर मात्र त्याच्या करिअरची गाडी घसरली. ती अजूनही रुळावर येईना. बालकलाकार म्हणूनच कुणाल खेमू या अभिनेत्याचीही करिअरची सुरुवात झाली होती. ‘हम है राही प्यार के’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुडवा’, ‘जख्म’, ‘दुश्मन’ अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये कुणालने काम केलंय. या सिनेमांमधला कुणाल जेवढा लक्षात आहे तेवढा मोठा झाल्यावर नायक म्हणून आलेल्या सिनेमांमध्ये नाही. ‘कलयुग’मधून नायक म्हणून त्याने पदार्पण केलं पण त्यानंतर तो मल्टिस्टारर सिनेमांमध्ये दिसला. ते सिनेमेही फार चालले नाहीत.\nकलाकाराचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यासारखा लोकप्रिय होईलच असं नाही, तसंच कलाकारांची भावंडं त्यांच्यासारखी हुशार असतील असंही नाही. याची अनेक उदाहरणं आहे. सिनेसृष्टीत नाव कमावलेल्या अनेक कलाकारांच्या भावंडांनीही या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली पण, ते आले आणि गेलेही. यामध्ये उदय चोप्रा हे नाव प्रामुख्याने घेता येईल. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा. पण हिंदी सिनेमांमध्ये फारसा चमकला नाही. त्याने करिअरची सुरुवात साहाय्यक दिग्दर्शकापासून केली. ‘मोहब्बते’मधून अभिनेता म्हणून पदार्पण केल्यानंतर त्याने काही सिनेमे केले खरे; पण ते का केले असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. पण असो, ‘धूम’ या सिनेमाने आणि त्याच्या पुढच्या दोन भागांनी त्याला तो कलाकार आहे असं म्हणवून घेण्याची संधी दिली. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ हा अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा या आजच्या आघाडीच्या स्टार्ससाठी महत्त्वाचा सिनेमा ठरला. या सिनेमाचं उदयने स्क्रीन रायटिंग केलं होतं. ‘ग्रेस ऑफ मोनॅको’ आणि ‘द लाँगेस्ट वीकेण्ड’ या दोन हॉलीवूडपटांच्या निर्मात्यांपैकी तो एक होता. हे सगळं बघता त्याने लेखक आणि निर्माता अशा दोन भूमिकाच कराव्यात असं वाटू लागतं.\nखरं तर अशा टोळीसोबत काम करणाऱ्या कलाकारांच्या वाटय़ाला चांगले सिनेमेही येतात. त्या सिनेमांची चर्चाही होते. त्यांच्या कामाबद्दलही बोललं जातं. पण, त्यात असलेल्या इतर कलाकारांमुळे काही कलाकार दबले जातात. अक्षय खन्नाने ‘दिल चाहता है’, ‘हमरा���’, ‘रेस’ अशा सिनेमांमध्ये चांगलं काम केलंय. पण, त्यात असलेल्या आमिर खान, अनिल कपूर अशा बडय़ा कलाकारांमुळे ते थोडे एक पाऊल मागे थांबतात. अर्थात असं सगळ्याच कलाकारांसोबत होतं असंही नाही. काही कलाकारांच्या सोबतीला तगडे कलाकार असले तरी त्यांच्या अभिनयात मात्र काहीच दम नसतो. उदय चोप्रा हे नाव त्यात घ्यावचं लागेल. एखादी गोष्ट कधी कधी फिलर म्हणून वापरावी लागते तसा उदय चोप्रा काही सिनेमांमध्ये आहे असं वाटू लागतं. बॉबी देओलने ‘बरसात’ या त्याच्या पहिल्या सिनेमासाठी पदार्पणाचा पुरस्कार पटकावला. मात्र त्यानंतर त्याच्या करिअरची घडी काहीशी विस्कटली. काही अपवाद वगळता त्याने केलेले सिनेमे यशस्वी ठरले नाहीत. एकीकडे सनी देओलने सिनेसष्टीत इतकं नाव कमावलं होतं तर दुसरीकडे बॉबीचं करिअर चांगल्या वेगाने सुरू होऊन नंतर मंदावलं.\nया कलाकारांपैकी काही कलाकारांच्या ठरावीक सिनेमांमधल्या व्यक्तिरेखा लक्षात राहिल्या. त्या कलाकारांचा अभिनय उत्तम असल्यामुळे त्यांचं कौतुक झालं. तसंच त्यांच्या व्यक्तिरेखा आजही आठवतात. म्हणूनच प्रेक्षकांना सर्किट अजूनही लक्षात आहे. तर अभय देओलचा ‘जिंदगी ना मिलेगा दोबारा’मधला शांत कबीर प्रेक्षकांना आवडला. अभय देओल हा खरं तर चांगला अभिनय करतो. पण, तो त्याच्या अभिनयाचं कसब अनेकदा मल्टिस्टारर सिनेमांमध्येच दाखवू शकला आहे. तर बॉबी देओलचा ‘हमराज’मधला लुक आणि अ‍ॅटिटय़ूड हे दोन्ही लक्षात आहेत. अक्षय खन्नाच्या तर जवळपास प्रत्येक सिनेमातल्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. मग तो ‘दिल चाहता है’मधला शांत सिद्धार्थ असो, ‘हंगामा’मधला प्रियकर असो किंवा ‘रेस’मधला भावाशीच राजकारण खेळणारा धूर्त भाऊ असो; त्याच्या व्यक्तिरेखा लक्षात राहिल्या आहेत.\nअभय देओलच्या रांगेत आणखी दोन नावं घेता येतील. एक म्हणजे रितेश देशमुख आणि दुसरं शर्मन जोशी. रितेश देशमुखची सुरुवात ‘तुझे मेरी कसम’ या सरधोपट सिनेमाने झाली. सिनेमा येण्याआधी गवगवा झाला पण यशस्वी ठरला नाही. रितेश हळूहळू हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावला. ‘मस्ती’ हा सिनेमा त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर त्याचे एकेक सिनेमे येत गेले. त्यात काही मल्टिस्टाररही होते. त्याच्या करिअरचा खरा टर्निग पॉइंट ठरला ‘एक व्हिलन’ हा सिनेमा. यात दुसरा अभिनेता असूनही रितेश भाव खाऊन गेला. ��ताही त्याचे तद्दन मल्टिस्टारर सिनेमे करणं सुरूच आहे. ‘हाऊसफुल थ्री’ त्याचंच एक उदाहरण. दोन वर्षांपूर्वी त्याचे एकापाठोपाठ एक असे तीन सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘हमशकल्स’, ‘एक व्हिलन’ हे हिंदी तर ‘लय भारी’ हा मराठी सिनेमा. या तिन्ही सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत त्याने त्याच्या अभिनयाची कुवत प्रेक्षकांना दाखवली आहे. ‘बँजो’ या आगामी हिंदी सिनेमातून तो एकटाच हिरो असणार आहे. त्यामुळे त्या सिनेमाबाबत उत्सुकता आहे.\nकलाकारांच्या टोळीत काम करणारे काही जण प्रेक्षकांची तसंच सिनेसृष्टीतील जाणकारांची शाबासकीही मिळवताना दिसतात. ते गर्दीतून येतात पण त्यांचं काम चोख करतात. यामध्ये दोन नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील. शर्मन जोशी आणि अर्शद वारसी. अर्शद वारसीची ओळख आजही सर्किट अशीच आहे. त्याचं मुन्नाभाईला ‘भाय, हा भाय’ असं टपोरी लहेजात बोलणं लोकप्रिय झालं होतं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हलचल’, ‘इश्किया’ अशा मल्टिस्टारर सिनेमांमध्ये अर्शद झळकला आणि त्याच्या भूमिकांसाठी त्याने पुरस्कारही पटकावले. शर्मन जोशीचंही तसंच काहीसं आहे. ‘रंग दे बसंती’ मध्ये आमिर खान, अतुल कुलकर्णी असे बडे कलाकार असले तरी शर्मनचा सुखी प्रेक्षकांना भावला. ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये तर कलाकारांची गर्दीच होती. तरी त्यातही त्याने उत्तम काम केलं. ‘थ्री इडियट्स’ आणि ‘गोलमाल’साठी त्याला पुरस्कार मिळाला.\nथोडक्यात काय तर, सिनेमाचं संपूर्ण मैदान मोकळं मिळत असूनही काहींना दम के बॅटिंग करता येत नाही. तर काही जण मैदानात अनेक मुरलेले खेळाडू असले तरी त्यावर मात करीत योग्य प्रकारे खेळ खेळतात. काही कलाकारांची एकटय़ाने सिनेमाची खिंड लढवताना दमछाक होते. पण, त्यातलेच काही कलाकार आता पुढचं पाऊल उचलत आहेत. आता काही कलाकार सिनेमात एकच हिरो असलेले प्रोजेक्ट्स घेऊ लागले आहेत. कलाकारांमध्ये अभिनयकौशल्य असलं तर त्यांचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो; किमान त्या कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होतं. पण कलाकारातच दम नसेल तर त्याच्यासाठी ‘बॅक टू टोळी’ असंच म्हणावं लागेल\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफराह खाननं स���नावताच प्रकाश जावडेकरांनी 'ते' ट्विट केलं डिलीट\n'तू जिकडे कुठे असशील तिकडून तुला शोधून काढेन', महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\n3 इंडस्ट्री फक्त १५ टक्क्यांची\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/6938", "date_download": "2020-03-29T22:11:56Z", "digest": "sha1:5355H66Q64O72LCRNENK2O376TWAW57W", "length": 15962, "nlines": 153, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "निवडक अभंग संग्रह | निवडक अभंग संग्रह १| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १\n श्रीविठ्ठलाचें नाम आधीं ॥१॥\nम्हण कां रे म्हण कां रे जना श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥२॥\n श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥३॥\n श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥४॥\nआरंभी आवडी आदरें आलें नाम तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥१॥\n तूं मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥\nतुझियेनि नामें सकळ संदेह फ़िटला \nदोही बाहीं संतांची सभा सिंहासनीं उभा श्रीविठ्ठल ॥१॥\nगाती नारद तुंबर प्रेमे हरीचीं नामें गर्जती ॥२॥\n त्रैलाक्याची शोभा शोभतसे ॥३॥\nपन्नास अक्षरीं करिसी भरोवरी शेखीं तुझें तोंड तुज वैरी रया ॥१॥\nयापरी नामाची वोळ मांडुनी संसार दवडुनी घालीं परता ॥२॥\nरकारापुढें एक मकार मांडीं कां उतरसी सम तुका शंभूचिया॥३॥\n आपुली आण वाही त्रिभुवनीं रया॥४॥\nगाते श्रो��े आणि पाहाते चतुर विनोदी दुश्र्चिते सोहं भावी पूर्ण ज्ञाते या सकळांते विनवणी ॥१॥\n घ्या घ्या आतां म्हणतसे ॥३॥\nमी माझें आणि तुझें न धरीं टाकीं परतें ओझें न धरीं टाकीं परतें ओझें भावबळें फ़ळतीं बीजें \nपरिमळाची धांव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥\nअविट गे माय विटेना जवळींच आहे परि भेटेना ॥२॥\nतृषा लागलिया जीवनातें ओढी तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥\n गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥\nदिप दिपिका शशी तारा होतुका कोटीवरी रे परि न सरे निशि नुगवे दिवसु दिनकरनाथें जयापरी रे ॥१॥\nनुद्धरिजे नुद्धरिजे नद्धरिजे गोपाळेंविण नुद्धरिजे॥२॥\nनगर भ्रमतां जन्म जावो परि प्रवेशु एक्या द्वारे रे तैसें यजिजो भजिजो पूजिजो परि उकलु नंदकुमरु रे ॥३॥\nसर्वावयवीं शरीर सांग परि विरहित एका जीवें रे तैसा धिकू तो श्रोता धिकू तो वक्ता जो वाळिला विठ्ठलदेवें रे ॥४॥\nगळित शिर हें कलेवर रे उद्केंविण सरिता भयंकर रे रविशशिवीण अंबर तैसें हरिविण जिणें तें असार रे ॥५॥\nअंत:करणीं रुख्मिणीरमणु परि त्या श्र्वपचाहि बंधन न घडे न घडे न घडे रे येरु यति हो कां भलतैसा परि तो भवाग्निहूनि न सुटे न सुटे न सुटे रे ॥६॥\nशिखिपक्षी पत्रीं डोळे जेविं अकाळ जळद पटल रे तैसीं गोकुळपाळकबाळेंविण कर्में सकळ विफ़ळ रे ॥७॥\nयम नियम प्राणायम प्रत्याहार हे सकळ उपाय परि अपाय रे जंव तमालनील घन:सांवळा ह्रुदयीं ठाण मांडुनि न राहे रे ॥८॥\nमी उत्तम पैल हीनु भुत द्वेषाद्वेष ठेले रे केलेनि कर्में उफ़खां निपजे सुख तें दुरी ठेलें रे ॥९॥\nआतां असोत हे भेदाभेद आम्ही असों एक्या बोधें रे बापरखुमादेविवरु विठ्ठल निवृत्ती मुनिराया प्रसादें रे ॥१०॥\nआंनदले वैष्णव गर्जती नामें चौदाही भुवनें भरली परब्रम्हे ॥१॥\nगातां वातां वाचता प्रेमें उल्हासें चराचरींचे दोष नाशियले अनायासें ॥३॥\nहरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं तयातें देखोनि हरि चार्‍ही बाह्या पसरीं ॥४॥\nअंध्रिरेणु ज्याचा उद्धरिते पतिता प्राकृतवाणी केवि वानुं हरिंभक्ता ॥५॥\nतीर्थें पावन जिहीं धर्म केला धडौती कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥\nमत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहाले॥७॥\nबापरखुमादेविवरा पढयंती जिया तनु तया संतचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥\nसंत भेटती आजि मज तेणें मी झालों चतुर्भुज तेणें मी झालों चतुर���भुज दोन्ही भुजा स्थूळीं सहज दोन्ही भुजा स्थूळीं सहज दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥\n समूळ उठे मीपण ॥२॥\n परिसा परीस अगाध देणें \n भक्तां दिधलें वरदान ॥६॥\nअकार उकार मकार करिती हा विचार परि विठ्ठल अपरंपार न कळे रया ॥१॥\nसंताचे संगतीं प्रेमाचा कल्लोळ आनंदें गोपाळ माजी खेळे ॥२॥\nभाळे भाळे भक्त गाताती साबडे त्यांचें प्रेम आवडे विठोबासी ॥३॥\n तेथील हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥\nपूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥\n भेटी झाली या संतासी ॥२॥\nमायबाप बंधु सखे सोयरे यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥\n तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥\n जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥\nवत्स बिघडलिया धेनु भेटली जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥\nहें पियुषा परतें गोड वाटत पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥\n संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥\n भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥\n पळती थाट दोषांचे ॥२॥\n सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी बारा वाटा पळताती ॥३॥\n शांति क्षमा तया जवळीं जीवें भावें अनुसरल्या ॥४॥\n अति बळ वैराग्याचें थोर केला मार षडूवर्गा ॥५॥\n तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥\nनिवडक अभंग संग्रह १\nनिवडक अभंग संग्रह २\nनिवडक अभंग संग्रह ३\nनिवडक अभंग संग्रह ४\nनिवडक अभंग संग्रह ५\nनिवडक अभंग संग्रह ६\nनिवडक अभंग संग्रह ८\nनिवडक अभंग संग्रह ९\nनिवडक अभंग संग्रह १०\nनिवडक अभंग संग्रह ११\nनिवडक अभंग संग्रह १२\nनिवडक अभंग संग्रह १३\nनिवडक अभंग संग्रह १४\nनिवडक अभंग संग्रह १५\nनिवडक अभंग संग्रह १६\nनिवडक अभंग संग्रह १७\nनिवडक अभंग संग्रह १८\nनिवडक अभंग संग्रह १९\nनिवडक अभंग संग्रह २०\nनिवडक अभंग संग्रह २१\nनिवडक अभंग संग्रह २२\nभजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/aaryaajoshi5240/bites", "date_download": "2020-03-29T22:29:55Z", "digest": "sha1:VQHPHJWIFXISOLXGDEM7HYSAEE4ZNBVP", "length": 26911, "nlines": 362, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "Aaryaa Joshi लिखित बाइट्स | मातृभारती", "raw_content": "\nAaryaa Joshi लिखित बाइट्स\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ प्रभात\nदावणं तोडून लेकरू धावले\nममतेने आईच्या कुशीत शिरले\nत्याला तृप्त करुन गाय निघाली बाहेर\nतिला नाही वाटला कोणताच अडसर\nथोडी काढा की सवड\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग\n2 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धार्मिक\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ प्रभात\nजाग आणे कुणी पक्षी\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग\nपिलू फार अस्वस्थपणे काहीतरी शोधत होती.समोर पडलेले पझलचे रंगीबेरंगी तुकडे तिला आत्ता खुणावत नव्हते.कारण ते चित्र पूर्ण होत आलं होतं.धडपड करुन तिनेच ते जोडलं होतं कंगोरे,आकार,चित्र सगळं सगळं सांभाळून विचारपूर्वक.... पण आता तिच्या लक्षात आलं की माझं चित्र अपूर्ण राहतं आहे... का बरं तिचं तिलाच कळलं की त्या पझलचा एक तुकडा तिने स्वतःच कधीतरी भिरकावून दिला होता.आता तिला त्याच तुकड्याची \"किंमत\" आणि \"अस्तित्व\"महत्वाचं वाटायला लागलं.ती पुरती अस्वस्थ झाली.... मग मीही लागले मदतीला...तिची अस्वस्थता कमी करायला... सापडला \"तो\"तुकडा तिचं तिलाच कळलं की त्या पझलचा एक तुकडा तिने स्वतःच कधीतरी भिरकावून दिला होता.आता तिला त्याच तुकड्याची \"किंमत\" आणि \"अस्तित्व\"महत्वाचं वाटायला लागलं.ती पुरती अस्वस्थ झाली.... मग मीही लागले मदतीला...तिची अस्वस्थता कमी करायला... सापडला \"तो\"तुकडा पण आता तो त्या चित्रात बसण्यासारखा नव्हता राहिला.. आकार तुटला होता,पुठ्यावरचं चित्र थोडं फाटलं होतं.आता कसा जोडला जाणार हा\nनात्यांचंआणि भावनांचंही असच आहे की आपल्या आयुष्यात.रागाच्या आणि अभिनिवेशाच्या भरात देतो फेकून एखादा तुकडा आपण लीलया आणि मग आयुष्याचं चित्र जुळवायला बसलो की होते उपरती.पण आता जुळणार असतो का तुकडा आपल्या मनासारखा त्यापेक्षा अधीच नीट सांभाळला असता तर......\n1 अजून लोकांना ही पोस्ट आवडली..\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग\nताम्हाण्यातला पूसभाजीचा दारचा फणस हाती आला आणि मावशीच्या देवाच्या गोठण्यातली आठवण आली माझ्या ताम्हाण्यातल्या आठवणींची अशी गाथा कदाचित माझं लेकरू सांगेल पण तोपर्यंत ही माझ्या आठवणीची पोतडी\nदेवाच्या गोठण्यात मे महिन्यात दरवर्षी मोठ्ठा कार्यक्रम... फणसाची भाजी तशी ती पुण्यातही व्हायची.पण पडवीतल्या झोपाळ्यावर बसून ही लगबग पाहणं म्हणजे चित्रपटाचाच आनंद\nसुट्टीतले पंधरा- वीस पै पाहुणे दारात गप्पांचे ;भेंड्याचे फड रंगवत.उतरत्या संध्याकाळी खाडीवरून आम्ही मुले परतत असू. दारात यशोदी आमची दृष्ट काढी.मग मागच्या दोणीवर पाय धुवून आत येऊन मी झोपाळा गाठे. आपटे काका आणि सखाराम काका तेलाने माखलेल्या सुर्‍या, तेलाची वाटी असं पुढ्यात घेऊन पडवीतच फणसोबा���ना घेऊन बसत तो सगळा सोहळा पाहत राहूनच डोळे तृप्त होत. शांतीआजी मोठ्या विळीवर बसून ओला ताजा नारळ खोवत असे.\nमावशीने वयपरत्वे सोयीसाठी ओटा करुन घेतला होता.पण या भाजीला मात्र चुलीची खमंग साथ मिळे.\nचरचरीत खमंग फोडणी, लाल मिरच्या,धने जिरे पूड आणि मीठ गूळ आणि वरून ताजा नारळ आणि कोथिंबीर\nकाका उत्साहाने ताज्या करकरीत कैरीचे लगेचच खाण्याजोगे लोणचे करीत. मऊभात, मेतकूट, फणसाची भाजी आणि पोह्याचा पापड बरेचदा या भाजीत ओल्या काजूंची ओंजळ पडे\nआधी डोळे मग जीभ आणि शरीर मन तृप्त\nशेवटी हातावर घट्ट दह्याची कवडी पडली की मग डोळ्यावर पेंग येई.\nसारवलेल्या अंगणात अंथरूणावर पडल्या पडल्या चांदण्या मोजताना अजूनही भाजीचा दरवळ येत राही...\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ प्रभात\nते वाट पाहत राही\nतुझी सय दाटते मनी\nपूर्वेला उगवत असते तेव्हा\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी पुस्तकाचा आढावा\nफूल फुलले हीच फुलाची अंतिम कथा\nफुलाचे साफल्य त्याच्या बहरण्यात आहे\nफूल विचारते,\"फळा, तू कुठे आहेस\nफळ उत्तरते,\" मी तुझ्या हृदयातच आहे\"\nमनावर मोहिनी घालणारे हे काव्य आहे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर यांचे\n(ठाकूर हे त्यांचे मूळ आडनाव पण ब्रिटिशांनी उच्चार टागोर असा बदलला आणि पुढे तेच प्रचलित झाले)\nरवींद्रनाथ म्हटलं की आधी समोर येतं शांतिनिकेतन आणि बंगाली चित्रपटांमधून ऐकलेलं आणि हिंदी चित्रपटगीतातही वापरलं गेलेलं रविंद्र संगीत\nहे पुस्तक म्हणजेही एक चित्र- पटच आहे रवींद्रनाथांच्या सौंदर्यपूर्ण,कलासक्त आणि स्वतःच्या विचाराने प्रेरित झालेल्या आयुष्याचा\nलेखिका आशा साठे आपल्याला या पुस्तकांत रवींद्रनाथांच्या बरोबरीने आयुष्याचा अनुभव देतात,तशी संधी देतात\nरवींद्रनाथ यांचा परिसस्पर्श कविता,कथा,कादंबरी,नाटक,निबंध अशा सर्वच साहित्य प्रकारांना लाभला आहे त्या सर्वातून त्यांची \"शुभबुद्धी\" ठायी ठायी दिसून येते.त्यांचं कार्य ही केवळ मनोरंजनाची बाब नाही तर ती रवींद्रनाथांची जीवनसाधनाच आहे\nया पुस्तकात काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार कारण ते तुम्ही वाचावं आणि अनुभवावं असं मला वाटतं म्हणून हा खटाटोप\nवृष्टी पडे टापुर टुपूर म्हणत जीवनगाणे गाणारे रवींद्रनाथ शाळेतल्या आयुष्याशी समाधानी नव्हतेच.खुला मोकळा निसर्ग त्यांना बालपणापासूनच खुणावू लागला. व��िलांच्या सान्निध्यात तीन महिने निसर्गसंपन्न प्रदेशात राहिल्याने त्यांच्या बालमनावर निसर्गाने हळुवार फुंकर घातली.दवाने भरलेल्या गवताचा वास,नारळीच्या झावळीतून येणारी उन्हे किंवा त्यांच्या पद्मा नावाच्या बोटीवरचा जलनिवास यांनी ते अधिक समृद्ध होत गेले\nभर तारूण्यात लाभलेला तरूण परिचित मित्र- मैत्रिणींचा सहवास त्यांना तारूण्याकडे आणि सोंदर्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देऊन जातोआयुष्यभर केलेले वेगवेगळे प्रवास रवींद्रनाथांचे व्यक्तीमत्व बहरून आणि भारून टाकण्यात मोलाचे सहप्रवासी ठरले आहेत.\nरवींद्रनाथांचा मानुषेर धर्म हा त्यांच्या सर्वच साहित्याचा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यातील पुरुषपात्रे ही wishfull thinking मधून निर्माण झाली आहेत तर तर त्यांनी चितारलेल्या महिलांच्या व्यक्तिरेखांमधे महिलेचा आत्मसन्मान दिसून येतो. अशावेळी मग ही पात्र फक्त पात्रं उरत नाहीत\nकुटुंबातील जबाबदारी अंगावर पडल्यानंतरही आपली खानदानी जमीनदारी सांभाळणारे कविमनाचे रवींद्रनाथ आपल्याला पुस्तकात पुढच्या पानांवर भेटायला येतात. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेले कार्य म्हणजे ब्रह्मचर्याश्रम विद्यालय बालमन हे निसर्गाशी एकरूप होऊनच फुलते फळते या विचारातूनच शांतिनिकेतनची संकल्पना गुरुदेवांनी मूर्त रूपात मांडली बालमन हे निसर्गाशी एकरूप होऊनच फुलते फळते या विचारातूनच शांतिनिकेतनची संकल्पना गुरुदेवांनी मूर्त रूपात मांडली अशा मुक्त वातावरणात मुलांच्या शरीर -मन -बुद्धीचे पोषण करणारे शिक्षकच त्यांना हवे होते आणि ते तसे मिळालेही\nशांतिनिकेतनाची सुरुवात ,त्यामागचा विचार आणि तेथील सर्व वर्णन वाचकांनी स्वतःहून वाचण्याचा निर्मळ आनंद नक्की घ्यावा\nविश्वभारती विद्यापीठ,ग्रामीण जनतेच्या उन्नतीसाठीचे श्रीनिकेतन,गीतांजलीची निर्मिती आणि नोबेल पुरस्कार,राष्ट्रगीताची रचना हा सर्व जीवनप्रवास आपण लेखिकेचं बोट धरूनच पुढे पुढे करत राहतो आणि एक आंतरिक शांतता अनुभवायला लागतो नकळतच\nदेशकारण आणि राष्ट्रकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेतआणि त्या एकमेकांना पूरक आहेत असे म्हणणारे गुरुदेव आपल्याला राष्टीय अस्मितेची जाणीव करून देतात त्यांची चित्रकला सौंदर्य लेऊनच येते आणि हे सौंदर्य म्हणजे सत्य त्यांची चित्रकला सौंदर्य लेऊनच येते आणि हे सौंदर्य म्हणजे सत्य असेही त्यांचा कुंचला रेखून जाताना आपण अनुभवतो\nजगदीशचंद्र बसू,शरदचंद्र चट्टोपाध्याय,अरविंद घोष,महात्मा गांधी यांच्या आणि रवींद्रनाथांच्या नात्याबद्दलही हे पुस्तक भाष्य करते.\nकविता आणि रवींद्रनाथ हे एकमेकांपासून वेगळं करता येत नाही फिरे चले माटिर टाने.. पदर पसरून तुझ्या मुखाकडे पाहत असलेल्या मातीकडे तू परत फिर असं सांगणारी गुरुदेवांची कविता म्हणजे त्यांचं रोजचं \"जगणंच\" होती फिरे चले माटिर टाने.. पदर पसरून तुझ्या मुखाकडे पाहत असलेल्या मातीकडे तू परत फिर असं सांगणारी गुरुदेवांची कविता म्हणजे त्यांचं रोजचं \"जगणंच\" होती जगाची कविता लिहीणारा एक Master Poet आहे हे त्यांचे विचार त्यांची आध्यात्मिक साधनाही सूचित करतात\nमानव धर्म,देशकारण,शिक्षण,ग्रामीण विकास,नातेसंबंध,चित्रकला अशा जीवनाच्या विविधांगाला स्पर्श करणारे,निसर्गपुत्र रवींद्रनाथ त्यांना जवळून भेटायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर शुभबुद्धीने आपणही या प्रवासात जरूर सामील व्हा\nपुस्तकाचे नाव- शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ प्रभात\nAaryaa Joshi तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ प्रभात\nतुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/andre-russell/", "date_download": "2020-03-29T21:30:14Z", "digest": "sha1:VYBLYB5LR6XNCYNMN5WHAPLIDCHIXGL6", "length": 6353, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Andre Russell Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#ICCWorldCup2019 : विदेशी खेळाडूंची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय\nपुणे- आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्‍वास जरी उंचावला असला तरी भारतीय खेळाडूं प्रमाणेच परदेशी खेळाडूंनी देखील आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघांच्या उरात धडकी बसवली आहे. ज्यामुळे इतर संघांसोबतच…\nआंद्रे रसेलच्या खेळीवर आनंद महिंद्रा म्हणतात…\nकोलकाता – कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला सुरवात झाली असून, मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलने तुफानी खेळी करत ४० चेंडूत आठ षटकार आणि सहा…\n#IPL2019 : रसेल खेळण्याबाबत संदिग्धता\n��ोलकाता - आयपीएलच्या बाराव्या सत्रात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्सवर सलग दुसरा विजय हवा आहे. हा सामना रविवारी ईडन गार्डनवर रंगणार आहे. घरच्या मैदानावर सलग दोन पराभव…\n#IPL2019 : पराभवाचा बदला घेण्याची कोलकाताला संधी; रसेल विरुद्ध रबाडा सामना रंगणार\nकोलकाताला परभूत करून दिल्लीला विजयीमार्गावर परतण्याची संधी -रसेल विरुद्ध रबाडा सामना रंगणार -दिल्लीच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करण्याची गरज कोलकाता - आयपीएलच्या बाराव्या मोसमात सर्वात समतोल कामगिरीने प्रभावीत करणाऱ्या कोलकाता नाईट…\n#IPL2019 : रसेलने सामन्याचे चित्र बदलले- हॅसोन\nकोलकाता -किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक माईक हॅसोन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, आंद्रे रसेलने सामना कोलकाताच्या बाजूने फिरवला. या सामन्यात रसेल तीन धावांवर बाद झाला होता;…\n#IPL2019 : पंजाबसमोर कोलकाताचे कडवे आव्हान; गेल विरुद्ध रसेल सामना रंगणार\nकिंग्ज इलेव्हन पंजाब कोलकाता नाईट रायडर्सवेळ - रा. 8.00 वा. स्थळ - इडन गार्डन मैदान, कोलकाता कोलकाता -पराभवाच्या छायेतून बाहेर पडत आपापले सामने जिंकणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांदरम्यान आज लढत होणार असून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/dhyanchand/", "date_download": "2020-03-29T22:14:47Z", "digest": "sha1:2PCBI22MD3RVNIBVR3KRCQ6SZ5O4KTYK", "length": 1692, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Dhyanchand Archives | InMarathi", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\nअशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/siddharth-shukla-breaks-silence-on-shilpa-shinde-s-affair-and-assault-charges-45464", "date_download": "2020-03-29T21:18:16Z", "digest": "sha1:XOMPTIEVK3FCLSCYHWBNN33ZSSPBDVIB", "length": 11930, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सिद्धार्थ शुक्ला मारह���ण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप | Mumbai", "raw_content": "\nसिद्धार्थ शुक्ला मारहाण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप\nसिद्धार्थ शुक्ला मारहाण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप\nबिग बॉस १३ जिंकून आलेल्या सिद्धार्थ शुक्लावर शिल्पा शिंदेनं गंभीर आरोप केल्याचा दावा एका वेबसाईटन केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर सिद्धार्थ शुक्लानं अखेर उत्तर दिलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\n'भाबीजी घर पर हैं' मध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेनं प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि 'बिग बॉस ११' ची विजेता असेलल्या शिल्पा शिंदे (shilpa Shinde)नं सिद्धार्थ शुक्लाबद्दल (Siddharth Shukla) हैराण करणारा खुलासा केला आहे. शिल्पानं सांगितल्याप्रमाणे ती सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये होती.\nतिची एक ऑडियो क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत बोलत आहे. ऑडियोमध्ये सिद्धार्थ शिल्पाला विचारात आहे की, ती त्याच्यासोबत या रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊ इच्छिते की, तिला या नात्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, यामध्ये आवाज व्यवस्थित येत नाहीये, याबद्दल एका न्यूज वेबसाइटनं शिल्पासोबत बातचीत केली.\nयासंपूर्ण प्रकरणावर बिग बॉस १३(Big Boss)चं पर्व जिंकून आलेल्या सिद्धार्थ शुक्लानं खुलासा केला आहे. बिग बॉसमध्ये असल्या कारणानं तो काही बोलू शकला नाही. पण नुकताच बिग बॉस जिंकून तो घराबाहेर आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर त्यानं अखेर प्रतिक्रिया दिलीय.\n\"पोलिसात केली होती तक्रार\"\nशिल्पानुसार, ती २०११ मध्ये सिद्धार्थसोबत नात्यामध्ये होती. शिल्पा म्हणाली, \"ही बॉयफ्रेंड (सिद्धार्थ शुक्ला) आणि गर्लफ्रेंड (शिल्पा शिंदे) यांच्यातील गोष्ट आहे, बऱ्याच मारहाणीनंतर त्यानं मला चालत्या गाडीतून बाहेर फेकलं होतं. नेहमी मारायचा. मी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. हे खूप स्ट्रेच्ड रिलेशनशिप होतं. गळ्यातच पडतो तो माणूस. तो खूप काळ मला सोडण्यास नकार देत होता. कारण त्याचा ईगो दुखावला जायचा की, ही कशी काय मला सोडू शकते मला म्हणायचा - तू सोडू कशी शकते मला म्हणायचा - तू सोडू कशी शकते सोडून तर पाहा\", असं शिल्पानं मुलाखतीत सांगितल्याचा दावा एका वेबसाईटनं केला आहे.\n\"मैत्रीचा चुकिचा अर्थ काढला\"\nसिद्धार्थसोबत शिल्पाची भेट एका लग्नात झाली होती. दोघं मित्र होते आणि काही कॉफी डेट्सलाही गेले होते. शिल्पा म्हणाली, \"हे खू��च कॅज्युअल रिलेशनशिप होतं. पण तो याला वेगळ्याच पातळीवर घेऊन गेला. म्हणू लागला, 'तू टाइम पास कशी काय करू शकते प्रेम नाहीये का तुझे प्रेम नाहीये का तुझे' पण तुम्ही कुणासोबत काही दिवस घालवल्यानंतर तुम्हाला प्रेम होतेच असं नाही\"\n\"तो खूप रागीट आणि पझेसिव्ह होता\"\nसिद्धार्थसोबतच्या आपल्या नात्याबद्दल शिल्पा म्हणाली, \"तो खूपच पझेसिव्ह, डिमांडिंग, रागीट आणि शिव्या देणारा होता. जर मी ट्रेस होत नसले तर तो फोन करायचा, सतत विचारपूस करायचा आणि अपशब्दांचा वापर करायचा. मग सॉरी म्हणायचं आणि पायातच पडायचा. जेव्हा त्याला 'बालिका वधू' सिरीयल मिळाली तेव्हा मी हळू हळू प्रेमानं त्याच्यापासून अंतर वाढवायला सुरुवात केली. हळू हळू असं करून प्रेमानं मी स्वतःला सोडवलं. खूप जास्त सायको आहे.\"\nशिल्पा शिंदेनं केलेल्या आरोपावर सिद्धार्थनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, \"मी शिल्पाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. मला नाही वाटत की ती असं काही बोलली असेल. मी आताच बिग बॉसच्या घरातून आलो आहे. मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला पहिलं जाणून घेऊदे की शिल्पा काय बोलली आहे ते.”\nआता खरं काय खोटं काय हे आपल्याला सांगणं कठिण आहे. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे शिल्पा आणि सिद्धार्थलाच माहिती असेल.\n'बिग बॉस १३'चा विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला\n'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका\n'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'\nहृतिक रोशनकडून पालिकेला २० लाखांची आर्थिक मदत\nCoronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह\nकनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\ncoronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम\n... म्हणून हिंदुस्तानी भाऊच्या बायकोनं केली पोलिसांकडे तक्रार\nबिग बॉस १३ वर बंदी आणा, करणी सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nBigg Boss 11 Winner: फिनालेत शिल्पा शिंदे ठरली विनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/?page=16&category=openmind", "date_download": "2020-03-29T21:55:35Z", "digest": "sha1:HWCFHFVVY6LN2QUBHVEXSHODIY4YV7T2", "length": 22033, "nlines": 483, "source_domain": "marathiblogs.in", "title": "मन मोकळे | Page 16 | प्रकाशित | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nकाश्मीर मध्ये पुन्हा नंदनवन होईल\nकाश्मीर मध्ये पुन्हा 'नंदनवन' होईल-dyendhe1979@gmail.comनरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धाडसी आणि ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्यामुळे संपूर्ण देशातीलच दहशतवादी कारवायांना आळा बसून देशाच्या नंदनवनातही शांतता नांदेल. काश्मीरला दुहेरी नागरिकत्व बहाल करणाऱ्या ३७०या कलमामुळे एकतर काश्मिरी जनता व भा\nमहापूर मानवनिर्मितच-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक पाऊस पडण्यासाठी देवाकडे साकडे घालताना दिसून येत होता. पण, गेल्या दहा-पंधरा दिवसात महाराष्ट्रातील काही भागांत एवढा पाऊस पडला की, कोल्हापूर, सांगली, कराड येथील नागरिकांचे संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेले. एनडीआरएफ, नौसेनेच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत पुरात अडकलेल्यांना बोटीद्\nअचानक एका शनिवारी जेव्हा आर्या “मी उद्या तुझ्या घरी येणार आहे-” अशी बोलली त्यावेळी मी टेंशनमध्ये आलो. आमच्या भाड्याच्या फ्लॅटला ‘घर’ म्हणावे असे वाटण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागणार होते. आम्ही आमचे घर म्हणजे अक्षरश: गोंधळ करून ठेवला होता. पहिले म्हणजे आशिष पिण्याचा शौकीन होता. वाईनपासून स्कॉचपर्यंतची पेये तो मनापासून एन्जॉय करायचा. त्याचा त्रास नव्हता,...Continue reading →\n“लाडू घे समीर.” त्यांनी अशा आवाजात ऑर्डर सोडली की त्या आवाजाला मिलीटरीत बर्‍याचजणांची घाबरगुंडी उडाली असेल यात शंकाच नव्हती. मी त्यांच्या आज्ञेचे पालन करून एक लाडू उचलला आणि तो खायचा प्रयत्न केला. कमालीचा कठीण होता. त्यात दात घुसलेच नाहीत. तो रव्याचा होता की फेविकॉलचा कळायला मार्ग नव्हता. शिवाय माझ्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवायला अंकल...Continue reading →\nरेड लाईट डायरीज - नाळेचं कर्ज ...\nसोबतचा जिन्याचा फोटो श्रेया कालराने पाठवला आहे. फोटोबद्दल जाणून घेण्याआधी हे वाचलं तर संदर्भ लागतील.. श्रेया फोटोस्टोरीमेकर आहे. भारतीच्या केसमुळे तिची माहिती मिळालेली. तामिळनाडूमधल्या ईरोडे या शहरातील गांधीनगर या स्लममधील भारतीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय स्वीकारत मुंबई गाठली होती त्याला दशकं उलटून गेलीत. कामाठीपुऱ्याची एक खासियत आहे, इथे भाषेगणिक वर्गीकरण असलेल्या इमारती आहेत. कानडी, तेलुगू, उडि\nअंबादास गवळ्याचं घराणं मुळचं कर्नाटकमधलं. कधी काळी त्याचे बापजादे गुरं घेऊन इकडं येऊन इथंच स्थिरावलेले. अंबादासचा बापा हरीदास याला दोन बायका हो���्या थोरली राधाबाई आणि धाकटी कलाबाई. घरात थोरला मुलगा असलेल्या अंबादासनं बापाच्या अकाली मृत्यूनंतर कळता सवरता झाल्यापासून सावत्र भावकीशी संबंध तोडले होते. तसा तो तरकटी नव्हता पण आडमाप होता. अंबादास गवळी म्हणजे आडातला बेडूक पण त्याच्या गप्पा समुद्राच्या असत\nराज्यात रंगला खेळ संगीत खुर्चीचा\nदिल्लीतील हवेतले प्रदूषण आणि मुंबईच्या राजकीय हवेतले प्रदूषण शिगेस पोचले आहे. निवडणुकीचा नकाल लागून आठवडा जाला तरी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष इंचभऱही पुढे सरकले नाही. सत्तासंघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ अनेक वेळा रंगला आहे. ह्यावेळी रंगलेल्या संगीत खुर्चीच्या खेळात मात्र अनेक अडथळे आहेत. म्हणून बहुमत म\nसक्षम विरोधी पक्षाला कौल\nराज्य विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 157 काँग्रेस महाआघाडीला १०४ आणि इतरांना २६ जागा मिळाल्या. वंचित आघाडीला एकही जागा मिळाली नाही. इतरात मनसे, बंडखोर आदीेंचा समावेश आहे. निकालाचा सरळ अर्थ जनादेश महायुतीच्या बाजूने असून महाआघाडीला काँग्रेस आघाडीला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा हुकूम दिला आहे. सत्तेवर येण्याची काँग्रेस आघाडीची संधी ह्यावेळी तरी हुकली तरीही महायुतीला खिंडार पाडण\nसायकल दौरा पूर्वेचा घाट – असा घातला घाट २\nरंपाचोडावरम मारेडमल्लीला डास असले तरी शरीर थकल्यामुळे मस्त झोप लागली. मारेडमल्लीचे जेवण पण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी मारेडमल्ली ते नरसीपट्टणम …\nपूर्वेचा घाट – असा घातला घाट\nआता पहिल्या भागात मी सांगितले हे असे कठीण होते तसे कठीण होते, माझा सराव झाला नाही. यावरुन जर तुम्ही असे …\n1मोठी झालेली लहान मुले...\n1भोलानाथ का रे वागलास असं\n1दार उघडं बये दार उघडं.......\n1हातगड किल्याची अपरिचीत जलद...\n5साबुदाणा आणि वरीचे घावन...\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/we-deny-vinayak-raut-victory-as-we-doubt-that-there-is-manipulation-in-evm-says-narayan-rane-in-sindhudurg/articleshow/69486685.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T22:47:07Z", "digest": "sha1:CBM7PHPORR7AEMJBICN2LJS2XB5G45VP", "length": 11856, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Narayan Rane : विनायक राऊतांचा विजय मान्य नाही: राणे - we deny vinayak raut victory as we doubt that there is manipulation in evm says narayan rane in sindhudurg | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nविनायक राऊतांचा विजय मान्य नाही: राणे\nशिवसेना उमेदवार विनायक राऊत यांचा विजय आम्हाला मान्य नाही. सर्व काही संशयास्पद आहे. हा निलेश राणेंचा पराभव नसून तो त्यांचा नैतिक विजय आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nविनायक राऊतांचा विजय मान्य नाही: राणे\nशिवसेना उमेदवार विनायक राऊत यांचा विजय आम्हाला मान्य नाही. सर्व काही संशयास्पद आहे. हा निलेश राणेंचा पराभव नसून तो त्यांचा नैतिक विजय आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nनिलेश राणे यांचा सिंधुदुर्गातून पराभव झाला. त्याबद्दल बोलताना राणे म्हणाले,'सेनेच्या प्रचारात जोर नव्हता. चिपळूणसारख्या तालुक्यात पाच वर्षात खासदार फिरकलेही नाहीत तरी तिथे त्यांना मताधिक्य मिळाले; कणकवलीत आमचा आमदार असूनही तिथे माफक आघाडी मिळाली हे न पटणारे आहे. म्हणूनच या प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचा मला संशय आहे.\nआम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार करीत आहोत.'\nदरम्यान आज सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारी खारेपाटण येथे खासदार विनायक राऊत यांचे भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, सेना आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, भाजपचे संदेश पारकर, अतुल रावराणे यांनी तळेरे कासार्डे येथे स्वागत केले.\nत्यानंतर कणकवलीत विनायक राऊत यांच्या विजयाची रॅली काढण्यात आली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसिंधुदुर्गात करोनाचा पहिला रुग्ण; मंगळुरू एक्स्प्रेसमधून प्रवास\nसिंधुदुर्गातील आंब्याची करोनाच्या कचाट्यातून सुटका\nचाकरमान्यांनो, गावाला येऊ नका: नीतेश राणे\n रत्नागिरीत डॉक्टरलाच करोनाची लक्षणे\nकोकण रे��्वेवर ४ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रखडल्या\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nविनायक राऊतांचा विजय मान्य नाही: राणे...\nसीवूडमधील तिघे जण संगमेश्वरमध्ये बुडाले...\nसप्तीलिंगी नदीत नवी मुंबईचे तिघे बुडाले...\nरत्नागिरीतील तरुणींना रोजगाराच्या संधी...\nकोकण रेल्वे ठप्प; सुट्टीच्या हंगामात प्रवाशांचे हाल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/wimbledon-2017-117070800004_1.html", "date_download": "2020-03-29T22:08:34Z", "digest": "sha1:6A4F5QE2X5MHJ42B5QXDPFCQVHFDCVTC", "length": 13619, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विम्बल्डन : ऑगटचा निशिकोरीला तिसऱ्याच फेरीत धक्‍का | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविम्बल्डन : ऑगटचा निशिकोरीला तिसऱ्याच फेरीत धक्‍का\nस्पेनच्या 18व्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगटने जपानच्या नवव्या मानांकित केई निशिकोरीवर 6-4, 7-6, 3-6, 6-3 अशी खळबळजनक मात करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. मात्र सातवा मानांकित मेरिन सिलिच व 16वा मानांकित जाईल्स म्युलर यांनी सरळ विजयासह चौथी फेरी गाठली. फ्रान्सच्या 21व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने अमेरिकेच्या बिगरमानांकित मॅडिसन ब्रेन्गलवर सरळ सेटमध्ये मात करताना महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. कॅरोलिनने मॅडिसनचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडून काढले. तसेच व्हिक्‍टोरिया आझारेन्काने हीथर वॉटसनची झुंज 3-6, 6-1, 6-4 अशी मोडून काढताना चौथी फेरी गाठली.\nतृतीय मानांकित प्लिस्कोव्हाला रिबारिकोव्हाचा धक्‍का\nत्याआधी तृतीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्‍का बसला. स्लोव्हाकियाच्या बिगरमानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाने दुसऱ्या फेरीच्या लढतीत प्लिस्कोव्हाचे आव्हान 3-6, 7-5, 6-2 असे कडव्या झुंजीनंतर संपुष्टात आणले. तसेच ऍलिसन रिस्केने 12व्या मानांकित क्रिस्टिना लाडेनोविचचा 2-6, 6-4, 6-4 असा पराभव करताना आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद केली.\nमात्र त्याच वेळी अग्रमानांकित अँजेलिक कर्बर, पाचवी मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकी, सातवी मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा, नववी मानांकित ऍग्नेस्का रॅडवान्स्का, चौदावी मानांकित गार्बिन मुगुरुझा आणि 19वी मानांकित तिमिया बॅकिन्स्की या मानांकितांनी मात्र आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमविताना तिसरी फेरी गाठली.\nसेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांच्या अनुपस्थितीत विजेतेपदासाठी सर्वोत्तम संधी असलेल्या अग्रमानांकित कर्बरने कर्स्टन फ्लिपकिन्सचा प्रतिकार 7-5, 7-5 असा संपुष्टात आणताना तिसरी फेरी गाठली. वोझ्नियाकीने स्वेतना पिरोन्कोव्हाला 6-3, 6-4 असे सहज पराभूत केले. कुझ्नेत्सोव्हाने एकेटेरिना माकारोव्हाचा 6-0, 7-5 असा धुव्वा उडविला.\nरॅडवान्स्काने ख्रिस्टिना मॅकहेलची कडवी झुंज 5-7, 7-6, 6-3 अशी मोडून काढताना आगेकूच केली. तर मुगुरुझाने यानिना विकमायरचा 6-2, 6-4 असा फडशा पाडला, तर तिमिया बॅकिन्स्कीने क्रिस्टिना कुकोव्हाचा 6-1, 6-0 असा पराभव करताना तिला टेनिसचे धडे दिले.\nविम्बल्डन टेनिस स्पर्धा : वॉटसन, आझारेन्का यांना धक्‍का\nप्रेग्‍नेंट असल्यानंतर देखील विम्बल्डन टेनिस स्पर्धेत खेळली मिनेला\nसिंधूला स्पोर्टस इलस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार\nआशियाई ऍथलेटिक्‍समध्ये मनप्रीत व लक्ष्मणला सुवर्ण\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन�� पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-03-29T21:38:29Z", "digest": "sha1:GGX4SULDIVYP5RWHFOXAHRT6ZHIZ3YFO", "length": 6917, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंध्र प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\n► आंध्र प्रदेशातील नद्या‎ (५ प)\n► आंध्र प्रदेशचा इतिहास‎ (२ क, ५ प)\n► आंध्र प्रदेशातील गावे‎ (१ क, २४ प)\n► आंध्र प्रदेशमधील जिल्हे‎ (१�� क, १५ प)\n► तेलुगू भाषा‎ (३ क)\n► आंध्रप्रदेशमधील धबधबे‎ (१ प)\n► आंध्र प्रदेशामधील राजकारण‎ (२ क, २ प)\n► आंध्र प्रदेशातील लेणी‎ (२ प)\n► आंध्र प्रदेशमधील वाहतूक‎ (२ क)\n► आंध्र प्रदेशातील विद्यापीठे‎ (१ क, २ प)\n► तेलुगू व्यक्ती‎ (२ क, ५ प)\n► आंध्र प्रदेशमधील शहरे‎ (३ क, ४३ प)\n► आंध्र प्रदेश राज्याच्या संवैधानिक व्यक्ती‎ (२ क, १ प)\n\"आंध्र प्रदेश\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआंध्र प्रदेश क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/smita-patil/", "date_download": "2020-03-29T22:40:53Z", "digest": "sha1:YDHDPP6FAE7FTH5VWBYDN2FMIARWJ4MQ", "length": 2158, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "smita patil Archives | InMarathi", "raw_content": "\nशिकलेली स्त्री सुद्धा ‘मुक्त’ का नाही : अस्वस्थ, बेचैन करणारा प्रश्न…\nसुशिक्षित स्त्रिया नोकरी करून सासर कडच्यांची गुलामी का करतात “शिक्षण माणसाला निर्भय बनवते” असे म्हणतात. पण मग शिकलेली माणसे अशी लाचार का दिसतात\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे आंधळ्या आत्म्यात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.kaustubhkasture.in/2013/08/blog-post_2692.html", "date_download": "2020-03-29T22:24:05Z", "digest": "sha1:XHBBGDKXTEKKUU5WHXWIFZMWBNMBMMYB", "length": 70051, "nlines": 46, "source_domain": "www.kaustubhkasture.in", "title": "इतिहासाची सुवर्णपाने: तुळाजी आंग्र्‍याचा पराभव.. सत्य आणि असत्य !", "raw_content": "\nतुळाजी आंग्र्‍याचा पराभव.. सत्य आणि असत्य \nश्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी इ.स. १७५६ मध्ये तुळाजी आंग्र्यांवर स्वारी करून स्वराज्याचे आरमारबुडवले असा निरर्थक आरोप आजपर्यंत अव्याहतपणे केला जात आहे. परंतू, अस्सल ऐतिहासिक साधनांची चिकित्सा केली असता हा आरोप किती बिनबुडाचा आहे हे लक्षात येते.\nसर्वात्त प्रथम शाहू��ाजांच्या मृत्यूपत्राबाबत पाहू शाहू महाराजांना पुत्ररत्न नव्हते. या सुमारास कोल्हापूर आणि सातारा अशी दोन राज्ये अस्तित्वात असल्याने शाहू महाराजांनी साहजीकच कोल्हापूरच्या राजसबाईपूत्र संभाजीराजांना याबाबत विचारले. परंतू भोसले घराण्याची एकी होण्यास संभाजी राजे अनुकूल नव्हते. यामूळे नागपुरकर मुधोजी भोसले आणि सगुणाबाई राणीसाहेबांच्या बहिणीचा पुत्र दत्तक घ्यावा असं शाहू महाराजांनी ठरवलं. अर्थात, नागपूरकर भोसले हे भोसले कुलोत्पन्न असले तरीही त्यांचे कूळ मूळ शाखेपासून विलग होऊन कित्येक वर्षे लोटली होती. अशात रक्तसंबंध कायम राहणे अशक्य होते. गोविंद खंडेराव चिटणीसांच्या सल्ल्याने शाहू महाराजांनी असा बेत ठरवताच ताराबाईंस ही कूणकूण लागून त्या सातार्‍यास शाहूमहाराजांना भेटावयास आल्या. ‘आपला वंश अजून शिल्लक असता बाहेरचा मुलगा गादीवर का बसवता शाहू महाराजांना पुत्ररत्न नव्हते. या सुमारास कोल्हापूर आणि सातारा अशी दोन राज्ये अस्तित्वात असल्याने शाहू महाराजांनी साहजीकच कोल्हापूरच्या राजसबाईपूत्र संभाजीराजांना याबाबत विचारले. परंतू भोसले घराण्याची एकी होण्यास संभाजी राजे अनुकूल नव्हते. यामूळे नागपुरकर मुधोजी भोसले आणि सगुणाबाई राणीसाहेबांच्या बहिणीचा पुत्र दत्तक घ्यावा असं शाहू महाराजांनी ठरवलं. अर्थात, नागपूरकर भोसले हे भोसले कुलोत्पन्न असले तरीही त्यांचे कूळ मूळ शाखेपासून विलग होऊन कित्येक वर्षे लोटली होती. अशात रक्तसंबंध कायम राहणे अशक्य होते. गोविंद खंडेराव चिटणीसांच्या सल्ल्याने शाहू महाराजांनी असा बेत ठरवताच ताराबाईंस ही कूणकूण लागून त्या सातार्‍यास शाहूमहाराजांना भेटावयास आल्या. ‘आपला वंश अजून शिल्लक असता बाहेरचा मुलगा गादीवर का बसवता’ अशी ताराबाईंनी शाहूराजांकडे विचारणा केली. पण शाहूंनी सगळी परिस्थिती वर्णन करताच ताराबाईंनी त्यांना आपला नातू ‘रामराजा’ याला दत्तक घेण्यासंबंधी सुचवले. ताराबाईंच्या सल्ल्यानूसार शाहू महाराजांनी रामराजाला दत्तक घेण्याचे ठरवले खरे, पण दत्तकविधान होण्याआधीच शाहूराजांचा मृत्यू झाला. रामराजा हा जन्मापासून अज्ञातवासात वाढला असल्याने त्यालाबाहेरच्या जगाचे फारसे ज्ञान नव्हते, परंतू चोवीस वर्षांच्या आसपास असताना गादीवर बसल्यानंतर ताराबाईपेक्षा नान��साहेबच उत्तमप्रकारे राज्यकारभार करू शकतात हे ध्यानात आल्याने रामराजाचे मन नानासाहेबांकडे झुकू लागले. वास्तविक, शाहू महाराज हे नागपूरकर भोसल्यांचा मुलगा दत्तक घेण्यास विचार करत होते तेव्हा ताराबाईने स्वतःच्या नातवाला पुढे करणे यात तीचा स्वार्थच होता. पण पुढे रामराजा सज्ञान झाल्यानंतर नानासाहेबांकडे आकृष्ट होऊ लागल्यावर ताराबाईंना आपल्या मनाप्रमाणे सत्ता गाजवण्याचे इमले कोसळलेले बघून दुःख झाले. आणि यानंतर पुढे मरेपर्यंत पेशव्याने आपणास फसवले अशा आशयाचे आरोप करू लागली. आणि या सगळ्या घटना घडण्यापूर्वीच शाहू महाराजांनी रामराजास धनी करून पेशव्याने कारभार सांभाळावा असे ठरवले होते.\nआता आंग्र्यांच्या प्रकरणाकडे वळू. याला सुरुवात करण्यापूर्वी एक सांगितले पाहीजे की, आंग्र्यांच्या संपूर्ण प्रकरणात नानासाहेब पेशव्यांनी प्रत्यक्षात सहभाग कुठेही घेतलेला नव्हता. इ.स. १७५५ मध्ये चूलत बंधू सदाशिवरावभाऊ, आणि धाकटी आत्या, इचलकरंजीकर व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी अनुबाई घोरपडे (जोशी) यांच्यासह कर्नाटकातील सावनूरच्या नबाबावर स्वारी केली. मुरारराव घोरपडे आणि मुझफ्फरखान हे पेशव्यांचेच कर्नाटकातले सरदार नवाबाला जाऊन मिळाले होते, त्यामूळे कर्नाटकचा प्रश्न अतिशयगंभीर होऊन बसला होता. नानासाहेबांनी या स्वारीसाठीआपल्याउत्तरेतल्या सरदारांनाही कर्नाटकात बोलावून घेतले. अखेरीस सावनुरकर नवाबाने पेशव्यांसमोर गुडघे टेकले.\nनानासाहेब पेशवे कर्नाटकात सावनुरकर नवाबाशीलढत असताना इकडे कोकणात आग्र्यांचे प्रकरण उद्भवले. शाहूंच्या निधनानंतर स्वराज्याचा सांभाळ करणे हे पेशव्यांचे कर्तव्य होते. राजधानी रायगड कोकणात असल्याने, कोकणाचे महत्व जास्तच परंतू, शाहूंच्या आगमनापूर्वीपासूनच कोकणात आंग्र्यांचे वर्चस्व होते. कान्होजीराजे आंग्रे या जबरदस्त माणसाला थोरल्या राजाराम महाराजांनी सरखेल बनवले. पण पुढे कान्होजींच्या मनात राज्यपिपासू वृत्ती रुजत गेल्याने ते स्वतःला कोकणचे राजे मानू लागले. थोरले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्तीमूळे कान्होजी हे शाहूराजांना येऊन मिळाले. पुढे बाजीराव पेशव्यांनीदेखील सेखोजी आग्र्यांना आपल्याकार्यात सामावून घेतले खरे, पण पुढे संभाजी-मानाजी-तुळाजी या आंग्रेबंधूत भाऊबंदकी माजली. गादीसाठी ते वाट्टेल ते करायला तयार होते. त्यातल्या त्यात मानाजी हे पेशव्यांना अनुकूल होते. तुळाजी मात्र पेशव्यांना मानायला तयार नव्हता. पेशव्यांचे अधिकार त्याला मान्य नव्हते. कोकण आपलेच आहे अशा थाटात तो वावरत असे. सागरी किल्ला असल्याने (सागरी म्हणजे जलदूर्ग नव्हे परंतू, शाहूंच्या आगमनापूर्वीपासूनच कोकणात आंग्र्यांचे वर्चस्व होते. कान्होजीराजे आंग्रे या जबरदस्त माणसाला थोरल्या राजाराम महाराजांनी सरखेल बनवले. पण पुढे कान्होजींच्या मनात राज्यपिपासू वृत्ती रुजत गेल्याने ते स्वतःला कोकणचे राजे मानू लागले. थोरले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्तीमूळे कान्होजी हे शाहूराजांना येऊन मिळाले. पुढे बाजीराव पेशव्यांनीदेखील सेखोजी आग्र्यांना आपल्याकार्यात सामावून घेतले खरे, पण पुढे संभाजी-मानाजी-तुळाजी या आंग्रेबंधूत भाऊबंदकी माजली. गादीसाठी ते वाट्टेल ते करायला तयार होते. त्यातल्या त्यात मानाजी हे पेशव्यांना अनुकूल होते. तुळाजी मात्र पेशव्यांना मानायला तयार नव्हता. पेशव्यांचे अधिकार त्याला मान्य नव्हते. कोकण आपलेच आहे अशा थाटात तो वावरत असे. सागरी किल्ला असल्याने (सागरी म्हणजे जलदूर्ग नव्हे सागर किनार्‍यावर वसलेला किल्ला, ज्याच्या एका बाजूस जमीन आणि दुसर्‍या बाजूस समुद असतो) विजयदूर्गावर तुळाजीचे मुख्य ठाणे होते. आरमारही याच किल्ल्यावर असे. या गोष्टीचा भडका पूर्वीच उडाला होता. सरदेसाईंनी मराठी रियासतीत याचे कारण नमुद केले आहे ते असे- ‘तुळाजीबद्दल पेशव्याचे मनातजबरदस्त तेढ निर्माण होण्यास तशीच कारणे उत्पन्न होत गेली. पोर्तुगिझांचा वसईकडील प्रदेश पेशव्यांनी काबिज केला तो हरउपाय करून परत मिळवावा अशी खटपट पोर्तुगिझांनी सारखी चालू ठेवली. हा त्यांचा प्रयत्न विफल करण्यासाठी पेशव्याने वाडीकर सावंतास हाताशी घेवून त्याजकडून गोव्यावर आक्रमण चालविले.पेशव्याशी तुळाजीचे फाटत चाललेले पाहून पोर्तुगिझांनी तुळाजीशी सख्य जोडले. सावंताने गोव्यावर स्वार्‍या करून पोर्तुगिझांचा बराच प्रदेश काबिज केला, त्याचे बदल्यात तुळाजीने सावंतांचा उच्छेद चालविला. हे प्रकार चालू असता शाहू मरण पावला आणि ताराबाईने पेशव्याविरुद्ध कारस्थान उभारले. पेशव्याला शह देण्यासाठी तीने पोर्तुगिझांस कळवलेकळवले, ‘’तुम्ही पेशव्याचा पा���ाव कराल तर आम्ही तुमचा वसईकडचा प्रदेश परत देऊ’’. सलाबतजंग (मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा थोरला मुलगा‌), बुसी यांजकडेही ताराबाईने पेशव्याविरुद्ध कारस्थाने चालवली. बुसीला (फ्रेंचांचा गव्हर्नर) सलाबत्जंगाची सत्ता टिकवणे जितके अगत्याचे तितकेच सलाबतजंगास काढून गाजीउद्दीनास (मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा धाकटा मुलगा‌) निजामीवर आणणे पेशव्यास अगत्याचे वाटले. अशी यावेळच्या राजकारणाची गुंतागुंत आहे.’\nयावेळच्या युरोपातल्या राजकीय परिस्थितीचाही आढावा घेणे यादरम्यान महत्वाचे आहे. पोर्तुगिज आणि इंग्रज हे दोघेही हिंदुस्थानात निव्वळ व्यापाराच्या दृष्टीने आले असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. परंतू दोघांचे मुख्य हेतू वेगळे होते. पोर्तुगिज हे कट्टर सनातनी होते, तर इंग्रज हे त्यामानाने पुढारलेले होते. इंग्रज हे व्यापाराच्या नावाखाली वखारी थाटून हिंदुस्थानात राज्यविस्तार करायला बघत होते तर पोर्तुगिज हे राज्यविस्तारापेक्षाही धर्मविस्तारासाठी झटत होते. यामूळेच, ज्याप्रमाणे इंग्रज आणि फ्रेंच या दोन साम्राज्यवादी गटात हाडवैर होते तसे पोर्तुगिज आणि इंग्रजांत नव्हते. वस्तुतः, पोर्तुगिज आणि इंग्लंडच्याराज घराण्याचे कौटूंबिक संबंध निर्माण झाल्यानेच इंग्रजांना ’मुंबई बेट’ पोर्तुगिजांकडून मिळाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. या सगळ्या गोष्टीमूळे, पोर्तुगिज आणि मराठे यांच्या भांडणात इंग्रजांनी पडणे नानासाहेबांना नको होते. यासाठी नानासाहेबांनी नामी युक्ती केली. तुळाजी आंग्रे हा कोकणपट्ट्यात दंडेली माजवत असल्याने कोकणातील प्रजाही त्याच्यावर असंतुष्ट होती. शिवाय, तुळाजी आणि इंग्रजांचेहीपक्के हाडवैर असल्याने इंग्रजांनाही तुळाजीचा बंदोबस्त झालेला हवा होता. या सार्‍या गोष्टीचा नानासाहेबांनी असा उपयोग करून घेतला की, इंग्रजांनी मराठ्यांच्या विरोधात पोर्तुगिजांना मदत करू नये, त्याबदल्यात मराठे तुळाजीचा बंदोबस्त करतील. मराठे फ्रेंचांना मदत करतील अशी इंग्रजांना कायम धास्ती वाटतअसे, शिवाय आता तुळाजीचेही पारिपत्य होणार हे पाहून इंग्रजांनाही आनंदच झाला. नानासाहेब आणि इंग्रजांची युती ही फक्त तुळाजीला नामोहरम करण्याबाबत आणि पोर्तुगिजांबाबत होती, त्यात मराठी आरमाराचा नाश व्हावा असे कधीही पेशव्यांच्या मनातही आले नव्हते.\nतुळाजी हा फार बळजोर झाला होता. पेशव्यांच्या पक्षातील लोकांना तर तो पाण्यातच पाहत असे. इ.स. १७५३ मध्ये तुळाजी आंग्रे काहीएक कारण नसताना विशाळगडावर चालून गेला. केवळ प्रतिनिधी हे पेशव्यांच्या पक्षातले म्हणून.. विशाळगडचा किल्लेदार लिहीतो, ‘...आंगर्‍याने मर्यादा सोडून मुलकाचा उच्छेद केला. प्रभावळी, साखरपे दोनही तोंडास शह देऊन बसला आहे. प्रतिनिधीच्या मुलकाची खराबी केली. कोणी खावंद त्यास विचारता नाही (इतका तो माजला आहे)...’ पेशवे दफ्तर खंड २४ मधील पत्रांवरून या गोष्टींची कल्पना येते. ताराबाईंनीही तुळाजीला याबद्दल जाब विचारला असता ताराबाईंनाही त्याने किम्मत दिली नाही. अखेरीस प्रतिनिधींनी आपले मोठे सैन्य पाठवल्यानंतर तुळाजी पुन्हा वेढा उठवून माघारी गेला.\nतुळाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे या बंधूंमधले वैरही पेशवे-तुळाजी इतकेच प्रचंड होते. तुळाजीने मानाजीच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करून मानाजी आंग्र्यांचा कुटूंबकबीला पकडून कैदेत ठेवला होता. आंग्रे आणि पेशव्यांचे, दोघांचेही गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनीही याबाबतीत तोड काढण्याचा प्रयत्न केला होता. ब्रह्मेंद्रस्वामींचा तुळाजीवर फार जीव होता. या बाबतीत एका पत्रात ते तुळाजीला म्हणतात, “चवदालक्षांचा धणी तो आहे देवळी (श्री परशुराम), त्याचा भक्तराज शिरोमणी तुळाजी सरखेल... सरखेल...तुम्हांस शाहुजीने सरखेल दिल्ही. तुम्हांवरी दया फार आहे हे आज्ञा..” परंतू हेच ब्रह्मेंद्रस्वामी तुळाजीची वाढती पुंडगिरी पाहून तुळाजीस फर्मावतात काय फर्मावतात ते पहा, ते संपूर्ण पत्रच लहान असल्यामूळे पुढे देत आहे-\n“श्री. सहस्त्रायु चिरंजीव विजयीभव तुळाजीस आज्ञा ऐसी जे- तुझे सहस्र अस्न्याय झाले. तुजलापत्र न लिहीतो. परंतू मानसिंग(मानाजी) तुमची गोडी व्हावी, महत्कार्य सिधीस जावे याजकरीतापत्र लिहीले आहे. तर, कबीला व बायका जे तुम्हांकडे मानाजीची आहेत ती लावून (मानाजीकडे) रवाना करावी. येविसी राजपत्रे व आमचे पत्र गेलेच आहे. बहुत काय लिहीणे हे आज्ञा. मानसिंगास दोन गोष्टी सांगितल्या. त्यात अंतर काडीइतके सहस्त्र वाट्याने पडणार नाही. आम्ही चित्त शोधून पाहीले. तुम्ही आता लेकूरबुद्धी न करणे हे आज्ञा. दोघे भाऊ एक होऊन एखादे आभाळास हात घालणे”.\nया पत्रातून स्पष्ट समजून येते, ब्रह्मेंद्रस्वामी म्हणतात की ‘वास्तविक तुझे अपराध इतके झाले की माझी तुझ्याशी बोलण्याची इच्छा नव्हती पण मानाजी आणि तुझे, भावाभावांचे सख्य व्हावे यासाठी पत्र लिहीले. मानाजीच्या मनात काहीही वाईट नाही तेव्हा तु ही लहान मुलासारखे न वागता, दोघे भाऊ एक होऊन एका महत्वाच्या कामगिरीस हात घालणे’. मानाजी आंग्रे हे मात्र पेशव्यांशी कायम निष्ठा ठेवून होते. पूर्वी १० ऑक्टोबर १७५२ च्या एका पत्रात मानाजी नानासाहेबांना म्हणतात, “आमचा एक निश्चय की आपले म्हणून आहो. आपला अवलंब करून मानाने आहो..”\nया सुमारास निजामाची कटकट, नागपूरकर जानोजी भोसल्यांची बंडाळी, १७५३पासून सतत सावनूर, अर्काट, बिदनूर, म्हैसूर अशा सलग मोहीमा यामूळे नानासाहेबांना तुळाजीकडे लक्ष केंद्रीत करण्यास सवड नव्हती, पण तुळाजीकडे दुर्लक्ष करूनही चालत नव्हते. अखेरीस नानासाहेबांनी कोकणातला पेशव्यांचा सरसुभेदार रामाजी महादेव बिवलकर याच्याकडे तुळाजीच्या मोहीमेची मुखत्यारी दिली. पेशव्यांचे आरमार अजिबातच नव्हते, मुळात सुरुवातीपासूनच, पेशवे किंवा मराठे असं वेगळं काही प्रकरण नव्हतं. आंग्र्यांचं आरमार हेच स्वराज्याचं आरमार असल्याने वेगळं आरमार असण्याची शक्यताही नव्हती. मानाजी आंग्र्यांचं असं वेगळं एक लहानसं आरमार होतं, पण तुळाजीच्या आरमारापुढे मानाजींचं आरमार तोकडं पडत होतं. पण आता मात्र तुळाजीला आरमाराच्या शिवाय हरवणं शक्य नाही हे पेशव्यांना ठावूक होतंच. याकरताच रामाजी महादेवानी आंग्र्यांना समुद्री युद्धात बंध घालण्यासाठी इंग्रजी आरमाराची मदत घेण्याचं ठरवलं. जमिनीवरच्या युद्धात पेशव्यांच्या फौजेसमोर तुळाजीची धडगत लागणार नाहीहे उघडच होतं. रामाजी महादेव हा मूळ्चा कल्याणचा गृहस्थ थोरल्या बाजीराव पेशव्यांपासून जवळपास तीस वर्षे उत्तर कोकणाचा सरसुभेदार होता. इतिहासकार असा आरोप ठेवतात की, पेशव्याने रामाजी महादेवासारख्या नोकरावर आरमारी मोहीमेची जबाबदारीसोपवून सत्यानाश केला. पण सत्य हे आहे, की तीस वर्षाहून अधीक काळ सुभेदारी पाहील्यामूळे रामाजीमहादेव यांना कोकणातल्या, तेथील माणसांच्या खाचाखोचा अगदी डोळे झाकूनही सांगता येऊ शकत होत्या. पण एक गोष्ट थोडी विचित्र घडली, की रामाजी महादेवांनी मानाजी आग्र्यांचा पेब उर्फ बिकटगड हा किल्ला अचानक कब्जात घेतला. कदाचीत तुळाजीच्या काही कटाची कूणकूण रामा���ींना लागलीकी काय कोण जाणे, पण या गोष्टीने मानाजीआंग्रे मात्र रामाजीपंतांवत भयंकर संतापले. पेबच्या खालचा मुलुखही रामाजीपंतांच्या कब्जात गेल्याने मानाजींना खर्चाची अडचण भासू लागली. याच वेळेस जंजिरेकर सिद्दीने कुलाब्यावर हल्ला चढवला. मानाजींनी भाऊ तुळाजीला मदतीची पत्रे पाठवली असता त्याने मानाजींचा पत्रातून भयंकर अपमान केला. अखेरीस मानाजी आणि रामाजी महादेव यांच्यातील गैरसमज दूर होऊन दोघेही पुन्हा एक झाले. रेवदंड्याच्या रामेश्वर मंदिरात सख्य झाले. रामाजीने आखलेल्या या मोहीमेला १७५४ च्या अखेरीस नानासाहेबांनी कर्नाटकातून मंजूरी कळवली आणि कृष्णाजी महादेव जोशी, मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर, दिनकर महादेव जोशी, खंडोजी माणकर, शंकराजी केशव अशा सरदारांना कोकणात रवाना केले. शिवाय मदतीला वाडीकर सावंत, पंत अमात्य, प्रतिनिधी इत्यादी लोक होतेच विजयदूर्गाआधी सुवर्णदूर्ग काबीज करण्यासंबंधी रामाजी महादेव आणि इंग्रजांचा मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड बर्शियर यांच्यात दि. १९ मार्च १७५५ रोजी एक करारनामा झाला तो असा-\n· सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यात असावे; परंतू कारभार मात्र उभयतांच्या संमतीने व्हावा.\n· तुळाजी आंग्र्याकडून जी जहाजे काबिज करण्यात येतील ती इंग्रज-मराठ्यांनी निम्मी निम्मी वाटून घ्यावी.\n· बाणकोट व हिम्मतगड (नंतरचा फोर्ट व्हिक्टोरीया) आणि नदीच्या दक्षिण काठावरील पाच गावे मराठ्यांनी इंग्रजांस कायमची द्यावीत.\n· पश्चिम किनार्‍यावरून आंग्र्यांनी कोणत्याही किल्ल्यास समुद्रातून मदत पोहोचवू नये असा बंदोबस्त इंग्रजांनी ठेवावा.\n· आंग्र्यांच्या किल्ल्यात जे द्रव्य, सामान, दारुगोळा, तोफा वगैरे सापडेल ते सर्व मराठ्यांस देण्यात यावे.\n· मानाजीच्या मुलुखावर उभयतांनी हल्ला केल्यास खांदेरी बेट, बंदर व कित्येक गावे() इंग्रज यांस द्यावीत.\n· जरुरीप्रमाणे जास्त कलमे नानासाहेबांच्या संमतीने ठरवण्यात यावीत.\nया करारानुसार विल्यम जेम्स या इंग्रज सरखेलाच्या हाताखाली इंग्रजी आरमार दि. २२ मार्च १७५५ रोजी सुवर्णदूर्गावर चाल करून निघाले. जमिनीवरून दिनकर महादेव जोशी आणि समशेरबहाद्दर हे देवरुखला येऊन थांबले होते. २२ मार्चला संध्याकाळी इंग्रजांचे आरमार मुंबईहून निघाले आणि दुसर्या दिवशी पहाटे राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर तुळाज��चीअठरा गलबते इंग्रजांना फिरताना दिसली. इंग्रजांचे बलाढ्य आरमार पाहून तुळाजीची गलबते माघारी वेगाने पसार झाली. याच वेळेस, एक दोन दिवसात सात तारवे, एक बातेला () आणि साठ गलबते असे मानाजींचे आरमार चौलच्या बंदरातून येऊन इंग्रजी आरमाराला सामिल झाले. यानंतर सुवर्णदूर्गाच्या वाटेत बराच वेळ मराठी आरमाराने काही ना काही कारणाने मुक्काम करून ‘वेळ काढला’. २९ तारखेला पेशवे आणि इंग्रजांच्या संयुक्त आरमाराचा सुवर्णदूर्गाला वेढा पडला. या वेढ्याच्यावेळेस आंग्र्यांच्या आरमारात आणि इंग्रजांच्या आरमारात झटापट झाली. इंग्रजांनी आंग्र्यांचा जयगडच्या खाडीपर्यंत पाठलाग गेला पण आंग्रे निसटून विजयदूर्गावर गेले. विल्यम जेम्स मुंबईच्या वरिष्ठांना पेशव्यांच्या आरमाराविषयी अत्यंत चिडून लिहीतो, “...पेशव्यांच्या जहाजांनी काही एक पराक्रम केला नाही. वास्तविक पाहता आंग्र्यांचेच लोक हरएक कामात कुशल दिसले. मागे रामाजीपंत एकटा आहे असे पाहून मी आंग्र्यांचा पाठलाग सोडून दुसर्‍या दिवशी सुवर्णदूर्गास परत आलो. मी येण्यापूर्वीच रामाजीपंताने काही लोक व एक तोफ किनार्‍यावर उतरून लढाईचा पोरखेळ चालवला होता. तारिख ३एप्रिल रोजी मी सुवर्णदूर्गावर मारा सुरू केला. पेशव्यांची जहाजे निलाजरेपणाने आमची मजा बघत उभी राहीली. कितीही सांगितले तरी ती पुढें येऊन आम्हांस मदत करीनात. तेव्हा त्यांच्या मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ल्याचे काम सुरू केले. रात्री वादळ सुरू झाले. म्हणून आम्ही बंदराच्या बाहेर आलो असता रामाजीपंताने मजकडे येऊन अशी बातमी सांगितली, की किल्ल्याचा किल्लेदार व आठ माणसे ठार झाली असून आता तीनशेपेक्षा जास्त लोक किल्ल्यात नाहीत... कालचा दिवस बोलाचालीत गेला. परंतू बोलाचालीत अशी वेळ काढून शत्रूचे लोक बाहेरून मदत येण्याची वाट पाहत आहेत असा मला संशय आला... (अखेरीस रामाजीपंतांची मदत न मिळाल्यामूळे) मी आपली जहाजे किल्ल्याच्या अगदी जवळ आणली. किल्ल्यातील लोकांचा माराही काही कमी नव्हता. सकाळी नऊपासून तीन तास आमचा मारा चालला. बारा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील दारुखाना आग लागून उडाला... दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तहाचा बावटा घेऊन किल्ल्यातील लोक रामाजीपंताकडे आले, तेव्हा आम्ही तोफा थांबविल्या. रामाजीपंताने पूर्वी कळवलेली हकीकत खरी नव्हती() आणि साठ गलबते असे मानाजींचे आरमार चौलच्या बंदरातून येऊन इंग्रजी आरमाराला सामिल झाले. यानंतर सुवर्णदूर्गाच्या वाटेत बराच वेळ मराठी आरमाराने काही ना काही कारणाने मुक्काम करून ‘वेळ काढला’. २९ तारखेला पेशवे आणि इंग्रजांच्या संयुक्त आरमाराचा सुवर्णदूर्गाला वेढा पडला. या वेढ्याच्यावेळेस आंग्र्यांच्या आरमारात आणि इंग्रजांच्या आरमारात झटापट झाली. इंग्रजांनी आंग्र्यांचा जयगडच्या खाडीपर्यंत पाठलाग गेला पण आंग्रे निसटून विजयदूर्गावर गेले. विल्यम जेम्स मुंबईच्या वरिष्ठांना पेशव्यांच्या आरमाराविषयी अत्यंत चिडून लिहीतो, “...पेशव्यांच्या जहाजांनी काही एक पराक्रम केला नाही. वास्तविक पाहता आंग्र्यांचेच लोक हरएक कामात कुशल दिसले. मागे रामाजीपंत एकटा आहे असे पाहून मी आंग्र्यांचा पाठलाग सोडून दुसर्‍या दिवशी सुवर्णदूर्गास परत आलो. मी येण्यापूर्वीच रामाजीपंताने काही लोक व एक तोफ किनार्‍यावर उतरून लढाईचा पोरखेळ चालवला होता. तारिख ३एप्रिल रोजी मी सुवर्णदूर्गावर मारा सुरू केला. पेशव्यांची जहाजे निलाजरेपणाने आमची मजा बघत उभी राहीली. कितीही सांगितले तरी ती पुढें येऊन आम्हांस मदत करीनात. तेव्हा त्यांच्या मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ल्याचे काम सुरू केले. रात्री वादळ सुरू झाले. म्हणून आम्ही बंदराच्या बाहेर आलो असता रामाजीपंताने मजकडे येऊन अशी बातमी सांगितली, की किल्ल्याचा किल्लेदार व आठ माणसे ठार झाली असून आता तीनशेपेक्षा जास्त लोक किल्ल्यात नाहीत... कालचा दिवस बोलाचालीत गेला. परंतू बोलाचालीत अशी वेळ काढून शत्रूचे लोक बाहेरून मदत येण्याची वाट पाहत आहेत असा मला संशय आला... (अखेरीस रामाजीपंतांची मदत न मिळाल्यामूळे) मी आपली जहाजे किल्ल्याच्या अगदी जवळ आणली. किल्ल्यातील लोकांचा माराही काही कमी नव्हता. सकाळी नऊपासून तीन तास आमचा मारा चालला. बारा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील दारुखाना आग लागून उडाला... दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तहाचा बावटा घेऊन किल्ल्यातील लोक रामाजीपंताकडे आले, तेव्हा आम्ही तोफा थांबविल्या. रामाजीपंताने पूर्वी कळवलेली हकीकत खरी नव्हती(). किल्ल्यात फौज बरीच होती. ती मारली न जाता बरीचशी पळून गेली होती...” यानंतर १२ एप्रिल १७५५ रोजी तोफांच्या धडाक्यात विल्यम जेम्स त्याच्या सैन्यासह सुवर्णदूर्गात शिरला.\nवरील ���ारी हकीकत ही इंग्रजी सरखेलाने त्याच्या वरिष्ठांना (गव्हर्नर बर्शियरला) कळवली आहे. यात, त्याने पेशव्यांच्या सुभेदाराला दिलेल्या शिव्या पाहूनच रामाजीपंतांची चतुरी आपल्याला समजून येते. कशी ते पहा- आंग्र्यांचे आरमार सुरुवातीला इंग्रजांच्या दृष्टीस पडतात इंग्रजांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पण उघड समुद्रात आंग्र्यांच्या १८ गलबतांचा इंग्रजांच्या बलाढ्य आरमारापुढे निभाव लागणार नाही असे पाहू रामाजीपंतांनी आपल्या आरमारासह मुद्दाम काही ना काही कारण काढून वेळ काढला, जेणेकरून आंग्र्यांचे आरमार (आंग्रे नव्हे पेशव्यांचा निशाणा आंग्र्यांवर होता, आरमारावर नव्हे) इंग्रजांच्या मारगिरीतून निसटून त्यांच्या इलाख्यात पोहोचेल. एव्हाना इंग्रजांचे आरमार घेऊन विल्यम जेम्स पुढे गेला होता तो मागे फिरला. पण मधल्या काळात, रामाजीपंतांनी आपले सैन्य व एक तोफ जमिनीवरउतरवून लढाईचा ‘पोरखेळ’ चालवला होता. इथे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहीजेत. रामाजी महादेव हे साधेसुधे सरदार नसून पेशव्यांचे सरसुभेदार होते, तेही ३० वर्षांहूनही अधिक काळ पेशव्यांचा निशाणा आंग्र्यांवर होता, आरमारावर नव्हे) इंग्रजांच्या मारगिरीतून निसटून त्यांच्या इलाख्यात पोहोचेल. एव्हाना इंग्रजांचे आरमार घेऊन विल्यम जेम्स पुढे गेला होता तो मागे फिरला. पण मधल्या काळात, रामाजीपंतांनी आपले सैन्य व एक तोफ जमिनीवरउतरवून लढाईचा ‘पोरखेळ’ चालवला होता. इथे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहीजेत. रामाजी महादेव हे साधेसुधे सरदार नसून पेशव्यांचे सरसुभेदार होते, तेही ३० वर्षांहूनही अधिक काळ जवळपास तुळाजी आंग्र्याची संपूर्ण कारकीर्द रामाजीपंतांनी पाहीलेली होती. तेव्हा आंग्रे म्हणजे काय आहेत हे त्यांना ठाऊक नसणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. अन्‍ असे असुनही ते ‘पोरखेळ’ करत होते जवळपास तुळाजी आंग्र्याची संपूर्ण कारकीर्द रामाजीपंतांनी पाहीलेली होती. तेव्हा आंग्रे म्हणजे काय आहेत हे त्यांना ठाऊक नसणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. अन्‍ असे असुनही ते ‘पोरखेळ’ करत होते नाही, विल्यम पुढे गेलाय असे पाहून लुटुपुटूच्या लढाईचे निमित्त करून रामाजीपंतांनी सुवर्णदूर्गाच्या किल्लेदाराशी संधान बांधले असावे. कारण नंतर रामाजीपंतांनी विल्यमला ‘किल्लेदार ठार झाला व आत तीनशेहून अधीक माणसे ���ाहीत’ असे खोटे सांगून, त्याला सैन्यासह किल्ल्याच्या मार्‍यात पाठवून आपण मात्र आरमारासह (विल्यम याला निलाजरेपणा म्हणतो नाही, विल्यम पुढे गेलाय असे पाहून लुटुपुटूच्या लढाईचे निमित्त करून रामाजीपंतांनी सुवर्णदूर्गाच्या किल्लेदाराशी संधान बांधले असावे. कारण नंतर रामाजीपंतांनी विल्यमला ‘किल्लेदार ठार झाला व आत तीनशेहून अधीक माणसे नाहीत’ असे खोटे सांगून, त्याला सैन्यासह किल्ल्याच्या मार्‍यात पाठवून आपण मात्र आरमारासह (विल्यम याला निलाजरेपणा म्हणतो) मागेच राहीले. जेव्हा दारुकोठाराचा भडका उडाला तेव्हा किल्लेदाराने पंतांकडे तहासाठी माणसे पाठवली. परंतू यात काहीतरी डाव असल्याचा संशय आल्याने जेम्सने किल्ल्यात सैन्य घुसवले तेव्हा पंतांचा नाईलाज झाला. याच पत्रात जेम्स म्हणतो, “(किल्ल्यातील) लोक दीनवाणी झाले. रामाजीपंत हा दयार्द्र अंतःकरणाने सर्वांची विचारपूर करत आहे”. अखेरीस सुवर्णदूर्ग आणि त्याचे तीन संरक्षक किल्ले- गोवा, फत्तेगड आणि कनकदूर्ग हे रामाजीपंतांच्या हाती आले.\nइकडे सुवर्णदूर्ग हाती आल्यामूळे समशेरबहाद्दर आणि दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्याला वेढा घातला. रामाजीपंतांनी या वेढ्यासाठीही विल्यमला विनवले. अर्थात, रामाजीपंतांच्या ‘पूर्वीच्या’ अनुभवावरून विल्यम मदत करणार नाही हे रामाजीपंतांनी ताडले होतेच. झालेही तसेच. हीच गत अंजनवेल आणि गोवळकोटच्या किल्ल्याच्या बाबतीतही झाली. अखेरीस हरी दामोदर आणि महिपतराव कवडे यांनी दि. १४ जानेवारी १७५६ रोजी आंग्र्यांचा किल्लेदार मोत्याजी विचारे याच्याकडून अंजनवेल जिंकून घेतला. गोवळकोटही याच सुमारास काबिज झाला (नक्की तारीख उपलब्ध नाही). यापाठोपाठ समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी रोजी रत्नदूर्गावरही निशाण लावले.\nया सार्‍या प्रकरणानंतर आता अखेरच्या टप्प्याकडे वळू या सार्‍या घडामोडी सुरु असताना स्वतः तुळाजी आंग्रे हा विजयदूर्गावर मुक्काम ठोकून होता. विजयदूर्ग हे आरमारी केद्रच होते. सिंधुदूर्ग हा बलाढ्य जंजिरा खरा, पण तो केवळ ‘जंजिरा’ होता हीच त्याची दुखरी नस होती. विजयदूर्गाच्या एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र असल्याने खुष्कीचा मार्गही रसद पुरवठ्यासाठी खुला होता, याच कारणास्तव आंग्र्यांनी विजयदूर्ग हे आरमारी मुख्यालय बनवले. पेशव्यांनी इंग्रजांशी तह केलेला पाहून तुळाजीने दि. ५ नोव्हेंबर रोजी गोवेकर पोर्तुगिजांशी संधान बांधले. पोर्तुगिजांनीही तत्परतेने ५०० सैनिक विजयदूर्गावर पाठवून दिले. दि. ११ डिसेंबर रोजी सह्याद्रीच्या मुलुखातील खारेपाटणच्या जवळ पेशव्यांचे सैन्य घाट उतरत असता तुळाजीचा सरदार रुद्राजी धुळप याने अचानक हला चढवला. या हल्ल्यात पेशव्यांच्या फौजेपुढे रुद्राजीचा टीकाव लागला नाही. स्वतः रुद्राजी आणि एक पोर्तुगिज सरदार जखमी झाले. काही पोर्तुगिज मारलेही गेले या सार्‍या घडामोडी सुरु असताना स्वतः तुळाजी आंग्रे हा विजयदूर्गावर मुक्काम ठोकून होता. विजयदूर्ग हे आरमारी केद्रच होते. सिंधुदूर्ग हा बलाढ्य जंजिरा खरा, पण तो केवळ ‘जंजिरा’ होता हीच त्याची दुखरी नस होती. विजयदूर्गाच्या एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र असल्याने खुष्कीचा मार्गही रसद पुरवठ्यासाठी खुला होता, याच कारणास्तव आंग्र्यांनी विजयदूर्ग हे आरमारी मुख्यालय बनवले. पेशव्यांनी इंग्रजांशी तह केलेला पाहून तुळाजीने दि. ५ नोव्हेंबर रोजी गोवेकर पोर्तुगिजांशी संधान बांधले. पोर्तुगिजांनीही तत्परतेने ५०० सैनिक विजयदूर्गावर पाठवून दिले. दि. ११ डिसेंबर रोजी सह्याद्रीच्या मुलुखातील खारेपाटणच्या जवळ पेशव्यांचे सैन्य घाट उतरत असता तुळाजीचा सरदार रुद्राजी धुळप याने अचानक हला चढवला. या हल्ल्यात पेशव्यांच्या फौजेपुढे रुद्राजीचा टीकाव लागला नाही. स्वतः रुद्राजी आणि एक पोर्तुगिज सरदार जखमी झाले. काही पोर्तुगिज मारलेही गेले कर्नल रॉबर्ट क्लाईव्ह आणि अ‍ॅडमिरल वॉटसन हे दोन इंग्रज अधिकारी हिंदुस्थानातील फ्रेंच सैन्याचा पाडाव करण्यासाठी नुकतेच इंग्लंडहून मुंबईस नव्या आरमारासह आले होते. दि. ६ फेब्रुवारी रोजी त्यांना विजयदूर्गावर जाण्यास सांगण्यात आले, त्याप्रमाणे ७ तारखेला १४ जहाजे, ८०० इंग्रज शिपाई आणि १००० काळे शिपाई असे इंग्रजी आरमार घेऊन क्लाईव्ह आणि वॉटसन विजयदूर्गाकडे निघाले. पण हे आरमार निघण्यापूर्वीच, किंबहूना इंग्रजांचा विजयदूर्गाकडे मोर्चा वळण्यापूर्वीच १७५५ च्या पावसाळ्यानंतर लगेच, पेशव्यांचा सरदार खंडोजी माणकर हा आंग्र्यांचा मुलुख जिंकत दक्षिणेकडे निघाला. जानेवारी १७५६ पर्यंत विजयदूर्ग सोडला तर आसपासचा आंग्र्यांचा सारा प्रदेश पेशव्यांच्या हाती आला.\nदि. ११ फेब्रुवारीला इंग्रजी आरमार विजयदूर्गाच्या मोर्च्यावर दाखल झाले. इकडे जमिनीवर रामाजीपंतांची आणि खंडोजी माणकरांची फौज तयार होतीच. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे हे पाहून आधीच, दि. ८ फेब्रुवारी रोजी तुळाजीने आपल्या मेव्हण्यास विजयदूर्गाचा ताबा देऊन तो रामाजीपंतांच्या छावणीत भेटायला आला. पण, पेशवे आणि तुळाजी यांच्यातील इतक्या वर्षांच्या परस्पर वैमनस्यामूळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी होईना. तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी, १२ फेब्रुवारी रोजी इंग्रजांचा विजयदूर्गावर भडीमार सुरू झाला. वॉटसन ने मुंबईला कळवलेते असे, “.. तुळाजी आंग्र्यांचे व पेशव्यांचे (रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत असल्याचे मला कळले. तेव्हा तुळाजीस याबाबतीत अवकाश द्यायचा नाही असा निश्चय करून एकदम किल्ला स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यासनिरोप पाठविला. ठरलेल्या वेळात जबाब न आल्याने आणि पेशवेही जरा का कू करीत आहेत असे पाहून ता. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला..” १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा आंग्र्यांच्या एका जहाजाच्या दारुखान्यावर पडून त्या जहाजाने पेट घेतला आणि त्या भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटून उठली. आंग्र्यांच्या आरमारातील ७४ तोफांचे एक मोठे गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि ६० गलबते जळून खाक झाली.\nदि. १३ फेब्रुवारी रोजी कॅप्टन फोर्ड (फोर्ब्स) हा ६० माणसांसह जमिनीवर उतरला पण पेशव्यांची फौजही किल्ल्यात शिरायला तयार आहे असे पाहून इंग्रजी आरमाराने मुद्दाम किल्ल्यावर तोफांचा मारा सुरुच ठेवला. संध्याकाळी फोर्ड गुपचूप किल्ल्यात शिरला आणि त्याने निशाण लावले, परंतू त्या आधीच तुळाजी आंग्रे हा खंडोजी माणकरांच्या स्वाधीन झाला होता. तुळाजी हा अतिशय शूर होता यात शंकाच नाही. क्लाईव्ह आणि वॉटसनला ग. बर्शियरने स्पष्ट बजावले होते, ”तुळाजी आंग्रे सापडल्यास मुंबईस आणावा. पेशव्याचे हाती त्यास देऊ नये. कारण ते कदाचित त्यास पुनरपी मोकळा सोडतील आणि तो पुन्हा पहिल्या सारखा आपणास त्रास देऊ लागेल..”. बर्शियरच्या या उपदेशावरूनच सगळी कल्पना येते. शिवाय विजयदूर्ग घेण्याचाही मनसुबा होताच. त्यामूळे तुळाजी पेशव्यांच्या स्वाधीन झाला हे पाहताच पेशव्यांचे सैन्य विजयदूर्गात शिरण्याआधी इंग्रजांनी शिताफीने किल्ल्याचा ताबा घेतला. इंग्रजांचे सैन्य प्रथम मराठे आणि किल्ल्याच्या मध्ये उतरले आणि बाहेरुन इंग्रजी तोफांचा भडीमार सुरू असल्याने किल्ल्यातील उरलेल्या माणसांनी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. दुसर्‍या दिवशी रामाजीपंत अ‍ॅडमिरल वॉटसनच्या भेटीला गेले असता वॉटसनने विजयदूर्गाच्या हस्तांतरणासाठी गव्हर्नरच्या परवानगीचीगरज असून त्याबदल्यात पेशव्यांनी तुळाजीला इंग्रजांच्या हाती सोपवावे अशी अट घातली. तहनाम्यात ठरल्याप्रमाणे पेशव्यांच्या संमतीने कलमे ठरवण्यात येण्याचे ठरले असल्याने रामाजीपंतांना अचानक विजयदूर्गाच्या बदल्यात तुळाजीला हस्तांतरीत करता येईना. रामाजीपंत स्पष्टपणे पेशव्यांना तसे कळवतात, “कजिया करावा तरी पातशाही सरदार... दरम्यान जनराल व तहनामा आहे म्हणोन उतावळी न करता आहो...”. अखेरीस, विजयदूर्गासाठी वॉटसनने अडवून धरले तसेच रामाजीपंतांनीही तुळाजीचा ताबा शेवटपर्यंत इंग्रजांना दिला नाही.\nआता या सार्‍या प्रकरणात चूक कोणाची हा मूळ प्रश्न ऐरणीवर येतो. इतिहासकार या सार्‍या प्रकरणाचा दोष नानासाहेबांना देतात. त्यांच्यावर तर अक्षरशः ‘नानासाहेबांनी शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने उभारलेले मराठ्यांचे आरमार बुडवले’, ‘पेशव्यांना कोकणच्या भूमित ब्राह्मणेतरांचे वर्चस्व सहन होत नव्हते’ असे वाट्टेल ते आरोप लावण्यात येतात. पण या आरोपात काडीमात्रही तथ्य नाही. नानासाहेबांचा हेतू आरमार बुडवावा असा कधीही नव्हता, फक्त तुळाजीला जेरबंद करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. पण तुळाजी पेशव्यांना इतका सलत का होता हा मूळ प्रश्न ऐरणीवर येतो. इतिहासकार या सार्‍या प्रकरणाचा दोष नानासाहेबांना देतात. त्यांच्यावर तर अक्षरशः ‘नानासाहेबांनी शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने उभारलेले मराठ्यांचे आरमार बुडवले’, ‘पेशव्यांना कोकणच्या भूमित ब्राह्मणेतरांचे वर्चस्व सहन होत नव्हते’ असे वाट्टेल ते आरोप लावण्यात येतात. पण या आरोपात काडीमात्रही तथ्य नाही. नानासाहेबांचा हेतू आरमार बुडवावा असा कधीही नव्हता, फक्त तुळाजीला जेरबंद करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. पण तुळाजी पेशव्यांना इतका सलत का होता साहित्यसम्राट न. चिं,.केळकरांच्या ‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (८ मार्च१९१८) ज्येष्��� इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे या गोष्टीमागचे कारण सांगतात, “.. पेशव्यानेचार-पाच वर्षे उद्योग करून अखेरीस मुंबईकर इंग्रजांच्या मदतीने तुळाजीचे राज्य( साहित्यसम्राट न. चिं,.केळकरांच्या ‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (८ मार्च१९१८) ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे या गोष्टीमागचे कारण सांगतात, “.. पेशव्यानेचार-पाच वर्षे उद्योग करून अखेरीस मुंबईकर इंग्रजांच्या मदतीने तुळाजीचे राज्य() घेतले व त्यास सहकुटूंब कारागृहात घातले. पण यात बहुतेक लोकांना माहीत नाही अशी गोष्ट आहे की, तुळाजी आंग्रे हा चित्त्पावनांचा कट्टा द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ करू लागला होता ) घेतले व त्यास सहकुटूंब कारागृहात घातले. पण यात बहुतेक लोकांना माहीत नाही अशी गोष्ट आहे की, तुळाजी आंग्रे हा चित्त्पावनांचा कट्टा द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ करू लागला होता तुळाजीची हद्द बाणकोटापासून विजयदूर्गापर्यंत होती व हा टापूतर चित्त्पावनांचे माहेरघर होय तुळाजीची हद्द बाणकोटापासून विजयदूर्गापर्यंत होती व हा टापूतर चित्त्पावनांचे माहेरघर होय पेठे, फडके, परचूरे, रास्ते, भावे देशमुख, घोरपडे जोशी, बारामतीकर जोशी, सोलापूरकर जोशी, बर्वे, पटवर्धन, मेहेंदळे, भानू, लागू इत्यादी पेशवाईतील दरबारी व सरदारी लोकांची मूळ घराणी याच टापूतली आहेत...” यावरून तुळाजी या चित्पावनांच्या घराण्याला किती तोशिस लावत असेल आणि या सार्‍या सरदार मंडळींचा पेशव्यांवर किती दबाव आला असेल हे विचारात घेण्याजोगे आहे.\nतत्कालीन राजकीय आणि युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करता नानासाहेबांची प्रत्यक्ष या प्रकरणात काहीही चूक दिसून येत नाही. पण हे मान्य करणे लोकांनाच काय, इतिहासकारांनाही आजही जड जाते. काही जण नानासाहेबा शिवाजी महारांकडून काय शिकले असा प्रश्न उपस्थित करतात, त्यासाठी आज्ञापत्राचा दाखला देतात. पण शिवाजी महाराजांच्या काळी असणारा स्वराज्याचा विस्तार, एकछत्री अंमल, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, राजकीय उलथापालथी या सार्‍यागोष्टींचा विचार करता शिवाजी महाराज आणि नानासाहेबांच्या काळातील पाऊणशे वर्षात अनेक समिकरणे बदलली होती. नानासाहेबांना एकाच वेळेस कर्नाटकातील स्वारी आणि निजाम-मोंगल अशांशी दोन हात करावे लागत होते. शिवाय, भोसले घराण्यातीलच दुसरी शाखा असणार्‍या कोल्हापूरकरांवरही लक्ष ठेवावे लागत होते. शाहूराजांनी पेशवे सार्वभौम आहेत असं कितीही म्हटलं तरी आमचे भोसले, गायकवाडादी सरदार पेशव्यांना सार्वभौम मानायला तयार नव्हते. शिवाजी महाराजांच्या काळातही असे स्वकीय स्वराज्याचे शत्रू होते. पण ते घोरपडे, भोसले उघडपणे वैर करत होते असे घरातले जळते निखारे पेशवाईत माजल्याने नानासाहेबांच्या प्रत्येक बाबतीत अडथळा येत असे.. काही जण म्हणतात, आंग्र्यांना हरवायचे तर ब्रिटीशांचे आरमार कशाला हवे, स्वतः आरमार उभारून चालून जायचे ना असे घरातले जळते निखारे पेशवाईत माजल्याने नानासाहेबांच्या प्रत्येक बाबतीत अडथळा येत असे.. काही जण म्हणतात, आंग्र्यांना हरवायचे तर ब्रिटीशांचे आरमार कशाला हवे, स्वतः आरमार उभारून चालून जायचे ना पण असे आरमार उभारणे म्हणजे वीडा चघळण्याइतके सोपे काम नसते. त्या प्रतिचे लाकूड (उदा.सागवान) उपलब्ध होणे, जहाज बांधणी आणि जहाजाच्या चाचण्या घ्यायच्या, त्यातले दोष तपासायचे, त्यावर दारुगोळा आणि तोफांची व्यवस्था इत्यादी अनेक कामांना बराच वेळ लागतो. या आणि अशा इतरही गोष्टी सुज्ञ इतिहासाकारांनी समजून घ्यायला हव्यात. अखेरीस पेशव्यांची एक चूक इतकीच, की पुढे त्यांनी अंतर्गत बंडाळी मोडून काढून जंजिरा, बाणकोट, उंदेरी इत्यादी किल्ल्यांच्या बाबतीत इंग्रजांशी कठोरपणे वागायला हवे होते. पेशव्यांनी दि. २० जुलै रोजी पुण्यात आल्यानंतर मुंबईच्या गव्हर्नर बर्शियरला अत्यंत कडक शब्दात ’आज्ञापत्र’ पाठवले आणि विजयदूर्ग पुन्हा मागितला. यावर १ ऑगस्ट रोजी बर्शियरने अत्यंत नरमाईचे धोरण स्विकारून पावसाळा संपताच विजयदूर्ग पुन्हा देण्याचे मान्य केले आणि आपले दोन वकील (टॉमस वायफिल्ड आणि जॉन स्पेंसर) पुणे दरबारात पाठवले....\nएकूणच असे आहे हे तुळाजी पर्व.. आतातरी महाराष्ट्रातील इतिहासकारांनी आणि जनतेने गैरसमजातून होत असलेल्या निरर्थक आरोपांना सोडून वास्तविकता तपासली पाहीजे. संशोधनात पुरावा महत्वाचा असतो तसेच प्रत्येक गोष्ट ही पुराव्यावरच ठरत नसते. कित्येक गोष्टींचे पुरावे नष्ट झालेले असतात. अशा वेळेस, तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि माणसांची मानसिकता इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. या गोष्टीचे मूळ कारण असे, की पेशवाई बुडाल्यानंतर लोकांना उघडउघड इंग्रजांना श��व्या देता येत नव्हत्या किंवा इंग्रजांविरुद्ध उठावही करण्याची ताकद नव्हती. ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना त्यांना एलफिन्स्टनने शनिवारवाड्याच्या समोर तोफेच्या तोंडी दिले. त्यामूळे लोकांनी आपल्या मनातला राग पेशव्यांवर काढायला सुरुवात केली. सर्वात आधी बळी पडले ते दुसरे बाजीराव पेशवे. त्यानंतर एकेका पेशव्याला जात्यात ओढले गेले. पेशवे हे वाईट कसे होते हे रंगवून सांगण्याची महाराष्ट्रात चढाओढ लागली. मी वरील माहितीसाठी मुद्दाम इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या संदर्भ साधनांचा वापर केला नाही. कारण सध्या बहुतेक इतिहासकारांच्या मते राजवाडे हे ‘ब्राह्मणी’ इतिहासकार म्हणून ओळखले जातात. वरील निबंधासाठी रियासतकार सरदेसाई आणि न. चि. केळकर तसेच सरदेसाईकृत पेशवेदफ्तराचा वापर करण्यात आला आहे.. बहुत काय लिहीणे आमचे अगत्य असु द्यावे ही विनंती... राजते लेखनावधी \nआपल्याला माझ्या कोणत्याही पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायचा असल्यास येथे क्लिक करा\nमाझी पुढील पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत\n- इतर उपयुक्त संकेतस्थळे -\nआजवर दफ्तराला भेट देणार्‍यांची संख्या\nसदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/falguni-pathak-gets-relief-from-court-in-housing-society-fraud/articleshow/71282619.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-03-29T22:58:54Z", "digest": "sha1:ICRNOAEBWHZ6IF6HYYSAB43JJTJMNQUA", "length": 10213, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "falguni pathak : फाल्गुनी पाठकला न्यायालयाचा दिलासा - falguni pathak gets relief from court in housing society fraud | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nफाल्गुनी पाठकला न्यायालयाचा दिलासा\nनवरात्रोत्सव जवळ आला की दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचे नाव चर्चेत येते. योगायोगाने यंदाचा नवरात्रोत्सव जवळ आला असतानाच फाल्गुनीला सांताक्रूझमधील तिच्या सहकारी संस्थेतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळला आहे.\nफाल्गुनी पाठकला न्यायालयाचा दिलासा\nमुंबई : नवरात्रोत्सव जवळ आला की दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचे नाव चर्चेत येते. योगायोगाने यंदाचा नवरात्रोत्सव जवळ आला असतानाच फाल्गुनीला सांताक्रूझमधील तिच्या सहकारी संस्थेतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळला आहे.\nया आरोपांमुळे सहकार विभागाच्या उपनिबंधक व विभागीय सहनिबंधकांनी तिच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवण्याची केलेली कारवाई न्या. अजय गडकरी यांनी नुकतीच रद्दबातल ठरवली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nCoronavirus Maharashtra Live: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १४७ वर\nलॉकडाऊन म्हणजे नोटबंदी वाटली का\nCorona in Maharashtra Live: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर\nCorona in Maharashtra Live: जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार-CM\n'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nआरोग्य विभागाला मिळाले झुकते माप\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nभाज्यांची आवक वाढली; गिऱ्हाईक नाही\nसकारात्मकतेने करा वेळेचे नियोजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nफाल्गुनी पाठकला न्यायालयाचा दिलासा...\nपोलिसांच्या तावडीतून पळताना आरोपीचा मृत्यू, रास्तारोको...\nमाझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो: पवार...\nसेनेच्या चिन्हावर भाजपचे उमेदवार विधानसभेतही पालघर पॅटर्न\nमध्य रेल्वेच्या इंजिनावर अवतरले महात्मा गांधी ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/news", "date_download": "2020-03-29T23:04:02Z", "digest": "sha1:ALUKN4B63BIHOCXGS6Y3IYZTTUCD53AP", "length": 25286, "nlines": 352, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "पदार्थ News: Latest पदार्थ News & Updates on पदार्थ | Maharashtra Times", "raw_content": "\nफिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयांत गर्दी\n३५ जणांना घरी सोडले; नवे २२ रुग्ण\n'कस्तुरबा'मध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण\nभाज्या, फळे विक्रीविना पडून\nपान ४ फोटो कॅप्शन\nदिल्लीच्या RML हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना...\nमजुरांचे स्थलांतर रोखण्यात अपयश; ४ अधिकाऱ्...\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोना संकटामुळे मोबाइल सेवा निशुल्क कराः प...\nलॉकडाऊन नको, गरीबांसाठी पावलं उचला; राहुल ...\n'करोनाने अमेरिकेत होऊ शकतात १ लाखाहून अधिक मृत्यू'...\nकरोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनी...\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीन...\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन...\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nविदेशी चलन गंगाजळीत मोठी घट\nसुट्टे भाग उद्योगाला कोट्यवधींचा फटका\nभविष्यनिर्वाह निधी काढता येणार\n'करोना'मुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात\nधोनीला मिळाले कर्णधारपद, वाचा सविस्तर\nकरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरले 'हे' खेळाडू\nआजच्याच दिवशी सेहवागने रचला होता इतिहास\nकरोनाग्रस्तांसाठी मराठमोळा अजिंक्य रहाणे स...\nकरोनाविरुद्धच्या लढाईत BCCIकडून ५१ कोटी\nआता तरी जागे व्हा\n२५ कोटी का देतोय\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव...\nसलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का\nकरोना- स्टार गायकाने देऊ केला मुंबईतील बंग...\n...म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले अक्षय- ट्विंक...\nलॉकडाउनमध्ये एकाच घरात राहतायेत रणबीर-आलिय...\nसी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या\nकरोनामुळे राज्यात शैक्षणिक लॉकडाऊन\nपुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nलॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' नि...\nलॉकडाऊन: नीट परीक्षाही अखेर लांबणीवर\nएम्सच्या पीजी प्रवेश परीक्षा स्थगित\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nबैठे बैठे क्या करे\nसुडौल बांध्याचा आभासी आरसा\nतोच उत्साह, हटके पद्धत \nउत्साह भारी, घरच्या घरी\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आह...\nएका पेशंटचं ऑपरेशन होणार असतं\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं ..\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार ..\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरि..\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी म..\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्..\nफ्रान्समधलं मराठी दाम्पत्य सांगतं..\nस्वयंसेवी संस्थांचा मुक्या प्राण्..\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\n���िदर्भ-नागपूरचा झणझणीत आविष्कारम टा...\nपावसाचा ‘करोना’च्या प्रादुर्भावावर परिणाम नाही\nसध्या पाऊस पडतो आहे...\n'करोना'मुळे मिळालेल्या सक्तीचे सुट्टीचे काय करायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे...\nगरजूंना मिळाला संघर्षशक्तीसाठी ‘श्वास’\nम टा प्रतिनिधी, नाशिक करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी लागू असल्याने, हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती बिकट आहे...\nराजारामपुरीत घरपोच वस्तू वितरण सुरू\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर करोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी 'सोशल डिस्टन्सिंग'चा अवलंब अत्यावश्यक आहे...\nगड्या आपला गाव बरा...\n'युपी'तील मजूर निघाले पायी घरी; पर जिल्ह्यातील मजुरांनीही धरला घरचा रस्ताम टा...\n'करोना'मुळे मिळालेल्या सक्तीचे सुट्टीचे काय करायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे...\nशहरात पाळीव जनावरांचे हाल\nचारा उपलब्ध होण्यास अडचणी; भटक्या प्राण्यांनाही अन्न मिळेनाम टा...\nडॉ सिद्धिविनायक बर्वेकरोनावर आजतरी कुठलंही औषध किंवा लस उपलब्ध नाही...\nभाकर, ठेचा अन् तेलाची धार... बास्स\nविदर्भ-नागपूरचा झणझणीत आविष्कारम टा...\nभाजी, दूध, किराणा, औषधे घरपोच\nआजपासून मनपातर्फे व्यवस्थाम टा...\nखाद्यपदार्थ घरपोच देण्याची हॉटेलांना परवानगी\nकोंबडी, अंडी, मटण, मासेविक्रीला अनुमती म टा...\nहॉटेलांना परवानगी; कोंबडी, अंडी, मटण, मासेविक्रीला अनुमती म टा...\nबैठे बैठे क्या करे\nपुणे टाइम्स टीम'करोना'चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत, शिवाय शक्यतो घरी राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत...\nपाळीव जनावरांचे हाल सुरू\nचारा उपलब्ध होण्यास अडचणी; भटक्या प्राण्यांनाही अन्न मिळेनाम टा...\nकरोनाची भीती: महिला शिंकली म्हणून लाखोंचे पदार्थ फेकले\nकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकजण काळजी घेत आहेत. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक मास्क लावत आहेत. अमेरिकेत करोनाचे रुग्ण वाढत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला.\nअंडी, कोंबडी, मटणविक्रीला परवानगी; हॉटेलांना 'ही' मुभा: अजित पवार\nकरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असले तरी जनतेच्या सोयीसाठी हॉटेलांना त्यांचे किचन सुरू होम डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, अंडी, कोंबडी, मटण व मासेविक्रीवरही बंधन नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.\nलॉकडाऊन: वहिनीसाहेबांचा किचनमध्ये जीव रंगला\nचीनमधील वुहान शहरात करोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पण चीन सरकारनं अडीच ते तीन महिन्यात यावर नियंत्रण मिळवलं. चीन सरकारनं जे लॉकडाऊन केलं, त्याला नागरिकांनी पूर्णपणे साथ दिली. आपल्या देशातही सध्या लॉकडाऊन आहे. सर्व सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी या दरम्यान घरात बंद आहेत.\nसिगारेट ओढताना हटकल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच हाणामारी झाली. प्रौढाच्या हाताला या घटनेत दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी (२४ मार्च) रात्री नाऊच्या सुमारास बोडकेवाडी, देहूरोड येथे घडली.\nअन्न वाटप करणाऱ्या सर्व एनजीओंचे एकत्रिकरण करण्याच्या हालचाली\n‘बारामती’ संघातर्फे दूधसंकलन बंद\nकामगारच कामावर येत नसल्याने निर्णय म टा...\nम टा प्रतिनिधी, नाशिकउन्हाचा तडाखा जसजसा वाढतो, तसतसा महिला वर्गातील वाळवणाचे पदार्थ बनवण्याचा उत्साहही वाढत जातो...\n'करोना'मुळे मिळालेल्या सक्तीचे सुट्टीचे काय करायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे...\nसंचारबंदीमुळे निर्मनुष्य झालेल्या ठिकाणी बारकाईने नजर म टा...\nजिभेचे चोचले बंद करा\nकिरकोळ खरेदी करणाऱ्यांची पोलिस अधिकाऱ्यांकडून कानउघडणी म टा...\nकोणी गवंडी काम करणारे, तर कोणी बिगारी, कोणी बांधकाम व्यावसायिकांकडे छोटी-मोठी कामे करून पोट भरणारे, तर कोणी प्रसंगी साफसफाई करून पैसे कमावणारे...\nमैदानावरील शत्रूचे कौतुक करतोय हरभजन सिंग\nकरोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. भारतासह आशिया खंडातील अनेक देश करोनाचा सामना करत आहेत. भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये देखील करोनाचे रुग्ण आढळले आहेत.\nमराठी सेलिब्रिटींचा अनोखा गुढीपाडवा\nगुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह कमी असला, तरी सणामधली पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न कलाकार मंडळी करणार आहेत. कुणी स्वयंपाकघरात स्वत:च्या हातानं गोडधोड स्वयंपाक करत पाडव्या गोडवा वाढवणार आहे.\nगुढीपाडवा साजरा करा घरच्या घरी\n'करोना'चे सावट असल्याने सगळ्यांनाच या वर्षी नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करावे लागणार आहे. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी, कडूलिंब आणणेही अनेकांसाठी शक्य झाले नसल्याने उपलब्ध प्रतिकात्मक गुढी उभारून सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात ���ले आहे.\nअमेरिकेत करोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्युंची भीती\nदिल्लीच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसना करोना\nमजुरांचे स्थलांतर; दिल्लीचे २ अधिकारी निलंबित\nनाशिकमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण सापडला\nपिंपरी: सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक\n'भारतात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'\nकरोनाच्या चिंतेतून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या\nएकाच दिवशी २२ करोनाग्रस्त; संख्या २०३ वर\nLive: कोल्हापुरात करोनाचा दुसरा रुग्ण\nकरोना- कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/naveen-jain-moon-express/", "date_download": "2020-03-29T22:41:27Z", "digest": "sha1:S73LHXKYGHKBLCECJPXNV7HAHP7CLYFD", "length": 10167, "nlines": 77, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "चंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस म्हणतोय: उद्योजकांनी स्वतःला देव समजावं!", "raw_content": "\nचंद्रावर व्यवसाय करू बघणारा माणूस म्हणतोय: उद्योजकांनी स्वतःला देव समजावं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nअपयशी होणं म्हणजे शेवट नव्हे. आज हार पत्करावी लागल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पुढचा मार्ग कसा उभारावा आणि कंपनी कशी वाढवावी. जर तुम्ही इतिहास पहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक यशस्वी कंपनीला अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो.\nहे बोलताहेत नवीन चंद्र जैन.\nउत्तर प्रदेशामधील शामली जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला मुलगा आता चंद्राला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.\nनवीन चंद्र जैन हे सहसंस्थापक असलेली “मून एक्सप्रेस” कंपनी चंद्रावर आपलं रोबोट यान उतरवणार आहे…\nखाजगी कंपनीने चंद्रावर ‘पाय’ ठेवण्याची ही पहिलीच वेळ\nअमेरिकन सरकारने यासाठी कंपनीला लायसन्स देखील जारी करून दिलं आहे.\nत्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांना विचारण्यात आलं असताना त्यांनी हा कंपनीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे असं सांगीतलं.\nत्यांच्या या मुलाखती दरम्यान त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला:\n“तुमच्या मते सर्वात यशस्वी उद्योजक कोण आहे\nत्यांनी दिलेले उत्तर एकदम वेगळ्या धाटणीचं होते.\nईलॉन मस्क, रिचर्ड ब्रॅनसन, बिल गेट्स आणि मार्क झुकर्बर्ग ही सर्व अशी व्यक्तिमत्वं आहेत जी भविष्याची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासारखे यशस्वी होण्याकरिता उद्योजकाला “परमेश्वर गंड” हवा. म्हणजेच परमेश्वरापेक्षा स्���त:वर विश्वास ठेवा. यशस्वी उद्योजक कधीच देवाचा धावा करीत नाही. त्यांना असं कधीच वाटत नाही की ‘आपण अपयशी झालो आहोत’, ते कधीही हार पत्करत नाही.\nअश्या आत्मविश्वासी, धाडसी नवीन जैनजींच्या चंद्र-मोहिमेबद्दल थोडंसं जणू घेऊ या:\nमून एक्स्प्रेस. २०१० साली, Bob Richards (अंतराळ उद्योजक) आणि Barney Pell (पूर्वाश्रमीचे NASA चे शास्त्रज्ञ) ह्यांच्यासोबत स्थापन केलेली कंपनी.\nह्याच कंपनीतर्फे त्यांनी चंद्रावर बिझनेस सुरू करण्याची मोहीम आखली आहे.\nमोहिमेचा खर्च : ५० मिलियन – म्हणजे ५ कोटी डॉलर्स.\nम्हणजे, साधारण ३३५ कोटी रुपये.\nकशाला करायचा एवढा खर्च\nह्याचं उत्तर मोठं रोचक आहे.\nआम्ही चंद्रावर जातो आहोत कारण तिथून भरपूर नफा मिळणार आहे…\nचंद्रावर सोनं, platinum च्या खाणी सुरू होऊ शकतात.\nचंद्रावर हेलिअम-३ आहे, जो ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत आहे.\nचंद्रावर पाणी आहे…जे अंतराळ सफरींसाठी अत्यंत आवश्यक असतं. आपण अंतराळयान, रॉकेट्स इ साठी इंधनचा साठा म्हणून चंद्राच्या किंवा चंद्राजवळ पृथ्वीच्या कक्षेचा (orbit चा) वापर करू शकतो. (ज्यामुळे इंधन, पैसा, वेळ ह्या सगळ्याचीच प्रचंड बचत होईल.\nहे झालं बिझनेस लॉजिक – पण ह्या मागे एक मोठं आंतरराष्ट्रीय गणित आहे.\nचंद्रावरील साधन-संपत्तीवर खाजगी हक्क दाखवता येऊ शकतो का\nउत्तर आहे – होय\n१९६७ च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, चंद्रावर कुठल्याही देशाचा हक्क नाहीये. पण – अमेरिकेने बनवलेल्या एका कायद्यानुसार, तुम्हाला चंद्रावर जे काही सापडेल – ते तुमचं असेल…\nह्याचा आधार घेत नवीन म्हणतात –\nचंद्र हा पृथ्वीचा आठवा खंड किंवा आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र असणार आहे. जिथे खाजगी उद्योजक तेल शोधतील किंवा मासेमारी करतील.\nह्या व्हिडिओमधे ह्या प्रोजेक्टची भव्यता कळते:\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← मृत्यू म्हणजे नेमकं काय – सोप्या भाषेत प्रक्रिया समजून घ्या\nजगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य\nया तरुणांच्या डोक्यावर शिंग यायला सुरुवात झालीय.. कारण भयानक आहे\nजगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती\nशुक्र ग्रहावर स्वारी ते अवकाशात भारतीय “स्पेस स्टेशन”… : इसरोचे ६ जबरदस्त आगामी मिशन्��\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/india-at-rio-olympics/", "date_download": "2020-03-29T22:26:14Z", "digest": "sha1:7PWIAJ2RS5ZCF7SMEQZBPCHEAMARER6H", "length": 17974, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India in Rio Olympics 2016,List of India’s athletes,Medal table | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न\nकरोना चाचणी केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ातच नियमभंग\nस्थायी समितीमध्ये १७ कोटींचे प्रस्ताव मंजूर\nअत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक\nपनवेलमधील पहिला करोनाबाधित रुग्ण घरी\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\n'रिओ ऑलिम्पिक २०१६' मध्ये भारताच्यावतीने यंदा आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल करण्यात आले आहे. पाच ऑगस्टपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत भारताकडून १५ खेळांसाठी एकूण १२१ खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिकमधील रोमांच तुम्हाला येथे नियमितपणे पाहता येईल आणि त्याबाबतचे ताजे अपडेट्स जाणून घेता येतील. सन १९०० मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आणि पदार्पणातच दोन रौप्य पदकांची कमाई केली होती. भारताकडून आतापर्यंतच्या ऑलिम्पिक सहभागांपैकी लंडनमध्ये आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदके कमावली होती. यामध्ये दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश होता. विजय कुमार(रौप्य), सुशील कुमार(रौप्य), गगन नारंग(कांस्य), सायना नेहवाल(कांस्य), मेरी कोम(कांस्य) आणि योगेश्वर दत्त(कांस्य) यांनी पदकांची कमाई केली होती. याआधी बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताने तीन पदकांची कमाई केली होती. यात एक सुवर्ण पदकाचा देखील समावेश होता. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आजवर हॉकीमध्ये सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे. भारताच्या हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत ११ पदकांची कमाई केली आहे. यात ८ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यंदा भारत ऑलिम्पिकमध्ये कोणते नवे विक्रम रचणार, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला येथे पाहता येतील.\nजैशानेच ऊर्जा पेये नाकारली\nप्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण\nआढावा समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा\nरिओतील नेम��ाजाच्या अपयशाची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी\nपुरेशा विश्रांतीअभावी पदकाची संधी हुकली -ललिता\nस्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीपूर्वी अपेक्षेइतकी विश्रांती मला मिळाली नाही\n‘नरसिंग प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी करा’\nराष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयाला जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने दिलेले आव्हान संशयास्पद आहे\nअखेर भारताच्या खात्यावर फक्त २ पदके\nऑलिम्पिक पदकासह अलविदा करण्याचे कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकले नाही.\nपुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये तिघांची निराशा\nअ‍ॅथलेटिक्समधील भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीची मालिका शेवटच्या दिवशीही कायम राहिली.\nसायनाला चार महिने विश्रांती\nभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या गुडघ्यावर शनिवारी मुंबईत शस्त्रक्रिया झाली\nपुरे देश पे काला धब्बा लग गया -नरसिंग\nमेरा तो नाम बदनाम हुआ. इससे पुरे देश पे काला धब्बा लग गया हैं. चाहे मुझे फासी हो जाए\nफक्त नरसिंगच दोषी कसा\nभारताला संपूर्ण जगासमोर पडलेली ही सर्वात मोठी चपराक आहे.\nरिलेत भारतीय पुरुष संघ बाद\nमहिलांना पात्रता फेरीत सातवे स्थान\nआयओसीच्या खेळाडू आयोगाच्या निवडणुकीत सायना अपयशी\nतिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nअकादमीची प्रेरणा आणि गुरू गोपीचंद\nअदिती अशोक अंतिम फेरीत\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे.\nNarsingh Yadav: नरसिंगवर ४ वर्षांची बंदी, ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले\nराष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता.\nविनेशला सावरण्यासाठी एक आठवडा लागणार\n‘‘सुदैवाने तिच्या हाडाला दुखापत झालेली नाही. उजव्या गुडघ्याच्या स्नायूला दुखापत झाली आहे.\nऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू\nभारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त पर्यटनासाठीच गेले आहेत, हा ‘भ्रमाचा भोपळा’ अखेर फुटला.\nसाक्षीच्या पदकाचे मोल खूपच वेगळे आहे.\n‘बेटी बचाओ, बेटी खिलाओ’\nसाक्षीच्या आईचे नवे घोषवाक्य\nअंतिम फेरीत आता कॅरोलिन मारिनचे आव्हान\nटिंटू लुका प्राथमिक फेरीतच बाद\nटिंटूने पहिल्या ४०० मीटर अंतरात आघाडी घेतली होती.\nदीपा, जितूची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस\nत्रिपुराच्या दीपाने जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर द���त ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला.\nRio 2016: पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश\nसिंधूने वांग यिहानला २२-२०, २१-१९ अश्या सरळ सेटमध्ये हरवत सामना खिशात टाकला.\nमहिलांचे बॉक्सिंग अद्यापही उपेक्षितच\nअमेरिकेच्या क्लारेसा शिल्ड्सने लंडन येथे मिडलवेट गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.\nRio 2016: बॉक्सिंगपटू विकास कृष्णनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव\nउझबेकिस्तानच्या मेलीकुझीओने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली.\n 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला\nCoronavirus: \"आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ\", अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत\nलॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; व्हिडीओ व्हायरल\n\"लोकांना मरेपर्यंत मारणं हे कसलं धोरण\" पोलिसांच्या कार्यशैलीवर अभिनेत्रीचा प्रश्न\n'संतापात नैराश्याची भर पडू नये'; मद्यविक्रीसाठी ऋषी कपूर यांची सरकारला मागणी\nनाशिकमध्ये पहिला करोनाबाधित रूग्ण\nऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड\nऔषध विक्रेत्याची अशीही रुग्णसेवा\nगर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय\nपरदेशातून आलेल्या अबाधित व्यक्तींना मोठा दिलासा\nडोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा\nसमाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई\nवैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीई किट\nसंशयित रुग्णांच्या हालचालींचा माग आता सोपा\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nपरराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन\nचीनमधून मास्क निर्यात तेजीत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathiblogs.in/story.php?title=%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA", "date_download": "2020-03-29T22:08:37Z", "digest": "sha1:OYERYHCPZA4DU67ISNQHKLCZT2J34JMC", "length": 24458, "nlines": 164, "source_domain": "marathiblogs.in", "title": "पश्चात्ताप | MarathiBlogs : मराठीब्लॉग्स", "raw_content": "\nनव्वदीत पोहोचलेली डोळ्याच्या पणत्या विझत चाललेली जख्ख म्हातारी गोदूबाई वेशीच्या डाव्या हाताला असलेल्या चावडीजवळच्या जालिंदर बाबरच्या घरात रातसारी मिणमिणत असते, रात्रीस ती बाजेवर पडली की चंद्राचा फिकट प्रकाश तिच्या कृश देहावर अलगद तरळत असतो. सुरकुत्यांनी रेघाळलेल्या तिच्या बोडख्या कपाळावर कधीकाळी गोंदवलेलं आताशा फिकट ���ोऊ लागलेलं तुळशीचं पान सोनं चमकावं तसं मधूनच झळाळतं. गोदूबाई ही गावातली एकमेव स्त्री होती जी वेशीलगतच्या मारुतीरायाच्या मंदिरात चोवीस तासातल्या कोणत्याही प्रहरात दिसायची. तिचं हे वागणं धाडसाचं, रितीभाती पलिकडचं असलं तरी गावाच्या दृष्टीने त्यात विशेष काही नव्हतं. कारण गाव गोदूबाईला भाकड गाय समजे. रस्त्यानं जाताना ती वाटेत दिसली तर गडीमाणसं तिला पाहताच तोंड वेंगाडून कूस बदलून जायचे, हे तिच्या लक्षात येईल असं वागायचे. पण तिला याला फारसा फरक पडत नसे. खरं तर तिचं वागणं म्हणजे 'जखमंला बिब्बा आणि पोराला आंबा' असं होतं. मखमली हाताची आणि साखरपाकाच्या वाणीची गोदूबाई गावातल्या बायकांची मात्र जीव की प्राण होती, त्याला कारणही विशेषच होतं.एकेकाळी महिपत पाटलाच्या संसारात रममाण झालेली गोदूबाई विस्कटलेल्या हिरव्यापिवळ्या केकताडात उगवलेल्या जर्द तांबडया कर्दळीगत वाटायची. गोदूबाईची मोठी बहिण रखमा ही तिच्यापेक्षा देखणी, तरतरीत होती. ती महिपतीची पहिली बायको होती टचटचीत भरलेल्या हरभऱ्याच्या अंगचणीची रखमा दिसायला मोहक होती, पाहताच भुरळ पडावी असं रूपडं होतं तिचं. डोईवरचा पदर तिनं कधी खांद्यावर येऊ दिला नव्हता. पाटलाचा संसार मन लावून केला होता. त्या काळात लग्ने लवकर होत आणि पोराबाळांचं लेंढारही लवकर होई. रखमाच्या लग्नाला पाचेक वर्षे होऊन गेली तरी तिची कूस काही उजवली नव्हती, पण महिपतीला याचं शल्य नव्हतं कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं. शिवाय तो फाटक्या तोंडाचा, मनमौजी स्वभावाचा होता. मधूनच त्याचं टाळकं सरकलं की तो आवाक्याबाहेर जायचा मग समोरच्या व्यक्तीला त्याचा रुद्रअवतार असह्य व्हायचा. त्यामुळं त्याच्याशी थेट वाकडं कुणीच घेत नसे. पण लोकांच्या तोंडाला आणि माकडाच्या शेपटाला कोण आवरणार टचटचीत भरलेल्या हरभऱ्याच्या अंगचणीची रखमा दिसायला मोहक होती, पाहताच भुरळ पडावी असं रूपडं होतं तिचं. डोईवरचा पदर तिनं कधी खांद्यावर येऊ दिला नव्हता. पाटलाचा संसार मन लावून केला होता. त्या काळात लग्ने लवकर होत आणि पोराबाळांचं लेंढारही लवकर होई. रखमाच्या लग्नाला पाचेक वर्षे होऊन गेली तरी तिची कूस काही उजवली नव्हती, पण महिपतीला याचं शल्य नव्हतं कारण त्याचं तिच्यावर प्रेम होतं. शिवाय तो फाटक्या तोंडाचा, मनमौजी स्वभावाचा होता. मधूनच त्याचं टाळकं ���रकलं की तो आवाक्याबाहेर जायचा मग समोरच्या व्यक्तीला त्याचा रुद्रअवतार असह्य व्हायचा. त्यामुळं त्याच्याशी थेट वाकडं कुणीच घेत नसे. पण लोकांच्या तोंडाला आणि माकडाच्या शेपटाला कोण आवरणार लग्न हाय लोकाचं अन नाचतंय येड्या डोक्याचं ही लोकांची तऱ्हा असते. आपल्या घरातली कौलं फुटून पार इस्कोट झाला तरी लोकांना दुसऱ्याच्या छपराच्या चौकशा फार पडलेल्या असतात. याला अपवाद कुणीच नसतं, त्यामुळे महिपती रखमाच्या लग्नाला जसजसा काळ उलटत चालला तसतशी गावात या विषयावर खमंग चर्चा होऊ लागली. लोक काहीबाही बरळू लागले, महिपतीमध्येच दोष असणार त्यामुळंच तो पुन्हा बोहल्यावर चढत नाही. सुरूवातीला दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चांना गावगप्पांचं स्वरूप प्राप्त झालं. ह्या चर्चा कानी येऊ लागताच आधी दुर्लक्ष करणारा महिपती नंतर नंतर अस्वस्थ होऊ लागला. आपल्या अंगणात तान्हुली पावलं खेळत नसली तरी महिपतीच्या संसारात रखमा पुरती रमली होती. ती अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली असल्यानं महिपतीच्या घरातल्या समृद्धीची तिला भूल पडली होती. दरम्यानच्या काळात पाऊसपाण्याने सातत्याने ओढ दिल्याने तिच्या माहेरची परिस्थिती अजूनच हलाखीची झाली होती. तिच्या घरी दोन लहान भाऊ आणि दोन बहिणी होत्या, ज्यांचं अजून लग्न व्हायचं होतं. सासरी सुखानं नांदत असताना माहेरचा विचार मनात आला की ती कासावीस होऊन जाई. त्यामुळं सासरच्या सुखात ती जास्तीत जास्त मन रमवे. स्वतःला कामात गुंतवून ठेवी, सगळ्यांची देखभाल करे, शेतीत हातभार लावी, गुराढोरांची निगा राखे. तिच्या या स्वभावामुळे सगळं घरदार तिच्यावर जीव टाकत होतं. तिच्या संसारात कमतरता फक्त अपत्याची होती. मात्र आपल्या नवऱ्यावर आणि त्याच्या प्रेमावर तिचा विश्वास होता, आज ना उद्या आपल्या घरातही पाळणा हलेल मग आणखी सुखाचे दिवस येतील असं तिला वाटे. गावातल्या चर्चा पुढे जाऊन तिच्याही कानावर येऊ लागल्या तेंव्हा सुरुवातीला ती डगमगली पण महिपती शांत असल्याचं पाहून तिला हायसं वाटलं. या दरम्यान तिचे वडील आजारी पडून अंथरुणाला खिळून राहिले. त्यांना भेटण्यासाठी महिपतीचं तिच्या माहेरी सारखं येणंजाणं होऊ लागलं तशी ती आणखी हरखून गेली. आपला नवरा आपली किती काळजी करतोय याचं तिला लाख फुटवं फुटलं लग्न हाय लोकाचं अन नाचतंय येड्या डोक्याचं ही लोकांच�� तऱ्हा असते. आपल्या घरातली कौलं फुटून पार इस्कोट झाला तरी लोकांना दुसऱ्याच्या छपराच्या चौकशा फार पडलेल्या असतात. याला अपवाद कुणीच नसतं, त्यामुळे महिपती रखमाच्या लग्नाला जसजसा काळ उलटत चालला तसतशी गावात या विषयावर खमंग चर्चा होऊ लागली. लोक काहीबाही बरळू लागले, महिपतीमध्येच दोष असणार त्यामुळंच तो पुन्हा बोहल्यावर चढत नाही. सुरूवातीला दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चांना गावगप्पांचं स्वरूप प्राप्त झालं. ह्या चर्चा कानी येऊ लागताच आधी दुर्लक्ष करणारा महिपती नंतर नंतर अस्वस्थ होऊ लागला. आपल्या अंगणात तान्हुली पावलं खेळत नसली तरी महिपतीच्या संसारात रखमा पुरती रमली होती. ती अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली असल्यानं महिपतीच्या घरातल्या समृद्धीची तिला भूल पडली होती. दरम्यानच्या काळात पाऊसपाण्याने सातत्याने ओढ दिल्याने तिच्या माहेरची परिस्थिती अजूनच हलाखीची झाली होती. तिच्या घरी दोन लहान भाऊ आणि दोन बहिणी होत्या, ज्यांचं अजून लग्न व्हायचं होतं. सासरी सुखानं नांदत असताना माहेरचा विचार मनात आला की ती कासावीस होऊन जाई. त्यामुळं सासरच्या सुखात ती जास्तीत जास्त मन रमवे. स्वतःला कामात गुंतवून ठेवी, सगळ्यांची देखभाल करे, शेतीत हातभार लावी, गुराढोरांची निगा राखे. तिच्या या स्वभावामुळे सगळं घरदार तिच्यावर जीव टाकत होतं. तिच्या संसारात कमतरता फक्त अपत्याची होती. मात्र आपल्या नवऱ्यावर आणि त्याच्या प्रेमावर तिचा विश्वास होता, आज ना उद्या आपल्या घरातही पाळणा हलेल मग आणखी सुखाचे दिवस येतील असं तिला वाटे. गावातल्या चर्चा पुढे जाऊन तिच्याही कानावर येऊ लागल्या तेंव्हा सुरुवातीला ती डगमगली पण महिपती शांत असल्याचं पाहून तिला हायसं वाटलं. या दरम्यान तिचे वडील आजारी पडून अंथरुणाला खिळून राहिले. त्यांना भेटण्यासाठी महिपतीचं तिच्या माहेरी सारखं येणंजाणं होऊ लागलं तशी ती आणखी हरखून गेली. आपला नवरा आपली किती काळजी करतोय याचं तिला लाख फुटवं फुटलं पोर होत नसलं की सर्रास दुसरी बाईल केली जायची नाहीतर दोन घरं चालवायची ही रीतच झाली होती. गावात अशी काही उदाहरणं ताजी होती, औदुअण्णा सुपात्यांनी केलेला कुटाणा अख्ख्या पंचक्रोशीत गाजला होता. गावासह भवतालचे असले किस्से ऐकताच महिपतीच्या मस्तकातल्या भट्टीत विचारांच्या लाह्या तडातड फुटत. रखमाला न दुखावता मधला काही मार्ग काढता येतो का या विचारचक्रात तो अडकून राहू लागला. त्यास भरीस भर म्हणून आजारी असलेल्या रखमाच्या वडीलांना वारंवार भेटण्याचं निमित्त होऊन त्याला एक भयंकर उपाय सुचला. त्याला जे सुचलं ते वाईटच होतं पण तेच त्याला योग्य वाटलं हे त्याच्या अल्पमतीचं दुर्दैव पोर होत नसलं की सर्रास दुसरी बाईल केली जायची नाहीतर दोन घरं चालवायची ही रीतच झाली होती. गावात अशी काही उदाहरणं ताजी होती, औदुअण्णा सुपात्यांनी केलेला कुटाणा अख्ख्या पंचक्रोशीत गाजला होता. गावासह भवतालचे असले किस्से ऐकताच महिपतीच्या मस्तकातल्या भट्टीत विचारांच्या लाह्या तडातड फुटत. रखमाला न दुखावता मधला काही मार्ग काढता येतो का या विचारचक्रात तो अडकून राहू लागला. त्यास भरीस भर म्हणून आजारी असलेल्या रखमाच्या वडीलांना वारंवार भेटण्याचं निमित्त होऊन त्याला एक भयंकर उपाय सुचला. त्याला जे सुचलं ते वाईटच होतं पण तेच त्याला योग्य वाटलं हे त्याच्या अल्पमतीचं दुर्दैव एका ओढाळ दुपारी महिपतीने शेतातल्या वस्तीत एक बाई आणून ठेवली. माळावरल्या वडावरच्या पाखरांनी एका झेपंत पांदीतल्या पिंपळावर जाऊन बसावं इतक्या वेगाने ती बातमी गावभर पसरली. रखमाच्या कानावर ही बातमी येताच तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. महिपतीच्या धाकानं त्याच्या नव्या बाईला बघायला रानात कुणीच गेलं नव्हतं, पण रखमानं काळजाचा पर्वत केला आणि वा-या वावदानाचं दिवस असूनही ती बेगीनं रानाकडं निघाली. फुफुटा तुडवत सुसाट निघाली. वस्ती जवळ आली तशी थोडीशी घाबरली तरीही चालत राहिली. तिचे श्वास वेगाने होऊ लागले, घोडं फुरफुरावं तसं नाकातून आवाज घुमू लागला. पावलं टाकीत असतानाच तिच्या मेंदूतल्या पिसवा अलगद डोळ्यात उतरल्या, डोळे लालभडक झाले, नकळत त्यातून पाणी वाहू लागलं. कचाकच ढांगा टाकीत तिनं वस्ती गाठली. वस्तीवर येताच घराचं दार बंद दिसलं आणि दूरवर चिटपाखरुही दिसत नव्हतं. मनाशी कसला तरी विचार करत तिनं कवाड बडवायला सुरुवात केली. आतून येणारे धुमसण्याचे आवाज काहीसे थांबले आणि काही क्षणात आतनं कवाड उघडलं गेलं. दरवाजा उघडताच तिला जे दिसलं त्यानं तिची शुद्ध हरपली. आत तिची ल्हानी बहिण गोदावरी महिपतीच्या अंथरुणात पडली होती. अंगावरच्या कापडाची देखील तिला शुद्ध नव्हती. रखमाचं काळीज पार फाटून गेलं, आतडं पिळवटून न���घालं.आपला बाप आजारी असताना नवरा सारखा आपल्या माहेरी का जात होता याचं खरं कारण तिला आता उलगडलं. आपल्या बहिणीनं आपल्याशी विश्वासघात केला अशी तिची भावना झाली. पण वस्तुस्थिती तेव्हढीच नव्हती. जेरीस आलेल्या तिच्या कुटुंबापुढं पर्यायही नव्हता. महिपतीनं रखमाच्या बापाला विश्वासात घेऊन गावात सुरू असलेल्या चर्चांची माहिती दिली होती, आपल्या मनात गोदूविषयी प्रेम असूनही केवळ गावकीपायी माती खायची वेळ येते की काय अशी भीती त्यानं बोलून दाखवली तेंव्हा सासरा गलबलून गेला, गोदूच्या काळजीने सोलून निघाला. आपल्या जावयानं लाडक्या लेकीच्या संसारात सवत आणून दुधात मिठाचा खडा पडू देण्याऐवजी आपलीच दुसरी पोरगी तिथं दिली तर पोरीचं आयुष्य कडेला लागेल, शिवाय पाटलांचा वारस आपल्याच पोरीच्या गर्भातून निपजेल असा विचार करून त्यांनी महिपतीला होकार दिला होता. रखमाला पूर्वकल्पना दिली तर गावात बभ्रा होईल आणि कुणीतरी यात मोडता घालेल या भीतीनं त्यांनी रखमाला भरल्या डोळ्यांनी महिपतीच्या हवाली केलं होतं. आधी गरिबीत होरपळणारी रखमा बहिणीच्या सुखाने नकळत तिचा दुस्वास करू लागली होती. तिचं एक मन मात्र तिला अपराधी असल्याचं सुनावत होतं. पण हाव कधीकधी विवेकास गिळून टाकते तसं रखमाचं झालं होतं. यामुळेच आता गोदूला समोर पाहताच ती थोडीशी निर्विकार वाटत होती.त्या दिवसानंतर एका महिन्यात रखमाने पाण्याचा आड जवळ केला आणि आपल्या जीवाची तगमग संपवली. पुढं जाऊन महिपती आणि गोदूबाईला दहा वर्षात चार लेकरं झाली. त्याची पोरं मोठी झाली, त्यांना वाटलं रखमाच्या पाठीमागे आपलं भलं झालं. तिच्या जाण्याची खंत असणारा महिपती तितका खुश नव्हता पण कालांतराने त्याला रखमाचा विसर पडला. पण नियतीला तिची तळतळ स्मरणात होती, तिनं कठोर न्याय केला. वेगवेगळ्या घटनात एका आड एक अशी वेगवेगळ्या ठिकाणी गोदूची चारही अपत्यं पाण्यात बुडून मरण पावली. गावानं नवल केलं. या धक्क्यांनी अकाली म्हातारा झालेला महिपती मुसळधार पावसाळ्यात देवाघरी गेला. त्याच्या पाठीमागं एकाकी पडलेल्या गोदूला खूप रडावं वाटतं, ती जीवाचा आटापिटा करते पण त्याच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूस सुदिक येत नाही. मधल्या काळात सातत्याने पाणी आटत गेल्याने गावाने आड बुजवला. आपल्या वाट्याला आलेलं सगळं सोनंनाणं, दागदागिने, जमीन जुमला एकेक कर���न रखमानं सारंकाही गावातल्या बायकांच्या हवाली केलं. नंतर गावाच्या धाकास भीक न घालता ती मनाला येईल तसं वागू लागली. तिच्या भावकीनं घराबाहेर काढल्यावर ती जालिंदर बाबरच्या घरात येऊन राहिली. अलिकडच्या काळात तिचं संतुलन अधिकच ढासळलंय. मुरूममाती धोंडे टाकून बुजवलेल्या आडाच्या ओबडधोबड पृष्ठभागावर मोकार उगवलेल्या गाजरगवताच्या बेचक्यात गोदू आजकाल बसून असते. लोक म्हणतात तिला रखमाची हाय लागली. तिच्या भिंगुळल्या डोळ्यात कधीकधी पाण्याने काठोकाठ भरलेला आड दिसला की कासावीस व्हायला होतं.- समीर गायकवाडदैनिक लोकसत्तामधील लेखाची लिंक\nMarathiBlogs : मराठीब्लॉग्स हे संकेतस्थळ सर्व मराठी वाचकांसाठी आहे. MarathiBlogs : मराठीब्लॉग्स या संकेतस्थळावर आपण इंटरनेट च्या माया जाळावरील आपल्या आवडीची कोणतीही लिंक इतर अनेक मराठी वाचकांबरोबर शेअर करू शकता. Learn More >\nलॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/question-mark-on-haj-pilgrimage/articleshow/74340618.cms", "date_download": "2020-03-29T23:05:46Z", "digest": "sha1:K4EPARNGCEBIUHPG6ZFTFCOJOERAMH5T", "length": 19279, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "international news News: हज यात्रेवर प्रश्नचिन्ह - question mark on haj pilgrimage | Maharashtra Times", "raw_content": "\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदीकडून यात्रेकरूंसाठीचा व्हिसा स्थगित० आखाती देशांमध्ये फैलावाच्या पार्श्वभूमीवर पाऊल० 'तात्पुरते' पाऊल, मात्र ...\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदीकडून यात्रेकरूंसाठीचा व्हिसा स्थगित\n० आखाती देशांमध्ये फैलावाच्या पार्श्वभूमीवर पाऊल\n० 'तात्पुरते' पाऊल, मात्र कालमर्यादा स्पष्ट नाही\nकरोना विषाणूच्या उद्रेकाने भयावह स्वरूप प्राप्त केले असल्याच्या पार्श्वभूमीवर, सोदी अरेबियाने इस्लाममधील पवित्र स्थळी 'उमराह' यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा व्हिसा गुरुवारी स्थगित केला. त्यामुळे जुलैमध्ये होऊ घातलेल्या पवित्र हजयात्रेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.\nकरोनाचे रुग्ण आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसाही सौदीने स्थगित केले आहेत. हे तात्पुरते पाऊल असल्याचे सांगण्यात येत असले, तरी हे निर्बंध कधी उठणार, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.\nसौदी अरेबियामधील मक्का व मदिना या पवित्र स्थळी दरवर्षी लाखो भाविक यात्रेसाठी येतात. सौ���ीमध्ये अद्याप करोनाची लागण झालेला रुग्ण आढळलेला नाही. मात्र आखातातील शेजारी देशांमध्ये करोनाची दहशत लक्षात घेता, हे पाऊल उचलण्यात आले आहे. करोनाचा उगम जिथून झाला त्या चीनमध्ये या रोगाचा फैलाव काहीसा मंदावल्याचे दिसत असले, तरी सौदीचे शेजारी असलेल्या संयुक्त अरब अमिरातींमध्ये १३, कुवेतमध्ये ४३, तर ओमानमध्ये चार करोना रुग्ण आढळले आहेत. इराणमध्ये या आजाराने भयावह स्थिती निर्माण केली असून २६ जणांनी प्राण गमावले आहेत. चीनबाहेर करोनामुळे झालेली ही सर्वात मोठी प्राणहानी आहे.\nचीन, जपानहून २३६ भारतात\nकरोनाच्या उद्रेकाचे केंद्र बनलेल्या चीनमधील वुहान शहरातून ११२ जणांना, तर जपानच्या किनाऱ्यालगत उभ्या असलेल्या जहाजातील १२४ जणांना गुरुवारी भारतात आणण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या ए सी-१७ ग्लोबमास्टर-३ या मालवाहू विमानाने ७६ भारतीय व ३६ परदेशी नागरिकांना वुहानमधून भारतात आणले. तर जपानमध्ये अडकलेले १२४ जण एअर इंडियाच्या विमानाने येथे दाखल झाले. वुहानमधून सुटका केलेल्या परदेशी नागरिकांमध्ये २३ बांगलादेशींसह चीनमधील सहा, म्यानमार व मालदिवमधील प्रत्येकी दोन तर दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि मादागास्करमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. जपानमधून ११९ भारतीयांसह श्रीलंकेतील दोन व प्रत्येकी एक नेपाळ, दक्षिण आफ्रिका व पेरूमधील प्रत्येकी एका नागरिकाची सुटका करण्यात आली. या जहाजावरील तीन भारतीय कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी जहाजावरच थांबणे पसंत केले.\nकरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे जपानमधील योकोहोमा शहराच्या किनाऱ्याजवळ तब्बल तीन आठवड्यांपासून विलग करून ठेवलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' या जहाजावरील ३,७११ जणांपैकी ७०० हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्यामुळे भयाचे वातावरण पसरले होते. या जहाजावरील एकूण १३८ भारतीयांपैकी १६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर जपानमध्ये उपचार सुरू आहेत. सुटका करून भारतात आणलेल्या सर्वांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवसांसाठी मनेसर येथील लष्कराच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.\nबुधवारी ए सी-१७ ग्लोबमास्टर-३ या विमानातून चीनमधील करोनाग्रस्तांसाठी १५ टन वजनाचे वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले होते. आतापर्यंत वुहानमधून तीन विमानांमधून ७२३ भारतीय ��णि ४३ परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र खात्याकडून देण्यात आली.\nटोकियो : करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जपानमधील सर्व शाळा २ मार्चपासूनच काही आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान शिन्जो अॅबे यांनी गुरुवारी केली. सामान्यत: जपानमधील शाळांना मार्चअखेरीपासून काही आठवड्यांची वसंत ऋतूची सुट्टी असते. जपानमध्ये करोनामुळे चार जण मरण पावले असून 'डायमंड प्रिन्सेस' जहाजावरील व्यक्तींना जपानमध्ये उतरवण्यास सुरुवात झाली आहे.\nमृतांची संख्या २७४४ वर\nबीजिंग : चीनमध्ये उग्र रूप धारण केलेल्या करोना व्हायरसमुळे बुधवारी आणखी २९ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २,७४४ वर पोचली आहे. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या ७८,४९७ इतकी आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 'बुधवारी करोना व्हायरसमुळे आणखी २९ जणांचा मृत्यू झाला आहे. २९ पैकी २६ जणांचा मृत्यू हुबेई प्रांत आणि राजधानी वुहानमध्ये झाला आहे. तर, बीजिंग, हेइलोंगजियांग आणि हेनान येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २९ जानेवारी रोजी एका दिवसात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, बुधवारी सर्वाधिक २९ मृत्यू झाले आहेत.'\nकराची : इराणमधून पाकिस्तानातील कराची येथे परतलेल्या दोघांना करोना व्हायरसची लागण झाली असून, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. 'कराचीमध्ये बुधवारी पाकिस्तानातील पहिला करोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर, आणखी एकाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, हे दोघे नुकतेच इराणमधून परतले होते,' असे विशेष आरोग्य सल्लागार डॉ. जफर मिर्झा यांनी सांगितले.\nकरोनाग्रस्त भागातून सुटका केलेल्यांची कसून तपासणी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nकरोना: 'मेड इन चायना' किटने दिला स्पेनला धोका\nकरोना नियंत्रण: 'इथे' चुकले पाश्चिमात्य देश\n६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी\nभारत करोनावर मात करू शकतो: जागतिक आरोग्य संघटना\nकरोना: इटलीमध्ये मृत्यूचे थैमान; 'ही' आहेत कारणे\nलॉकडाऊन: गृहमंत्र्यांच्या भेटीनं स्वातंत्र्यसैनिक दाम्पत्य भ...\nघराबाहेरची लढाई लढण्यासाठी सरकार मजबूत आहे\nसंकटाच्या काळात त्यांच्याकडून गरिबांना मदत\nकुठे शुकशुकाट तर कुठे नियमभंग\nखाकी वर्दीतील 'देवमाणूस'; उपाशी मजुरांना देऊ केलं जेवणं\nआजचं राशीभविष्य... दिनांक २९ मार्च २०२०\nबँकॉक ः करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने\nवृत्तसंस्था, सोलउत्तर कोरियाने रविवारी दोन\nस्वीडनमध्ये बंधने अद्यापही शिथिलच\nस्पेनच्या राजकन्येचे करोनामुळे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n ऑक्सिजनशिवाय जगणाऱ्या सजीवाचा शोध...\nपाकिस्तानला चीनची मदत; पाठवणार 'ही' फौज...\nपाकिस्तानमध्ये आढळले करोनाचे दोन रुग्ण...\nहा दुर्मिळ सप्तरंगी साप पाहिला का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-113052200006_1.htm", "date_download": "2020-03-29T22:31:17Z", "digest": "sha1:Q7OKQEHUSLJ76XUFWLNF4PEB6SPRCEQI", "length": 13849, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Chennai in Final at ipl 6 | चेन्नई फायनलमध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 30 मार्च 2020\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवी दिल्ली |\tवेबदुनिया|\nफेरोजशहा कोटला मैदानावर मुंबई इंडियन्सचा ४८ धावांनी पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रूबाबात प्रवेश केला. शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चेन्नईने हे यश मिळवले. चेन्नईच्या तुलनेत मुंबईच्या फलंदाजी फिकी पडले. सलामीवीर ड्वेन स्मिथच्या तुफानी ६८ धावा वगळता अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. मायकेल हसी सामनावीर ठरला.\n१९३ धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगला प्रारंभ मिळाला नाही. तारे अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि कार्तिकने दुस-या विकेटसाठी ७५धावांची तुफानी भागीदारी केली. यात स्मिथचा वाटा मोठा होता. स्मिथने केवळ २८ चेंडूत ६८ धावांचा पाऊस पाडताना ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजीचे अक्षरश: धिंडवडे उडाले. एकही मोठी भागीदार झाली नाही. कार्तिक ११ धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर परतला. तर ज्याच्यावर खूप आशा होत्या तो केरॉन पोलार्ड २४ धावा काढून बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार ठोकले. रायडू -१५, हरभजन -०, जॉन्सन - ६. आणि त्यानंतर ३ भोपळे अशी धावसंख्या निघाली. मुंबईच्या घसरगुंडीस प्रारंभ केला तो रवींद्र जडेजाने त्याने ३१ धावांत ३ बळी घेतले. त्यावर शेवटचा हात फिरवताना ब्राव्होने ९ धावांत ३ बळी घेतले. आयपीएल स्पर्धेत पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सविरूद्ध १ बाद १९२ अशी दणदणीत धावसंख्या उभी केली ती माईक हसी आणि सुरेश रैनाच्या जंगी खेळ्यांच्या जोरावर. दोघांनीही नाबाद अर्धशतके फडकावली. हसीने ५८ चेंडूत ८६ तर रैनाने ४२ चेंडूत ८२ धावा काढल्या.\nटॉस धोनीने जिंकला आणि फलंदाजी घेतली. हसी- मुरली विजयने ४४ चेंडूत ५२ धावांची सलामी दिली. २० चेंडूत २३ धावा काढणारा विजय पोलार्डच्या चेंडूवर स्मिथद्वारा झेलबाद झाला. हसी सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने एका बाजूने धावा झोडपणे सुरूच ठेवले. हसीने ४० चेंडूत अर्धशतक काढताना ७ चौकार ठोकले. रैनाने हसीला सुरेख साथ दिली. त्याने प्रारंभापासूनच षटकारांचा भडीमार सुरू केला. रैनाने केवळ २९ चेंडूत अर्धशतक ठोकताना २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. चेन्नईच्या १०० धावा ७६ चेंडूत तर दीडशे धावा १०१ चेंडूत पूर्ण झाल्या. या जोडीने ७६ चेंडूत १४० धावांची भर टाकली. मुंबईच्या जॉन्सन, मुनाफ पटेल, मलिंगा आणि ओझाला खरपूस मार मिळाला. जॉन्सनने ४०, पटेलने ३ षटकांत ३२, मलिंगाने ४५ तर ओझाने २ घटकांत २० धावा दिल्या. रैनाने प्रत्येकी ५ चौकार आणि षटकार ठोकले.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nCorona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...\nभारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...\nमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी\nदेशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...\nराज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात\nराज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...\nकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत\n– रा���्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...\nपुणे : दुकाने 3 दिवस बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...\nमोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना\nसध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...\nक्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी\nराज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...\nमोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...\nदारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी\nजीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2020-03-29T21:49:33Z", "digest": "sha1:FQKCLTYUDVGB6LDLBNXJS22YBQYOPJA3", "length": 15156, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचर्ड फाइनमन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव रिचर्ड फिलिप्स फाइनमन\nजन्म मे ११, १९१८\nमृत्यू फेब्रुवारी १५, १९८८\nलॉस एंजिलिस, कॅलिफोर्निया, अमेरिका\nकॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी\nप्रशिक्षण मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,\nडॉक्टरेटचे मार्गदर्शक जॉन आर्चिबाल्ड व्हिलर\nडॉक्टरेटकरता विद्यार्थी अल्बर्ट हिब्ज,\nपुरस्कार नोबेल पारितोषिक (१९६५)\nरिचर्ड फिलिप्स फाइनमन (मे ११, इ.स. १९१८ - फेब्रुवारी १५, इ.स. १९८८)एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थ���िज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या १३० भौतिकशास्त्रज्ञात १९९१ साली केलेल्या सर्वेक्षणात दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला.\n१९४२ मध्ये पीएचडी केल्यानंतर ते विस्कोंसिन विद्यापीठ,मेडिसन येथे रुजू झाले. मॅनहॅटन प्रकल्पाशी संलग्न झाल्यावर त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकपद सोडले.१९४५ मध्ये त्यांना विस्कोंसिन विद्यापीठातून डीनमार्क इनग्राम यांनी पत्र पाठवून पुन्हा विद्यापीठात शिकवण्याची विनंती केली.फाइनमन यांनी परत येण्याचा वायदा न केल्यामुळे त्यांची नियुक्ती वाढवण्यात आली नाही.त्यानंतर विद्यापीठात आल्यावर ते म्हणाले की \"ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे.\"\nयुद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील \"इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज\"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषत: त्यांनी ॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या अणूबॉंब हल्ल्याच्या मनस्तापातून भौतिकीतल्या क्लिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित केले.हे त्यांनी कोणत्याही गरजेतून नव्हे तर स्वयंसंतुष्टीसाठी केले.त्यातल्या काही समस्या जशी ट्वर्लिंगची भौतिकी,नटेटिंग डिशची हवेतली गतीचे विश्लेषण हे होत.या अभ्यासादरम्यान त्यांनी वर्तुळाकार गतीसाठी विविध समीकरणांचा वापर केला ज्यांनी त्यांना नोबेल पारितोषिकाच्या उंबरठ्यावर नेले.परंतु त्यांच्या आतली उत्कंठा अजून देखील संपली नव्हती.अनेक विद्यापीठांकडून आलेली प्राध्यापकपदाची मागणी इतकी होती की ते आश्चर्यचकीत होत.त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्�� स्टडीज यासाठी सोडले की तेथे शिक्षक म्हणून त्यांना करण्यासाठी काहीही नव्हते. फाइनमन यांच्या मते \"विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त\" त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले. फाइनमन यांना उत्कृष्ट स्पष्टीकर्ता म्हणून संबोधले गेले.त्यांनी दिलेले प्रत्येक स्पष्टीकरण इतके प्रभावी होते की त्यामुळे त्यांना फार मान मिळाला.त्यांचा शिकवण्याचा मूलमंत्रच हा होता की \"जर नवख्या व्याख्यानातच एखादी गोष्ट कळाली नाही तर ती कधीच पूर्णपणे कळणार नाही.\" त्यांनी नेहमीच रटाळवाण्या शिक्षणपद्धतीचा धिक्कार केला.स्पष्ट विचार व स्पष्ट मांडणी हा त्यांच्या अध्यापनाचा गाभा होता.\nआर. पी. फाइनमन, जे. हिब्स, पाथ इंटिग्रल्स ॲंड क्वांटम फील्ड थियरी\nआर. पी. फाइनमन, आर. लेटन, शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन\nआर. पी. फाइनमन, द मीनिंग ऑफ इट ऑल\nद कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ (तत्वज्ञान)\nआर. पी. फाइनमन, आर. लेटन, व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक\nआर. पी. फाइनमन, आर. लेटन, एम. सॅंड्स्, द फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील रिचर्ड फाइनमन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. १९८८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२० रोजी ०१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/what-is-gorilla-glass-logic-behind-its-name/", "date_download": "2020-03-29T21:53:59Z", "digest": "sha1:QQT7CLXD3TIHSKJ7PU2LKERRDBPN6OMD", "length": 11266, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"गोरिला ग्लास\": ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय?", "raw_content": "\n“गोरिला ग्लास”: ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nमोबाईल सध्या जितका आवश्यक झाला आहे तितकिच त्याची सेफ्टी सुद्धा आवश्यक होतं चालली आहे, महागडे फोन्स घेताना त्याची स��फ्टी किती महत्वाची असते ही सुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब आहे मोबाईलचा विमा किंवा एन्टी व्हायरस आपण घेतो तसंच त्या मोबाईल स्क्रीनच्या बाबतीत कधी आपण विचार करतो का\nकी ही स्क्रीन नक्की चांगल्या दर्जाची आहे ना सहजासहजी ती फुटणार तर नाही ना सहजासहजी ती फुटणार तर नाही ना आणि समजा फुटलीच तर ती पुनः दुरुस्त करता येते ना\nअसे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात, पण सध्याच्या मोबाईल कंपन्यांनी यावर जास्त लक्ष दिलेले आपल्याला आढळून येईन, एमोलेड डिस्प्ले किंवा सुपर एमोलेड डिस्प्ले ही नाव आपण ऐकली असतीलच, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रीनस मुळे मोबाईलची स्क्रीन तुटण्याचा धोका फार कमी झालाय\nआणि याबरोबरच आणखीन एक प्रकार व्हायरल होतोय तो म्हणजे “गोरीला ग्लास”, तर काय आहे नक्की हा प्रकार या लेखात आपण जाणून घेऊया\nआज कुठलाही नवीन स्मार्टफोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्यात बाकी काही असो की नसो एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे ‘गोरिला ग्लास’. पण तुम्हाला माहित आहे का हा गोरिला ग्लास काय आहे आणि “गोरील्ला” ह्याचा अर्थ काय आहे\nतर गोरिला ग्लास ही कुठल्या विशिष्ट प्रकारची काच नसून तो एक ब्रँड आहे. म्हणजे जसं वन प्लस, सॅमसंग, नोकिया तसच गोरिला ग्लास.\n‘गोरिला ग्लास’ नावाच्या ब्रांडवर ‘कॉर्निंग इंक’ नावाच्या कंपनीचे कॉपीराईट आहे. हा ग्लास अल्युमिनियम, सिलिकॉन आणि ऑक्सिजन ह्याच्या मिश्रणातून बनतो. ह्या प्रोसेसला Ion-Exchange Process (आयन एक्सचेंज प्रोसेस) म्हणतात.\nआयन एक्स्चेंज एक रासायनिक प्रक्रिया आहे, जी एका काचेला मजबूत बनविण्याच काम करते. ह्यामध्ये आयनला काचेमध्ये भरले जाते ज्यामुळे कम्प्रेशनची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे काचेला मजबुती मिळते.\nगोरिला ग्लास हा इतर प्रकारच्या ग्लासेसपेक्षा हलका आणि पातळ असतो आणि त्याहून जास्त मजबूत असतो. तरीदेखील ‘कॉर्निंग इंक’ रोज ह्याला आणखी पातळ आणि अधिक मजबूत बनविण्याच्या प्रयत्नात असते. म्हणून गोरिला ग्लासचे नवनवीन वर्जन बाजारात येत असतात. आता तर ह्याचा सहावा वर्जन बाजारात आला आहे.\n‘कॉर्निंग इंक’ ह्याचा दावा आहे की ह्याचा सहावा वर्जन पाचव्या वर्जनपेक्षा जास्त मजबूत असेल. एवढा मजबूत की ह्याला एका मीटरच्या उंचीवरून १५ वेळा पाडल्यावर देखील तो तुटणार नाही.\n‘कॉर्निंग इंक’चा हा गोरिला ग्लास जरी आज एवढा प्रसिद्ध झाला असला तरी देखील ह्या कंपनीने हा ग्लास साठच्या दशकातच बनविला होता. तेव्हा जिथे मजबूत काचेची गरज असायची तिथे ही काच वापरली जायची.\nगोरीला ग्लास चा फायदा म्हणजे एकतर ती अनब्रेकेबल असून सर्वात जास्त काळ टिकणारी आणि तुमच्या मोबाईलला एक वेगळाच लुक देते पण तरीही ही ग्लास तुटत नसली तरी तिच्यावर ओरखडे पडू शकतात, आणि त्यामुळे टी तूटणार नाही पण तुम्हाला स्क्रीन वापरताना थोडाफार त्रास नक्कीच होईल\nत्यामुळे कितीही सुरक्षित असली तरी मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तिला सुद्धा दगा फटका होऊ शकतो\nटच स्क्रीन मोबाईलला ऍपल ने बाजारात आणले. पण हा मोबाईल बनविण्यासाठी त्यांना अश्या काचेची गरज होती जी मजबूत, हलकी असेल तसेच स्क्रॅचही सहन करू शकेल.\nत्यामूळे ‘कॉर्निंग इंक’ ह्यांच्या कंपनीची मदत घेतली गेली. त्यांनी गरजेनुसार ह्या काचेमध्ये परिवर्तन केले. आणि त्यानंतर ह्याला गोरिला ग्लास म्हणून रजिस्टर करण्यात आले.\nआज ऍपल नाही तर जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये हा गोरिला ग्लास वापरला जातो.\nहा ग्लास मजबूत असल्या कारणाने ह्याची तुलना गोरिलाशी करण्यात आली. त्यामुळे ह्याला गोरिला ग्लास असे नाव देण्यात आले.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← ऑस्ट्रेलियाच्या या २ जुळ्या भावांनी ५ पार्टनरशिपमध्ये भल्याभल्या संघांना धूळ चारली\nया सरदारजींनी ते साध्य केलंय जे चक्क थॉमस एडिसनला देखील जमलं नव्हतं…\nढग असताना रडारला विमान शोधता येत नाही का समजून घ्या वैज्ञानिक उत्तर\nह्या मुलाचा विक्रम पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे…\nजगातील सर्वात जुन्या झाडाचे वय किती असेल हा आकडा थक्क करून टाकणारा आहे \nOne thought on ““गोरिला ग्लास”: ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-16/segments/1585370496227.25/wet/CC-MAIN-20200329201741-20200329231741-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}