diff --git "a/data_multi/mr/2019-51_mr_all_0101.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-51_mr_all_0101.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-51_mr_all_0101.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,620 @@ +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/marathi-article-in-loksatta-lokrang-by-makarand-deshpande-6-1892039/", "date_download": "2019-12-08T21:27:04Z", "digest": "sha1:DAWQBB6UA2Q2OD6PCB2REBG7QCYHQC5E", "length": 26156, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Article in Loksatta Lokrang by Makarand Deshpande | मीना.. ‘मीनाकुमारी’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nफ्लॅशबॅक हे तंत्र शक्यतो कॅमेऱ्यासमोरील माध्यमासाठी वापरलं जातं, पण नाटककार आपल्या जीवनातल्या फ्लॅशबॅकमधून नाटकासाठी पात्र आणतो. मी आणली.. मीना\nफ्लॅशबॅक हे तंत्र शक्यतो कॅमेऱ्यासमोरील माध्यमासाठी वापरलं जातं, पण नाटककार आपल्या जीवनातल्या फ्लॅशबॅकमधून नाटकासाठी पात्र आणतो. मी आणली.. मीना\n१९९० साली सईद मिर्झा यांच्या ‘सलीम लंगडे पे मत रो’चे चित्रीकरण मुंबईच्या दो टांकी भागातील बच्चू की वाडीमध्ये चालू होतं. पवन मल्होत्रा, आशुतोष गोवारीकर आणि मी असे तीन नट कॉस्च्युम घालून तिथं घडणाऱ्या साधारण घडामोडी पाहत होतो. रात्रीचे साडेबारा वाजले होते. तिथे छोटय़ा-मोठय़ा खोल्या होत्या. हार्मोनियम आणि तबल्याचा ठेका ऐकू येऊ लागला. मग घुंगरांचा आवाज. डोक्याला मोठ्ठं टेंगुळ असलेला, मेंदी रंगाचे (मेंदी लावून लावून लाल झालेले) केस असलेला बच्चूसेठ खाटेवर बसला होता. तो म्हणाला, ‘‘तुम्हारा शूटिंग जल्दी जल्दी खतम करो, धंदे का टाइम है’’ पवन आणि मी तयार होणाऱ्या मुलींकडे पाहत होतो. एका मुलीचं नाव मीना आहे असं कळलं. ती मीनाकुमारीच्या गाण्यांवर नाचायची.\n१९९९ साली नाटककार म्हणून सात वर्षांत वीस नाटकं लिहिल्यानंतर मला ती मीना आठवली. आणि मी विचार केला की, जर त्या मीनाला पोलिसांनी पकडून पुन्हा ती जिथून आलीये तिथे नेऊन सोडलं तर ती काय करेल ती परत येईल का तिचंही नशीब चांगलं असू शकतं का तिचंही नशीब चांगलं असू शकतं का ..आणि मी नाटक लिहायला सुरुवात केली.\nइन्स्पेक्टर पांडेला एका गुन्हेगाराला दिल्लीहून आणायचं असतं. तसंच त्याला मीनाला निझामुद्दीनला सोडायला सांगितलं जातं. पण इन्स्पेक्टर पांडे मधे मथुरेला उतरतो. मीनाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देतो. कारण त्याला वृंदावनला जाऊन राधा-कृष्णाचं दर्शन घ्यायचं असतं. त्याच्या आजारी बायकोसाठी त्यानं मन्नत मागितलेली असते. वृंदावनात नवरात्रीच्या उत्सवात बरेच कार्यक्रम असतात. पांडेचे पाय धरून मीना विनवणी करते, की तिलाही जगातल्या या सगळ्यात सुंदर जोडीचं दर्शन घ्यायचं आहे. ते दोघं दर्शन घेतात आणि तिथला एक पंडा (पुजारी)- जो ज्योतिष बघतो- मीनाचा हात बघून सांगतो की, ‘‘तुझी जन्मभूमी तुझी कर्मभूमी नसणार आहे. तुला लग्नयोग नाही, पण आयुष्यात पुरुष सहवास आहे.’’ मीना हसते आणि पुजाऱ्याला सांगते की, मला इथे आणणारा मला घरी सोडणार आहे. त्यावर पुजारी सांगतो की, ते अशक्य आहे. तुझे घरी जाणे नाही आणि गेलीस तर फार काळ राहणे नाही.\nमहाप्रसादासाठी इन्स्पेक्टर दोन दिवस थांबतो. मीना त्याच्याच बरोबर असते. तिथल्या विविध स्पर्धामध्ये ती भाग घेते. इन्स्पेक्टरला कुस्तीच्या स्पध्रेत भाग घ्यायला भाग पाडते. स्वत: यमुनेत पोहणं, रास-गरबा नाचणं वगरे स्पध्रेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकते. तिचं ते अल्लड, बेधडक, प्रेमळ जगणं पाहून इन्स्पेक्टर तिला विचारतो, ‘‘तू घरी जाऊन काय करणार’’ त्यावर मीना म्हणते, ‘‘माझं घर निजामुद्दीन नाही; मुंबई आहे. मला मीनाकुमारीच्या गाण्यावर नाचायला खूप आवडतं.’’ इन्स्पेक्टर पुजाऱ्याला विश्वासात घेतो आणि सांगतो की, मी दिल्लीहून गुन्हेगाराला घेऊन येतो, तू मीनाला घेऊन प्लॅटफॉर्मवर भेट.\nइन्स्पेक्टर गुन्हेगाराला घेऊन जेव्हा परत येतो तेव्हा मीनाबरोबर पुजारीही तिकीट काढून मुंबईला येणाऱ्या गाडीत चढतो. कारण त्यानं अनेक वष्रे पहाटे उठून, स्नान, पूजा करून खूप पुण्य कमावलं असलं तरी त्याला जीवन संपूर्णत: कळलेलं नसतं. त्याला मीनाबरोबर राहून रात्र अनुभवायची होती. रात्रीच्या काळोखातलं ज्ञान जाणून घ्यायचं होतं.\nमीनाकुमारी आणि तिच्याबरोबर तीन पुरुष.. इन्स्पेक्टर, गुन्हेगार आणि पुजारी. नशिबाने ही तीन टोकाची तीन माणसं तिच्या आयुष्यात आणली. तिला प्रेम, आदर, सन्मान मिळाला. पण तिच्यापासून त्यांना काय मिळालं\nनाटकाचं लिखाण पूर्ण झालं. मीनाकुमारीच्या पात्रासाठी बऱ्याच नटय़ांच्या ऑडिशन्स घेतल्या, पण काही मजा येत नव्हती. कारण मला ती फक्त छान डान्सर किंवा छान अभिनेत्री नको होती, तर मला तिच्यात या तीन पुरुषांना आकर्षति करेल अशा काही खुबी हव्या होत्या.\nएका फिल्मच्या पार्टीला गेलो होतो. एक मुलगी संगीताच्या तालावर बसल्या जागीच डोलत होती, पण डान्स फ्लोअरवर उतरत नव्हती. मी तिला विचारलं की, ‘तू नाचत का नाहीयेस’ तर तिनं उत्तर दिलं की, ‘इंग्लिश गाण्यांचे शब्द मला नीट कळत नाहीत, तर त्यावर नाचायचं कसं’ तर तिनं उत्तर दिलं की, ‘इंग्लिश गाण्यांचे शब्द मला नीट कळत नाहीत, तर त्यावर नाचायचं कसं शब्दांच्या अर्थावर नाचायला मजा येते.’ झालं शब्दांच्या अर्थावर नाचायला मजा येते.’ झालं मला माझी मीना मिळाली. मी तिला म्हटलं, ‘उद्या तू पृथ्वी थिएटरला ये.’ तिचं नाव- कश्मिरा शाह.\nती पृथ्वीला आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ती खूपच हॉट आणि आकर्षक होती. आणि थोडीशी खोडकरही होती. ती मुद्दामहूनच अशा पेहरावात आली होती, की सगळ्यांनी एकदा तरी तिच्याकडे पाहावं आणि एकदा पाहिलं की मग पाहतच राहावं. काही जणांची मतं पडली की, ‘ये क्या हो गया है मकरंद को अ‍ॅक्ट्रेस को नकारकर एक हॉट मॉडेल को कास्ट कर रहा है अ‍ॅक्ट्रेस को नकारकर एक हॉट मॉडेल को कास्ट कर रहा है’ काहींनी तर मला तोंडावर हे बोलून दाखवलं. आणि त्यामुळेच माझ्या मनात काश्मिराचं मीना म्हणून कािस्टग पक्कं झालं. तिचा हेवा वाटावा किंवा तिच्या असण्याने त्रास व्हावा असंच व्यक्तिमत्त्व हवं होतं माझ्यातल्या दिग्दर्शकाला.\nइन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी दीपक काझीर आणि पुजारी म्हणून ललित परीमू हे सीनिअर नट घेतले. मी त्यांच्याबरोबर आधी काम केलं नसलं तरी त्यांच्याबद्दल मला ऐकून माहिती होतं. मला नेहमीच अनोळखी लोकांबरोबर काम करायला जास्त मजा वाटायची. गुन्हेगारासाठी माझाच नट विजय मौर्य घेतला. पण तो फक्त शेवटच्या सीनमध्ये होता.\nतालमी सुरू झाल्या व बिनधास्त काश्मिरात एक अ‍ॅक्ट्रेससुद्धा आहे हे सगळ्यांना दिसायला लागलं. ललित परीमू हा नसीरचा आभास देणारा अप्रतिम नट. दीपक काझीर हे खरंच खूपच खरे वाटणारे इन्स्पेक्टर. तालमी रंगायलाही लागल्या. मध्येच भांडणंही व्हायची. कारण काश्मिराचं बेधडक वागणं आणि तिच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लागणं. ललित परीमूनी एकदा चिडून फाईल टाकून एक्झिटसुद्धा घेतली. दोन दिवस त्यांच्याशिवाय तालीम केली. काहीच संवाद न करता ते पुन्हा परतलेही. मला कधीच वाटलं नव्हतं की ते नाटक सोडून जातील. पण एवढं पक्कं होतं, की त्यांना पुजारी करायला खूप आवडत होतं. दोन्हीही गोष्टी नाटकासाठी चांगल्या होत्या.\nदीपक काझीर सीनिअर असल्याने काश्मिराची काळजी घ्यायला लागले होते. वृंदावनामध्ये इन्स्पेक्टर कुस्ती खेळतो तेव्हा मीना त्याला चीअरअप् करते, किंवा रास-गरब्यात त्या दोघांचं नाचणं- हे प्रवेश त्यांच्या आपसातल्या वैयक्तिक टय़ुनिंगमुळे फारच छान बसले.\nखरं तर वृंदावनाचा परिसर.. त्यात मीनामुळे आलेलं वेगळंच चतन्य उभं करताना एके दिवशी स्टेशनवरचा अंतिम प्रवेश करताना पुजारीचं पात्र करणारा ललित परीमू म्हणाला, ‘‘मकरंद, यह मीना गज़्‍ाब की ले आए हो. घर जाने पर भी याद आती रहती है’’ त्यांच्या या खऱ्या बोलण्यामुळे मला असं वाटलं की हे नाटक इथेच संपू नये. आणि मी घोषणा केली की, इथे नाटक संपत नाही, तर हा मध्यांतर आहे. दुसरा अंक मीना मुंबईत- बच्चूच्या वाडीत आणि पुजारी तिच्याबरोबर. गुन्हेगार हा साक्षीदार नसल्याने सुटून तिच्याकडे येतो आणि तो परिसर इन्स्पेक्टरच्या हद्दीत असतो.\nपहिला अंक- मीना मथुरेत, दुसरा अंक- मीना मुंबईत.\nनेपथ्य : पहिल्या अंकात- वृंदावन, दुसऱ्या अंकात- बच्चू की वाडी.\nपहिल्या अंकात- खांब, दुसऱ्या अंकात- खिडक्या.\nनृत्य : पहिल्या अंकात रास-गरबा, दुसऱ्या अंकात मुजरा.\nमनुष्याला देवाचं आणि दानवाचं दर्शन एकाच नाटकात देणारं हे नाटक ठरलं. विजय मौर्याने गुन्हेगार लाजवाब केला. आता जरी त्याने ‘गली बॉय’ फिल्मचे संवाद लिहिले असले तरी वीस वर्षांपूर्वी त्याच शैलीतले संवाद तो या नाटकात बोलत होता, हे कदाचित त्याला आठवत असावे.\nनाटकाच्या पहिल्या अंकात जेवढा सजेस्टिव्ह आणि काव्यात्मक बाज होता, तेवढाच दुसऱ्या अंकात अगदी वास्तवाच्या जवळ जाणारा. भाषा, नेपथ्य- म्हणजे आवारात असलेलं कबाबचं दुकान ते लाइटखालचा कॅरमबोर्ड, व्हीसीआर, टीव्ही, त्यात चाललेली फिल्म.. सगळंच वास्तवाच्या जवळचं. शेवटचा सीन मात्र जरा हाताबाहेर गेला.\nक्लायमॅक्स मला मीनाच्या, मीनाकुमारीच्या ‘पाकीज़ा’तील ‘चलते चलते’ गाण्यावर सुरू झालेल्या नाचाने करायचा होता आणि त्यावेळी तिचे गिऱ्हाईक बसलेले आहेत असं दाखवायचं होतं. म्हणून मी मोगऱ्याचे गजरे त्या दृश्याआधी नाटकाच्या पात्रांकडून प्रेक्षकांत वाटले. तेव्हा काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आणि मला अचानक नाटक या माध्यमाची ताकद पुन्हा कळली. प्रेक्षक नाटक बघता बघता हाताला गजरे बांधायला तयार झाले नाहीत. याचा अर्थ अगदी समोर घडणारं नाटक अगदी खरं होऊन गेलं होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/mani-shankar-aiyar-remark-on-narendra-modi-1894432/", "date_download": "2019-12-08T21:00:30Z", "digest": "sha1:R3ZT3AOJSWCT24BSJ3KUBFBLRKJTWNI6", "length": 13748, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mani Shankar aiyar remark on narendra modi | एका माळेचे ‘मणी’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nआता सारी माळच चमकदार झाली होती, आणि खुणेचा मणी जागेवर येताच मंत्रजपाला जोर आला.\nलोकसभेची निवडणूक कधी नव्हे तितकी रंगतदार होण्यासाठी जे जे आवश्यक असते, ते सारे एकत्र आले, आणि चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर हा रंग अधिकच गहिरा झाला. त्याआधीही अनेकांनी आपले आपले रंग भरले, पण जो रंग नेमका उमटावयास हवा होता, तोच अवतरलेला नव्हता, त्यामुळे काहीसा नीरसपणाही उमटू लागला होता. माळेचे मणी ओढत राहावे, पण खुणेचा मणी गायब असल्याने सुरुवात कोठून झाली आणि शेवट कुठे झाला हेच कळू नये असेच हे झाले. खरे तर, एका माळेचे सारे मणी सारखेच, पण खुणेच्या मण्याचे महत्त्व आगळे. तो मणी गायब झाल्याने, उद्धारमंत्राचा ज��� करूनही या मंत्राची जपमाळ पूर्ण झाल्यासारखे वाटतच नव्हते. तो खुणेचा मणी अचानक अवतरला, आणि उद्धारमंत्राच्या जपमाळेचा एक वेढा पूर्ण झाला. म्हणून त्या मण्याचे स्थान वेगळे या माळेतील काही मण्यांची लकाकी खास होती, पण बरेचसे मणी एकाच गुणाचे. पुढे या माळेच्या उद्धारमंत्राच्या शक्तीचा साक्षात्कार झाला, आणि अनेक मणी एकाच माळेत जमा झाले. नेमके तेव्हाच,खुणेचा हा मणी अचानक गळून पडला. त्याची एक स्वतंत्र कहाणी आहे. त्याआधी त्या मण्यानेच अनेकांना उद्धारमंत्राच्या दीक्षा दिल्या होत्या. दिग्विजय नावाचा एक मणी तर खुणेच्या मण्याशेजारीच, त्याच्याएवढय़ाच महत्त्वाच्या जागी स्थानापन्न होता. तो दिग्विजय मणी तळपत असतानाच, निरुपम नावाचा आणखी एक मणी आपल्या तेजाची ओळख करून देऊ लागला, आणि त्याच्या तेजाने निवडणुकीचे रंग गहिरे होत असतानाच, सॅम मण्याच्या मुखातून मुक्ताफळांची बरसात सुरू झाली.. तिकडे, खुणेच्या मण्याच्या दुसऱ्या बाजूनेही काही मणी आपल्या तेजाला नवी चकाकी देण्याचा प्रयत्न करतच होते. निवडणूक जवळ येऊ लागली, तेव्हा सारेच मणी चमकू लागले होते. आता सारी माळच चमकदार झाली होती, आणि खुणेचा मणी जागेवर येताच मंत्रजपाला जोर आला. दोन वर्षांपूर्वी जो ‘नीचउद्धार मंत्र’ अंगाशी आला होता, त्याच मंत्रामध्ये जबरदस्त ताकद आहे, असा साक्षात्कार खुणेच्या मण्यास झाला, आणि आल्याबरोबर त्याने पुन्हा, दोन वर्षांपूर्वी निष्प्रभ झालेल्या त्या नीचउद्धार मंत्राचाच जप सुरू केला. त्याआधी, सॅमकाकांच्या ‘हुआ तो हुआ’ मंत्राची मात्रा अंगावरच उलटल्याने काकांनी मंत्रजपातून काढता पाय घेतला होता, तर निरुपम मण्याचे तोंड शिवले गेले होते. दुसरीकडे दुसऱ्या बाजूच्या मण्यांनी आपल्या पोतडीतील उद्धारमंत्रांचा मारा सुरू केला, आणि निवडणुकीच्या राजकारणावर या मंत्राचा प्रभाव पडणार असे दिसू लागताच, अस्वस्थ झालेल्या खुणेच्या मण्याने तोंड उघडले. नीचमंत्र हाच खरा मंत्र, असे त्याने ठासून सांगितले, आणि सारी माळ त्या मंत्राभेवती उलटसुलट फिरू लागली. सारे मणी एकाच माळेचे असले, तरी काही मणी उलटय़ा दिशेने, तर काही सुलटय़ा दिशेने परस्परांवर या मंत्राचा मारा करताना दिसू लागले. अशा तऱ्हेने, नीचमंत्रजपाने भारित एकाच माळेचे मणी आता गरगरा फिरू लागले आहेत. खुणेच्या मण्याला आता जुनी ओळखही मिळाली आहे. तोच हा ‘मणिशंकर’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/recopress-p37104008", "date_download": "2019-12-08T20:27:42Z", "digest": "sha1:2UY2KCM6LYRVEFRPNSLDBRDPSB4XLQG7", "length": 17955, "nlines": 339, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Recopress in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Recopress upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Disulfiram\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n10 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Disulfiram\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n10 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nRecopress के प्रकार चुनें\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n10 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है \nदवा उपलब्ध नहीं है\nRecopress खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा ��ोग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें शराब की लत\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Recopress घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Recopressचा वापर सुरक्षित आहे काय\nRecopress मुळे गर्भवती महिलांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. तुम्हाला असे कोणतेही अनुभव आले तर Recopress घेणे तत्काळ थांबवा. त्याला पुन्हा घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Recopressचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Recopress घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nRecopressचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nRecopress च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nRecopressचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Recopress च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nRecopressचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Recopress चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nRecopress खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Recopress घेऊ नये -\nRecopress हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Recopress घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nRecopress घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Recopress केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Recopress मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Recopress दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Recopress घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Recopress दरम्यान अभिक्रिया\nRecopress आणि अल्कोहोल एकत्र घेतल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\nRecopress के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Recopress घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Recopress याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Recopress च्या किती मात्रेस घेतले ��हे\nतुम्ही Recopress चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Recopress चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/em/70/", "date_download": "2019-12-08T22:16:10Z", "digest": "sha1:SBPY62ETP6TRK2EHXQOHHWDKPSRSEMB7", "length": 17215, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "काही आवडणे@kāhī āvaḍaṇē - मराठी / इंग्रजी US", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देण�� २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी US काही आवडणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपल्याला धूम्रपान करायला आवडेल का Wo--- y-- l--- t- s----\nआपल्याला नाचायला आवडेल का Wo--- y-- l--- t- d----\nआपल्याला फिरायला जायला आवडेल का Wo--- y-- l--- t- g- f-- a w---\nतुला सिगारेट आवडेल का Wo--- y-- l--- a c--------\nआपल्याला काय घ्यायला आवडेल Wh-- w---- y-- l---\nआपल्याला कॉफी चालेल का Wo--- y-- l--- a c-----\nकी आपण चहा पसंत कराल Or d- y-- p----- a t--\nतुम्हांला टॅक्सी पाहिजे का Do y-- w--- a t---\n« 69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी US (61-70)\nMP3 मराठी + इंग्रजी US (1-100)\nदोन भाषा - दोन भाषणांचे केंद्र\nजेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्या बुद्धीची भूमिका काहीच नसते. हे कशामुळे तर वेगवेगळ्या भाषांना वेगवेगळी साठवण्याची जागा असते. आपण ज्या भाषा शिकतो त्या सगळ्याच भाषा एकाच वेळेस साठवल्या जात नाहीत. शिकलेल्या भाषा जसजशा प्रौढ होतात तशी त्याला स्वतःची साठवणुकीची जागा असते. म्हणजे बुद्धी नवीन नियमांची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी करते. ते मूळ भाषेबरोबर साठवले जात नाहीत. ज्या द्वैभाषिक लोकांचा विकास होतो ते दुसरीकडे फक्त आपल्या बुद्धीच्या एकाच भागाचा वापर करतात. अनेक संशोधने या निष्कर्षावर आली आहेत. बुद्धीचा अभ्यास करणार्‍यांनी खूपशा चाचणी विषयांचे परीक्षण केले आहे. हे चाचणी विषय दोन भाषांत अस्खलितपणे बोलतात. चाचणी गटातील एक गटाचा मात्र दोन भाषांचा विकास झाला आहे. दुसरा गट प्रखरपणे दुसरी भाषा जीवनात संघर्ष काळानंतर शिकले आहेत. संशोधक बुद्धीच्या घटना भाषा चाचणीच्या वेळेस मोजू शकतात.\nयाद्वारे ते चाचणीच्या दरम्यान बुद्धीचा कोणत्या भागाचा वापर केला जातो ते बघतात. आणि त्यांच्या निदर्शनास आले कि उशिरा शिकणार्‍या लोकांना दोन भाषा केंद्र असतात. संशोधकांना आधीपासूनच ��ंका होती कि, हे त्यामुळेच असे होते. बुद्धीची इजा असणारे लोक वेगळी लक्षणे दाखवतात. मग बुद्धीचे नुकसान हे संभाषणातील अडचण ठरू शकते. असे बाधित लोक शब्दांचा उच्चार किंवा शब्द समजून घेऊ शकत नाहीत. परंतु, अशा अपघाताचे दुभाषिक बळी कधीकधी वेगळीच लक्षणे दाखवतात. त्यांचा भाषणाची अडचण नेहमीच दोनही भाषांवर परिणाम करते असे नाही. जर बुद्धीचा फक्त एकाच भागाला जर इजा झाली तरीही दुसरा भाग काम करतो. नंतर रुग्ण एखादी भाषा दुसर्‍या भाषेपेक्षा चांगले बोलतात. दोन वेगळ्या भाषा एकाच वेळेस वेगळ्या वेगाने परत शिकतात. हे सिद्ध करते कि दोन भाषा एकाच ठिकाणी साठवल्या जात नाहीत. जसे त्यांनी दोन भाषा या एकाच वेळेस शिकल्या नाहीत म्हणून त्यांचे दोन केंद्र होतात. अजूनही हे माहिती नाही कि आपली बुद्धी वेगवेगळ्या भाषा कशा पेलते. पण नवीन शोध नवीन डावपेच शिकण्यात पुढाकार घेऊ शकतात.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/mob-leaching-mohan-bhagwat-dasra-utsav-akp-94-1989427/", "date_download": "2019-12-08T20:47:25Z", "digest": "sha1:I7ZEYXOVWZ2VD3MUEUG5ROTMTZKXDOFQ", "length": 17976, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mob Leaching Mohan Bhagwat dasra utsav akp 94 | ‘मॉब लिचिंग’ शब्द भारतात कुठून आला शोधण्याची गरज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘मॉब लिचिंग’ शब्द भारतात कुठून आला शोधण्याची गरज\n‘मॉब लिचिंग’ शब्द भारतात कुठून आला शोधण्याची गरज\nसरसंघचालक म्हणाले, जमावाकडून कुणाची हत्या होण्यासाठी लिचिंग या शब्दाचा वापर करण्यामागे षडयंत्र आहे.\nविजयादशमी मेळाव्य��त सरसंघचालकांचे प्रतिपादन:- ‘मॉब लिचिंग’ हा भारतीय शब्द नाही. विदेशी धर्मग्रंथामध्ये लिचिंग शब्दाचा उल्लेख असून तो शब्द भारतात कसा रुढ झाला, हे शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.\nविजयादशमीनिमित्त मंगळवारी येथील रेशीमबाग मैदानावर संघाच्या वियजादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना मोहन भागवत बोलत होते.\nया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचसीएल समूहाचे अध्यक्ष शिव नाडर यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक म्हणाले, जमावाकडून कुणाची हत्या होण्यासाठी लिचिंग या शब्दाचा वापर करण्यामागे षडयंत्र आहे. काही लोक स्वत:ची राजकीय पोळी शेकण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हिंदू समाजाला बदनाम करून अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा घटनांचे समर्थन करीत नाही. यातील आरोपींवर कायद्यांतर्गत कठोर कारवाईची आवश्यकता आहे.\nयावर्षी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. २०१९ मध्ये केंद्र सरकारला जनतेने २०१४ पेक्षा अधिक जागांवर निवडून दिले. विद्यमान सरकार धाडसी असून अनेक वर्षांपासून प्रलंबित ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला इतर पक्षांनीही संसदेच्या दोन्ही सभागृहात पाठिंबा दिला. हे सरकारचे मोठे यश असून पंतप्रधान, गृहमंत्री व विद्यमान सरकार त्यासाठी अभिनंदनास पात्र आहे.\nभारतीय वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण धृवावर चांद्रयान पाठवण्याची मोहीम हाती घेतली. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली, तरी चांद्रयानाने केलेला प्रवास कौतुकास्पद आहे. पण, केवळ यावर समाधान माणून चालणार नाही. विश्वगुरू बनण्याचे अंतिम लक्ष्य गाठण्याचा टप्पा अद्यापही दूर आहे. हा टप्पा गाठण्याच्या मार्गात दहशतवादी व फुटीरवाद्यांसारखे अनेक अडथळे येतील. या दिशेने सीमा सुरक्षेसंदर्भात सरकारने केलेले कार्य समाधानकारक असले तरी पूवरेत्तर राज्य, सागरी मार्ग व द्वीपसमूहाच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी सैनिक वाढवण्याची गरज आहे.\nकाही विषयांवरील निर्णय संवादातून व्हायला हवेत. यामुळे समाजात प्रेम, आपुलकी व विश्वास कायम राहतो. काही प्रकरणांचा निकाल न्यायालयातून लागेल. निर्णय कोणाच्याही पक्षाने लागला तरी इतरांची मने दुखावणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. दोन्ही समूहाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी राममंदिराचे नाव न घेता केले. कायद्याच्या चौकटीत राहून हे कार्य व्हायला हवे. पण, गरज पडली तर सत्तेतील स्वयंसेवकाने नवीन कायदाही करावा, अशी संघाची इच्छा असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आली.\nआर्थिक मंदीवर इतकी चर्चा का\nएका अर्थशास्त्रज्ञानुसार, आर्थिक मंदीचा दर शून्य गाठेल तर चिंता करण्याची आवश्यकता आहे. जीडीपीचा दर आता ५ वर असल्याने घाबरण्याची गरज नाही. पण, या बाबीवर मोठय़ा प्रमाणात चर्चा करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. जागतिक स्तरावरील व्यापारी स्पध्रेमुळे आर्थिक मंदीचा दर कमी-अधिक होऊ शकतो. जीडीपी हे आर्थिक मंदीचे योग्य मानक नसल्याचे आजवर अधोरेखित झाले आहे. मंदीचा विचार करून सरकारने काही पावले उचलली असून लवरकच त्याचे परिणाम दिसतील, असा विश्वास व्यक्त करीत सरसंघचालकांनी यावेळी स्वदेशीवर भर देऊन विदेशी आर्थिक गुंतवणूक ही स्वत:च्या अटींवर स्वीकारावी, अशा सूचना केली.\nदेशविकासासाठी लोकचळवळ हवी – नाडर\nदेशाचा विकास करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांनी आंदोलन उभारले होते, तशाचप्रकारे विकासाकरिता लोकांनी चळवळ उभी करावी, असे अवाहन एचसीएल समूहाचे अध्यक्ष शिव नाडर यांनी केले. आज देशाची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात असून जवळपास ६० कोटी लोकसंख्या २५ वष्रे वयोगटातील आहे. ही भारताची संपत्ती असून त्याची योग्यपणे गुंतवणूक केल्यास भारताचा विकास दूर नाही, असेही ते म्हणाले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमी हिंदूराष्ट्राचा विचार व्यक्त करतो. हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ स्वत:ला हिंदू समजणारे नव्हे. हिंदू शब्दाची व्याख्या मोठी असून यात वेगवेगळ्या धर्माचे, भाषा, खाणपान असणाऱ्या सर्वाचा समावेश होतो. देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असून त्या शब्दप्रयोगामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे संघ व भारताविषयी गरळ ओकून बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यांना यश येत नाही, असेही भागवत म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinibandh.in/2018/12/my-country-essay-in-Marathi.html?showComment=1564296016934", "date_download": "2019-12-08T21:29:09Z", "digest": "sha1:KG5JB2HEAGS6WXXW3SJHVM3NRNTN6EHI", "length": 6592, "nlines": 93, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "[INDIA] माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi language", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी माझा देश या विषयावर मराठी निबंध घेऊन आले आहोत. तर हा निबंध देशा सारखाच आपल्यांना आवडेल अशी अशा आहे.\nमाझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.\nमाझ्या देशाचा भूगोल सांगयचा झाला तर उत्त्तरेला गगनाला भिडणारा हिमालय आहे, तर इतर दिशानं मदे सुंदर असा समुद्र किनारा आहे. भारता मदे वर्षभर वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या आहेत ज्या जगप्रसिद्ध आहेत जसे कि गंगा, यमुना, सरस्वती.\nमाझ्या देशा मदे २९ राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात विविध जत्ती व धर्मा ची लोक राहतात. प्रत्येक जती धर्मा ची लोक सुख शांती ने व आनंदात राहतात असा माझा देश आहे. देशा मदे शेती हा मुख्य वेवसाय आहे तर मुंबई, दिल्ली अश्या मोठ्या शहारा मदे मोठे उदयोग चालतात.\nमाझा भारत देश इथल्या संस्कृती तसेच इकडचे किल्ले व जगातील एक आजूबा असणार्या ताजमहाल साठी खूपच प्रसिद्ध आहे. भारता मदे साजरा होणारे सन पाहायला संपूर्ण जगातून पर्यटक येतात. तसेच भारता मदे अनेक गाजलेले खिलाडू, कलावंत व शास्त्र्तज्ञ राहतात जे विश्वप्रसिध आहेत.\nमाझ्या देशात विविध जाती धर्मा ची लोक रहात असली तरी आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्यचा आम्हा सर्वांना गर्व आहे. भारत देशाला थोर व पुण्यवान माणसा लाबली आहेत. असा विविधे ने भरलेला माझा देश मला खूप खूप आवडतो व तो मला माझा जीवा पेक्षा हि जास्त प्रिय आहे.\nतर मित्रांनो हा होता माझ्या देशावरचा एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तसच तुम्हाला आपल्या देशा बदल काय वाटते ते आम्हाला नक्की comment करून सांगा, तसेच तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.\nसंताची कीमगीरी यावर निबंध\nनमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी दिवाळी निबंध मराठी मदे घेऊन आला आहे, हा …\nअसे झाले तर 2\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3804", "date_download": "2019-12-08T22:28:36Z", "digest": "sha1:EW6FNMUHGXKIOFYUMKPF7TJSV5XJUYPS", "length": 19417, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोविकास प्रकाशन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोविकास प्रकाशन\nविवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण\nसमाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.\nRead more about विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nलखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर\nविख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगी���ाच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...\nRead more about लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\n'मला (न) कळलेले बाबा' - श्री. विलास मनोहर\n'श्रम ही है श्रीराम हमारा' असं कायम म्हणणारे मुरलीधर देविदास आमटे, म्हणजे बाबा आमटे अनेकांना माहीत आहेत ते 'महारोगी सेवा समिती'चे संस्थापक म्हणून. कुष्ठरोगी-अंध-अपंग-आदिवासी यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणारी ही संस्था गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. बाबांचं कुष्ठरोग-निर्मूलनाचं, अंध-अपंग-आदिवासी यांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचं काम खूप मोठं असलं, तरी बाबांची तत्त्वं, त्यांची मतं ही त्यांच्या संस्थेच्या परिघात अडकून राहिली नाहीत.\nRead more about 'मला (न) कळलेले बाबा' - श्री. विलास मनोहर\nयंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका\nदरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.\nकुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.\nएक दर्जेदार अंक म्हणून 'मौज'च्या दिवाळी अंकाची ख्याती आहे.\nयंदाच्या 'मौजे'च्या अंकात -\nRead more about यंदाच्या (२०१४) 'मौज' व 'इत्यादी' दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिका\n'शोध स्वामी विवेकानंदांचा' - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर\nसमाजात अद्वितीय काम करणार्‍या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्‍या-पटणार्‍या-मानवणार्‍या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.\nRead more about 'शोध स्वामी विवेकानंदांचा' - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर\n - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्री. प्रकाश अकोलकर\n'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा. बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही त्यांच्या निधनामु��े बदलली.\nRead more about जय महाराष्ट्र - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्री. प्रकाश अकोलकर\n'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर\nबलात्कार हा स्त्रीच्या शरीरावर होणारा अतिशय घृणास्पद आणि टोकाचा अत्याचार बलात्कार म्हणजे स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद, वासनांधता, सत्तेचा, पैशाचा माज, शत्रूवर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र किंवा वंशविच्छेदाची व्यापक गरज. शारीरिक गरज, वासना भागवण्यासाठी बलात्कार केला जातो. युद्धात, धर्म-वंशयुद्धांत आपलं बळ दाखवण्यासाठी, शत्रूचं खच्चीकरण करण्यासाठी बलात्कार केला जातो. जगभरात रोज लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार होत असतात. भारतात दर पंधरा मिनिटांनी एका स्त्रीवर बलात्कार होतो, असं एनसीआरबीची आकडेवारी सांगते.\nRead more about 'नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध' - मुक्ता मनोहर\n'अंधारवारी' - हृषिकेश गुप्ते\nभीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.\nRead more about 'अंधारवारी' - हृषिकेश गुप्ते\nबखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे\nजागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त.\nRead more about बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे\nआपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे\nआपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीक���रलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली.\nRead more about आपुला चि वाद आपणांसी - श्री. चंद्रकांत वानखडे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/world-heart-day-most-deaths-are-due-to-a-heart-attack/articleshow/71354108.cms", "date_download": "2019-12-08T22:12:23Z", "digest": "sha1:HPAILXEI7UTNH7Q2BZMWRGTYAHEJJ44B", "length": 18039, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "World Heart Day: हृदय दिन: ‘हार्टफेल’मुळे सर्वाधिक मृत्यू - world heart day most deaths are due to a heart attack | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nहृदय दिन: ‘हार्टफेल’मुळे सर्वाधिक मृत्यू\nह्रदयरोगाचे निदान करून त्याच्यावर योग्य ते औषधोपचार झाले नाही, तर मृत्युमुखी होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मृत्युमुखी होणाऱ्या 'हार्ट फेल्यअर' रुग्णांचे पाच वर्षांत प्रमाण ३० ते ५० टक्क्यांपर्यंत प्रमाण पोहोचले आहे. मात्र, 'हृदयक्रिया' व्यवस्थित सुरू राहण्यासाठी औषधांसह अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असल्याने त्यावर उपचार शक्य असल्याने आयुर्मान वाढण्याची शक्यता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली.\nहृदय दिन: ‘हार्टफेल’मुळे सर्वाधिक मृत्यू\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nह्रदयरोगाचे निदान करून त्याच्यावर योग्य ते औषधोपचार झाले नाही, तर मृत्युमुखी होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मृत्युमुखी होणाऱ्या 'हार्ट फेल्यअर' रुग्णांचे पाच वर्षांत प्रमाण ३० ते ५० टक्क्यांपर्यंत प्रमाण पोहोचले आहे. मात्र, 'हृदयक्रिया' व्यवस्थित सुरू राहण्यासाठी औषधांसह अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असल्याने त्यावर उपचार शक्य असल्याने आयुर्मान व��ढण्याची शक्यता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली.\nआज जगभर जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त 'वर्ल्ड हार्ट फाउंडेशन'च्या वतीने 'माय हार्ट; युवर हार्ट' अशी संकल्पना पुढे आली आहे. या निमित्ताने हृदयरोगासारखे आजार होऊ नये, यासाठी नेमकी काय दक्षता घ्यावी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सध्या देशात 'हार्ट फेल्युअर'ची मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळेच दुर्लक्षामुळे अनेकांना हृदयाच्या आजाराने मृत्युला सामोरे जावे लागत आहे. त्यानिमित्ताने हृदयरोग तज्ज्ञांशी 'मटा'ने संवाद साधला.\n'हृदयविकाराचा झटका' आणि 'हार्ट फेल्युअर' या दोन आजारांमध्ये फरक आहे. ते नागरिकांनी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. 'हार्ट फेल्युअर' हेच हृदयविकाराचे कारण असू शकते. मधुमेह, रक्तदाब, हृदयाचा झडपा निकामी होणे यांसारख्या कारणांमुळे 'हार्ट फेल्युअर' होऊ शकते. बाळंतपणीवेळी अनेक गर्भवतींच्या हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. विषाणूंमुळेदेखील संसर्ग होऊन हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. जगात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहेच. पण 'हार्ट फेल्युअर'चेदेखील प्रमाण वाढले आहे. पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत दोन टक्के नागरिकांमध्ये 'हार्ट फेल्युअर'चे प्रमाण आहे. 'हार्ट फेल्युअर'ने मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्यादेखील गेल्या पाच वर्षांत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे,' अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष साठे यांनी दिली.\n'वयोमान अधिक वाढत आहे. त्यामुळे 'हार्ट फेल्युअर'चे देखील प्रमाण वाढत जाईल. याची लक्षणे लक्षात येत नाही. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती नाही. परिणामी 'हार्ट फेल्युअर' झाल्याचे नागरिकांनाच उशिरा कळते. फुफ्फुस, वजन वाढणे, रक्तदाब यांसारख्या कारणांमुळे दम लागतो. त्यामुळे 'हार्ट फेल्युअर' होते. योग्य ती औषधोपचार झाली तर हा आजार नियंत्रित राहतो. त्याकरिता अद्ययावत उपकरणे, औषधे उपलब्ध झाली आहेत. त्याचा वापर करावा,' असा सल्लाही डॉ. साठे यांनी दिला.\n'हार्ट फेल्युअर' हा एक चिवट स्वरूपाचा आजार आहे. यात रक्ताच्या पंपिंगची जबाबदारी असलेले हृदयाचे स्नायू कालांतराने कमकुवत होतात. याच्या एकूण रुग्णांपैकी २३ टक्के रुग्ण निदान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत या विकाराने दगावतात. याची लक्षणे ओळखून वेळीच उपचार सुरू करणे ���वश्यक आहे. दर महिन्याला २० टक्के 'हार्ट फेल्युअर'चे रुग्ण असतात. शिवाय हार्ट फेल्युअरच्या रुग्णांपैकी ५० टक्के जणांना मधुमेहाचा त्रास असतो,' याकडे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांनी लक्ष वेधले.\nहार्ट अॅटॅक म्हणजे काय\nहृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीपैकी एखादी रक्तवाहिनी बंद पडली की हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्त पुरवठा बंद होतो. त्यामुळे हार्ट अॅटॅक येतो.\n'हार्ट फेल्युअ'र म्हणजे काय\nयामध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे हृदयाचे प्रसरण पावते. हृदयातून रक्त बाहेर टाकले जाते, त्याला पपिंग असे म्हटले जाते. साधारणतः व्यक्तीचे हृदय हे ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त पंपिगची क्षमता ठेवते. जेव्हा स्नायू कमकुवत होतात. त्या वेळी हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी होते.\nहृदयविकार हे 'हार्ट फेल्युअर'चे कारण असू शकते. दम लागणे, मधुमेह, रक्तदाब; तसेच हृदयाच्या झडपा निकामी होणे यामुळे 'हार्ट फेल्युअर' होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nदहा रुपयांत थाळी; 'करून दाखवलं'\nकाडीमोडानंतर मोदी-उद्धव यांची पहिली भेट अवघ्या १० मिनिटांची\nइतर बातम्या:‘हार्टफेल’मुळे सर्वाधिक मृत्यू|हृदय दिन|जागतिक हृदय दिन|World Heart Day|Heart Day\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nहृदय दिन: ‘हार्टफेल’मुळे सर्वाधिक मृत्यू...\n‘ईडी’ म्हणजे ‘इव्हेंट डेव्हलपमेंट’ नाही; संबित पात्रांचा शरद पवा...\nकुटुंबात कोणताही वाद नाही: शरद पवार...\nपावसाचा परतीचा प्रवास १५ ऑक्टोबरनंतरच...\nपुणे: मृतांची संख्या २३ वर; अद्याप ८ बेपत्ता...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE/4", "date_download": "2019-12-08T22:09:32Z", "digest": "sha1:LW6CV6MT2A3PV5OYPRXXQFYPMFKJEXNW", "length": 30128, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "साध्वी प्रज्ञा: Latest साध्वी प्रज्ञा News & Updates,साध्वी प्रज्ञा Photos & Images, साध्वी प्रज्ञा Videos | Maharashtra Times - Page 4", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहि���ीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\nसाध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दिलासा\nमालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या लोकसभा निवडणूक उमेदवारीला आव्हान देणारा अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. 'एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखण्याचे कायदेशीर अधिकार या न्यायालयाला नाहीत. त्याविषयी निवडणूक आयोगानेच योग्य तो निर्णय घ्यावा', असे न्या. व्ही. एस. पडाळकर यांनी हा निकाल देताना स्पष्ट केले.\nसाध्वीबाबतचा निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा: कोर्ट\nमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. साध्वीला निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका एनआयए न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या संदर्भातील निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा, असं न्यायालयानं स्प्षट केलं आहे.\nमाझ्या ‘उमेदवारी’विरुद्धचा हा अर्ज राजकीय हेतूने\n'मुंबई उच्च न्यायालयाने मला केवळ प्रकृतीच्या कारणाखाली नव्हे तर माझ्याविरुद्धच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने जामीन दिला आहे. दोन वर्षांपूर्वी मला जामीन मिळाला तेव्हा माझी प्रकृती खरोखरच चांगली नव्हती. जामीन मिळताच मी स्तनांच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे अर्जदाराने माझ्या उमेदवारीला आव्हान देण्यासाठी केलेला अर्ज राजकीय हेतूने प्रेरित आहे', असा दावा करत अर्जदाराला मोठा दंड लावून हा अर्ज फेटाळण्याची विनंती साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयाला केली.\nभोपाळमध्ये भाजपचा 'डमी' उमेदवार\nभाजपचे भोपाळचे आमदार आलोक संजर यांनी मंगळवारी या मतदारसंघातून डमी उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. अयोध्येतील बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या येथील अधिकृ��� उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार संजर यांनी डमी अर्ज दाखल केला आहे.\nमालेगाव पीडिताचे साध्वींच्या उमेदवारीला आव्हान\nवादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा जामीन रद्द करून उमेदवारी रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात करण्यात आली आहे. २००८च्या मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या एका मुलाचे वडील निसार अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान ही मागणी अयोग्य असल्याचे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे.\n‘भाजपने साध्वीला उमेदवारी द्यायला नको होती’\n'देशासाठी बलिदान दिलेल्यांचा कोणीही बेजबाबदार वक्तव्ये करून अपमान करता कामा नये. साध्वी प्रज्ञा ठाकूरने हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाने आम्हाला खूप दु:ख झाले', अशा शब्दांत करकरे यांचे मेहुणे किरण देव यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाचा निषेध न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त करतानाच भाजपने त्यांना उमेदवारी द्यायला नको होते, असे मतही देव यांनी व्यक्त केले.\nसाध्वीला खोट्या प्रकरणात अडकवलं: अमित शहा\nमुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा बचाव करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा सरसावले आहेत.\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात कंठशोष करतात, पण देशी दहशतवादाचे काय,' असा परखड सवाल करत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.\nत्यांना भजी तळायला पाठवा\nअशोक चव्हाणांचा मोदी, शहा अन् सीएमवर घणाघात म टा...\nआपली उमेदवारी जाहीर होऊन ४८ तास व्हायच्या आत हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत आपल्या कथित 'शापवाणी'चा उल्लेख करून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि स्वत:च्या प्राणाचीही पर्वा न करता दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या अधिकाऱ्याच्या हौतात्म्याचा अपमान केला आहे. त्यांच्या या बेताल विधानावर देशभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर, त्यांना उमेदवारी देणारा भारतीय जनता पक्षही या विधानापासून लांब राहिल्यानंतर कोरड्या शब्दांत माफी मागून ठाकूर मोकळ्या झाल्या असल्या, तरी त्यांच्या मनातील विखार कायम आहे. माफीनाम्यानंतरही त्यांनी केलेल्या वक्तव्यांतून हा विखार दिसतोच आहे.\n'साध्वी प्रज्ञा ठाकूरची उमेदवारी रद्द करा'\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात कंठशोष करतात, पण देशी दहशतवादाचे काय’ असा परखड सवाल करत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.\n'साध्वी प्रज्ञा ठाकूरची उमेदवारी रद्द करा'\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात कंठशोष करतात, पण देशी दहशतवादाचे काय’ असा परखड सवाल करत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.\nमी बाबरी तोडली, मंदिरही बनवणार: साध्वी\n२६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर देशभरात निर्माण झालेला प्रक्षोभ शमत नाही तोच, भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा स्फोटक विधान केले आहे. 'आपण केवळ बाबरी मशिदीवर चढलो नव्हतो, तर तिला पाडण्यासाठीही मदत केली होती. आता आम्ही राम मंदिरही उभारू' असे नवे विधान करत नवा वाद ओढून घेतला आहे.\n... तर गोडसेलाही तिकीट दिले असते\nमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीचे भाजपकडून होणारे समर्थन पाहता, महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असता, तर त्यालाही भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली असती, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली.\nअब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशो�� चव्हाण यांची माहितीम टा...\nआपलं सरकार घोषणा दमदार\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षांत नुसत्या घोषणा केल्या प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच केली नाही...\nकरकरेंचा जीव कसा गेला\n'मुंबई दहशतवादी हल्ल्यात लढताना हेमंत करकरे शहीद झाल्याचे अख्ख्या देशाला माहित आहे. मात्र, दहशतवादी कारवायामध्ये सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या करकरे यांचा जीव आपल्या शापामुळे गेल्याचे सांगतात. मग करकरेंचा जीव नेमका कसा गेला, याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यावे,' असे आव्हान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.\nसाध्वींना मत मांडण्याचा अधिकार: मा. गो. वैद्य\n'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया हा त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अखिल भारतीय प्रचारप्रमुख मा. गो. वैद्य यांनी शनिवारी केले.\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T21:48:40Z", "digest": "sha1:N2BMPPGKX7IAP2DF7EPJRKR762K2TFTN", "length": 1791, "nlines": 20, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गालेन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएलियस गालेनस किंवा क्लॉडियस गालेनस (इ.स. १२९ - इ.स. २००/२१६) हा रोमन साम्राज्यामधील एक लोकप्रिय ग्रीक चिकित्सक, शस्त्रवैद्य व तत्ववेत्ता होता. त्याला प्राचीन इतिहासामधील सर्वश्रेष्ठ वैद्यकीय संशोधक मानले जाते. त्याचे शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, विकृतिविज्ञान, औषधशास्त्र, स्नायूशास्त्र इत्यादी अनेक विषयांवर प्रभुत्व व गाढ अभ्यास होता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/600/%E0%A4%96%E0%A4%BE._%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T22:01:53Z", "digest": "sha1:PL544RYRTAMOYE4VEO2QW4X76T7VFBDA", "length": 6711, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nखा. सुप्रिया सुळे बुधवारपासून संवाद दौऱ्यावर\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तीन दिवसीय संवाद दौऱ्यास आजपासून सुरूवात होत असून दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जळगाव मधील बुद्धिजीवी घटकांशी सुळे यांनी संवाद साधला. पुढील दोन दिवसांत नाशिक व धुळे जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी, महिला व युवती संघटनांशी तसेच विविध समाज घटकांतील लोकांशी त्या संवाद साधणार आहेत.\nसासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा ...\nकेंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामांच्या यादीत गुंजवणी धरणाचा समावेश नसल्याचा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सासवड येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकवडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी ...\nपरिवर्तन करायचे असेल तर बुद्धिजीवी वर्गाने पुढे यावे - सुनील तटकरे ...\nसध्याची वर्तमान परिस्थिती ही सर्व समाजासाठी आणि पक्षासाठी महत्त्वाची आहे. एका पक्षाचे विचर थोपवण्याचे प्रकार चालू असतानाच घटना दुरुस्तीची चर्चा वारंवार उपस्थित केली जात आहे. त्यामुळेच वकिलांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. २०१९ साली परिवर्तन करायचे असेल तर वकील ज्याप्रकारे कोर्टात युक्तीवाद करतात त्याप्रमाणे समाजात जावून राष्ट्रवादीच्या बाजुने युक्तिवाद करत पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलची बैठक आज ...\nराष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभागातर्फे राज्यभर विभागीय शिबिर���ंचे आयोजन ...\nराष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या सोशल मीडिया विभागातर्फे विभागीय शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी, युवक, युवती तसेच जे कार्यकर्ते Facebook, Twitter, WhatsApp अशा डीजीटल माध्यमांचा प्रभावी वापर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी करतात असे कार्यकर्ते या एक दिवसीय विभागीय शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदवू शकतात. आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत या कार्यशाळांचे आयोजन होणार आहे. इच्छुक कार्यकर्त्यांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज भरावा अशीं ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/rajnath-singh-puts-lemons-on-new-rafale-jet-1989257/", "date_download": "2019-12-08T21:40:56Z", "digest": "sha1:PN7FK5OAYRF2DJPLR7O5F75FDJRMFLOC", "length": 14712, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rajnath Singh Puts Lemons On New Rafale Jet | परंपरेचे पाईक.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nफ्रान्सच्या भूमीवर आम्ही आमच्या ‘लिंबू-मिरची परंपरेचा’ आविष्कार घडवून दाखविलाच\nमेरे प्यारे देशवासियों, भारताने आपल्या समृद्ध परंपरेचा झेंडा नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावला, हे आपणास माहीत झाले असेलच. या घटनेचा अभिमान वाटावा की लाज वाटावी, हे ती घटना घडून दिवस उलटला तरीही आम्हांस ठरविता आलेले नाही. त्याचे कारण असे, की लहानपणी आम्ही शाळेत असताना, ‘माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन’ असे आम्ही दररोज म्हणत राहिलो. पण पुढे आमच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पाईक होणे तर दूरच, पण या परंपरांची लाज वाटून आम्ही चूर होत गेलो. आता मात्र याचीच आम्हास लाज वाटत आहे. परंपरांचा पाईक होण्यासाठी प्रयत्न केले नाहीतच, पण त्या टिकविण्यासाठीही कोणतेच प्रयत्न केले नाहीत, याची खंत आम्हांस सतत बोचत राहील. म्हणूनच, आपल्याकडून जे घडले नाही, ते दुसऱ्या कोणी करून दाखविल्याचा मात्र आम्हांस अभिमान वाटू लागला आहे. नवे व��हन खरेदी केल्यावर त्याला नजर लागू नये यासाठी त्याला लिंबू-मिरची आणि बिब्बा-कोळसा बांधावयाचा असतो, ही आपली परंपराच आहे. याच परंपरांचा पाईक होण्यासाठी प्रयत्न करावा अशी शाळकरी वयातील त्या प्रतिज्ञेची अपेक्षा होती. पण वय वाढल्यावर अक्कलदेखील वाढली या गैरसमजात राहून, लिंबू-मिरची ही अंधश्रद्धा आहे, असेच आम्ही म्हणत राहिलो. थोडक्यात, प्रतिज्ञेचा आम्हाला विसर पडला. त्याची आता लाज वाटू लागलेली असतानाच, आशेचे किरण जगाच्या क्षितिजावर चमकू लागले आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. परंपरांचे पाईक होण्याची पात्रता अंगी असलेले अनेक जण आसपास आहेत.. नव्हे, परंपरांचा झेंडा सातासमुद्रापार फडकावून जगाला अचंबित करण्याचे धाडस दाखविणारेदेखील आमच्याकडे आहेत, याचा अपरिमित आनंदही आम्हांस झाला आहे. परंपरांना लाथाडणारे, नाके मुरडणारे आणि परंपरांची खिल्ली उडवत पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणारे आसपास असताना या कृतीचीही खिल्ली उडविली जाईल याची पूर्ण कल्पना असूनही, फ्रान्सच्या भूमीवर आम्ही आमच्या ‘लिंबू-मिरची परंपरेचा’ आविष्कार घडवून दाखविलाच खरं म्हणजे, आम्ही कधी कधी दसरा-दिवाळीच्या काळात आमच्या गाडय़ांना हार घालतो, नाक्यावर लिंबू-मिरची-कोळसा विकणाऱ्याकडून हळूच गाडीला तो बांधूनही घेतो, पण त्यामागे परंपरा जतनाचा कोणताच हेतू नसतो. गरीब बिचाऱ्या लिंबू-मिरची विकणाऱ्यांना रोजगार मिळावा एवढाच त्यामागचा हेतू असतो. आता याला परंपरांचे जतन म्हणावयाचे की अंधश्रद्धा, हे ठरविणे कठीणच. म्हणूनच, एकीकडे राजनाथ सिंहांनी फ्रान्समध्ये राफेलच्या चाकाखाली लिंबू चिरडून पुराण्या परंपरेचे पालन केले त्याचा आनंद मानावा की त्याची लाज वाटावी, हेच आम्हांस समजेनासे झाले आहे. आनंद मानला, तर आम्हांस प्रतिगामी ठरविले जाईल आणि लाज बाळगली तर परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी येण्यासाठी सदैव प्रयत्न करण्याच्या प्रतिज्ञेशीच ती प्रतारणा ठरेल याची भीतीही वाटू लागली आहे. सध्या तरी समाजातून जो सूर जोरकसपणे उमटेल त्या सुरात सूर मिसळण्याचेच धोरण ठेवावे, असे आम्ही ठरवत आहोत.\nराफेल पूजनानंतर चाकाखाली ठेवलेल्या त्या लिंबामुळे जगाच्या नजरेत भारतीय परंपरांविषयीच्या कुतूहलाचे भाव दाटले असतील याबाबत मात्र आम्हांस कोणतीच शंका नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/internal-decoration-implementation-planning-abn-97-1986042/", "date_download": "2019-12-08T21:18:02Z", "digest": "sha1:4HY5VBLVCYT2DPFJJIVSODPYJTIVPNOU", "length": 19632, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Internal decoration implementation planning abn 97 | वास्तुसंवाद : अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन .. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nवास्तुसंवाद : अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन ..\nवास्तुसंवाद : अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन ..\nअंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भात संलग्न असलेल्या सहकारी सोसायटीची परवानगी घेणे किंवा त्यांना कामासंदर्भात सूचना देणे महत्त्वाचे असते.\n‘‘कोणतीही गोष्ट वेळेत झालेली बरी असते.’’ हे एक वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमी कानावर पडणारे वाक्य. या वेळेचे एक गणित असते. अर्थात मांडायला सोपे आणि अमलात आणायला कठीण. का बरे असे मांडायला सोपे म्हणायचे कारण, ते आकडय़ांमध्ये बद्ध असते. परंतु आकडेमोड झाली की विषय संपतो का मांडायला सोपे म्हणायचे क��रण, ते आकडय़ांमध्ये बद्ध असते. परंतु आकडेमोड झाली की विषय संपतो का तर नाही. कारण हे वेळेचे गणित मांडताना कामाच्या अनुषंगाने सर्व बारीकसारीक गोष्टींचा साकल्याने विचार करणे आवश्यक असते.\nअंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भातही अगदी हेच तत्त्व लागू होते. कामाच्या अंमलबजावणीसाठीचे पूर्वनियोजन हे केवळ कामाच्या कालमर्यादेपुरते मर्यादित असून चालत नाही. प्रथमत: त्या कामाची किंवा प्रकल्पाची त्याच्या स्वरूपानुसार विभागणी आणि उपविभागणी करणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधित कामे, कोणी, कधी आणि कशा प्रकारे करायची आहेत याबाबतची सविस्तर माहिती संकलित करणे अपेक्षित असते.\nखरे पाहता वेळ, पसा आणि ताकद यांपैकी कोणतीही गोष्ट जेथे उपस्थित असते, तेथे नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व येते.\nअगदी सुरुवातीला कामाची संकल्पना (Project – Concept design stage) ठरून खर्चाचे अंदाजपत्रक निश्चित (Initiating project work) केले जाते. परंतु कामाची अंमलबजावणी सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन.. अर्थात Pre- Execution Planning\nअंतर्गत सजावटीच्या कामाचे पूर्वनियोजन करताना आधी कामाच्या स्वरूपानुसार (Perspective or Nature), व्याप्तीनुसार (Extension or Coverage) आणि प्रक्रियेनुसार (Process) कामाची विभागणी केली तर पुढील विचारांना चालना मिळते. अंतर्गत सजावटीच्या कामात सिव्हिल, प्लिम्बग, इलेक्ट्रिकल, फॅब्रिकेशन, अ‍ॅल्युमिनियम स्लायिडग विंडोज्, फॉल्स सिलिंग वर्क, फर्निचर वर्क, पॉलिशिंग- पेंटिंग वर्क इत्यादी अनेक प्रकारच्या तांत्रिक (Technical) कामांचा समावेश असतो. इतकेच नव्हे, तर एअर कंडिशिनग, CCTV, Data – Cabling, फायर- फायटिंग, इंटरकॉम सिस्टिम यासंदर्भातील कामे हीदेखील नियोजनाचा अंतर्भाग असतात. या अनुषंगाने त्या त्या क्षेत्रातील कंत्राटदार आणि तज्ज्ञ यांची उपलब्धता नियोजन पूर्वक निश्चित करणे आवश्यक असते.\nकामाच्या मर्यादेनुसार, जेव्हा संपूर्ण काम एकाच कंत्राटदाराकडे देऊन तो उप-कंत्राटदार उपलब्ध करतो आणि कामाची संपूर्ण जबाबदारी घेतो त्याला Turnkey Contract असे म्हटले जाते. दोन ते तीन कंत्राटदारांकडून निविदा (Quotation) मागवून मग quality आणि rate यांचा एकत्रित विचार करून comparative Statement तयार केले जाते. आणि त्यानुसार कंत्राटदार निश्चित केला जातो. हे ठरवताना कंत्राटदाराचा पूर्वानुभव, क्षमता आणि completion Period यांचा निश्चि��पणे विचार करावा लागतो.\nकंत्राटदारांच्या निश्चितीबरोबरच विविध क्षेत्रांतील विक्रेते किंवा पुरवठादार यांची माहिती मिळवून, त्याही बाबतीत निश्चित निर्णय आधीच केला तर काम चालू असतानाचा वेळ नक्कीच वाचवता येतो. त्यासाठी कामाच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या वस्तूंची बाजारातील उपलब्धता, तसेच त्यांचा बाजारभाव समजून घेणे, विक्रेत्यांची यादी करणे, वाहतुकीच्या साधनांचा अंदाज घेणे हे महत्त्वाचे ठरते. यानुसारच आपल्याला वस्तू अर्थातच टाइल्स, प्लायवुड, लॅमिनेट्स, इत्यादी कोठून खरेदी करावे हा निर्णय घेता येतो.\nअंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भात संलग्न असलेल्या सहकारी सोसायटीची परवानगी घेणे किंवा त्यांना कामासंदर्भात सूचना देणे महत्त्वाचे असते. अशी कामे नियोजित प्रकल्प कालावधी (Project period) सुरू होण्याआधी झालेली असल्यास उत्तम. जेणेकरून काम सुरू झाल्यावर अडथळा येणार नाही.\nत्याचप्रमाणे दुपारी २ ते ४ किंवा संध्याकाळी ६ नंतर, तसेच रविवारी किंवा सुटीच्या दिवशी काम करण्यास सोसायटीकडून परवानगी नसेल तर त्याचाही परिणाम काम वेळेत पूर्ण करण्यावर होतो, म्हणून वेळेचे अंदाजपत्रक बांधतानाच हा सर्व विचार केला पाहिजे.\nअंतर्गत सजावटीच्या कामात विविध प्रकारची तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण कामे अंतर्भूत असल्याने आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा रेखीवपणा असण्यासाठी कोणत्या कामानंतर कोणते काम करायचे हा क्रम आणि त्यानुसार कंत्राटदारांचे आणि कामाचे सुसूत्रीकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. टीम वर्क आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रांतील तसेच स्तरातील लोकांनी परस्परांना समजून घेऊन एकत्रितरीत्या काम करणे हे या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते.\nअंतर्गत सजावट करताना या क्षेत्रातील रचना (Designing) कामात कला आणि तंत्रज्ञान या दोन्हींची गरज असते. परंतु हे काम अमलात आणताना एका कुशल आयोजकाचीही नक्कीच गरज असते. काम सुरू होण्याआधी वरील सर्व मुद्दय़ांचा विचार करून नियोजन केले तर काम वेळेत पूर्ण होण्यास आणि कामाची प्रत राखली जाण्यास नक्कीच मदत होईल.\nबरेचदा कंत्राटदार कामे अर्धवट सोडून गेले असे आपल्याला ऐकावयास मिळते; परंतु हा विसंवाद घडण्यामागे जी काही करणे असू शकतात त्याचा आधीच विचार करून काळजी घेतली आणि संवादांची सुस्पष्टता ठेवली तर असे नक्कीच घडणार नाही. म्हणूनच कंत्राटदार, रचनाकार आणि उपभोक्ता या तिघांनीही कामाचा कालावधी निश्चित करताना किंवा मान्य करताना या सर्व पूर्वनियोजित कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नियोजन करून कामाचा श्रीगणेशा केला तर वास्तुसंवाद सर्वार्थाने नक्कीच अबाधित राहील.\n(सिव्हिल इंजिनीअर, इंटिरिअर डिझायनर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-municipal-expenditure-court-cases-234915", "date_download": "2019-12-08T21:25:31Z", "digest": "sha1:3ALTSSNMQ64F5H3JEE3UB5JPKM4GEIE2", "length": 15754, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे महापालिकेचा खटल्यांवर कोट्यवधींचा खर्च | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nपुणे महापालिकेचा खटल्यांवर कोट्यवधींचा खर्च\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nमहापालिका आणि जिल्हा न्यायालयांतील प्रकरणांवरही मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याचे आकडेवारीवरून उघड होत आहे. महापालिकेकडून २०१८-१९ या वर्षांत सुमारे १ कोटी ८४ लाख रुपये वकिलांना शुल्कापोटी देण्यात आले आहेत. या दोन्ही न्यायालयांत बांधकाम आणि अतिक्रमणांची प्रकरणे अधिक असल्याचे विधी विभागाकडून सांगण्यात आले. गुंतागुंतीच्या आक्षेपांमुळे ही प्रकरणे लवकर निकाली काढणे शक्‍य नसल्���ाची कबुलीच महापालिका देते आहे.\nपुणे महापालिकेचा आकडा फुगतोय; प्रकरणे अजूनही रखडलेली\nपुणे - बेकायदा बांधकामांच्या नोटिसा, मिळकत करातील गोंधळ, अतिक्रमणांच्या वादावरून पुणेकरांनी महापालिकेला उच्च, सर्वोच्च न्यायालयात खेचले. बाजू मांडून प्रकरणे निकाली काढण्यासाठी उभारलेल्या वकिलांच्या फौजेवर पालिकेने चार वर्षांत पाच कोटी मोजले, तरीही ही प्रकरणे रखडली आहेत. अडचणींमुळे प्रकरणे मिटत नसल्याचे पालिका सांगत आहे. तर महापालिका भक्कमपणे पुरावे सादर करू शकत नसल्याने वेळ जातो, असा वकिलांचा दावा आहे.\nमहापालिकेच्या कार्यवाहीविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या पुणेकरांचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने बांधकामांवरील कारवाई, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे, मिळकतींची नोंदणी आणि त्यावरील कर, यावरच पुणेकरांचा अधिक आक्षेप आहे. अशा प्रकरणांत नियमांकडे बोट दाखवून केलेल्या कारवाईला आव्हान आहे. महापालिकेच्या खात्यांविरोधात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये ३ हजार ७६८ प्रकरणे आहेत. ती निकाली काढण्यासाठी महापालिकेने वकिलांची नेमणूक केली आहे. जिल्हा आणि महापालिकेच्या न्यायालयांत बाजू मांडण्यासाठी मानधन तत्त्वावरचे वकीलही आहेत. दिल्ली आणि मुंबईतील न्यायालयांत बाजू मांडण्यासाठी मात्र प्रकरणांचे स्वरूप लक्षात घेऊन वेगवेगळे शुल्क देऊन वकील नेमले आहेत.\nमहापालिकेतील ज्या खात्यांविरोधात दावे आहेत, त्याच खात्यांकडून वेळेत आणि आवश्‍यक ती माहिती उपलब्ध होत नसल्याने वकिलांना कशी आणि कोठून माहिती पुरवायची हा पेच महापालिकेच्या विधी विभागापुढे आहे. मात्र, न्यायालयाच्या तारखांना वकील हजार राहतात आणि त्याचे पैसे मोजावे लागतात, असे विधी विभाग सांगत आहे.\nउच्च, सर्वोच्च न्यायालयांतील प्रकरणे निकाली काढण्यासाठी वकील नेमले आहेत. त्यानुसार प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न आहे.\n- मंजूषा इधाटे, विधी सल्लागार, महापालिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n घाटीत डेंगीच्या रुग्णांचे अर्धशतक\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका...\nनगर ः महापालिकेचा 228 कोटी 14 लाख रुपयांचा मालमत्ताकर वर्षानुवर्षे थकीत आहे. त्यातच महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील फरक, उर्वरित...\nबीओटीच्या प्रयोगामुळे काय झाले भाजीविक्रेत्यांचे\nऔरंगाबाद - औरंगपुरा येथील जुन्या भाजीमंडईच्या जागेवर बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर व्यापारी संकुल बांधून तिथे भाजीविक्रेत्यांना...\n‘या’ शहरात वाढले अनधिकृत बांधकाम\nनांदेड : ग्रामिण भागात रोजगाराच्या संधी तसेच चांगल्या शिक्षण व आरोग्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने दिवसेंदिवस शहरांकडे येणाऱ्यांची संख्या...\nठाणे : शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत सातत्याने रस्तारुंदीकरण मोहीम राबविण्यात आली; मात्र...\nजिल्हा क्रीडा संकुलातील दीड हजार चौरसफूट बांधकामावर हतोडा\nनगर : नगर शहरातील माळीवाडा परिसरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर जिल्हा क्रीडा संकुलात बांधण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2019-12-08T21:42:12Z", "digest": "sha1:VZYDZBK5ESJ52MIXHU64H6LO6C4CRKLD", "length": 15136, "nlines": 697, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर २४ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑक्टोबर २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९७ वा किंवा लीप वर्षात २९८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१२६० - शार्त्र्सच्या कॅथेड्रलचे उद्घाटन.\n१७९५ - रशिया, ऑस्ट्रिया व प्रशियाने पोलिश-लिथुएनियाचे राष्ट्रकुल आपापल्यात वाटून घेतले.\n१८५७ - शेफील्ड एफ.सी. या जगातील सर्वप्रथम फुटबॉल क्लबची स्थापना.\n१९१७ - ऑक्टोबर क्रांती ची सुरुवात.\n१९३० - ब्राझिलमध्ये राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसाची उचलबांगडी.\n१९३५ - इटलीने इथियोपिया वर हल्ला केला.\n१९४४ - दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई - जपानची विमानवाहू नौका झुइकाकु आणि युद्धनौका मुसाशीला जलसमाधी.\n१९४५ - संयुक्त राष्ट्रांची स्थापना.\n१९६० - नेडेलिन दुर्घटना - बैकानुर कॉस्मोड्रोमवर आर-१६ प्रकारचे क्षेपणास्त्र जमिनीवरच फुटले. फील्ड मार्शल मित्रोफॅन नेडेलिन सह १०० ठार.\n१९६२ - भारत-तिबेट सीमा पोलीस दल स्थापना\n१९६४ - उत्तर र्‍होडेशियाला युनायटेड किंग्डमपासून झांबिया या नावाने स्वातंत्र्य.\n१९९८ - डीप स्पेस १ अंतराळयानाचे प्रक्षेपण.\n२००३ - काँकोर्डची शेवटची प्रवासी सफर.\n५१ - डोमिशियन, रोमन सम्राट.\n१७६३ - डोरोथिया फोन श्लेगेल, जर्मन लेखिका.\n१७८८ - सारा हेल, अमेरिकन कवियत्री.\n१८०४ - विल्हेल्म एडुआर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८५४ - हेंड्रिक विलेम बाख्विस रूझेबूम, डच रसायनशास्त्रज्ञ.\n१८५५ - जेम्स एस. शेर्मान, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.\n१८५७ - नेड विल्यमसन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.\n१८९१ - रफायेल मोलिना-त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.\n१९०६ - अलेक्झांडर गेलफाँड, रशियन गणितज्ञ.\n१९२० - मार्सेल-पॉल श्युत्झेनबर्गर, फ्रेंच गणितज्ञ.\n१९२३ - डेनिस लेव्हेर्तोव्ह, इंग्लिश कवी.\n१९३० - सुलतान अहमद शाह, मलेशियाचा राजा.\n१९३२ - पिएर-गिलेस दि जेनेस, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९३२ - रॉबर्ट मुंडेल, केनेडियन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.\n१९८१ - मल्लिका शेरावत, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१९८५ - वेन रूनी, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.\n९९६ - ह्यु कापे, फ्रांसचा राजा.\n१२६० - सैफ अद-दिन कुतुझ, इजिप्तचा सुलतान.\n१३७५ - वाल्देमार चौथा, डेन्मार्कचा राजा.\n१९४४ - लुई रेनॉल्ट, फ्रांसचा कार उद्योजक.\n१९६८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,मोझरी[१]\n१९७२ - जॅकी रॉबिन्सन, पहिला श्यामवर्णीय अमेरिकन बेसबॉल खेळाडू.\n२००५ - होजे अझ्कोना देल होयो, हॉन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.\n२०१३ - मन्ना डे\nस्वातंत्र्य दिन - झाम्बिया.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\n^ अधिकृत संकेतस्थळावरील मजकूर\nऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर ८, इ.स. २०१९\nआल्याची नोंद केलेल��� नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०१७ रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE", "date_download": "2019-12-08T21:25:30Z", "digest": "sha1:UKAPX7DMHMP7QD3Y5MEBK4YYHYT7XBU2", "length": 3726, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या, मतदानाचा खोळंबा\n'ईव्हीएमचा वापर बंद करा, नाही तर महाराष्ट्र बंद करू', वंचित बहुजन आघाडीचा इशारा\nराज ठाकरेंनी कापला ५१ किलोचा ईव्हीएम केक\nविधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नकोच- प्रकाश आंबेडकर\nडोंबिवली, बोरीवलीत मतदारांचा खोळंबा\nमतदानासाठी यंदा प्रथमच 'व्हीव्हीपॅट'चा वापर\nबॅलेट पेपरद्वारे नाही तर ईव्हीएमद्वारेच मतदान - मुख्य निवडणूक आयुक्त\nईव्हीएम हॅकींग प्रकरण-निवडणुक आयोगाकडून पोलिसांत तक्रार दाखल\nहॅकर शुजाचा दावा निवडणुक आयोगानं फेटाळला\nगुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतच आहे; राजचा मोदींना टोमणा\n'फक्त मराठीच्या मुद्द्यावर सत्तेत येणं कठीण', राज ठाकरेंना नेत्यांनीच सुनावलं\nपरप्रांतीय कलाकाराची राज ठाकरेंना वाढदिवसाची अनोखी भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://chintoo.com/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-2/", "date_download": "2019-12-08T21:19:38Z", "digest": "sha1:JT7NPHQC35NT337BF4YM6V4EBLBHGUCM", "length": 3378, "nlines": 79, "source_domain": "chintoo.com", "title": "सकाळ 'मुक्तपीठ' मधील लेख - Chintoo", "raw_content": "\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख\nचिंटूने २५व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त प्रभाकर वाडेकर यांच्या पत्नी चित्र वाडेकर यांनी आपल्या आठवणींचा कप्पा उघडला. यांनी लिहिलेला दैनिक सकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख. साभार सकाळ.\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख\nगेली अनेक वर्षे नियमित भेटणारा चिंटू आता तुम्हाला भेटायला आला आहे त्याच्या स्वतःच्या वेबसाईट वरून. आणि लवकरच तो त्याच्या animation फिल्म्ससुद्धा घेऊन येणार आहे. नवीन अपडेट्स आणि धमाल आनंदासाठी भेटत राहा.\nचिंटूने २४ वर्षे पूर्ण करून २५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल 'चिंटू@25' हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०१५… Read more…\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख\nचिंटूने २५व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त प्रभाकर वाडेकर यांच्या पत्नी चित्र वाडेकर यांनी आपल्या आठवणींचा कप्पा उघडला. यांनी लिहिलेला दैनिक सकाळ… Read more…\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख February 1, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9", "date_download": "2019-12-08T22:14:17Z", "digest": "sha1:SHS4BSTHQZ2SUH3EW32ZA2BTIYJWDPO5", "length": 3921, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहाउस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्सचे चिन्ह\nअमेरिकन कॅपिटलमधील सभागृहाची जागा\nअमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह (इंग्लिश: United States House of Representatives) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (अमेरिकेची सेनेट हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकुण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे. कॅलिफोर्निया ह्या अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यामधून ५३ सदस्य तर कमी लोकसंख्या असलेल्या काही राज्यांमधून प्रत्येकी १ सदस्य निवडले जातात.\n२००० साली पाडलेले काँग्रेसचे निवडणुक जिल्हे\nप्रतिनिधींचा कार्यकाळ २ वर्षे असतो. दर दोन वर्षांनी होणार्‍या निवडणुकांमध्ये नवीन प्रतिनिधी निवडले जातात. नोव्हेंबर, इ.स. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने २४७ जागा जिंकून आपले बहुमत राखले. ह्या पक्षाचा पॉल रायन हा सभागृहाचा विद्यमान सभापती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ४ जानेवारी २०१९, at ११:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-12-08T22:32:38Z", "digest": "sha1:SG63HY7E3C4GNGDRX7U5PVWJRKN6J4X7", "length": 5431, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १८३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १८३० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८०० चे १८१० चे १८२० चे १८३० चे १८४० चे १८५० चे १८६० चे\nवर्षे: १८३० १८३१ १८३२ १८३३ १८३४\n१८३५ १८३६ १८३७ १८३८ १८३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स.च्या १८३० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स.च्या १८३० च्या दशकातील जन्म‎ (२ क)\n► इ.स.च्या १८३० च्या दशकातील मृत्यू‎ (२ क)\n\"इ.स.चे १८३० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८३० चे दशक\nइ.स.चे १९ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T22:21:00Z", "digest": "sha1:SCVCFESMHII4YHWJV4V6HAFARJWNUSXK", "length": 4111, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बंगाली भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► बंगाली भाषेमधील चित्रपट‎ (३ क, २ प)\n► बंगाली साहित्य‎ (१ क, ३ प)\n\"बंगाली भाषा\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०१३ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/baby-killed-district-hospital-236012", "date_download": "2019-12-08T20:38:53Z", "digest": "sha1:QTI3QZ6DSYXSYH4QE5B6DMAABADJ4Q6O", "length": 13163, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिल्हा रुग्णालयात बालकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nजिल्हा रुग्णालयात बालकाचा मृत्यू\nरविवार, 17 नोव्��ेंबर 2019\nअलिबाग : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलगा दगावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अलमिर इस्तियाक रोगे (चावडी मोहल्ला, अलिबाग) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.\nअलिबाग : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलगा दगावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अलमिर इस्तियाक रोगे (चावडी मोहल्ला, अलिबाग) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.\nअलमिरला उलटीचा त्रास झाला होता. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. बाल रुग्ण कक्ष विभागात त्याला उपचारासाठी दाखल केले; परंतु अधिक उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्‍टरांनी घोषित केले.\nजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरगुरुवारपासून संपावर गेले आहेत. डॉक्‍टर वेळेवर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविवाह प्रोत्साहन योजना कागदावर\nअलिबाग (बातमीदार) : आंतरजातीय विवाह करणाऱ्या नागरिकांना राज्य आणि केंद्र सरकारकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून अर्थसाह्य...\nअलिबाग मासळी बाजार लवकरच कात टाकणार\nअलिबाग (बातमीदार) : शहरातील मासळी बाजाराचे लवकर रूपडे बदलणार आहे. त्यासाठी पालिकेने पावले उचलली असून बाजाराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच सुशोभीकरण...\nअलिबाग ः प्रत्येक बाळ सशक्त असावे यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान मातृवंदना योजनेनुसार गर्भवतीला सकस आहारासाठी पाच हजार रुपये देण्यात येतात. तीन...\nजेएसडब्ल्यूला साडेपाच कोटींचा दंड\nअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने शहाबाज येथील रस्त्यालगतच्या एकूण १० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणाऱ्या मातीचा (राखेचा...\nरायगड जिल्ह्यात जलस्रोतांना नवसंजीवनी\nअलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना...\nभरधाव वाहनांना आता लगाम\nअलिबाग ः महामार्गावर भरधाव वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महामार्गावर चार आधुनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/momenti-perfetti-vollkommene-momente.html", "date_download": "2019-12-08T21:02:54Z", "digest": "sha1:ZM24GF2FOZFHZ7KCA7XCOPCNBAKPZBMM", "length": 8888, "nlines": 250, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Giusy Ferreri - Momenti perfetti के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nMomenti perfetti (जर्मन में अनुवाद)\nअनुवाद: अंग्रेज़ी, जर्मन, बल्गेरियाई\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nsajlovicnatasa के अनुरोध के जवाब में जोड़ा गया\n 2 बार धन्यवाद मिला\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\nकृपया \"Momenti perfetti\" का अनुवाद करने में सहायता करें\nइतावली → सर्बियाई sajlovicnatasa\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:6519 अनुवाद, 16390 बार धन्यवाद मिला, 1442 अनुरोध सुलझाए, 284 सदस्यों की सहायता की, 4 गाने ट्रांसक्राइब किये, 373 मुहावरे जोड़े, 146 मुहावरों का स्पष्टीकरण किया, left 2076 comments\nभाषाएँ: native जर्मन, fluent अंग्रेज़ी, स्पैनिश, studied कैटलन, फ्रेंच, Greek (Ancient), इतावली, लैटिन\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/kamal-hassans-explanation/articleshow/68052079.cms", "date_download": "2019-12-08T22:00:41Z", "digest": "sha1:SESX75W6SRCBWOVH2RHOI5LPNIFOKPJI", "length": 10922, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kamal haasan: kamal haasan: कमल हसन यांचे स्पष्टीकरण - why india is not holding a plebiscite in kashmir? kamal hassan's explanation | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nkamal haasan: कमल हसन यांचे स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मिरात सार्वमत घेण्याच्या वक्तव्याबाबत वाद निर्माण झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे.\nkamal haasan: कमल हसन यांचे स्पष्टीकरण\n'सार्वमता'बाबत कमल हसन यांचे स्पष्टीकरण\nजम्मू-काश्मिरात सार्वमत घेण्याच्या वक्तव्याबाबत वाद निर्माण झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे. जम्मू-काश्मिरात सार्वमत घेणे, आता कालसुसंगत नाही आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे,' असे हसन यांनी सोमवारी स्पष्ट केले.\n'मी मैयम हे नियतकालिक चालवत असताना काश्मीरच्या मुद्द्यावर लिहिले होते. काश्मीरमध्ये सार्वमत घेतले गेले पाहिजे, अशी भूमिका मी त्यामध्ये मांडली होती. काश्मिरात सार्वमत का घेतले जात नाही त्याची भीती का वाटते त्याची भीती का वाटते' असे प्रश्न कमल हसन यांनी रविवारी केले होते. यावेळी पाकव्याप्त काश्मीरलाही त्यांनी 'आझाद काश्मीर' असे संबोधले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nहैदराबाद: आरोपीची पत्नी म्हणाली, 'तिथेच मलाही मारा'\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण: साध्वी प्राची\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार की जाणार \nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, घर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nkamal haasan: कमल हसन यांचे स्पष्टीकरण...\npulwama encounter तब्बल १८ तासांनी संपली पुलवामा चकमक...\n५९१ टॅटू गोंदवून जवानांना आदरांजली\nkamal haasan: काश्मीरमध्ये जनमत घ्या: कमल हासन...\n...आणि आमदारच विधानसभेत रडायला लागले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-high-court-refused-to-change-orders-about-eid/articleshow/70631440.cms", "date_download": "2019-12-08T22:00:59Z", "digest": "sha1:T5TUVZJG3BDE4PPCGW22I5VYDLDOYLAO", "length": 15172, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "order about eid: बकरी ईद: कत्तलीविषयींचा आदेश बदलण्यास हायकोर्टाचा नकार - mumbai high court refused to change orders about eid | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nबकरी ईद: कत्तलीविषयींचा आदेश बदलण्यास हायकोर्टाचा नकार\nहाऊसिंग सोसायट्यांचे 'एनओसी' असल्यास बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी सोसायटीच्या आवारात शेळ्या व मेंढ्यांची कत्तल करण्यास परवानगी देण्याबाबत सामायिक जागेपासून (कत्तलीसाठी वापरली जाणारी सामाजिक केंद्रे) एक किमी परिघाच्या आतील सोसायट्यांना वगळू नये, ही काही संघटनांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच आपल्या ६ ऑगस्टच्या आदेशात बदल करण्यास नकार दिला.\nबकरी ईद: कत्तलीविषयींचा आदेश बदलण्यास हायकोर्टाचा नकार\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nहाऊसिंग सोसायट्यांचे 'एनओसी' असल्यास बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी सोसायटीच्या आवारात शेळ्या व मेंढ्यांची कत्तल करण्यास परवानगी देण्याबाबत सामायिक जागेपासून (कत्तलीसाठी वापरली जाणारी सामाजिक केंद्रे) एक किमी परिघाच्या आतील सोसायट्यांना वगळू नये, ही काही संघटनांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच आपल्या ६ ऑगस्टच्या आदेशात बदल करण्यास नकार दिला.\n'सदनिकांमध्ये कत्तलींना परवानगी देऊ नका तसेच कत्तलींसाठी असलेल्या सामायिक जागेपासून पायी चालत ए��� किमी अंतरापर्यंत असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांमध्येही कत्तलीसाठी परवानगी देऊ नका. कारण अशा परिसरातील लोकांना सामायिक जागांचा वापर करता येईल', असे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने ६ ऑगस्टच्या आदेशात स्पष्ट केले होते. मात्र, 'सामायिक केंद्रापासूनच्या एक किमी अंतरात राहणाऱ्या अल्पसंख्याक लोकांना शेळ्या व मेंढ्या सामायिक केंद्राकडे नेणे, रांगा लावून कत्तली करून घेणे आणि नंतर मांस वाहनातून आणणे, वाहनाच्या पार्किंगसाठी जागा मिळवणे इत्यादी अत्यंत जिकिरीचे होईल. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकेल', असे म्हणणे मांडत यंदाच्या वर्षापुरते या परिसरातील सोसायट्यांतही कत्तलीला परवानगी देण्याची विनंती काही संघटनांतर्फे अॅड. रिझवान मर्चंट यांनी केली. मात्र, 'जगभरातील लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क किंवा मुस्लिम देशांतील शहरांतही बकरी ईद साजरी केली जाते, पण तिथे खुल्या जागांत कत्तलींना परवानगी दिली जात नाही', असे निदर्शनास आणत खंडपीठाने आदेशात बदल करण्यास नकार दिला. दरम्यान, कत्तलीच्या जागांविषयीच्या पालिकेच्या धोरणातील शाब्दिक चुकीमुळे धार्मिक स्थळाचाही उल्लेख ६ ऑगस्टच्या आदेशात झाला होता. एका संघटनेतर्फे अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी तो अर्जाद्वारे निदर्शनास आणल्यानंतर खंडपीठाने गुरुवारच्या आदेशाद्वारे तो उल्लेख वगळला.\n'अडीच लाख प्राण्यांच्या कत्तलीची व्यवस्था'\n'महापालिकेकडून ५८ मंडया तसेच सध्या बंद असलेली ३६० मांसविक्री दुकानेही (कत्तलीच्या कक्षासह असलेली) खुली केली जातील. त्या माध्यमातून सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत सुमारे अडीच लाख प्राण्यांची कत्तल करता येईल, अशी व्यवस्था पालिका करेल', अशी ग्वाही पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nमुंबई: माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचे गूढ उकलले\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nतीन मुल��ंपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबकरी ईद: कत्तलीविषयींचा आदेश बदलण्यास हायकोर्टाचा नकार...\nपूरग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजारांची रोख मदत...\nविनोद तावडे यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी मदतफेरीचे आयोजन...\nदोन उकडलेली अंडी, बिल फक्त १७०० रुपये\n'अत्यंत गंभीर दर्जाची आपत्ती घोषित करा'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:44:28Z", "digest": "sha1:EWIROVVXQWHVHUTTI4VUCAEIYU73BNLC", "length": 18574, "nlines": 262, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "डेटा चोरीला गेला: Latest डेटा चोरीला गेला News & Updates,डेटा चोरीला गेला Photos & Images, डेटा चोरीला गेला Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिका��शाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\nऑनलाइन 'शादी' नोंदणी पडली महागात\nइंटरनेटच्या जमान्यात सध्या लग्नही 'ऑनलाइन' जुळविण्यावर सध्याच्या तरुण-तरुणींचा अधिक भर असतानाच या विश्वासाला तडा जाऊ शकेल, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'शादी डॉट कॉम' या विवाह जुळविणाऱ्या अग्रगण्य संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींच्या छायाचित्रांशी छेडछाड करण्यात आली असून, ही छायाचित्रे मॉर्फिंग करून यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nFacebook scandal: केंब्रिज अॅनालिटिकाने गाशा गुंडाळला\nफेसबुक डेटा लिकप्रकरणी अडचणीत आलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटीश कंपनीने अखेर गाशा गुंडाळला आहे. या कंपनीने तात्काळ प्रभावाने काम बंद करण्याची घोषणा केली असून स्वत:ला दिवाळखोर जाहीर करण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेत अर्जही केले आहेत.\nहोय, चोरी झाली आहे\n'केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश राजकीय कन्सल्टन्सी कंपनीने ���कूण आठ कोटी ७० लाख वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला आहे. 'फेसबुक'च्या माहितीनुसार, सुमारे दोन लाख ७० हजार लोकांनी 'फेसबुक'वर दिसणाऱ्या एका पर्सनॅलिटी क्विझमध्ये सहभागी होऊन स्वतःची; तसेच आपल्या मित्रांची माहिती शेअर केली होती. ही माहिती थेट 'केंब्रिज अॅनालिटिका'ला मिळाली. मात्र, असे करणे हे 'फेसबुक'च्या नियमांविरोधात असल्याचे 'फेसबुक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी माइक स्क्रोफर यांनी सांगितले.\nसावधान, ‘डेटा ब्रीचिंग’ होतेय\nसध्या आपल्या खासगीकरणाबाबत खल सुरू असून, सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर आपला निर्णय दिला आहे. आपले खासगीकरण अबाधित आहे, तर मग ‘आधार’शी प्रत्येक गोष्ट लिंक करणे कितपत योग्य आहे किंवा आपण डिजिटल इंडिया कसे होणार हे सर्व प्रश्न मनात येतात.\n३७ कोटींच्या माहितीवर डल्ला\nगेल्या सहा महिन्यांमध्ये अंदाजे ३७ कोटींपेक्षा जास्त जणांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती कम्प्युटरच्या माध्यमातून चोरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. हॅकर्सचे विश्व दिवसेंदिवस वाढत असतानाच या माहितीची चोरी विशिष्ट कंपन्यांच्या संगनमतानेही होत असल्याचे समोर आले आहे.\nएखादे गेमिंग नेटवर्क, हॉलिवूड सेलिब्रेट, सरकारी वेबसाइट्स हॅक होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. पण हॅकर ग्रुपने यावेळी मात्र मोठीच मजल मारली आहे. जगभरात दहशतवाद्यांचे सावट असतानाच जपानच्या मित्सुबिशी हेवी इण्डस्ट्रीज लिमिटेडचे कम्प्युटर नेटवर्कच हॅक करण्यात आले आहे.\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/travelers-suffer-st-buses-are-shut-down-ambegaon-taluka-234010", "date_download": "2019-12-08T21:12:08Z", "digest": "sha1:XQBTKV5EJN7DNVO23WCMQXDVZ3MXWUHU", "length": 14832, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "आंबेगावातील एसटीचे प्रवासी या कारणांमुळे झालेत त्रस्त... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nआंबेगावातील एसटीचे प्रवासी या कारणांमुळे झालेत त्रस्त...\nडी. के. वळसे पाटील\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nआंबेगाव तालुक्‍यात एसटी गाड्यांचे टायर पंक्‍चर होण्याचे व देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने अनेकदा रस्त्यातच एसटी गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकाराने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.\nमंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात एसटी गाड्यांचे टायर पंक्‍चर होण्याचे व देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने अनेकदा रस्त्यातच एसटी गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकाराने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.\nपुणे- नाशिक रस्त्यावर मंचर येथे सोमवारी (ता. 11) कळवण ते पुणे या एसटीचा (क्र. एमएच 20 बीएल 4185) टायर पंक्‍चर झाला. मात्र, बदली टायर बसविण्यासाठी असलेला जॅकच नादुरुस्त असल्याने पंक्‍चर काढण्याचे काम ठप्प झाले. पुण्याला जाणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये गर्दी होती, त्यामुळे रस्त्यावर ताटकळत उभ्या असलेल्या प्रवाशांना अन्य एसटी गाडीत घेतले जात नव्हते. या प्रकाराने प्रवासी त्रस्त झाले होते. महिलांनी संताप व्यक्त केला. या प्रवाशांना तब्बल एक तासानंतर दुसऱ्या एसटीतून पुण्याला पाठविण्यात आले.\nदरम्यान, रविवारी (ता. 10) रात्री अमळनेर ते पुणे एसटी (क्र. एमएच 20 बीएल 2403) या गाडीला भोसरी येथे उड्डाण पुलाजवळ अपघात झाला. एसटीत बसलेले आंबेगाव व जुन्नर तालुक्‍यातील चार प्रवासी जखमी झाले. गतिरोधक चालकाच्या लक्षात आला नाही. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसटीतील प्रवासी पुढच्या बाकावर फेकले गेल्याने जखमी झाले. त्यामध्ये पत्रकार भरत सोनू चिखले (साकोरे, ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्या हनुवटीला व जबड्याला जखम झाली असून, दातही पडला आहे. त्यांच्यावर पिंपरी- चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nयाबाबत वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव एसटी चालविल्याच्या आरोपावरून एसटीचे चालक नितीन भास्कर पाटील (अमळनेर आगार) यांच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरी - शहरात गेल्या अकरा महिन्यांत विविध कारणांमुळे भाजलेल्या रुग्णांची संख्या १७३ आहे. असे असताना त्यांच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते....\nया एसटी आगारात नाही कर्मचारी, नाही बस...\nमंचर (पुणे) : राज्य परिवहन महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी तांबडेमळा (ता. आंबेगाव) आगाराचे काम पूर्ण केले आहे, त्यासाठी तीन कोटी 50 लाख रुपये खर्च केले...\nजुन्नरच्या जनावरांच्या बाजाराला उतरती कळा\nजुन्नर (पुणे) : जुन्नर व बेल्हा येथील जनावरांच्या बाजारास उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसभर चालणारे हे बाजार आता अवघ्या...\nतेजसाचा खून झाल्याचे निष्पन्न; अटक आरोपी घटनास्थळी होते हजर\nपुणे : माणिकबाग येथील एका इमारतीमध्ये आढळलेल्या तरुणीचा खूनच झाला असून घटनास्थळी हजर असलेल्या तिघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक...\nढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्‍यता\nमहाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ हवामान निर्माण झाल्याने कांदा, बटाटा व तरकारी मालावर रोगराईचा प्रादुर्भाव...\nभाजपच्या मावळ तालुकाध्यक्षपदी रवींद्र भेगडे\nवडगाव मावळ - मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी पेढे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/842", "date_download": "2019-12-08T22:33:45Z", "digest": "sha1:HMMNK3OQ2MHYWTXSVERHFXP4FEPOUH7R", "length": 13439, "nlines": 211, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपक्रम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उपक्रम\nचित्रकाव्य - उपक्रम - चित्र क्र. २\nचित्र क्रेडिट -शशीकांत धोत्रे\nRead more about चित्रकाव्य - उपक्रम - चित्र क्र. २\nसामाजिक उपक्रम २०१७ - स्वयंसेवक हवेत\nRead more about सामाजिक उपक्रम २०१७ - स्वयंसेवक हवेत\nखेळकर बाप्पा - रेवती - वय ५ वर्षे ५ महिने\nगणेशोत्सवाची नांदी ला��ताच लेकीकडुन गणपती कधी रंगवायचा अशी विचारणा झाली होती.\n२ चित्रे होती त्यामुळे शाळेची आठवड्याची सुट्टी संपायला मदत झाली.\nRead more about खेळकर बाप्पा - रेवती - वय ५ वर्षे ५ महिने\nमेळघाट 'मैत्री शाळा' - २०१६-१७\nसालाबादाप्रमाणे मेळघाटात मैत्रीच्या शिक्षण संदर्भातले काम चालू झाले आहे/ होत आहे त्याची माहिती देत आहे.\nजून महिन्यामध्ये अमरावती येथे आपण गावमित्रांचे प्रशिक्षण व नियोजन शिबीर घेतले. त्या शिबीरात पुढील वर्षभर काय काय करायचे याची आखणी आपण केली. त्याच्या अभ्यासाचा भाग शोभाताईंनी तयार करून गावमित्रांना सांगितला व त्याप्रमाणे त्यांची तयारी करून घेतली.\nRead more about मेळघाट 'मैत्री शाळा' - २०१६-१७\nRead more about सामाजिक उपक्रम २०१६\nरंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो\nहि कल्पना जेव्हा मी \"रंगरेषाच्या देशा\" हा विषय पाहिला तेव्हाच मला सुचली.\nप्रत्येक चित्र एकएकटी अशी मी कुठे ना कुठे पाहिलेली व मनात भरलेली(नेमकी हिच पोझ आणि असेच सादरीकरण असे पाहिलेले नाही).\nपण कृष्ण हा मला नेहमीच मोहवतो आणि त्याच्या अनुषंगाने मीरा. आतावर मी \"भक्ती\" ह्या विषयावर मीरेचीच रेखाटणे केलीत. विषय पाहून हिच कल्पना सुचली आणि त्यावरचे हे माझे अतिशय आवडते गाणे.\nसांवरे रंग राची राणाजी......\nRead more about रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो\n'रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो'\nहा माझा अगदी पहिला-वहिला प्रयत्न आहे चित्र काढण्याचा. चित्र काढण्याची अजिबात आवड नसल्यामुळे शाळेत जे आवश्यक होते ते कसेबसे काढून किंवा कधी बहिणीकडून काढून घेऊन मी वेळ मारुन नेत असे.\nपण एका मासिकावर हा 'बाप्पा' पाहिला आणि काढावेसे वाटले.\nसाध्या पेंसिलीने काढून फॅबर कॅसल क्रेयॉनने रंगवले आहे .\nचित्रकला मायबोली गणेशोत्सव २०१५\nरंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो\nRead more about 'रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो'\nतोषोनि मज द्यावे पसायदान हे - टीना\nममोच्या सॅटीनची फुलं या एकाच धाग्याने कमाल केली. एकदा हात वळायला लागला की आता नवं काय करावं याचा किडा स्वस्थ बसू देईल तर शप्पथ... बाप्पांच्या आगमनासाठी काय करावं नेमकं, हे सुचत नव्हतं खरंतर. पण निव्वळ फुलं वगैरे करून तर झाली होती, म्हणून तो विचार बाजू केला आणि म्हटलं, चला, कुणीच यापूर्वी न केलेले\nसॅटीनचे बाप्पाच बनवूया आणि लागले कामाला.\nRead more about तोषोनि मज द्यावे पसायदान हे - टीना\nबाप्पा इन टॉप गिअर - रुद्राक्ष आणि मित्र मंडळ, वय वर्ष - ५.५ आयडी - mallinathk\nरुद्राक्ष ला एकट्यालाच रंगवायचे नव्हते, त्याच्या मित्रांसाठीही चित्र हवे होते. म्हणुन त्याच्या मित्रांसाठीही चित्रे रंगवायला दिली. आणि सगळ्यांनी रंगवली मात्र एकेकट्याने तेही आपापल्या घरी. तरी इथे सगळ्यांची एकत्र टाकत आहे. अजुन काही चित्रे रंगवुन यायची आहेत. आली तर इथे टाकेन. तुर्तास इतकेच.\nरुद्राक्ष आणि मित्रमंडळांची रंगरंगोटी.\n१. रुद्राक्ष (वय वर्ष ५.५)\nबाप्पा इन टॉप गिअर\nRead more about बाप्पा इन टॉप गिअर - रुद्राक्ष आणि मित्र मंडळ, वय वर्ष - ५.५ आयडी - mallinathk\nबाप्पा इन टॉप गिअर -रेवती- ,वय वर्ष -४.५ आयडी - हितेश\nसगळ्या ताई-दादांचे रंगवलेले गणपती बघुन आम्हांला अजुन एक गणपती रंगवायची हुक्की आली.\nहा गणपती तब्बल १० मिनीटे घरच्या गणपतीसमोर ठिय्या देऊन रंगवला आहे.\nतरी \"रस्त्याला पण कलर द्यायचा\" यावरुन थोडे रडे झालेच.\nतर हा नवीन बाप्पा -\nबाप्पा इन टॉप गिअर\nRead more about बाप्पा इन टॉप गिअर -रेवती- ,वय वर्ष -४.५ आयडी - हितेश\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-12-08T21:57:38Z", "digest": "sha1:DAHXTUSWALQWFLEV5NJUVTBAUKFOEFGN", "length": 5163, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑरॅकल - विकिपीडिया", "raw_content": "\nया संस्थेने वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली विकसित केल्या आहेत. ही संस्था आपल्या विदागारांच्या (डाटाबेस) पर्यायांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय पिपलसॉफ्ट व जे. डी. एडवर्ड या व्यवसाय व्यवस्थापन प्रणाल्यांच्या संस्था विकत घेवून आपले स्थान या क्षेत्रात पक्के रोवले आहे. या संस्थे कडे असलेले व्यवसाय ज्ञान तसेच तांत्रीक ज्ञान योग्य प्रकारे हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेने वेगवेगळे सर्टीफिकेशन कार्यक्रम ओरॅकल युनिव्हर्सिटी द्वारे राबवले आहेत.\nऑरॅकल मुख्यालय, रेडवूड सिटी, कॅलिफोर्निया\nभारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१८ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/page/5/", "date_download": "2019-12-08T20:38:42Z", "digest": "sha1:5OZPZLW2FLMO4CLHWWUOFGQPDWUFTU7F", "length": 10450, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Photos, News Photos, Sports, Lifestyle, Gallery on marathi actors,actress |Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nसरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न ‘वि.वा.शिरवाडकर’...\nभावना व्यक्त करण्यासाठी फेसबुकवर नवे इमोजी...\nपाकिस्तानी मॉडेल मोदींना ‘हमें गुस्सा मत...\n‘सॅमसंग’चे बहुप्रतिक्षीत ‘गॅलक्सी एस७’ आणि ‘एस७...\nनाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितची जोडी...\nकसा आहे २५१ रुपयांचा स्वस्त आणि...\nमोदींवर निशाणा साधणाऱ्या केजरीवालांवर टि्वटरकरांचे टिकास्त्र...\nएक्स गर्लफ्रेण्ड संगीता बिजलानीला सलमानने केले किस...\nबिग बींच्या दारी नवी ‘रेन्ज रोव्हर’...\nसुवर्ण मंदिराच्या लंगरमध्ये ऐश्वर्याने घासली भांडी \n#SiachenMiracle: ‘त्याने स्वप्नात येऊन परतणार असल्याचे...\nतेरे चेहरे से नजर नही हटती.....\nसर रवींद्र जडेजाची रीवाने काढली विकेट;...\n.. अशी सुरु झाली अभिषेक आणि...\nगिनीज बुक रेकॉर्डमध्ये मराठमोळ्या लावणीचा विश्वविक्रम...\nफेसबुकवरील भारतीय मुलाच्या लग्नात पोहोचली अमेरिकन...\nआजच्या मुलींचे प्रतिनिधित्व करणारी नवी बार्बी...\n‘आयएनएस विक्रांत’ची आठवण जपणारी ‘बजाज’ची नवी बाईक...\nकाय आहे अमित शहा यांचे वेगळेपण\nरणबीर-कॅटच्या ब्रेकअपला आलिया भट जबाबदार\n‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ ते ‘साथ...\nजाणून घ्या, कोण आहे प्रिन्स नरुला...\nमने जुळली.. पत्रिकाही जुळणार \n‘शाओमी’चा बहुप्रतिक्षीत ‘रेडमी-३’ दाखल, जाणून घ्या...\n‘गुरु’मध्ये फक्त हिरोलाच महत्त्व- संजय जाधव...\nकोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला पोहचली ‘चला हवा...\n‘धूम ४’ लवकरचं येतोय; यशराजने प्रसिद्ध...\nमुंबई मेट्रोची भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी टळली...\nप्रदर्शनापूर्���ीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs?page=3", "date_download": "2019-12-08T21:16:05Z", "digest": "sha1:JTST3Q7OAUWHFSTYYARWXUAE44F7RWKC", "length": 3425, "nlines": 92, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "MPSC current affairs", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nचालू घडामोडी जुलै २०१८\nचालू घडामोडी जून २०१८\nचालू घडामोडी मे २०१८\nचालू घडामोडी एप्रिल २०१८\nचालू घडामोडी मार्च २०१८\nचालू घडामोडी फेब्रुवारी २०१८\nचालू घडामोडी जानेवारी २०१८\nचालू घडामोडी डिसेंबर २०१७\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/sep03.htm", "date_download": "2019-12-08T20:27:11Z", "digest": "sha1:ZG5CBCZOH7B6KGDFZBAZE5GMCI2DS6VJ", "length": 5994, "nlines": 10, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३ सप्टेंबर [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nसाधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.\nआपल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तर्‍हेने भगवंताची ओळख करून घेता येईल. मारूतीने दास्यत्वाने भक्ती केली. दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले. भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे. मनुष्य जे जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते. हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली. त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुला-बाळांचेही नुकसान होते आहे. पण आपले व्यसन ते हट्टाने सोडीत नाहीत. हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पणभक्ती होते. आपण देवाची भक्ती करतो. परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही; याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते. ती प्रथम एकाग्र करावी. थोडे करावे, पण एकाकार होऊन करावे.\nपरमार्थ कंटाळवाणेप्रमाणे करू नये. आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे. परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो, हा दोष कुणाचा आपल्या भावनेचाच. जशी भावना ठेवू तशी कृती होते. भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा. दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते; म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे. साधनावर सतत जोर द्यावा. तालासुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे आपल्या भावनेचाच. जशी भावना ठेवू तशी कृती होते. भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा. दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते; म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे. साधनावर सतत जोर द्यावा. तालासुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो, तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले. भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे, त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी, आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे. झाल्यागेल्याचे दुःख करू नका, उद्याची काळजी करू नका, आणि आजचे अनुसंधान चुकवू नका. भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे. प्र��्येक नामात ’भगवंत कर्ता’ असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही. लाभहानीचे सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय. देहाच्या कर्तुत्वाच्या मर्यादा सांभाळून, विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे, हेच खरे सीमोल्लंघन होय. जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे, तसेच जो ’माझ्या सुखाकरीता सर्व जग आहे’ ही बुद्धी ठेवतो, तो मनुष्य अभिमानी समजावा. मनुष्य जितका स्वार्थी, तितका तो पराधीन असतो. पाचजणापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच, आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय.\n२४७. ’भगवंत आहे’ या भावनेपासून साधकाने सुरूवात करावी,\nआणि ’भगवंत आहेच’ या भावनेमध्ये समाप्ती करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sunshinebelt.com/mr/factory-tour/", "date_download": "2019-12-08T21:56:42Z", "digest": "sha1:6RHKBIAZTVDW7VAOAMPLYSZ2DOYPYMWH", "length": 13188, "nlines": 188, "source_domain": "www.sunshinebelt.com", "title": "फॅक्टरी टूर - निंग्बो सुर्यप्रकाश रबर आणि प्लॅस्टिक", "raw_content": "\nसी प्रकार नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट\nफायर प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nतेल प्रतिरोधक नेणारा बेल्ट\n'रॉ' धार व्ही BELT\nmotocyle दात विरुद्ध पट्टा\nसामान्य दात विरुद्ध पट्टा\nवॉशिंग मशीन विरुद्ध पट्टा\nशुद्ध अंबाडी ऑटो मॅट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nप उद्देश ITH \" दर्जेदार स्पर्धा आणि सर्जनशीलता विकसित \" आणि \"सेवा तत्त्व लागू आवड म्हणून ग्राहकांना 'मागणी \", आम्ही कळकळीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना पात्र उत्पादने आणि चांगली सेवा प्रदान करेल.\n\" ग्राहक सेवा, मूल्ये तयार करा \" उद्देश आम्ही पाठपुरावा आहे. आम्ही प्रामाणिकपणे आपण आमच्या कंपनी बद्दल अधिक तपशील मिळविण्यासाठी इच्छा आहे की, सर्व ग्राहकांना us.If सह दीर्घकालीन आणि फायदा सहकार्य स्थापन करेल अशी आशा, आता आम्हाला संपर्क करा\nटी तो शेतात अनुभव काम आम्हाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही ग्राहक आणि भागीदार एक मजबूत संबंध बनावट मदत केली आहे. वर्षे, आमची उत्पादने जगातील 15 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या गेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहक द्वारे वापरले गेले आहेत.\nकोर म्हणून तंत्रज्ञान, विकसित आणि बाजार विविध गरजा त्यानुसार उच्च दर्जाचे उत्पादने निर्मिती. ही संकल्पना सह, कंपनी उच्च जोडले मूल्ये उत्पादने विकसित आणि सतत उत्पादने सुधारण्���ासाठी सुरू राहील, आणि सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा सह अनेक ग्राहकांना प्रदान होईल\n\"कोर संकल्पना घेऊन जबाबदार असल्याचे \". आम्ही उच्च दर्जाचे उत्पादने आणि चांगली सेवा समाजाच्या वर साथ आहे. आम्ही जगातील हे उत्पादन एक येतोय वर्ग निर्माता असल्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी पुढाकार आहे.\nसी ertainly, स्पर्धात्मक किंमत, योग्य संकुल आणि वेळेवर चेंडू प्रति ग्राहक 'मागणी आश्वासन दिले जाईल. आम्ही प्रामाणिकपणे अतिशय नजीकच्या भविष्यात म्युच्युअल लाभ आणि नफा आधारावर आपण व्यवसाय संबंध तयार करण्यासाठी अशी आशा आहे. आग्रह आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या थेट cooperators होण्यासाठी आपले स्वागत आहे.\nपई जास्त 10 वर्षे अनुभव निर्यात केले आहे आणि आमच्या उत्पादने expored आहे शब्द सुमारे 30 पेक्षा जास्त देशांमधील. आम्ही नेहमी गुणवत्ता प्रथम आपल्या मनात प्रथम सेवा तत्व क्लायंट धरतो आहे, आणि उत्पादन गुणवत्ता कठोर आहेत. आपल्या भेट देऊन आपले स्वागत आहे\nपी roducts आशिया, मिड-पूर्व, युरोपियन आणि जर्मनी बाजारात निर्यात केल्या गेल्या आहेत. आमच्या कंपनी सतत बाजारात पूर्ण करण्यासाठी उत्पादने कामगिरी आणि सुरक्षा अद्ययावत आणि स्थिर गुणवत्ता आणि प्रामाणिक सेवा वर एक प्रयत्नांची पराकाष्ठा करणे शक्य झाले आहे. आपण आमच्या कंपनी व्यवसाय करू सन्मान असल्यास. आम्ही निश्चितपणे चीन आपला व्यवसाय समर्थन करण्यासाठी आमच्या सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.\n\" चांगल्या दर्जाचे, चांगले सेवा \" नेहमी आमच्या तत्व आणि धर्मतत्वे आहे. आम्ही गुणवत्ता, संकुल नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न, लेबल इ आणि आमच्या QC उत्पादन दरम्यान आणि चढविणे आधी प्रत्येक तपशील तपासेल. आम्ही उच्च दर्जाचे उत्पादने आणि चांगली सेवा इच्छिणाऱ्या लांब व्यवसाय संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही युरोपियन देशांतील विस्तृत विक्री नेटवर्क सेटअप आहे, अमेरिका, अमेरिका दक्षिण, मध्य पूर्व, आफ्रिका, पूर्व आशिया उत्तर आता आमच्याशी संपर्क countries.Please, आपण आमच्या व्यावसायिक अनुभव आणि उच्च दर्जाचे ग्रेड सापडेल आपला व्यवसाय घालतील.\nहरभजन प्रत्येक ग्राहकांना onest आमच्या विनंती केली आहे प्रथम श्रेणी सेवा, उत्तम दर्जा, सर्वोत्तम किंमत आणि सर्वात जलद चेंडू तारीख आमच्या फायदा आहे प्रथम श्रेणी सेवा, उत्तम दर्जा, सर्वोत��तम किंमत आणि सर्वात जलद चेंडू तारीख आमच्या फायदा आहे प्रत्येक ग्राहक चांगला सेवा आमच्या तत्व आहे द्या प्रत्येक ग्राहक चांगला सेवा आमच्या तत्व आहे द्या हे आमच्या कंपनी ग्राहक आणि समर्थन नावे प्राप्त करते हे आमच्या कंपनी ग्राहक आणि समर्थन नावे प्राप्त करते जगभरातील ग्राहकांना आम्हाला चौकशी आणि आपल्या चांगल्या सहकार उत्सुक पाठवा आपले स्वागत आहे जगभरातील ग्राहकांना आम्हाला चौकशी आणि आपल्या चांगल्या सहकार उत्सुक पाठवा आपले स्वागत आहे अधिक माहितीसाठी किंवा निवडलेल्या क्षेत्रांमध्ये वितरण विनंती आपल्या चौकशी करा.\nदेवाउर कंपनीच्या मुख्य उत्पादने प्रमाणात जगभरातील सर्व वापरले जातात; 80% आमची उत्पादने युनायटेड स्टेट्स, जपान, युरोप आणि इतर बाजारात निर्यात. सर्व सामग्री प्रामाणिकपणे आपले स्वागत आहे अतिथींनी आमच्या कारखाना येतात.\nनिँगबॉ सुर्यप्रकाश रबर आणि प्लॅस्टिक टेक कंपनी, लिमिटेड.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही दुबई रबर आणि plast उपस्थित ...\nआम्ही रशियन खाण उद्योग ई उपस्थित ...\nआम्ही हानोवर औद्योगिक exhibi उपस्थित ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/do-this-thing-for-good-sleeping/", "date_download": "2019-12-08T21:41:54Z", "digest": "sha1:NSNH3WE3NWBYBNRJILVBC2Z5EOU3TQEV", "length": 13654, "nlines": 185, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "साखरझोपेसाठी करा 'हे' उपाय - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome Lifestyle Health साखरझोपेसाठी करा ‘हे’ उपाय\nसाखरझोपेसाठी करा ‘हे’ उपाय\nचांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, डोकेदुखी, सुस्तपणा असे अनेक त्रास होऊ शकतात. हल्लीच्या तणावपूर्ण वातावरणामुळे शांत झोप लागण्याची शक्यता तशी फारच कमी असते. तुम्हालाही हीच समस्या भेडसावत असेल तर हे नक्की वाचा…\nआजकाल प्रत्येकाच्या घरातच नव्हे तर प्रत्येक रूममध्येही टीव्ही असतो. पण यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते. काही मुलांच्या खोल्या जणू ऑफिसप्रमाणेच झालेल्या असतात. चांगल्या झोपेसाठी तुम्ही लॅपटॉप, टीव्ही आणि स्मार्टफोनला झोपण्याच्या खोलीपासून लांबच ठेवा…तरच छान झोप लागेल.\nही बातमी पण वाचा : रोज झोपेच्या गोळ्या खाताय मघ होऊ शकतो हृदयविकाराचा त्रास..\nदररोज व्यायाम केल्याने आपण दिवसभर फ्रेश राहणंच नाही, तर रात्री शांत झोपण्यासही मदत होते. दिवसातून अर्धातास ते ४५ मिनिटं व्यायाम केल्याने आपल्या मनातील ताण कमी होतो आणि आपल्याला चांगली झोप लागते. पण झोपण्याच्या अगोदर व्यायाम करू नका. त्याने योग्य आराम मिळत नाही.\nरात्री पचण्यास जड आणि तिखट पदार्थ खाणं टाळा. फळ व भाजीपाला यांचा तुमच्या आहारात समावेश असावा. त्यामळे आहार संतुलित राहतो. रात्री लवकर जेवल्याने, कपभर दूध प्यायल्यानेही तुम्हाला चांगली झोप लागू शकते. चेरी आणि केळ्याचं सेवन केल्याने, रात्री आरामात झोप लागण्यास मदत होते.\nरात्री झोपण्याच्या अगोदर थंड पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला मस्त झोप येईल आणि स्वप्न सुंदरही पडतील. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं तेल टाकल्याने तुम्हाला अजून छान झोप लागेल.\nही बातमी पण वाचा : झोपताना उशी घेत असाल; तर होऊ शकतात ‘या’ समस्या..\nजर तुम्ही दररोज ठराविक वेळी झोपत असाल तर तुम्हाला त्याच वेळेची सवय लागते. दररोज नियमित वेळेत झोपणं आणि उठणं याची सवय असणं गरजेचं आहे. तुम्हाला लिहण्याची, वाचण्याची, किंवा तत्सम काही करण्याची आवड असल्यास, तुम्ही झोपेच्या अगोदर ते करू शकाल. झोपेच्या वेळेत नियमितता असण्याची सवय लावल्यास तुम्हाला रोजच छान झोप लागू शकते.\nPrevious articleपीएनबी घोटाळा : नीरव मोदी “या “दोन परदेशी बँकांचे कर्ज फेडणार\nNext articleदीपिकाला घायला सी प्लेनमधून येणार नवरदेव रणवीर सिंग \nपाच वर्षांच्या खालच्या मुलांच्या हातात मोबाईल देणे हानीकारक: जागतिक आरोग्य संस्थेचा इशारा\nफास्ट फूड धूम्रपानापेक्षाही जास्त घातक\nकडुनिंबाची पाने कर्करोगासाठी उपयुक्त\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/intex-cloudx1-price-p4HYqX.html", "date_download": "2019-12-08T20:48:05Z", "digest": "sha1:O5ZKMUEGSMGLKG74AVM7TF6F5XEU55FO", "length": 9317, "nlines": 233, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंटेक्स क्लाऊडक्स१ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये इंटेक्स क्लाऊडक्स१ किंमत ## आहे.\nइंटेक्स क्लाऊडक्स१ नवीनतम किंमत Dec 06, 2019वर प्राप्त होते\nइंटेक्स क्लाऊडक्स१होमेशोप१८ उपलब्ध आहे.\nइंटेक्स क्लाऊडक्स१ सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 3,150)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nइंटेक्स क्लाऊडक्स१ दर नियमितपणे बदलते. कृपया इंटेक्स क्लाऊडक्स१ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nइंटेक्स क्लाऊडक्स१ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसिम ओप्टिव Dual SIM\nरिअर कॅमेरा 3 MP\nविडिओ प्लेअर Yes, 3GP, MP4\nबॅटरी कॅपॅसिटी 1250 mAh\nडिस्प्ले सिझे 3.5 Inches\n( 1 पुनरावलोकने )\n( 32 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 25 पुनरावलोकने )\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-kesar-mango-trouble-7566", "date_download": "2019-12-08T22:07:56Z", "digest": "sha1:Q47AEZF2IOOY4RN4ESMW2KHI7OMWNE4Q", "length": 16893, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, kesar mango in trouble | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या केसर आंब्यावर आता वादळ अन्‌ तापमानवाढीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा केसर उत्पादकांच्या पदरात उत्पादनाबाबत समाधानकारक काही पडेल असे चित्र नाही.\nऔरंगाबाद : सुरवातीला मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या केसर आंब्यावर आता वादळ अन्‌ तापमानवाढीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा केसर उत्पादकांच्या पदरात उत्पादनाबाबत समाधानकारक काही पडेल असे चित्र नाही.\nसौराष्ट्रात जरी केसर पिकत असला, तरी मराठवाड्यातील केसरची चव न्यारीच. ही चव चाखण्यासाठी सारेच आतूर असतात. मराठवाड्यात आजघडीला केसर आंबाबागांचे क्षेत्र १९ हजार हेक्‍टरवर पसरले आहे. गेल्या वर्षी केसर आंब्याचे जवळपास ७० ते ७५ टक्‍के उत्पादन मिळाले. यंदा मात्र संकटांच्या अविरत मालिकेमुळे तुलनेत १० ते २० टक्‍के उत्पादन हाती येईल की नाही असा प्रश्न असल्याचे उत्पादकांनी सांगितले.\nयंदा केसरला तीन टप्प्यांत आलेल्या बहरांपैकी पहिल्या बहरावर गारपीट व वाईट वातावरणाचा परिणाम झाला. त्यानंतरच्या दोन बहरांवर आकाशात मिरवणाऱ्या ढगांमुळे ''भुरी''चा प्रादुर्भाव झाला. तो निस्तारला जात नाही, तोच फेब्रुवारीमध्ये ११ ते १३ तारखेदरम्यान गारपिटीने केसर आंबा उत्पादकांच्या आशांना सुरुंग लावला. त्याही संकटातून केसर बाहेर पडला व ३० ते ४० टक्‍के किमान उत्पादन हाती येईल असे वाटत असताना, आता पुन्हा चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यात वादळ व अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. वादळात तुटून पडणाऱ्या कैऱ्यांना बाजारातही अत्यल्प दर मिळत असल्याने केसर आंबा उत्पादकांच्या नुकसानीत भर पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nकेसरची फळे चांगली राहण्यासाठी ३६ अंशांपुढे तापमान न जाणे आवश्‍यक असते. प्रत्यक्षात मराठवाड्यातील बहुतांश भागातील तापमान ४० अंश वा काही ठिकाणी त्याही पुढे गेले आहे. तापमानवाढीमुळे दिवसा झाडांची कार्यरत राहण्याची गती मंदावते. शिवाय रात्रीच्या वेळी झाड कार्यरत राहत असले, तरी त्या वेळी पाणी देण्यासाठी वीजपुरवठा राहत नसल्याने उत्पादकांच्या संकटात भरच पडत आहे. ही बाब फळगळीला सोबतच केसरच्या पक्‍वतेसह त्याच्या रंगावर आघात करत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली\nआंब्याचे उत्पादन व्हावे यासाठी आंबा उत्पादक म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करतो. परंतु संकटाची मालिका थांबतच नसल्याने उत्पादन दहा ते पंधरा टक्‍क्‍यांपुढे जाईल अशी शक्‍यता नाही.\n३६ ते ३७ अंशांपुढे तापमान गेलं की आंबा संकटात येतो. तापमान ४१ अंशांवर गेलंय. तळपणाऱ्या सूर्याच्या प्रकोपाबरोबरच वादळात बागांमधील फळं तुटून पडताहेत.\n- संजय मोरे पाटील,\nआंबा उत्पादक, नळविहिरा, जि. जालना\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभ��ी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...\nबेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...\nपीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...\nद्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...\nसुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...\nविदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...\nपणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...\nनुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...\nसाहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...\nनोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...\nप्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...\nशेवतींच्या फुलांनी जिंकले मन ...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...\nकमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...\nदर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...\nदेशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...\nजैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...\nदेशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...\n...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...\nतागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/who-is-an-atheists-1158738/", "date_download": "2019-12-08T20:57:29Z", "digest": "sha1:YQM6CMIDBZ7ICKXRS3Q3NPHHEEULVCXP", "length": 28208, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निरीश्वरवादी कुणाला म्हणावे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nनिरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही.\nईश्वरवादी लोक वैश्विक शक्तींचे वरच्यासारखे जे इतर कर्तृत्व मानतात, ते मात्र तो अवश्य नाकारतो\nनिरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही. परंतु ईश्वरवादी लोक वैश्विक शक्तींचे वरच्यासारखे जे इतर कर्तृत्व मानतात, ते मात्र तो अवश्य नाकारतो.\nसाक्षात्कार, चमत्कार, ईश्वर, देव, देवदूत, देवधर्म, स्वर्ग, नरक, परलोक इत्यादी ईश्वरवादाच्या सर्व घटकांना तर्कबुद्धीची कसोटी लावून ते घटक त्या कसोटीस उतरत नाहीत म्हणून त्यांना विचारांनी स्पष्टपणे नाकारणे म्हणजेच निरीश्वरवादी असणे होय.\nअशा प्रकारच्या विचारांनी निरीश्वरवादी बनलेला प्रत्येक मनुष्य बुद्धिप्रामाण्यवादी, इहवादी, विज्ञानवादी, वास्तववादी आणि विवेकवादी असतोच असतो; परंतु प्रत्येक बुद्धिवादी मनुष्य निरीश्वरवादी असेलच असे मात्र म्हणता येत नाही. कारण असे बुद्धिवादी लोक असणे शक्य आहे की जे व्यवहारात सर्वत्र तर्कबुद्धी वापरतात; परंतु तीच तर्कबुद्धी ते ईश्वर-चिकित्सेसाठी मात्र वापरत नाहीत. परंतु ‘मी ईश्वराला मानीत नाही, त्याला काही किंमत देत नाही, किंवा माझा ईश्वरावर राग आहे,’ असे काही तरी म्हणतो म्हणून काही तो माणूस निरीश्वरवादी ठरत नाही. निरीश्वरवादी माणसाला इतरेजन मानतात तशा ईश्वराचे अस्तित्वच मुळी मान्य नसल्यामुळे, त्याने ईश्वरावर राग धरण्याचा किंवा त्याला मान न देण्याचा काही प्रश्नच येत नाही. निरीश्वरवादी माणसाचे ईश्वराशी काहीही भांडण नसते व त्याला देवाचा काही रागद्वेष नसतो. कारण ईश्वर अस्तित्वात नाही असे तो म्हणतो; मग जे अस्तित्वातच नाही, त्याच्यावर त्याचा राग कसा असेल\nविश्वाची काही एक परमसत्ता असून, ती मनबुद्धीइच्छायुक्त आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी ती सत्ता अस्तित्वात आहे आणि ती तशा स्वरूपाची आहे याचे पुरावे दिले पाहिजेत. नाही तर ती शक्���ी दगडधोंडे, रसायने किंवा वीज, गुरुत्वाकर्षणासारखी फक्त ‘भौतिक शक्ती’ आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे ती ‘आध्यात्मिक शक्ती’ नव्हे. निरीश्वरवादाचे हेच म्हणणे आहे. ‘आध्यात्मिक ईश्वर शक्तीचे अस्तित्व’ तर्कबुद्धीने कधीही कुणालाही सिद्ध करता आलेले नाही आणि म्हणूनच निरीश्वरवाद तसले अस्तित्व नाकारतो, म्हणजे ‘तसला कुणी ईश्वर अस्तित्वातच नाही,’ असे म्हणतो.\nकाही थोडे लोक असे मानतात की, विविध धर्माच्या व पंथांच्या वेगवेगळ्या उपासनापद्धती हे ‘एकाच ईश्वराकडे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.’ परंतु दुसरे अनेक लोक असे मानतात की, फक्त त्यांच्या स्वत:च्या धर्मातील ईश्वर व त्याची उपासनापद्धतीच खरी असून, इतर धर्मातील, पंथांतील ईश्वर व उपासनापद्धती खोटय़ा आहेत. एवढेच नव्हे तर त्या इतर धर्माच्या लोकांना ते ‘नास्तिक’ मानतात. निरीश्वरवादासाठी ही कसोटी वापरणे हास्यास्पद आहे. ‘आपण ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात सांगितलेला ईश्वर जो नाकारतो तो नास्तिक’ अशी नास्तिकतेची व्याख्या होऊ शकत नाही. नास्तिक किंवा निरीश्वरवादी तो जो ‘सर्व’ ईश्वरवादी धर्मातील ईश्वरकल्पना नाकारतो. अरबस्तान व युरोपमध्ये ‘अद्वैत मत’ सांगणाऱ्या काही संतांना नास्तिक ठरवून इतिहासकाळी त्यांचा मोठाच छळ झालेला आहे. त्यांच्या तेथील धर्मामध्ये ईश्वर आणि मनुष्य हे ‘निर्माता व निर्मिती’ असे ‘पूर्ण द्वैत’ सांगितलेले असल्यामुळे माणसाचा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे हे अद्वैत मत त्यांनी ‘नास्तिक मत’ ठरविले, जे अर्थातच चूक आहे. अद्वैत मतसुद्धा पूर्णत: ईश्वरवादी मतच आहे.\n‘भौतिक शक्तींहून ‘अधिक’ अशी काही ईश्वरी शक्ती अस्तित्वात आहे का’ या प्रश्नाचे उत्तर निरीश्वरवाद्याने ‘नाही’ असेच दिले पाहिजे. या बाबतीत १७ ऑगस्टच्या ‘लोकसत्ता’त ‘श्रद्धा’ या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या माझ्या लेखात मी असे म्हटले होते की, ‘प्रत्यक्षात कुणी ईश्वर नसूनही लोकांनी ईश्वराच्या फक्त अस्तित्वावर श्रद्धा ठेवली तर मोठे काही बिघडत नाही. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा जास्त आक्षेप आहे तो ईश्वराच्या कर्तृत्वावरील श्रद्धेला.’ इत्यादी. आता असे पाहा की ‘आंधळा, बहिरा, मुका, नासमज, ध्येयशून्य व कर्तृत्वशून्य’ असा ईश्वर काही कुणी आस्तिक मानीत असणे शक्य नाही; परंतु जर कुणाला ‘काही तरी अज��ञात शक्ती अस्तित्वात आहे’ असे म्हणायचे असेल आणि तरीही आपण विज्ञानवादी, वास्तववादी वा विवेकवादी आहोत असे म्हणायचे असेल तर त्याला एवढे तरी मानावेच लागेल की (१) त्या शक्तीला इच्छा, मन, बुद्धी व भावना नाहीत. (२) ती शक्ती माणसाचे किंवा मानवसमूहाचे भाग्य ठरवीत नाही. (३) ती शक्ती मानवी जीवनात हस्तक्षेप करू इच्छित/ शकत नाही. (४) ती मानवाकडून पूजा, प्रार्थना, उपासना यांची अपेक्षा करीत नाही. (५) ती कुणालाही साक्षात्कार देत नाही. चमत्कार करीत नाही. (६) तिचे स्वर्ग, नरक किंवा असे काहीही परलोक नाहीत व ती कुणा सजीवाला पुनर्जन्मही देत नाही.\nजर कुणी माणूस स्वत:ला निरीश्वरवादी समजत असेल आणि तरीही ‘काही अज्ञात शक्ती अस्तित्वात असू शकेल,’ असे तो म्हणत असेल तर त्याने वर नोंदवलेले कर्तृत्व ईश्वराजवळ नाही, एवढे तरी मानावेच लागेल. अर्थात ईश्वरवाद्यांनासुद्धा असा कर्तृत्वशून्य ईश्वर नको असतो. त्यांना असा ईश्वर हवा असतो, जो त्यांना मानसिक आधार देईल, संकटसमयी धावून येऊन संकट निवारण करील. निरीश्वरवादी माणूस ‘वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व’ काही नाकारीत नाही. परंतु ईश्वरवादी लोक वैश्विक शक्तींचे वरच्यासारखे जे इतर कर्तृत्व मानतात, ते मात्र तो अवश्य नाकारतो.\nसर्वसाधारणपणे ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वसमर्थ व सर्वकल्याणकारी (म्हणजे प्रेमळ व दयाळू) आहे असे मानले जाते; परंतु हे तीनही गुण एकत्र असलेला ईश्वर संभवतच नाही, असे आम्हाला वाटते. कसे ते पाहा. ईश्वर ‘सर्वज्ञ’ असेल तर त्याला सर्वाची दु:खे, त्यांच्यावर झालेले अन्याय, अत्याचार वगैरे माहीत असणार. बरोबर आता तो ‘सर्वसमर्थ’सुद्धा असल्यामुळे त्याला उलटसुलट अगदी काहीही करता येत असणार. बरोबर आहे ना आता तो ‘सर्वसमर्थ’सुद्धा असल्यामुळे त्याला उलटसुलट अगदी काहीही करता येत असणार. बरोबर आहे ना शेवटी त्याचे प्रेम व त्याची दया सर्वासाठी असल्यामुळे त्याच्या या जगात, सर्व जण सुखी व आनंदी असले पाहिजेत; परंतु प्रत्यक्ष जगात सर्व माणसे सुखी नसून, बहुतेक माणसे दु:खी आढळतात. यावरून असे दिसते की, तो सर्वज्ञ तरी नसेल किंवा सर्वसमर्थ तरी नसेल, किंवा त्याचे प्रेम व दया तो सर्वाना नि:पक्षपातीपणे देत नसेल. खरे तर ईश्वराचे सर्वावर प्रेम आहे असे काही जगात दिसून येतच नाही. मग साधारणपणे मानला जातो, तसा ईश्वर कुठे आहे\nपुढील विधाने अशी आहेत की, ईश्वरवाद्यांना व निरीश्वरवाद्यांना दोघांनाही ती मान्य होतील असे वाटते. (१) विश्वात एक अतिप्रचंड चैतन्य आहे. (२) ते चैतन्य विश्वाच्या प्रत्येक कणात भरलेले आहे. (३) ते सतत कार्यरत आहे (४) ते प्रवाही (गतिमान) आहे. (५) ते नियमबद्ध आहे. (६) ते नवनिर्मितीक्षम आहे. (७) मनुष्य व त्याचा प्राण (सजीवता) ही मूलत: त्याच चैतन्यातून निर्माण झालेली असावी. (८) व ती त्या चैतन्याच्या तुलनेत अतिक्षुद्र आहे. अशा या वैश्विक चैतन्यालाच जर कुणी ईश्वर म्हटले तर ‘तेवढा तो ईश्वर’ सर्वानाच मान्य होईल असे वाटते. मात्र अशा त्या चैतन्याला, ईश्वरवादी लोक इतर अनेक गुण किंवा मानवी गुण जोडतात ते होता कामा नये. आता असे बघा की, हे चैतन्य वैश्विक, अतिप्रचंड व सर्वव्यापी आहे हे खरे, पण ते ‘सजीव’ नव्हे. तसेच ते चैतन्य कणाकणात आहे व सतत कार्यरत आहे हेही खरे; पण त्याला मन, बुद्धी, इच्छा व भावना नाहीत. ते नवनिर्मितीक्षमसुद्धा आहे, पण ते नियमांनी बांधलेले आहे व ते नियम ते मोडू शकत नाही, तसेच त्याला जाणीव, दया-माया, प्रेम वगैरे काही नाही. मग ते ईश्वर कसे ते तर केवळ भौतिक-वैश्विक चैतन्य आहे.\nअशा या भौतिक-वैश्विक चैतन्याविषयी आपल्याला प्रेम व आदर वाटणे मात्र शक्यच नव्हे तर साहजिकही आहे. कारण प्रेम करणे हा ‘मानवी मनाचा गुणधर्म’ आहे. आपली सजीवता आणि मनबुद्धी हे आपल्या बाबतीत कोटय़वधी वर्षांच्या उत्क्रांतीने घडून आलेले चमत्कार आहेत. त्यामुळे आपले मन प्रेम करण्यास समर्थ बनलेले आहे. त्यामुळेच आपण अगदी डोंगर, नदी, समुद्र एवढेच काय, पण आपल्याशी संबंधित लहानसहान वस्तूंवरही प्रेम करतो. मग विश्वचैतन्य ही तर अशी माती आहे की, जिच्यातून आपला जन्म झालेला आहे व म्हणून तिच्याविषयी आपल्याला प्रेमादर वाटणे साहजिक आहे. आपण त्या चैतन्याची लेखन, काव्य, संगीत इत्यादी साधनांद्वारे स्तुती, सन्मान, सत्कार करणे हेही स्वाभाविक आहे. सद्भाव व्यक्त करणे हा मानवी सद्गुण असून, तो माणसाला आनंददायक आहे. अशा आनंदाचा आपल्या मनावर व त्याद्वारे शरीरावर सुपरिणामही होतो; परंतु त्याचा अर्थ आपण जर असा लावला की, त्या चैतन्याने आपण केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन आपल्याला ते सुपरिणाम दिलेले आहेत तर ते चुकीचे म्हणावे लागेल. कारण ते चैतन्य काही देऊ शकत नाही (आशीर्वादही नाही) व कुणाशीही काहीही देण्याघेण्याचा व्यवहारही करू शकत नाही.\nअशा प्रकारच्या ‘वैश्विक-भौतिक चैतन्याला’ कुणा माणसाने ‘ईश्वर-ब्रह्म’ किंवा असेच काही नाव दिले व प्रेमादरापोटी त्याची स्तुती करून त्याला नमस्कार केला. तरी इतर लोक त्या चैतन्याला ‘ईश्वर’ मानतील का बहुधा नाहीच कारण तो ईश्वर आध्यात्मिक नाही, प्रार्थनेने तो प्रसन्न होत नाही. नवसाला पावत नाही वगैरे. म्हणजे सर्व धार्मिक मानतात तसला तो ईश्वर नव्हेच, पण त्याच कारणांनी अशा केवळ भौतिक शक्तीवर प्रेम करणारा असूनही जर तो तिच्याकडे काहीच मागत नसेल तर मात्र तो माणूस ‘निरीश्वरवादी’ म्हणता येईल, असे मला वाटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसामाजिक : नास्तिकांचं जग\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n४१९. ध्येय-साधना : १\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/national-first-lady-award-to-15-women-from-maharashtra-for-the-first-phase-in-various-fields", "date_download": "2019-12-08T21:33:29Z", "digest": "sha1:5D4OYKN7Q6IYGVN5JT6KH5IXO77UOHTD", "length": 40644, "nlines": 1057, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "National First Lady Award to 15 women from Maharashtra for the first phase in various fields", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nमहाराष्ट्रातील १५ महिलांचा राष्ट्रीय फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरव\nदेशात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ ला सुरुवात\n‘अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण’ प्रसिद्ध\nन्यायाधीशांच्या पगारात वाढ करणारे विधेयक लोकसभेत पारित\n���िक्षणतज्ञ डॉ. एम व्ही पैली यांचे निधन\nसमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणारा आइसलँड प्रथम देश\nमहाराष्ट्रातील १५ महिलांचा राष्ट्रीय फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरव\nविविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील ११३ महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.\nत्यात महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश आहे.\nराष्ट्रपती भवनात २० जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.\nसमाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील महिलां व्यतिरिक्त महिलांमध्ये मदर तेरेसा, कल्पना चावला, बछेंद्री पाल, ऐश्वर्या राय बच्चन, पी. व्ही. सिंधु, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकार, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.\nमहाराष्ट्रातील १५ महिला व त्यांचे कार्य\nभारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री - दुर्गाबाई कामत\nदुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.\nदेशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे.\n१९८८ साली सर्वप्रथम रेल्वे चालवण्याचा विक्रम करणाऱ्या - सुरेखा यादव\nपाच वेळा बुद्धिबळात भारतीय महिला चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या - भाग्यश्री ठिपसे\nदेशातील पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी ठरलेल्या नागपूरच्या - हर्षिणी कण्हेकर\nदेशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक बनलेल्या परभणी जिल्ह्यातील - शिला डावरे\nवर्सोवा येथील आमदार आणि देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू करणाऱ्या - डॉ. भारती लव्हेकर\nभारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्यातील - अरुणाराजे पाटील\nत्यासह सर्वप्रथम भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या मुंबईतील - डायना एदलजी\nदे���ातील पहिली वाहन चालन प्रशिक्षण संस्था स्थापणाऱ्या मुंबईतील - स्नेहा कामत\nदेशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर बनलेल्या पालघर येथील- रजनी पंडित\nअसोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा- स्वाती पिरामल\nदेशातील पहिल्या टेस्टटय़ूब बेबीची प्रसूती करणाऱ्या मुंबईच्या स्त्रीरोगतज्ज्ञ- डॉ. इंदिरा हिंदुजा\nअंधांसाठी देशातील पहिले जीवनशैलीविषयक मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या मुंबई येथील- उपासना मकाती\nडिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्धय़ांचा परिचय करून देणाऱ्या मुंबईतील - तारा आनंद यांचाही या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.\nदेशात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ ला सुरुवात\nभारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत या वर्षीचे स्वच्छता सर्वेक्षण 4 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण जानेवारी-मार्च 2018 या काळात केले जाणार आहे.\n‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ राष्ट्रीय पातळीवर एक लक्षहून अधिक लोकसंख्या असलेल्या 500 शहरांना क्रम प्रदान करणार, जेव्हा की एक लक्षहून कमी लोकसंख्या असलेल्या 3541 शहरांना राज्य आणि क्षेत्रीय क्रमवारी दिली जाणार आहे.\n‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ अंतर्गत होणार्‍या मूल्यांकनाच्या आधारावरच ही क्रमवारी निश्चित केली जाणार आहे. प्राथमिक स्वच्छता सर्वेक्षण एकूण 4000 गुणांसह 71 स्वच्छता संबंधित मापदंडाच्या आधारावर केले जाणार आहे.\nसर्वेक्षणात परिषद प्रशासनाकडे उपलब्ध कचरा संग्रहण व व्यवस्थापन, वाहनांवरील GPS प्रणाली, कचरा वेचणार्‍यांची नोंदणी, कचरा टाकल्या जाणारे ठिकाण हटविणे, क्रीडा शुल्क, मालमत्ता कर, बायोमेट्रिक हजेरी आधी संबंधित दस्तऐवजांची तपासणी केली जाणार आहे.\nसर्वेक्षण 6 घटकांवर आधारित असून ते पुढीलप्रमाणे आहेत:-\nघन कचरा संकलन आणि वाहतूक:- घराघरातील आणि सार्वजनिक भागातला कोरडा आणि ओला कचरा दररोज गोळा होत आहे याची खात्री केल्या जाणार आहे.\nघन कचर्‍याची विल्हेवाट:- कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि कोरडा कचरा पुनर्वापरासाठी तयार करण्यासाठी परिषदेला प्रोत्साहन देणे.\nस्वच्छता संबंधी प्रगती:- शहरे ODF आहेत किंवा नाही तसेच नागरिकांना शौचालये उपलब्ध आहे किंवा नाही ते तपासणे. या वर्षी सर्व पेट्रोलपम्प देखील सार्वजनिक शौचालये म्हणून त्यांचे शौचालय उपलब्ध करून दिले आहेत.\nIEC (माहिती, शिक्षण आणि संपर्क):- स्वच्छ सर्वेक्षणाचा प्रचार करणार्‍या मोहीम शहरांनी सुरू केल्या का नाहीत तसेच कचरा व्यवस्थापन, समुदायीक आणि सार्वजनिक शौचालयांची देखभाल आदी कार्यांमध्ये नागरिकांचा सहभाग आहे किंवा नाही ते तपासल्या जाईल.\nक्षमताबांधणी:- शहरी स्थानिक प्रशासन अधिकारी प्रशिक्षण घेण्यासाठी आणि बाह्य भेटींसाठी पुरेशी संधी प्रदान करीत होते की नाही याचे मूल्यांकन केले जाईल.\nअभिनव उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धती:- हा घटक सर्वक्षणात पहिल्यांदाच आणला गेला आहे, ज्यामधून शहरांना त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.\nसर्वेक्षण पद्धतीसाठी दस्तऐवजावर आधारित प्रगती (35%), प्रत्यक्ष निरीक्षण (30%), नागरिकांकडून अभिप्राय/टिप्पणी (35%) या 3 स्रोतांपासून माहिती संग्रहित केली जात आहे.\nतुम्हाला हे माहीत आहे का\nऑक्टोबर 2015 मध्ये, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाची संकल्पना प्रस्तावित करण्यात आली.\nजेणेकरून शहरांमधील वर्तमान परिस्थिती आणि शहरी स्वच्छता स्थिती सुधारण्यासाठी मदत होणार.\nभारत ऑक्टोबर 2019 पर्यंत पुर्णपणे स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.\nपहिल्यांदा ‘स्वच्छ सर्वेक्षण 2016’ जानेवारी 2016 मध्ये आयोजित करण्यात आले, ज्यात 73 शहरी स्थानिक परिषदांचे मूल्यांकन केले गेले.\nत्यात मैसूरूला ‘भारतातले सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून टॅग केले गेले.\nत्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी 2017 या काळात ‘स्वच्छ सर्वेक्षण-2017’ अंतर्गत 434 शहरी स्थानिक परिषदांचे मूल्यांकन केले गेले आणि त्यात ‘इंदौर’ ला ‘भारतातले सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून टॅग केले गेले.\n‘अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण’ प्रसिद्ध\nवर्ष 2016-17 च्या ‘अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण’ अहवालानुसार, उच्च शिक्षणात मागील तीन वर्षांमध्ये जवळपास 35 लक्ष विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला आणि प्रवेश दरात 2.25% वृद्धी होऊन तो आता 25.2% झाला आहे.\nएकूण प्रवेश वर्ष 2010-11 मधील 27.5 दशलक्षच्या तुलनेत वर्ष 2016-17 मध्ये 35.7 दशलक्ष विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यासोबतच उच्च शिक्षणात प्रवेश आणि पात्र वय वर्ग (18-23 वर्षे) यातल्या लोकसंख्येचे प्रमाण असलेले सकल प्रवेश गुणोत्तर (GER) वाढून वर्ष 2016-17 मध्ये 25.2% झाले, जे वर्ष 2010-11 मध्ये 19.4% होते.\nमहिला आणि पुर���ष के प्रमाणबध्द प्रतिनिधित्त्वाचे प्रमाण असलेला मुले-मुली समानता निर्देशांक (GPI) दिलेल्या काळात 0.86 वरुन 0.94 च्या स्तरावर पोहचला.\nAISHE ऑनलाइन व्यासपीठावर सूचीबद्ध उच्च शिक्षण संस्थांच्या संख्येत सुद्धा उल्‍लेखनीय वाढ दिसून आली आहे, जी वर्ष 2010-11 च्या 621 विद्यापीठ संख्येच्या तुलनेत वाढून वर्ष 2016-17 मध्ये 864 विद्यापीठ झाली आणि वर्ष 2010-11 च्या 32,974 महाविद्यालयांवरून वाढत वर्ष 2016-17 मध्ये 40,026 महाविद्यालयांच्या स्तरावर पोहचली.\nआधार नंबर अनिवार्य केल्यानंतर उच्च शिक्षण संस्थांच्या सर्वेक्षणात (AISHE) वर्ष 2016-17 मध्ये 80 हजाराहून अश्या शिक्षकांची ओळख करण्यात आली, जे देशातील तीन वा त्यापेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून सेवेत होते.\nउच्च शिक्षणासाठी देशभरात 47,575 परदेशी विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांतून प्रवेश घेतला.\nव्यासपीठावर 12.68 लक्ष शिक्षकांची माहिती दिली गेली आहे. ही माहिती नव्या ‘गुरुजन’ व्यासपीठावर वापरली जाईल.\nवर्ष 2016-17 मध्ये एकूण 35.7 दशलक्ष विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, ज्यात 19 दशलक्ष मुले आणि 16.7 मुली होत्या. वर्ष 2016-17 मध्ये प्रवेशात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 46.9% GER होता.\nतुम्हाला हे माहीत आहे का\nउच्च शिक्षणासंबंधी एक भक्कम माहितीसंच तयार करण्याच्या उद्देशाने वर्ष 2011 मध्ये या सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला होता.\nआतापर्यंत वर्ष 2010-11 ते वर्ष 2016-17 या काळात सर्वेक्षण पूर्ण केले गेले.\nसर्वेक्षणांतर्गत जबाबदार संस्थांकडून थेट ऑनलाइन आंकडे संकलित केले जातात.\nसर्वेक्षणांतर्गत संस्थेचा आधारभूत किंवा मूळ तपशील, कार्यक्रमांचा तपशील, शिक्षण व गैर-शिक्षण कर्मचारी, विद्यार्थींचा प्रवेश, परीक्षेचे परिणाम, पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती आणि परदेशी विद्यार्थी आदी माहिती संकलित केली जाते.\nही माहिती ‘नो यूअर कॉलेज’ व्यासपीठावर उपलब्ध आहे.\nन्यायाधीशांच्या पगारात वाढ करणारे विधेयक लोकसभेत पारित\n​​सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा पगार वाढवण्यासाठी लोकसभेत ‘उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (सेवा वेतन आणि अटी) दुरुस्ती विधेयक-2017’ पारित करण्यात आला आहे.\nहा कायदा ‘उच्च न्यायालय परीक्षक (सेवा वेतन आणि अटी) कायदा-1954’ आणि ‘सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश (सेवा वेतन आणि अटी) अधिनियम-1958’ मध्ये दुरुस्त�� करणार आहे.\n1 जानेवारी 2016 पासून वेतनवाढ लागू होईल.\nभारताचे सरन्यायाधीश (CJI) - दरमहा 2.80 लाख रुपये\nसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – दरमहा 2.5 लाख रुपये\nउच्च न्यायालयातील न्यायाधीश - दरमहा 2.25 लाख रुपये\nभत्ते – (हा विधेयक 22 सप्टेंबर 2017 पासून लागू)\nभारताचे सरन्यायाधीश (CJI) - दरमहा 45,000 रुपये\nसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – दरमहा 34000 रुपये\nउच्च न्यायालयातील न्यायाधीश - दरमहा 27000 रुपये\nभारताचे सरन्यायाधीश (CJI) - प्रतिवर्ष 16,80,000 रुपये\nसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश - प्रतिवर्ष 15,00,000 रुपये\nशिक्षणतज्ञ डॉ. एम व्ही पैली यांचे निधन\nकेरळमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण व्यवस्थापक डॉ. एम व्ही पैली यांचे वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले.\nत्यांचे पूर्ण नाव मूलमत्तम् वर्के पैली होते. ५ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांचा जन्म पुलिकुन्नू या बेटवजा गावात झाला.\nलखनऊ विद्यापीठातून त्यांनी कलाशाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन, हावर्ड विद्यापीठाची एलएलएम ही कायद्यातील उच्च पदवी त्यांनी मिळविली.\nत्यांनी १९६२मध्ये लिहिलेले ‘इंटरनॅशनल जॉइंट बिझनेस व्हेंचर्स’ हे पुस्तक अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रकाशित केले.\nराज्यघटनाविषयक अनेक पाठय़पुस्तकांचे तसेच कामगार कायदे आणि मनुष्यबळ विकास या विषयावरील पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.\nकायदा आणि व्यवस्थापन यांचे जाणकार असलेल्या पैली यांनी लखनऊ, पाटणा, दिल्ली येथे प्राध्यापकी केली.\nत्यांच्या आग्रहामुळे कोचीनमधील ‘क्युसॅट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठात केरळमधील पहिला व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू झाला.\n‘क्युसॅट’मधून निवृत्तीनंतर ते कोचीमधील ‘आशियाई विकास व उद्योजकता संस्थे’च्या प्रमुखपदी राहिले.\nदेशभरच्या शिक्षण क्षेत्राची नेमकी नस ओळखून, गुणी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्युसॅट’मार्फत त्यांनी ‘एम व्ही पैली पुरस्कार’ सुरू करविला. रोख १ लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.\nदेशभरातील अनेक विद्यापीठांचे तसेच केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांचे सल्लागार म्हणून ���्यांनी काम केले.\nशिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००६साली ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.\nसमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणारा आइसलँड प्रथम देश\nमहिला कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा आईसलँड हा जगातला पहिला देश ठरला आहे.\nआईसलँडमध्ये पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा १ जानेवारी २०१८ पासून अमलात आला.\n२५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या कंपन्यांना त्या समान वेतनाचा कायदा पाळतात, असे प्रमाणपत्र सरकारकडून घ्यावे लागेल.\nहा कायदा मोडल्यास कंपन्यांना जबर दंड भरावा लागेल.\nपुरूष आणि महिला यांच्या वेतनातील फरक २०२२पर्यंत दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) या कायद्याची घोषणा केली गेली होती.\nया नव्या कायद्याला आईसलँडच्या संसदेत सरकारने तर पाठिंबा दिलाच परंतु विरोधकांनीही त्यास पाठींबा दिला. या संसदेत निम्म्या सदस्य महिला आहेत.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/846", "date_download": "2019-12-08T22:39:24Z", "digest": "sha1:XSVRP3FXUGOAFYDDJC6KEDBR7MY6NM2Y", "length": 9473, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नारळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नारळ\nRead more about नारळाच्या पोळ्या\nRead more about भगर-आमटीतली आमटी\nमोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )\nRead more about मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )\nRead more about अळीव/हळीव लाडू\nबेक्ड नारळीभात - फ्युजन कुकिंग\nRead more about बेक्ड नारळीभा��� - फ्युजन कुकिंग\nकुह बॉम केलडेक - रताळा/याम बॉम्ब - चित्र विचीत्र ..३- फोटोसहीत..\nRead more about कुह बॉम केलडेक - रताळा/याम बॉम्ब - चित्र विचीत्र ..३- फोटोसहीत..\nRead more about डाळ तांदूळ खिचडी\nसफरचंद + नारळ वडी\nअमावास्या , नारळ आणि मनोविकार\nअमावास्या , नारळ आणि मनोविकार\nअमावास्येला नारळ का फोडतात यामागचे धार्मिक कारण काय आहे\nतसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.\nअमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का\nअमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का\n( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)\nRead more about अमावास्या , नारळ आणि मनोविकार\nदाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी\nRead more about दाक्षिणात्य पध्दतीने नारळाची चटणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2019-12-08T21:34:10Z", "digest": "sha1:BS3I7O336FW67UJB5HGCTZ43MQXAJ75T", "length": 3488, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nभाजी महाग विकल्याने भाजी विक्रेत्याचा खून\nदिवाळाचा फराळ यंदा महागणार, डाळींच्या किंमतीत वाढ\nमहागाई भत्त्यातील वाढीने सेन्सेक्स, निफ्टी उसळले\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिली 'ही' दिवाळी भेट\nसोन्याला ३३ हजारांची झळाळी\nसर्वसामान्यांना दिलासा, भाज्यांचे दर घटले\nदिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी\nसरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, मिळणार ९ महिन्यांचा थकीत 'डीए'\nदिवाळीला महागाईचा तडका, सर्वसामान्यांचं दिवाळं निघणार\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ\nभाडेवाढीसाठी २७ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा एल्गार\nमुंबईत इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोल पुन्हा महागलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/potential-rights/articleshowprint/67807636.cms", "date_download": "2019-12-08T20:33:19Z", "digest": "sha1:H36X76F5YVQTUWQQV4O3C2USB7JGHT6H", "length": 11283, "nlines": 9, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पोटगीचा अधिकार", "raw_content": "\nलोगो - कायद्याचं बोला\nप्रश्न : माझा आणि माझ्या पत्नीचा परस्परसंमतीने घटस्फोट झाला. दोघांनीही एकमेकांकडून पोटगी मागायची नाही, असे आमच्यात ठरले होते. एकमेकांकडून पोटगी मागायची नाही, या अटीवर एकदा घटस्फोट झाल्यावर पुन्हा पोटगी मागता येईल का\nउत्तर : एकदा पोटगी मागणार नाही, या अटीवर घटस्फोट घेतल्यावर पुन्हा पोटगी मागता येते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय केवळ मार्गदर्शकच नाही, तर कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनीयही आहे. या घटनेत घटस्फोट झाल्यावर काही महिन्यांनी, आपली फसवणूक करून घटस्फोट देण्यास आपल्याला भाग पाडले असून घटस्फोट रद्द करावा, यासाठी पत्नीने अर्ज केला. त्याबरोबरच पतीकडून पोटगी मिळावी, म्हणून क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १२५ खाली पोटगीचा वेगळा अर्ज केला. पोटगी मागणार नाही, हे मान्य करून घटस्फोट घेतल्यानंतर, पुन्हा पोटगी मागण्याचा पत्नीला हक्क नाही, असा युक्तिवाद पतीच्या बाजूने करण्यात आला. घटस्फोटाची डिक्री फसवणूक करून घेतली असल्याने ती रद्द ठरते; त्यामुळे पतीचा युक्तिवाद मान्य करता येत नाही. परस्परसंमतीने घटस्फोट झाला असला, तरी पोटगी मागणार नाही, अशा प्रकारच्या बेकायदेशीर अटींवर आधारित घटस्फोटाचा करार ग्राह्य धरता येणार नाही, असा पत्नीच्या बाजूने युक्तिवाद मांडला गेला. विशेषतः क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम १२५ हे समाजातील दारिद्र्य, भुकेकंगाल भटकंती रोखण्यासाठीच्या सार्वजनिक धोरणाचा भाग आहे. या कलमाअंतर्गत गरजेनुसार पोटगी मागता येणे, हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार असल्याने, तो कुणालाही नाकारता येत नाही, यावर प्रतिवादात भर देण्यात आला.\nन्यायालयाने हे स्पष्ट केले, की परस्पसंमतीने घेतलेला घटस्फोटाचा न्यायालयीन आदेश, म्हणजे न्यायालयाची मान्यता असलेला दोन व्यक्तींमधील करार असतो. त्यामुळे अशा करारातील कुठलीही अट/तरतूद ही एखाद्या कायद्यातील तरतुदीचा भंग करणारी असेल वा शासकीय सार्वजनिक धोरणांच्याविरुद्ध असेल, तर असा करार बेकायदेशीर ठरू शकतो. जर करारातील एखादी अट वेगळी करता येत असेल, तर तेवढीच अट बेकायदेशीर ठरवता येईल, अन्यथा संपूर्ण करारच बेकायदेशीर ठरू शकतो. न्यायालयाने या मुद्द्��ावरील 'शाहनाज बानो वि. बब्बू खान', 'रामेश्वर वि. महाराष्ट्र आणि इतर', 'महेशचंद्र द्विवेदी वि. उत्तर प्रदेश व इतर', 'राजेश नायर वि. मीरा बाबू' या प्रमुख निकालांचा उल्लेख केला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने 'बाई ताहिरा वि. अली हुसैन व इतर' या निकालाचा उल्लेख केला. या निकालात मेहेरची रक्कम अदा करून घटस्फोट झाला असला, तरी सार्वजनिक धोरणावर आधारित पोटगी मागण्याचा कायदेशीर अधिकार डावलता येणार नाही, असे म्हटले आहे. तुटपुंजी मेहेरची रक्कम अदा करून नवऱ्याला आपली जबाबदारी टाळता येत नाही. क्रिमिनल प्रोसिजर कोडचे पोटगीविषयक नववे प्रकरण हे खास समाजहिताचा विचार करून, सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केले आहे. त्यामुळे अनेक वैवाहिक क्लेषांना तोंड द्यावे लागणाऱ्या पत्नी आणि बेघर घटस्फोटितांची परवड होऊ नये, त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ येऊ नये, यासाठी दिलेली रक्कम ही पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी आहे किंवा नाही, हा कळीचा मुद्दा ठरतो. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या 'आर. रामबिलास वि. अनिता आणि इतर' या निर्णयानुसार पोटगी मागणार नाही, असा कुठलाही करार करून पत्नीचा पोटगी मागण्याचा अधिकार नाकारता येत नाही. घटस्फोटीत पत्नी जोवर पुनर्विवाह करत नाही आणि स्वतःचा प्रतिपाळ करू शकत नसेल, तर घटस्फोटानंतरही तिला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असतो.\nकरारनाम्यातील पत्नी पोटगी मागणार नाही, अशी अट क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १२५ खाली मागितलेल्या पोटगीच्या खटल्यात प्रतिवाद म्हणून उपयुक्त ठरणार नाही; कारण अशी अट ही सार्वजनिक धोरणाच्याविरुद्ध असल्याने संपूर्ण करारनामाच काँट्रॅक्ट अॅक्टच्या कलम २३ अन्वये रद्दबातल ठरू शकतो. यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या 'रंजित कौर वि. पवित्तर सिंग' या निर्णयाच्या आधारे न्यायालयाने कायदेशीर व बेकायदेशीर करारनाम्यातील फरक थोडक्यात स्पष्ट केला. ही सर्व कारणे व चर्चेनुसार घटस्फोट झाल्यावरही क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १२५ अंतर्गत पत्नी तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून पोटगी मागू शकते, असा निर्णय दिला. पोटगी मागणार नाही असा करारनामा केला असला, तरी या कलमाखाली आवश्यकतेनुसार पोटगी मागण्याचा अधिकार पत्नीस कायम असतो, असेही स्पष्ट केले. याशिवाय पतीने पत्नीवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पोटगी नाकारण्यात यावी अशी विनंती केली; परंतु उच्च न्यायालयाने यावर योग्य न्यायालयात पुरावा सादर करून, त्यांच्याकडून या संदर्भात आदेश घ्यावेत, असे सुचवत त्या प्रश्नाचा विचार करण्यास नकार दिला.\nतुमच्या प्रश्नात तुमच्या पत्नीने पोटगीचा दावा कुठल्या कायद्याखाली केला आहे, हे दिलेले नाही; पण या निर्णयांतूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल, असे वाटते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=pqMmasyQc6qkA1zKNjmOdA==", "date_download": "2019-12-08T20:55:08Z", "digest": "sha1:GMVWV5WVHRYZUBCU3YXHH25HBWMIBVGN", "length": 11324, "nlines": 16, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "जलयुक्त शिवार लोकसहभागातून पुढे जाणारे अभियान बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८", "raw_content": "\nकमी-अधिक पर्जन्य पावसात येत असलेला खंड, पावसाची अनियमितता यामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सरकारने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य कायमस्वरुपी टंचाईमुक्त व टँकरमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीबाबत राज्यातील सर्वच विभागातील परिस्थितीचा मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेऊन प्रगती जाणून घेतात. जलयुक्त शिवारासाठी आलेला निधी वेळेवर खर्च होण्याबरोबरच या निधीतून चांगल्या प्रकारचे कामे झाली का याबाबत सविस्तर आढावा घेतला जातो. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जलयुक्त शिवार कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून ते जलयुक्त शिवार कामांचा सातत्याने आढावा घेतात. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नामुळे जलयुक्त शिवार अभियान नंदुरबार जिल्ह्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.\nजलयुक्त शिवाराचे नंदुरबार जिल्ह्यात सन 2015-16 व ऑगस्ट, 2018 पर्यंत झालेल्या कामांबाबत सद्य परिस्थितीबाबत या लेखात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन 2015-16 या वर्षापासून पुढील पाच वर्षे दरवर्षी 5 हजार गावां���ी निवड टंचाईमुक्त करण्यासाठीचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे. अशा प्रकारे पाच वर्षात राज्यातील 25 हजार गावांमधील टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत आहे. सन 2015-16 यावर्षी 6 हजार 202 गावांची निवड करण्यात आली होती. तर 2016-17 या वर्षासाठी 5 हजार 281 गावांची निवड करण्यात आली आहे.\nजलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमधील पाण्याचा ताळेबंद करुन गावात पाण्याची उपलब्धता व आवश्यकता किती आहे व त्याकरीता कोणकोणते तंत्रज्ञान अवलंबविण्याची आवश्यकता आहे हे शिवार फेरी करुन ठरविण्यात येते. त्यानुसार गावाचा आराखडा तयार करण्यात येतो.\nआराखड्यास जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची मान्यता घेण्यात आल्यानंतर गावातील कामांना सुरुवात होते. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी विविध पध्दतीने शिवारातच अडविले जाऊन गावामध्ये विकेंद्रीत स्वरुपाचे पाणीसाठे निर्माण करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.\nजलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सन 2015-16 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 72 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये 3 हजार 596 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यावर 64 कोटी 52 लाख 42 हजार रुपये खर्च करण्यात आले असून या झालेल्या कामांमुळे 7107.30 टीसीएम पाणी अडविण्यात आले आहे, व या अभियानातून 100 टक्के गावे जल परिपूर्ण करण्यात आले आहेत.\nजलयुक्त शिवाराच्या दुसऱ्या टप्प्यात सन 2016-17 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात 69 गावांची निवड करण्यात आली त्यामध्ये 2 हजार 631 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावर 52 कोटी 84 लाख 98 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामांमुळे 9442.08 टीसीएम पाणीसाठा अडविण्यात आला आहे. तसेच या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामे/उपचारांमुळे 18 हजार 884 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.\nतिसऱ्या टप्प्यात सन 2017-18 मध्ये जिल्ह्यात 104 गावांची निवड करण्यात आली होती. या प्रस्तावित कार्यक्रमात 1 हजार 906 कामांवर 67 कोटी 20 लाख 86 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्याप्रमाणे 1 हजार 625 कामे पूर्ण करण्यात आली असून 270 विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर 29 कोटी 32 लाख 42 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे 5501.87 टीसीएम पाणीसाठा अडविण्यात आले आहे. या योजनेतून घेण्यात आलेल्या कामांमुळे 11003.75 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.\nसन 2018-19 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात 180 गावांची निवड करण्यात आली असून ही संख्या मागील तीन वर्षात सर्वात जास्त आहे. या प्रस्तावित कार्यक्रमात 3 हजार 90 कामे घेण्यात आली असून यासाठी 105 कोटी 67 लाख 45 हजार रुपयांचा आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. निवडलेल्या गावामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन कामे सुरु करण्यात आली आहेत.\nसन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी निवडलेल्या 72 गावांत 10 कामातून 113225 घ.मी. व सन 2016-17 मध्ये निवड केलेल्या 69 गावांत लोकसहभागातून 24 कामातून 22250 घ.मी. एवढा गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे सिंचनसाठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागातील बहुतेक सर्व जिल्ह्यातील विविध कामांना भेटी देऊन लोकसहभागाचे कौतुक केले आहे. लोकसहभागातील सातत्य टिकविणे आणि अभियानाला आलेले लोकचळवळीचे रुप टिकविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.\nशब्दांकन - जगन्नाथ पाटील\nप्र.जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/school-head-teacher-relation-with-boys-awarded-six-crores/", "date_download": "2019-12-08T20:30:33Z", "digest": "sha1:OLQARFBXKBH6CZ2JWF4NXGN7FNBRWDYW", "length": 14333, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "school head teacher relation with boys awarded six crores | 2 मुलांशी 'संबंध' ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची 'नोकरी', आता मिळाले 6 कोटी | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n2 मुलांशी ‘संबंध’ ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची ‘नोकरी’, आता मिळाले 6 कोटी\n2 मुलांशी ‘संबंध’ ठेवल्यामुळं गेली होती शिक्षिकेची ‘नोकरी’, आता मिळाले 6 कोटी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका प्रायमरी स्कुलच्या महिला टीचरला 2 मुलांसोबत संबंध ठेवण्यासंदर्भात नोकरीवरून काढण्यात आलं होतं. परंतु आता मात्र या शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून सुमारे 6.4 कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनच्या पोर्ट टालबोटमधील ही घटना आहे.\nएका रिपोर्टनुसार, टीव्���ीन प्रायमरी स्कुलमध्ये शिकवणाऱ्या मैथ्यू एपलिननं डेटींग अ‍ॅपद्वारे 17 वर्षीय 2 मुलांसोबत ओळख केली. त्यांचे संबंधही होते. शाळेतील प्रशासकांनी हे चुकीच म्हणत तिला नोकरीवरून काढून टाकलं. या शिक्षिकेवर शाळेकडून आरोप करण्यात आले की, तिच्या वर्तणुकीमुळे शाळेची बदनामी होऊ शकते आणि हेड टीचरनं असं करणं चुकीचं आहे असं म्हटलं गेलं.\nपरंतु एका ट्रिब्यूनलला शिक्षिकेचा दावा खरा असल्याचे आढळले तिच्यासोबत सेक्शुअल ओरिएंटेशनच्या आधारावर भेदभाव करण्यात आला आहे आणि तिला नोकरीवरून कमी करणं चुकीचं आहे.\nट्रिब्यूनलच्या निर्णयाविरोधात शाळेच्या प्रशासनानं अपील केलं. परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. आता ट्रिब्युनलनं शाळेनं महिलेला सुमारे 6.4 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.\nट्रिब्युनलनं आपल्या निर्णयात म्हटलं की, “शिक्षिकेच्या व्यवसायात असल्या तरी त्यांना खासगी आयुष्य जगण्याचा हक्क आहे. शिक्षिकेला नोकरीवरून काढण्यासाठी स्थानिक एज्युकेशन ऑथोरिटीला राजी करण्यासाबद्दलही ट्रिब्यनलनं शाळेतील प्रशासनावर टीका केली.\nतुम्ही रात्री झोपताना केस धुता का होऊ शकते ‘ही’ समस्या\n‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nधुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती\n‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी\nएकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके निर्माण होतात आरोग्य समस्या\nथोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय\n ‘या’ स्कीमद्वारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मोदी सरकार जमा करणार 53000 कोटी रूपये, जाणून घ्या\nअखेर भाजप अन् शिवसेनेत ‘फारकत’, BJP नं ‘हे’ केल्यानं चित्र स्पष्ट\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे…\nकर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार \nखा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती\nसमाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\n सोलापूरच्या शेतकऱ्याची मुलगी NAVY परीक्षेत आली दुसरी\nनरेंद्र मोदींना पर्याय आहे का शरद पवारांनी दिलं ‘हे’…\nबीडचे पत्रकार अमजद खान यांना पुरस्कार जाहीर\n 31 डिसेंबरपासून 2 हजार रुपयांची नोट बंद होणार \n71 वर्षीय ‘नंबरी’ वृध्दानं केला 24000 वेळा ‘कॉल’, ‘गोत्यात’ आल्यानंतर आजोबांकडूनच…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\n‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=pxwZl7xGoXYI0wiBtCr6Cg==", "date_download": "2019-12-08T22:46:16Z", "digest": "sha1:N557XUB4GKDRWRZJI4WUXTK56SR23EW2", "length": 7117, "nlines": 8, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "कृषी क्षेत्राच्या संतुलित प्रादेशिक विकासात शेतीपूरक व्यवसा���ाची भूमिका महत्त्वपूर्ण- महादेव जानकर शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "नागपूर: कृषी क्षेत्रात संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना शेतीपूरक व्यवसायांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपाद पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.\nभारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने अमरावती मार्गावरील संस्थेच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा तसेच महाराष्ट्र राज्याची 25 वी क्षेत्रीय बैठकीसंदर्भात येथील डॉ. एस. पी. रायचौधरी सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी संशेाधन आणि शिक्षण विभागाचे केद्रींय सचिव त्रिलोचल महापात्रा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. के.अलगुसुंदरम, अतिरिक्त सचिव सुशील कुमार, आर्थिक सल्लागार बिंबाधर प्रधान, उपमहानिदेशक जयकृष्ण जेना, सहाय्यक महानिदेशक सुरेशकुमार चौधरी, निदेशक सुरेंद्रकुमार सिंग, प्रधान वैज्ञानिक नितीन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.\nश्री. जानकर म्हणाले, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. शेती हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. बहुतांश ग्रामीण भारताचा डोलारा पारंपरिक शेती आणि त्याच्या पूरक व्यवसायावर अवलबून आहे. पारंपरिक पूरक व्यवसाय त्या व्यवसायाच्या मर्यादा यामुळे शेतीला सहाय्य व्हावे. याबाबत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कृषी व पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना कृषी व पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरूण व ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.\nमध्यप्रदेश, छत्तीसगढ गोवा तसेच महाराष्ट्र राज्याची भौगोलिक स्थिती वेगवेगळी असून येथील कृषी उत्पादने भिन्न आहेत. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी मृदा सर्वेक्षण, जलयुक्त शिवार सारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवून कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात देखील दुबार पिके घेण्यात यश येत आहे. याच धर्तीवर फळे तसेच भाज्यांचे उत्पादन वाढीवर भर दिल्यास कृषी निर्यात क्षेत्रात वाढ निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nऔद्योगिक विकासामुळे पर्यावरणातील प��रदूषण, वाढत्या लोकसंख्येचा भार, जलप्रदूषण तसेच शेत जमिनीत किटकनाशकांचा वाढता वापर कृषी क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांनी केवळ शेतकी उत्पादनावरअवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायावर भर दयावा. तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nसंचालन वैज्ञानिक डॉ. एस. चट्टराज तर आभार निदेशक डॉ. एस. के. सिंग यांनी मानले. या कार्यशाळेत देश-विदेशातील कृषी तज्ज्ञ, अभ्यासक तसेच भारतीय अनुसंधान परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-12-08T21:54:25Z", "digest": "sha1:FNGRF25YXTABBH4IQNTHR53LRHIHEHVH", "length": 3277, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महिला शास्त्रज्ञला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:महिला शास्त्रज्ञला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:महिला शास्त्रज्ञ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:महिला/वर्गीकरणे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-trolled-social-media-netizens-234049", "date_download": "2019-12-08T21:50:17Z", "digest": "sha1:QIX3D7RM6XVHAZWXUKRVIYTRURKHUC4L", "length": 15844, "nlines": 261, "source_domain": "www.esakal.com", "title": "'वाघाच्या जबड्यात घालून हात, केला स्वत:चाच घात'; भाजप लक्ष्य! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\n'वाघाच्या जबड्यात घालून हात, केला स्वत:चाच घात'; भाजप लक्ष्य\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nजम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला आणि बिहारमध्ये नितीशकुमारांना सोबत घेत भाजप सत्तेत जाऊन बसले. मात्र, भाजपला हा करिश्मा महाराष्ट्रात आपल्याच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेत दाखवता आला नाही.\nसध्या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा सरकार कुणाचं स्थापन होणार कोण कुणाला पाठिंबा देणार कोण कुणाला पाठिंबा देणार याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शविली. ही घोषणा करताना भाजपतर्फे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापना करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.\n- संजय राऊतच का बनलेत शिवसेनेच्या भात्यातील बाण\nत्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्या दिशेने हालचालीही सुरू केल्या आहेत.\nदाक्षिणात्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडण्यास आता सुरवात झाली आहे. या मीम्सद्वारे भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे.\n- लग्नाआधीच मराठमोळ्या सेलिब्रिटी कपलचं रोमॅंटिक फोटोशुट, पाहा फोटो\nजम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीला आणि बिहारमध्ये नितीशकुमारांना सोबत घेत भाजप सत्तेत जाऊन बसले. मात्र, भाजपला हा करिश्मा महाराष्ट्रात आपल्याच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेत दाखवता आला नाही. तसेच भाजपने गोवा आणि मिझोराममध्येही बहुमत नसताना सरकार स्थापन केले होते.\nतसेच कर्नाटकातील विरोधी पक्षाचे आमदार फोडून सरकार बनविले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपसोबत दगाबाजी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. या गोष्टीची आठवण देत शिवसेनेच्या समर्थकांनी ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियावर भाजपवर चांगलाच सूड उगविला आहे.\n- 'रात्रीपर्यंत भाजपचाच मुख्यमंत्री होणार'\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसावंतवाडीकरांना का हवी पुन्हा \"रातराणी' \nसावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोकण-मुंबईचे नाते सर्वश्रृत आहे. रेल्वे यायच्या आधी या दोन प्रांतांना जोडणारा राज्य परिवहन महामंडळाची \"रातराणी' हा...\nहुक्केरीजवळ नऊ किलो सोने, 17 लाखांची रोकड जप्त\nहुक्केरी ( बेळगाव ) - हुक्केरीजवळील गजबरवाडी क्रॉसनजिक कोणत्याही कागदपत्राविना नेण्यात येणारे नऊ किलो सोने व सतरा लाख रुपायांची रोकड आज (ता. 8 ) जप्त...\nअंकिता रैनाचा सोलापूरात डबल धमाका\nसोलापूर : प्रिसिजन सोलापूर ओपन महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाने ग्रेट ब्रिटनच्या नैकता...\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख...\nतुम्हाला माहिती आहे का काळा रंग वापरू नये असे का म्हणतात\nसोलापूर : काळा रंग म्हणजे निषेध, काळा रंग म्हणजे अशुभ, काळा रंग म्हणजे असे... काळा रंग म्हणजे तसे... बापरे... अशी वाक्‍ये अनेकजण ऐकत आलेलेच आहेत....\n\"त्यांच्या' कष्टाला पुरस्काराचे फळ\nनगर ः फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले की, त्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. फक्त ते काम समाजहिताचे असावे लागते. असेच समाज हिताचे काम गेल्या अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/action-against-contractor-who-pose-risk-road-work-daund-city-235178", "date_download": "2019-12-08T21:19:17Z", "digest": "sha1:ML4JUTYAQEM5Z2WQVN4ZMDUFV4FYWLV7", "length": 16182, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "रस्त्याचे काम बेजबाबदारीने, ठेकेदाराला असा दिला दणका | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nरस्त्याचे काम बेजबाबदारीने, ठेकेदाराला असा दिला दणका\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nदौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर- दौंड- बारामती- फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.\nदौंड (पुणे) : दौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर- दौंड- बारामती- फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.\nयाबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार विठ्ठल खामगळ यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारकडून मनमाड- नगर- दौंड- बारामती- फलटण- बेळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचे कंत्राट घेतलेले असून, अग्रवाल कंपनीस रस्त्याच्या कामाचा ठेका दिला आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून सोनवडी (ता. दौंड) येथे भीमा नदी पूल- नगर मोरी- रेल्वे उड्डाण पूल- गजानन सोसायटी- गोकूळ हॉटेल- रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने अतिशय संथ गतीने अतिक्रमणे न काढता काम सुरू आहे.\nपावसाळ्यात आणि ऑक्‍टोबरच्या अतिवृष्टीदरम्यान खोदकामामुळे चिखल होऊन अनेक दुचाकीस्वार घसरून पडले; तर रस्ता असमान असल्याने चारचाकी आणि अवजड वाहने रुतण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात दीपमळा येथे बुधवारी (ता. 13) संध्याकाळी अत्यंत वर्दळीचा डांबरी रस्ता उकरून खोदकाम करण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसताना परस्पर रस्ता बंद करून अवजड वाहने व यंत्र रस्त्यावरच उभी केली होती. या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी किरण राऊत यांनी फिर्याद दिली आहे. बेदरकारपणे लोकांच्या जीवितास आणि व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण करणे व गैरमार्गाने प्रतिबंध केल्याप्रकरणी ठेकेदार आणि पर्यवेक्षकांवर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.\nदौंड पोलिसांनी रस्ता खोदकाम, एकेरी वाहतूक करणे, काम करताना वाहतुकीचे नियमन करणे, आदी बाबत ठेकेदारास परवानगी आणि पूर्वसूचना देऊन काम करण्याविषयी वारंवार कळविले होते, परंतु ठेकेदाराने पोलिसांना अजिबात जुमानले नाही. कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता लोकांची व वाहनचालकांची अडवणूक करून रस्त्याचे काम सुरू आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nभाजप���डून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी संजू परब यांना उमेदवारी\nकणकवली/सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अखेर संजू परब यांच्या नावावर माजी मुख्यमंत्री तथा...\nकरवसुली घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार\nभिवापूर (जि.नागपूर) : करवसूली करणारा कर्मचारी कन्हैया दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख...\nदोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह\nकळमेश्वर (जि. नागपूर) : कळमेश्वर तालुक्‍यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शनिवारी एका शेतात...\nनव्या पाणीपुरवठा योजनेचे काय झाले\nभंडारा : शहरातील नागरिक तब्बल एका तपापासून दूषित व अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. नाग नदीचे सांडपाणी व गोसेखुर्दचे पार्श्‍वजल यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/digital-locker-files-printout-akp-94-1989530/", "date_download": "2019-12-08T20:56:02Z", "digest": "sha1:Q4BGA3SGXGUDGKBVPZTKRPJJWV3JPCK7", "length": 13335, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Digital locker Files Printout akp 94 | ‘डीजी लॉकर’ची उपयुक्तता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nकाही वेळा प्रवासादरम्यान कागदपत्रांची फाइल अथवा बॅग हरवली जाते.\nएखाद्या सरकारी कार्यालयात कोणत्याही कामानिमित्त गेल्यानंतर आपल्याला अचानक अमुक एका कागदपत्राची मागणी केली जाते. मात्र, त्या वेळी आपल्याकडे तो कागद नसल्यास आपल्याला सरकारी कार्यालयात पुन:पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा प्रवासादरम्यान कागदपत्रांची फाइल अथवा बॅग हरवली जाते. अशा वेळी सर्व कागदपत्रे नव्याने बनवण्यासाठी वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टी वाया घालवाव्या लागतात. या सर्वातून सुटका करून घ्यायची असेल तर केंद्र सरकारच्या ‘डीजी लॉकर’ सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे. ‘डीजी लॉकर’द्वारे तुम्हाला नेहमी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आता एका क्लिकवर तुमच्या मोबाइलवर उपलब्ध होऊ शकतात. ‘डीजी लॉकर’ ही क्लाऊड तंत्रज्ञानावर काम करते. नागरिकांना आपल्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्यांची ‘सॉफ्ट कॉपी’ आपल्या ‘डीजी लॉकर’ खात्यात जमा करून ठेवता येते. आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा आपण त्या फाइलची प्रिंटआऊट काढू शकतो.\nहे अ‍ॅप तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते. याखेरीज kdigilocker.gov.inl या संकेतस्थळावरूनही तुम्ही ‘डीजी लॉकर’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करू शकता. अ‍ॅप इन्स्टॉल करून आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक यांची नोंद करून तुम्ही डीजी लॉकरचा वापर करू शकता. यामध्ये पासवर्ड ठेवून तुमची कागदपत्रे सुरक्षित राहतील व ती तुमच्याखेरीज अन्य कुणीही हाताळू शकणार नाही, याची काळजी घेऊ शकता. डीजी लॉकरमध्ये प्रत्येक नागरिकाला सुरुवातीला १० एमबी इतकीच जागा देण्यात आली होती. मात्र, आता एक जीबीपर्यंत करण्यात आली आहे.\nआधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक कागदपत्रे, व्यक्तिगत कागदपत्रे, पॅनकार्ड, मतदान कार्ड, विद्यापीठ प्रमाणपत्रासाठी किंवा अन्य महत्त्वाची कागदपत्रे ठेवता येतात.\nही कागदपत्रे आधार क्रमांकाशी जोडण्याचीही सुविधा असते.\nही कागदपत्रे हवी तेव्हा डाऊनलोड करून त्यांची मुद्रित प्रत काढता येते.\nडीजी लॉकरचे अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला एक सहा अंकी पिन क्र���ांक तयार करावा लागतो. या पिन क्रमांकाच्या मदतीनेच तुम्हाला तुमचे खाते खुले करता येते.\nयानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे डीजी लॉकर अ‍ॅपवरील लिंकवरून डाऊनलोड तसेच तुमची इतर कागदपत्रे अपलोड करून साठविता येतील.\nडीजी लॉकरमध्ये ‘पीडीएफ’, ‘जेपीईजी’, ‘पीएनजी’, ‘बीएमपी’ आणि ‘जिफ’ या प्रकारातील फायलीच साठवण्याची सोय आहे.\nलेखक : प्रा. योगेश हांडगे (लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/lok-jagar-article-by-devendra-gawande-akp-94-1989439/", "date_download": "2019-12-08T21:16:26Z", "digest": "sha1:UULIFCHDWRSXWGT225WSROHYDSATT57H", "length": 22015, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lok jagar article by devendra gawande akp 94 | प्रयोगशीलतेवर प्रश्नचिन्ह! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n(लोकजागर ) प्रयोगशीलतेवर प्रश्नचिन्ह\n(लोकजागर ) प्रयोगशीलतेवर प्रश्नचिन्ह\nआज जर ���ाँग्रेस सत्तेत असती व चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे मंत्री असते तर त्यांना उमेदवारी नाकारण्याची हिंमत पक्ष दाखवू शकला असता काय\nआज जर काँग्रेस सत्तेत असती व चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे मंत्री असते तर त्यांना उमेदवारी नाकारण्याची हिंमत पक्ष दाखवू शकला असता काय तसे झाले असते तर अन्याय झाला म्हणून बावनकुळेंनी बंडाचा झेंडा उभारला असता काय तसे झाले असते तर अन्याय झाला म्हणून बावनकुळेंनी बंडाचा झेंडा उभारला असता काय गेल्या आठवडय़ातील नाटय़मय राजकीय घडामोडीवर एकाने उपस्थित केलेले हे प्रश्न कपोलकल्पित असले तरी विदर्भात सक्रिय असलेल्या भाजप व काँग्रेस या दोन पक्षाच्या कार्यशैलीतील धोरणभिन्नता दाखवून देणारे आहेत. या प्रश्नांपुरता विचार करायचा झाला तर काँग्रेसने कदाचित असा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नसती आणि जर घेतलाच असता तर त्या पक्षाच्या संस्कृतीनुसार बावनकुळे शांत बसले नसते. अर्थात, वास्तवाशी मेळ न खाणाऱ्या या उत्तरांना तसा काहीच अर्थ नाही. जे भाजप करू शकते ते काँग्रेस करू शकली नसती, असा हा प्रश्न उपस्थित करणाऱ्याचा मथितार्थ. पण, प्रत्यक्ष उमेदवार ठरवताना विदर्भात तसे घडले का, या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले की अनेक नवनव्या गोष्टी समोर येतात.\nसध्या भाजपचे सुगीचे दिवस आहेत. सत्ता मिळून पाच वर्षे झाली आहेत. त्यामुळे यावेळी या पक्षाकडून उमेदवार ठरवताना फार फेरबदल होणार नाहीत, अशी अटकळ होती. त्याला पक्षाने छेद दिला. विदर्भातच एकूण नऊ आमदारांना घरी बसवण्यात आले. बावनकुळेंना संधी नाकारणे हा सर्वानाच मोठा धक्का होता. त्यांच्याविरुद्ध नेमक्या तक्रारी काय, याची नेमकी माहिती समोर आलीच नाही. सध्या सर्वत्र फोफावलेल्या कुजबूज केंद्रांमध्ये मात्र वेगवेगळ्या चर्चा झडत राहिल्या. खरे तर ते गेली पाच वर्षे अवघड अशी दुहेरी निष्ठेची जबाबदारी पार पाडत राहिले तरीही त्यांच्यावर एकेरी निष्ठेचा ठपका ठेवण्यात आला अशीही चर्चा रंगली. जबाबदारीत बदलासाठी बहुजन समाजाचेच नेते का निवडले गेले, असाही प्रश्न चर्चेत राहिला. नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचा बळी नेमका कोणत्या निकषावर घेण्यात आला हेही कुणाला कळले नाही. कार्यक्षमता हा तर्क वापरायचा असेल तर सुधाकर देशमुख, विकास कुंभारे यांची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्यांना संधी दिली गेली. भाजपची यावेळची विदर्भातील प्रयोगशीलता अनेक प्रश्नांना जन्म देणारी आहे.\nआदिवासी समाजातून येणारे भंडारा व यवतमाळचे दोन आमदार त्यांच्या वर्तनाने वादग्रस्त ठरले होते. त्यापैकी एकाला संधी व दुसऱ्याला नकार मिळाला. विदर्भात कार्यक्षमतेचाच निकष लावायचे ठरले तर भाजपचे अनेक आमदार अनुत्तीर्ण ठरले असते. चंद्रपूरचे नाना शामकुळे हे त्यापैकी एक. मात्र त्यांना धोका असून संधी देण्यात आली. अहेरीचे राजे व सर्वात निष्क्रिय मंत्री राहिलेले अंबरीश आत्राम यांना मिळालेली उमेदवारी आश्चर्यात टाकणारी ठरली. भाजपने भंडाऱ्यात सर्वच्या सर्व उमेदवार बदलले तर गोंदियात कायम ठेवले. यामागे नेमका कोणता तर्क होता, हे अजूनही कळलेले नाही. मुळात असे भाकरी फिरवण्याचे राजकारण करताना संदर्भ जरी कार्यक्षमता व वादग्रस्ततेचा दिला जात असला तरी प्रत्यक्षात उमेदवाराची जात, त्याचे उपद्रवमूल्य याच गोष्टी विचारात घेतल्या जातात, हे भाजपच्या उमेदवार निवडीतून दिसून आले. भाजपने यावेळी विदर्भात आणखी एक चाणाक्ष चाल खेळली. राज्यातील उर्वरित मतदारसंघ पक्षाच्या वाटय़ाला यावेत म्हणून विदर्भातील काही मतदारसंघ सेनेला उमेदवारासकट बहाल केले. प्रामुख्याने चंद्रपूर व अमरावतीत हा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे जिथे सेना नावालाही नाही तिथे त्यांचे उमेदवार रिंगणात आले.\nआता काँग्रेसकडे वळू या खरे तर गमावण्यासारखे फारसे काही शिल्लक नसल्याने या पक्षाला यावेळी भाकरी फिरवण्याची भरपूर संधी होती. या निमित्ताने वेगवेगळे प्रयोग केले असते तर नव्या चेहऱ्यांना पडताळून पाहता येणे शक्य होते. पक्षाने ही संधी सुद्धा घालवली. नागपुरात आशीष देशमुख, गिरीश पांडव व बंटी शेळके हे चेहरे वगळता या पक्षाने केलेले बदल नेमके कशासाठी व कुणासाठी केले हे अजून अनेकांना कळले नाही. पूर्व नागपुरात तर या पक्षाने तडीपारी भोगणाऱ्या नगरसेवकाला संधी दिली तर पश्चिममध्ये पालिकेची निवडणूक हरणाऱ्याला पुन्हा पुन्हा संधी देण्याचा प्रयोग सुरूच ठेवला. या पक्षाने केलेली एकमेव उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भाजप सोडून आलेल्यांना मोठय़ा नेत्यांच्या विरोधात रिंगणात उतरवणे. आधी नाना पटोले व आता आशीष देशमुख यांची उमेदवारी पक्षाचा मिणमिणता दिवा तेवता ठेवणारी आहे. पूर्व विदर्भात या पक्षाला काही जागांवर आशा करावी अशी स्थिती होती. आरमोरी ही त्यापैकी एक. प्रशासनात राहून वादग्रस्त ठरलेल्या पण अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या माधुरी मडावीला राजीनामा द्यायला लावून नंतर उमेदवारी नाकारण्याचा अचाट प्रयोग काँग्रेसने यावेळी केला. चंद्रपूर आणि घोळ हे लोकसभेपासून सुरू झालेले समीकरण काँग्रेसने यावेळीही कायम राखले. विजयाची संधी असलेल्या जोरगेवारांना उमेदवारी नाकारण्याचा प्रयोग येथे केला गेला. पक्षाच्या राज्यातील एकमेव खासदाराने पत्नीलाच उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले. अशा खेळी अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे हे दिसत असताना सुद्धा हा पक्ष वारंवार त्याच चुका करतो हे यावेळी पुन्हा दिसले.\nशिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार या यवतमाळातील तीन ‘वयोवृद्ध’ नेत्यांनी यावेळी उमेदवारी मिळेल याची अपेक्षाही केली नसेल पण त्यांनाही संधी देऊन पायावर धोंडा मारून घेण्याचे धोरण पक्षाने कायम ठेवले. मूळचा यवतमाळचा पण वऱ्हाडाच्या राजकारणात सक्रिय असलेला एक नेता प्रत्येक निवडणुकीत अर्थकारणाचे खेळ करतो. अनेकदा ते उघड झाले आहेत. यावेळीही या नेत्याने हेच प्रयोग अकोला, बुलढाणा, अमरावती भागात केले. श्रेष्ठींना याची पूर्ण कल्पना असून सुद्धा या नेत्याची दुकानदारी सुरूच आहे. पराभवातून काँग्रेस काहीही धडा घेत नाही हे गेल्या सहा वर्षांत वारंवार दिसून आले. यावेळी सुद्धा तेच चित्र दिसले. नव्यांना संधी देण्याची धमक नाही. जातीपातीच्या राजकारणाला न घाबरता नवे प्रयोग करण्याची हिंमत नाही. कठोर निर्णय घेण्याची तयारी नाही. तेच म्हातारे नेते, त्यांचे तेच दरबारी राजकारण, याचा साऱ्यांचाच उबग आला आहे. काँग्रेसचे श्रेष्ठी मात्र त्यातच आनंद मानून घेत असतील तर त्याला इलाज नाही. राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या काळात ‘भाकरी फिरवणे’ हा शब्दप्रयोग शरद पवारांनी रूढ केला. भाजप व काँग्रेसने विदर्भात त्या वाटेवर जाताना चुकाच जास्त केल्याचे दिसून येते. बाकी घोडा मैदान जवळ आहेच\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=dehu&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adehu", "date_download": "2019-12-08T22:24:32Z", "digest": "sha1:XE7DPGQPAVFC4OLC374ZU3EZIF2Q63CK", "length": 3190, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआध्यात्मिक (1) Apply आध्यात्मिक filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nआषाढी%20वारी (1) Apply आषाढी%20वारी filter\nविठूनामाच्या गजराने देहू नगरी दुमदुमली\nआषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा, दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी राज्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AF", "date_download": "2019-12-08T21:44:14Z", "digest": "sha1:TQABCQW6OSACWSJVERQFBPMVEOGRYHHL", "length": 5736, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रमेय - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत ल��खाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nगणितिय सत्यांच्या (axioms) आधारे ताडपळलेले समीकरण वा गणितिय घटना म्हणजे प्रमेय.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१९ रोजी १३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55538", "date_download": "2019-12-08T22:31:11Z", "digest": "sha1:LWK5MFEWRZK4ADTQ5GKH6OFIY2C6A24P", "length": 43119, "nlines": 173, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक प्रेमपत्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक प्रेमपत्र\nमला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय\n लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू\nतुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण मनावर कोरले गेले आहेत अगदी पहिल्या दिवसापासून. तुला भेटण्याआधीच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेस सौंदर्य बघितलं होतं; सुंदर चेहरे बघितले होते; पण तू त्या सर्वांहून अगदी वेगळी अगदी पहिल्या दिवसापासून. तुला भेटण्याआधीच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेस सौंदर्य बघितलं होतं; सुंदर चेहरे बघितले होते; पण तू त्या सर्वांहून अगदी वेगळी नितांत सुंदर आयुष्यामध्ये मला आजवर खूप गोष्टी वेड लावणा-या मिळाल्या. अनेक जणांनी वेड लावलं. पण तू त्या सगळ्यांवर एका क्षणात मात केलीस तुझ्या सोबतीत पूर्वी आवडलेले चेहरे आणि वेड लावणा-या व्यक्ती आठवतात आणि ह���ू येतं\nजीवन किती नितांत सुंदर; नितांत आल्हाददायक असू शकतं हे तुझ्या सोबतीतच कळालं. अपूर्व आनंद म्हणजे नक्की कसा हे पहिल्यांदा इतकं स्पष्ट झालं. तू जीवनात आलीस आणि सर्व जीवन भारावून गेलं. तुझ्या प्रकाशाने सर्व जीवन तू उजळून टाकलंस. खरोखर तुझ्याशी शब्दांनी बोलणं मला शक्यच नाही. आणि तुलाही शब्दांची भाषा गरजेची नाही. माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी शब्दांचीही गरज नाही. त्या थेट 'ये हृदयीचे ते हृदयी' प्रमाणे पोहचतताच. खरोखर कसं लिहू हे पत्र\nतुला मी नावाने ओळखत नाही. कारण नाव फक्त लेबल असतं. एक औपचारिक बाब. तुला मी त्याहून खोलवर जाऊन बघण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी तू सुरुवातीपासूनच अनाम होतीस. शुद्ध प्रसन्नता हे खरं तर तुझं नाव असायला हवं हे खरं तर तुझं नाव असायला हवं आज तुझ्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सुरुवात कशी करावी हेच कळत नाही. अथांग महासागर आज तुझ्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सुरुवात कशी करावी हेच कळत नाही. अथांग महासागर आपण एखाद्या किना-यावरून त्याचं एक टोक पाहावं अशी अवस्था आहे.\nतुला नावाने मी तरी संबोधू शकत नाही. कारण नाव हे शेवटी एक कामचलाऊ लेबल तर असतं. प्रतिक मात्र असतं. समाजाने दिलेलं. अगदी वरवरचं प्रतिक तर असतं ते. तुझं अस्तित्व त्याहून किती गहन नाव ही तर वरवरची उथळ ओळख. मी अमुक अमुक. मी कोण नाव ही तर वरवरची उथळ ओळख. मी अमुक अमुक. मी कोण तर अमुक क्ष. अमुक गावात राहणारा; य कुटुंबातला. अ आणि ब ह्यांचा मुलगा. खरं तर समाजाने दिलेली ही ओळख म्हणजे अनाम अस्तित्वावर घातलेलं सोयीचं पांघरूणच. खरी ओळख सखोल असते तर अमुक क्ष. अमुक गावात राहणारा; य कुटुंबातला. अ आणि ब ह्यांचा मुलगा. खरं तर समाजाने दिलेली ही ओळख म्हणजे अनाम अस्तित्वावर घातलेलं सोयीचं पांघरूणच. खरी ओळख सखोल असते जीवनात तू आलीस आणि तुझ्या सोबत खरी ओळख जाणून घेण्याची- स्वत:चा शोध घेण्याची प्रेरणा आणखी बळकट झाली...\nतुझ्या आगमनाने जीवनाची दिशाच बदलल्यासारखी वाटते आहे. एक हिंदी गाणं आठवतं- “उस ज़िंदगी से कैसे गिला करे जिस ज़िंदगी ने मिलवा दिया आपसे…\" खरोखर तू आमच्याकडे येणं ही आम्हांला मिळालेली खूप मोठी‌ गोष्ट आहे. अगेन, मला शब्दांमध्ये हे सांगता येत नाहीय. पण हरकत नाही. तुला ते आतून माहितच आहे. जीवनामध्ये पुण्य म्हणतात की सत्कृत्य म्हणतात ते काही नक्कीच हातून घडलं असलं पाहिजे म्हणून इतकी सुंदर आणि अनमोल ठेव आम्हाला मिळाली. शब्द हे फक्त सूचक आहेत.\n ही तुला दिलेली दोन नावं केवळ प्रतिक म्हणून. व्यवहाराची गरज म्हणून. पण मी कधीच ती तुझी खरी ओळख मानली नाही केवळ प्रतिक म्हणून. व्यवहाराची गरज म्हणून. पण मी कधीच ती तुझी खरी ओळख मानली नाही स्वरा, तू आयुष्यात आलीस तो दिवस अजून डोळ्यांसमोर आहे. शुद्ध प्रसन्नता स्वरा, तू आयुष्यात आलीस तो दिवस अजून डोळ्यांसमोर आहे. शुद्ध प्रसन्नता जन्मल्यापासून तू शुद्ध आणि अखंड प्रसन्नताच आहेस जन्मल्यापासून तू शुद्ध आणि अखंड प्रसन्नताच आहेस जन्मली तेव्हा तू इतकीशी होतीस. तेव्हाही तुझे ओठ अगदी मुलायम आणि कोरीव होते जन्मली तेव्हा तू इतकीशी होतीस. तेव्हाही तुझे ओठ अगदी मुलायम आणि कोरीव होते जीवन आणि मृत्यु ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू- एकाच नदीचे दोन किनारे जीवन आणि मृत्यु ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू- एकाच नदीचे दोन किनारे त्यामुळे तुझा जन्म होताना तुझ्या आईला मरणप्राय यातना झाल्या. पण त्यातूनच तिचा नवा जन्मही झाला. आणि खरोखर स्वरा, तुझ्या सोबतीने आम्हा सर्वांनाच नवीन जीवन मिळालं आहे. केवळ तीन दिवसांची असताना तू माझ्याकडे बघून हसलीस त्यामुळे तुझा जन्म होताना तुझ्या आईला मरणप्राय यातना झाल्या. पण त्यातूनच तिचा नवा जन्मही झाला. आणि खरोखर स्वरा, तुझ्या सोबतीने आम्हा सर्वांनाच नवीन जीवन मिळालं आहे. केवळ तीन दिवसांची असताना तू माझ्याकडे बघून हसलीस आणि मी तुझ्याकडे बघून हसायच्या ऐवजी तूच माझ्याकडे बघून पहिल्यांदा हसलीस आणि मी तुझ्याकडे बघून हसायच्या ऐवजी तूच माझ्याकडे बघून पहिल्यांदा हसलीस तू एका प्रकारे पुढच्या प्रवासाची दिशाच सांगितलीस. तुला पहिल्यांदा मांडीवर घेतलं तो अनुभव... वेगवेगळे आवाज काढल्यानंतर तुझ्या चेह-यावर आलेलं हसू तू एका प्रकारे पुढच्या प्रवासाची दिशाच सांगितलीस. तुला पहिल्यांदा मांडीवर घेतलं तो अनुभव... वेगवेगळे आवाज काढल्यानंतर तुझ्या चेह-यावर आलेलं हसू एक महिन्याची असताना आपण जीभेच्या बायनरी भाषेतून बोललो पहिल्यांदा एक महिन्याची असताना आपण जीभेच्या बायनरी भाषेतून बोललो पहिल्यांदा ती आपली एक मुख्य भाषा होती ती आपली एक मुख्य भाषा होती अजूनही तू आम्ही काय खातोय हे जीभ बाहेर काढ��नच तर विचारतेस\nअद्विका, खरोखर तुझ्या सोबतीत जीवनामधील अनेक गोष्टी नव्याने समजत आहेत. तू खूप गोष्टी शिकवत आहेस. लहान मुलं ही निसर्गाने दिलेली खूप मोठी देणगी आहे. निसर्गाचा तो प्रसादच आहे. माणूस समाजात जगताना कालांतराने निसर्गत: मिळालेलं शुद्ध स्वरूप गमवतो. पर्वतीय प्रवाही नदीप्रमाणे निसर्ग आपल्याला उत्स्फूर्त व शुद्ध स्वरूप देऊन पाठवतो. पण... आपण हे शुद्ध स्वरूप तर हरवतोच आणि त्यावर शेकडो पुटं चढतात. निसर्गाने आपल्याला दिलेलं शुद्ध स्वरूप प्रसन्नता हेच आहे. पण आपण समाजात जगताना ते हरवून बसतो. तुझ्यासारखी लहान मुलं ही निसर्गाने दिलेलं वरदान आहे. जीवन पुन: एकदा नितळ शुद्ध- अखंड प्रसन्न करण्यासाठी मिळालेली ही सेकंड इनिंग आहे; दुसरी संधी आहे हे सगळं तूच शिकवलं अद्विका.\nतुला बघताना आम्ही तुझे निर्माते किंवा तुझे नियंते आहोत, हे मला कधीच अभिप्रेत नव्हतं स्वरा. पालक हे बाळाचे निर्माते किंवा नियंते असूच शकत नाहीत. अरे, जे स्वत:ला दोन औपचारिक लेबलपलीकडे ओळखू शकत नाहीत, ज्यांना स्वत:चं शरीर अगम्य आहे; ज्यांनी मुळात स्वत:लाच निर्माण केलेलं नाही, ते नवीन चैतन्य कसं निर्माण करू शकणार. नाही. आम्ही फक्त माध्यम आहोत. एक मार्ग आहोत. निर्माता- नियंता तो निसर्ग. आमचं हेच सुकृत किंवा हेच भाग्य की, आमच्या पदरात त्याने तुला आणलं. आम्हांला धन्य केलं आणि तूसुद्धा आम्हांला पालक म्हणून निवडलंस.\nस्वरा, बालक- पालक संबंध व नातं मला तरी अगदी उलट वाटतं. समाज म्हणतो आई- वडील मुलाचे पालक असतात; त्यांनी मुलाला शिकवलं पाहिजे; त्यांनी मुलाचे लाड केले पाहिजेत.. मला तर तुझ्या सोबतीत अगदी उलट वाटतं. आम्ही तुला शिकवायचं आम्ही शिकवून शिकवून तुला काय शिकवणार आम्ही शिकवून शिकवून तुला काय शिकवणार कसं वागायचं ते आम्ही आमच्या शुद्धतेवर आणलेली मलीन पुटं शुद्ध नदीचं गढूळ नाल्यामध्ये कसं रुपांतर करावं हे मूल्य शुद्ध नदीचं गढूळ नाल्यामध्ये कसं रुपांतर करावं हे मूल्य नाही, अजिबात नाही. मी तर म्हणेन की वस्तुस्थिती ह्याच्या अगदी उलट आहे.\nतू आमची पालक आहेस. खरोखर. कारण सदैव आनंदात कसं राहावं, अखंड प्रसन्न कसं राहावं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा घ्यावा, जीवनात सभोवार असलेल्या चैतन्याला कसं ओळखावं हे तूच तर आम्हांला सांगते आहेस. खरोखर स्वरा. कसं सांगू आणि आम्ही तुझे लाड ��े किती अन् कसे करणार आणि आम्ही तुझे लाड ते किती अन् कसे करणार त्याउलट तू आमच्याजवळ आलीस हेच अस्तित्वाने आमचे केलेले लाड आहेत त्याउलट तू आमच्याजवळ आलीस हेच अस्तित्वाने आमचे केलेले लाड आहेत ..तुला बघताना खूप खूप काही शिकायला मिळालं. तुझं सतत प्रसन्न असणं. समोर असलेल्या प्रत्येकाकडे बघून आनंदित होणं ..तुला बघताना खूप खूप काही शिकायला मिळालं. तुझं सतत प्रसन्न असणं. समोर असलेल्या प्रत्येकाकडे बघून आनंदित होणं तू अगदी लहान असल्यापासून प्रचंड गोड आहेस तू अगदी लहान असल्यापासून प्रचंड गोड आहेस इतकी गोड की, तुझे हातही तुला गोड लागायचे. तुझे पायसुद्धा गोड व्हायचे व तू ते चाटायचीस. आणि तुझ्या जवळ राहून राहून तुझं स्वेटरही गोड व्हायचं व तू तेही चाटायचीस. इतकंच काय, आमच्या हातांमध्येही तुला तोच गोडवा दिसायचा. इतकी तुझी नितळ दृष्टी. आम्ही तुला जितकं प्रेम देतो त्याहून अनंतपट जास्त प्रेम तू आम्हांला देतेस...\nतुझ्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या वस्तु तुझ्यासाठी आनंदमय असायच्या आणि अजूनही आहेत... एखादा खडा, एखादं खेळणं किंवा कागदाचा तुकडा किंवा शर्टचं बटन. तुझ्याकडे अशी दृष्टी आहे जी ह्या सगळ्यांमध्ये चैतन्य बघू शकते; त्या चैतन्याला प्रतिसाद देऊ शकते. मला आठवतं एकदा संध्याकाळी तुला कडेवर घेऊन उभा होतो किंवा शर्टचं बटन. तुझ्याकडे अशी दृष्टी आहे जी ह्या सगळ्यांमध्ये चैतन्य बघू शकते; त्या चैतन्याला प्रतिसाद देऊ शकते. मला आठवतं एकदा संध्याकाळी तुला कडेवर घेऊन उभा होतो अहा हा, तुला पहिल्यांदा कडेवर घेतलं तो क्षण... स्वरा, मला असं अनेकदा अडखळतच हे पत्र लिहावं लागणार आहे. असो. तर तुला कडेवर घेतलं असताना तू अचानक आकाशाकडे बघून खुदकन् हसलीस अहा हा, तुला पहिल्यांदा कडेवर घेतलं तो क्षण... स्वरा, मला असं अनेकदा अडखळतच हे पत्र लिहावं लागणार आहे. असो. तर तुला कडेवर घेतलं असताना तू अचानक आकाशाकडे बघून खुदकन् हसलीस मी बघितलं तर तिथून एक पक्षी उडाला होता मी बघितलं तर तिथून एक पक्षी उडाला होता तू त्या पक्ष्यातल्या चैतन्याला प्रतिसाद दिलास- अभिवादन केलंस\nस्वरा, अगदी बाळ असल्यापासूनच्या तुझ्या आठवणी तुझं ते नाजुक रडणं; इवले इवले आळोखे- पिळोखे देणं तुझं ते नाजुक रडणं; इवले इवले आळोखे- पिळोखे देणं मला उचलून घ्या म्हणून हळुवार सांगणं मला उचलून घ्या म्हणून हळुवार सांगणं तू इतकी शुद्ध प्रसन्नता आहेस की, तुझं रडणंही नितांत सुंदर आहे- बघत राहावसं वाटण्यासारखं तू इतकी शुद्ध प्रसन्नता आहेस की, तुझं रडणंही नितांत सुंदर आहे- बघत राहावसं वाटण्यासारखं मला तुझ्यामध्ये असलेली दृष्टी मोहित करते. निरागसता मला तुझ्यामध्ये असलेली दृष्टी मोहित करते. निरागसता आज आपण जे खरे सद्गुण मानतो (उथळ व समाजामधील तथाकथित सद्गुण नाही)- आनंदी असणं; निर्मळ असणं; शुद्ध असणं; प्रत्येक वस्तुत चैतन्य बघणं हे सर्व तुझ्यामध्ये आहेत. निसर्गामधील मानवासहित पशुपक्षी, झाडं, हवा, अंधार अशा सगळ्यांमध्ये तुला चैतन्य दिसतं आज आपण जे खरे सद्गुण मानतो (उथळ व समाजामधील तथाकथित सद्गुण नाही)- आनंदी असणं; निर्मळ असणं; शुद्ध असणं; प्रत्येक वस्तुत चैतन्य बघणं हे सर्व तुझ्यामध्ये आहेत. निसर्गामधील मानवासहित पशुपक्षी, झाडं, हवा, अंधार अशा सगळ्यांमध्ये तुला चैतन्य दिसतं त्यांना तू प्रतिसाद देतेस. किंबहुना तू शुद्ध प्रसन्नता असल्यामुळे तुला सगळीकडे फक्त आनंदच दिसतो त्यांना तू प्रतिसाद देतेस. किंबहुना तू शुद्ध प्रसन्नता असल्यामुळे तुला सगळीकडे फक्त आनंदच दिसतो ही दृष्टी मला मोठी प्रेरणा देते. मला सतत मार्गदर्शन करते. एके काळी माझ्यामध्येही ही 'शुद्ध प्रसन्नता' होती. पण मी ती गमावली. तुझ्या निमित्ताने मला ही शुद्ध प्रसन्नता पुन: प्राप्त करण्यासाठीची सेकंड इनिंग मिळाली आहे. आणि तुला बघताना जाणवतं की, हे फार अवघड किंवा अशक्य नाहीय.\nनिसर्ग देताना आपल्याला शुद्ध स्वरूपच देतो. आपणच त्याला मळवून टाकतो. कबीरांनी म्हंटलं आहे, \"ज्यों कि त्यों धर दिनी चदरिया\" निसर्गाने दिलेली शुद्ध चादर त्यांनी परत निर्मळ स्वरूपात परत दिली. माझ्या लहानपणीच्या अंधुक आठवणी एके काळी मलासुद्धा बाहुली जीवंत वाटायची. एके काळी मलाही प्रत्येक गोष्ट जीवंत वाटायची. एक किडा मारतानाही त्रास व्हायचा. एके काळी माझं मनही आतून तुझ्यासारखं प्रसन्न होतं. आज तुझ्या सोबतीत ही दृष्टी मला परत प्राप्त करता येईल असा विश्वास वाटतो...\n तुझ्यामध्ये सतत चैतन्याचे अविष्कार होताना मी बघतोय. तुझं वाढणं खरोखर प्रत्येक दिवस तुझ्यासाठी ख-या अर्थाने वाढदिवस आहे खरोखर प्रत्येक दिवस तुझ्यासाठी ख-या अर्थाने वाढदिवस आहे तो आमचाही वाढदिवस ठरावा, ही इच्छा तो आमचाही वाढदिवस ठरावा, ही इच्छ�� तुझं कुशीवर वळणं, नंतर सरपटणं, हळु हळु रांगणं, तुझे बोल, हळु हळु शब्दाच्या भाषेमध्ये तू बोलणं तुझं कुशीवर वळणं, नंतर सरपटणं, हळु हळु रांगणं, तुझे बोल, हळु हळु शब्दाच्या भाषेमध्ये तू बोलणं आणि हे सगळं करताना तुझ्या चेह-यावर असलेलं अखंड हसू आणि हे सगळं करताना तुझ्या चेह-यावर असलेलं अखंड हसू तुझ्यामध्ये असा दृष्टीकोण आहे की, तुला कशाची भिती वाटत नाही किंवा कशाचा त्रास होत नाही. डोकं आपटलं तरी दुस-या मिनिटाला तू परत मजेत असतेस. पाण्याची व कुत्र्याची तुला भिती वाटत नाही तुझ्यामध्ये असा दृष्टीकोण आहे की, तुला कशाची भिती वाटत नाही किंवा कशाचा त्रास होत नाही. डोकं आपटलं तरी दुस-या मिनिटाला तू परत मजेत असतेस. पाण्याची व कुत्र्याची तुला भिती वाटत नाही कारण भिती समाजाने शिकवलेली गोष्ट असते कारण भिती समाजाने शिकवलेली गोष्ट असते पण स्वरा, जन्मत: तुला मिळालेलं अखंड प्रसन्न स्वरूप समाजामध्ये वाढताना हळु हळु दूषित होताना मी बघतोय. काही प्रमाणात हे अपरिहार्य आहे. तरीही त्याचा मला त्रास होतो. समाजामध्ये वाढताना तुझ्यामध्येही 'हे खेळणं हवं, हे नको' असा भाव येताना मी बघतो. अखंड व अनकंडिशनल असलेली शुद्ध प्रसन्नता कंडिशनल होत जाताना बघून खंत वाटते. पण जीवनाचा प्रवाह असाच पुढे जातो. पण तरीही तुला जास्तीत जास्त निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार आहे. जितकी जमेल तितकी प्रसन्नता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.\nअद्विका मला माहिती आहे हे खूप अवघड आहे. पण अशक्य नाही. कारण त्याची दिशा तूच दाखवली आहेस. शिवाय शुद्ध प्रसन्नतेची विटंबना कशी होते, हे जागोजागी दाखवणारं माझं गतजीवन आहेच. इंग्रजीत म्हणतात, Everybody deserves a second chance. त्यामुळे मला पुन: एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी मी‌ चुकवणार नाही. तुझ्यामधली प्रसन्नता समाजाच्या रेट्यापुढे थोडी झाकोळेल; पण मी तिला सुरक्षित ठेवेन. मी तिला मिटू देणार नाही. आणि ते करता करता तुझ्या प्रसन्नतेच्या ज्योतीने माझीही प्रसन्नता पुन: पेटती करेन. स्वरा अवघड असलं तरी माझ्या डोळ्यांपुढे चित्र स्पष्ट आहे.\nमी तुला कोणतीही विचारधारा; कोणतीही मान्यता देणार नाही. किंबहुना मी त्या अर्थाने तुझा मार्गदर्शक बनणारच नाही. आम्ही फक्त तुझे देखभाल करणारे व तुला मदत करणारे असू. मनाच्या कोप-यात मी वाट बघतोय तू कधी दहा वर्षांची होशील. तेव्हा तुला असंच एक पत्र लिहून मी शेवटी तुला एकदाचं सांगू शकेन- स्वरा, आता तू पुरेशी मोठी झालीस. इथून पुढे आपण फक्त मित्र- मैत्रीण. चलो हाथ मिलाओ पण अजून त्याला खूप वेळ आहे आणि मध्ये खूप टप्पे आहेत... आता हळु हळु शब्दांच्या जगात तू आलीस. तू आधी अबोध- अमन अवस्थेत होतीस. आता तुलाही मन मिळालं आहे जे म्हणतं मला हेच हवं. आता तुला लोक सांगतात जय बाप्पा कर; गाणं म्हण. मी तुला अशा प्रकारे कधीही काहीही सांगणार नाही असं मी मनात ठरवतो. पण समाजाने केलेले संस्कार इतके प्रबळ असतात की, एखाद्या अनकॉन्शस क्षणी मीसुद्धा काहीसं तसंच करतो. तुला अमुक कर असं सांगतो. पण मला हे थांबवायचं आहे. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच तुला सोबत द्यायची आहे (वाढवायचं वगैरे नाही; ते काम निसर्गच करतो पण अजून त्याला खूप वेळ आहे आणि मध्ये खूप टप्पे आहेत... आता हळु हळु शब्दांच्या जगात तू आलीस. तू आधी अबोध- अमन अवस्थेत होतीस. आता तुलाही मन मिळालं आहे जे म्हणतं मला हेच हवं. आता तुला लोक सांगतात जय बाप्पा कर; गाणं म्हण. मी तुला अशा प्रकारे कधीही काहीही सांगणार नाही असं मी मनात ठरवतो. पण समाजाने केलेले संस्कार इतके प्रबळ असतात की, एखाद्या अनकॉन्शस क्षणी मीसुद्धा काहीसं तसंच करतो. तुला अमुक कर असं सांगतो. पण मला हे थांबवायचं आहे. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच तुला सोबत द्यायची आहे (वाढवायचं वगैरे नाही; ते काम निसर्गच करतो) व्यक्ती शब्द सुंदर आहे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय अभिव्यक्तीच तर असते) व्यक्ती शब्द सुंदर आहे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय अभिव्यक्तीच तर असते त्या अभिव्यक्तीमध्ये मी हस्तक्षेप करू इच्छित नाही. जितकं आवश्यक असेल, तितकंच तुला आम्ही सांगणार.\nअनेक पालक त्यांचा अहंकार मुलांवर ढकलतात. हे गाणं म्हणून दाखव, इंग्लिशमध्ये पाढे म्हण इ. इ. मी तसं काही करणार नाही. उलट तुला कोणी असे आदेश देत असेल तर मी स्पष्ट म्हणेन, तुला वाटत नसेल तर तू करू नकोस. मला कल्पना आहे हे अवघड जाईल. पण मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, बाहेरून दिलेले मूल्य, संस्कार फार सखोल जात नाहीत. मोठ्यांचा आदर कर, त्यांना नमस्कार कर असं म्हणणं सोपं आहे. पण बाहेरून थोपवलेल्या गोष्टीमुळे आतली उत्स्फूर्त प्रेरणा मरते. गोष्टी औपचारिक होत जातात. आणि बाहेरून सांगून केलेला आदर केवळ वरवरचा असतो; त्याउलट जर स्वातंत्र्य द���लं तर आपोआप आदर देण्यायोग्य व्यक्तीला आदर दिला जातो व तो जास्त खरा असतो. तीच गोष्ट नमस्काराची. चैतन्य दोघांमध्ये आहे. मग फक्त लहानाने मोठ्यांना नमस्कार का करावा खरं तर लहान मुलगा जे चैतन्य बघतो व ज्याला सहज प्रतिसाद देतो तो अशा औपचारिक नमस्कारापेक्षा किती जास्त जीवंत असतो खरं तर लहान मुलगा जे चैतन्य बघतो व ज्याला सहज प्रतिसाद देतो तो अशा औपचारिक नमस्कारापेक्षा किती जास्त जीवंत असतो आणि केवळ शरीराने मोठे आहेत म्हणून नमस्कार कर; मान दे म्हणणं म्हणजे शुद्ध हिंसा आहे आणि केवळ शरीराने मोठे आहेत म्हणून नमस्कार कर; मान दे म्हणणं म्हणजे शुद्ध हिंसा आहे\nअद्विका, मला जाणीव आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला जायचं आहे. समाजाचा दाब प्रचंड असतो. पण मी तुझ्यातल्या शुद्धतेला वाचवेन. काही संस्कार/ काही गोष्टी अपरिहार्य असतात. गच्चीच्या काठाशी गेलीस तर तुला अडवावं लागेल. पण ते करतानाही तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर ठेवून करणं शक्य आहे. आणि जो बोध बाहेरून निर्देश देऊन मिळतो; तो वरवरचा असतो. त्याउलट जर स्वभावाला वाव दिला तर त्या अनुभवातून बोध घेऊन माणूस जे शिकतो ते जास्त खोल जातं. म्हणून मी तुला म्हणणार नाही तू राग करू नकोस. मी तुला हेच म्हणेन की, तुला राग आला तर तो व्यक्त कर. दाबू नकोस. त्यातून तुला एक दिवस त्याचा फोलपणाही लक्षात येईल... मी कोणतेच विचार तुझ्यावर लादणार नाही. कोणतीच अपेक्षा ठेवणार नाही. आज नाही आणि कधीच नाही. कारण निसर्गाच्या जगात कर्तव्य नावाचा प्रकार नसतो. पण त्याहून अधिक सामर्थ्यशाली अशी सहज स्फुरणा असते. आणि मुख्य म्हणजे निसर्गाचा प्रवाह सतत पुढे जातो. हिमालयात नदी उगम पावते; हिमालयातल्या झ-यांचं पाणी तिला मिळतं; पण ती ते पाणी तिथे देत नाही; ते पाणी समोर जातं.\nकिंबहुना संतती ह्या शब्दाचाही हाच अर्थ आहे. संतती म्हणजे जीवनाचा सततचा प्रवाह (संतत धार सारखा). तो पुढे पुढेच जातो. आई बाळाला जे प्रेम देते; ते प्रेम बाळ आईला भविष्यात देत नाही. तशी निसर्गाची रचनाच नाही. त्या बाळाला जर खरोखर प्रेम मिळालं असेल तर ते अनेक प्रकारे पुढे वाटेल. तेव्हा स्वरा आम्ही तुझे फक्त माध्यम आहोत. आणि तू आम्हांला पालक म्हणून निवडलंस; तुझे माध्यम होण्याची संधी दिलीस, ह्याबद्दल खरं तर आम्ही तुला धन्यवाद द्यायला हवेत. वरवर पाहता आम्ही तुझे पालक दिसत असलो त��ी मला जाणीव आहे की, स्थिती बिलकुल उलट आहे. चैतन्याचा प्रवाह तुझ्यातून परत आम्हांला मिळाला आहे. सर्व काही तुझ्याकडून आम्ही शिकतो आहोत. आमचं काम एकच की, तुला मदत करणं. तुला जर चित्र काढायचं असेल तर रंगाचं साहित्य आणून देणं, इतकंच आम्हांला करायचं आहे. अन्य काहीही धारणा, विचारधारा, दिशा तुला देण्याची गरज नाही. बाहेरून थोपवलेल्या गोष्टी फार टिकतही नाहीत आणि त्या आतून काही स्फुरणा होण्यामध्ये बाधा मात्र बनतात. तेव्हा ते नाहीच. Man proposes and God disposes; but If you do not propose, he never disposes हे जास्त खरं आहे. असो.\n हे पत्र फार वैचारिक झालं. गुंतागुंतीचं झालं. पण आम्ही असेच गुंतागुंतीचे आहोत. तू सहज आनंदात रममाण असताना आम्ही मात्र वितंडवाद करतो. वरवरच्या गोष्टींवर वेळ घालवतो. आनंद हा बाहेरून मिळत नाही; तो स्वत:मध्येच असतो हे तू सातत्याने आम्हांला सांगतेस. दाखवून देतेस. पण आम्हांला आनंद किंवा सुख बाहेरच्या कोणत्या तरी गोष्टीमध्येच मिळतं. तू आमच्या सोबत येऊन आता वर्ष होत आलं तरी अजूनही आम्हांला तुझ्याकडून हे शिकता आलेलं नाही... लवकरच तुझा पहिला वाढदिवस येईल. पण मला काळजी आहे आमचा वाढदिवस कधी येईल... तुझी शुद्ध दृष्टी आम्हांला कशी मिळेल...\n'तुमची मुलं' ही 'तुमची' नसतातच.\nती येतात जगात तुमच्यामार्फत,\nपरंतु तुमच्या अंशातून नव्हे,\nती असतात खरी तुमच्याजवळ,\nपरंतु नसतात तुमच्या मालकीची.\nतुम्ही द्यावं त्यांना तुमचं प्रेम,\nपण लादू नयेत विचार.\nकारण, त्यांना आहेत ना त्यांचे स्वत:चे विचार,\nतुम्ही संभाळा त्यांचं शारीर अस्तित्व,\nपण अधिराज्य नको त्यांच्या आत्म्यावर.\nकारण त्यांचा आत्मा वास करतो\nजिथं जाणं तुम्हांला शक्य नाही\nत्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करावा,\nपरंतु त्यांना आपल्यासारखं घडवण्याचा अट्टाहास नको.\nकारण जीवनऔघ कधी‌ उलटा मागे वाहत नाही\nअन् भूतकाळात रेंगाळतही नाही.\nतुम्ही आहात केवळ एक धनुष्य\nज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर\n'तो' धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा\nधन्यवाद मनाली आणि साधना ताई\nधन्यवाद मनाली आणि साधना ताई\nवाह, निरंजन - खूपच सजग आणि\nवाह, निरंजन - खूपच सजग आणि सह्रदय पिता आहात....\nलेकीचं भाग्य तसेच तुम्हा दोघांचेही (आई-वडिलांचे) ....\nखूपच आवडलं हे .....\nकिती छान लिहीलंय..... मार्गी\nकिती छान लिहीलंय..... मार्गी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--khamgaon", "date_download": "2019-12-08T21:19:54Z", "digest": "sha1:CEWJKTLICIPEXOX5O3MYVUNSUMRON2XM", "length": 16780, "nlines": 205, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (28) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (52) Apply बातम्या filter\nयशोगाथा (3) Apply यशोगाथा filter\nकृषी सल्ला (2) Apply कृषी सल्ला filter\nकृषिपूरक (1) Apply कृषिपूरक filter\nतृणधान्ये (1) Apply तृणधान्ये filter\nमलकापूर (18) Apply मलकापूर filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (11) Apply प्रशासन filter\nसोलापूर (10) Apply सोलापूर filter\nउत्पन्न (8) Apply उत्पन्न filter\nदुष्काळ (8) Apply दुष्काळ filter\nयवतमाळ (8) Apply यवतमाळ filter\nविदर्भ (8) Apply विदर्भ filter\nहवामान (7) Apply हवामान filter\nकृषी विभाग (6) Apply कृषी विभाग filter\nपाणीटंचाई (6) Apply पाणीटंचाई filter\nबाजार समिती (6) Apply बाजार समिती filter\nसोयाबीन (6) Apply सोयाबीन filter\nइंदापूर (5) Apply इंदापूर filter\nचंद्रपूर (5) Apply चंद्रपूर filter\nमालेगाव (5) Apply मालेगाव filter\nव्यापार (5) Apply व्यापार filter\nसंगमनेर (5) Apply संगमनेर filter\nअलिबाग (4) Apply अलिबाग filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nपतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा\nहानिकारक पतंगवर्गीय किडींच्या बंदोबस्तासाठी ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक जगातील बहुतेक देशात सरस ठरला आहे. हा कीटक...\nऔरंगाबाद जिल्ह्यात चार केंद्रांवरून कापूस खरेदी सुरू\nऔरंगाबाद : भारतीय कपास निगम लिमीटेड (सीसीआय) ची नोडल एजन्सी म्हणूक काम करणाऱ्या महाराष्‌ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...\nअकोला : केंद्रीय पथकाची धावती भेट आटोपली\nअकोला ः विभागात परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी...\nअकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा फटका\nअकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व काही ठिकाणच्या अतिवृष्टीने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सुमारे ७२५...\nगहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रण\nगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. खोडकीड, तुडतुडे, मावा या किडींबरोबर...\nवंचित बहुजन आघाडी विजयापासून ‘वंचित’च\nअकोला ः राजकारणात विजयापेक्षा दुसरे कशालाही महत्त्व नसते, हे आता तरी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना उमजले असेल. कारण लोकसभा...\nवऱ्हाडात पक्षीय बलाबल कायम राहण्याची चिन्हे\nअकोला : वऱ्हाडातील १५ मतदार संघाची मतमोजणी सुरू असून भाजप पहिल्या तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत....\nबुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार बजावणार हक्क\nबुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव, मेहकर व जळगाव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (...\nफळमाशी नियंत्रणासाठी घरगुती सापळा\nभारतामध्ये फळमाशीच्या सुमारे १६ प्रजातींची नोंद झाली असून, त्यापैकी दोन प्रजाती हंगामनिहाय फळांचे आणि फळभाज्यांचे नुकसान करतात....\nखामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः मुख्यमंत्री फडणवीस\nबुलडाणा ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खामगाव येथे वाढीव एमआयडीसीसह टेक्सटाइल पार्क निश्‍चितपणे करणार असल्याचे...\nरेशीम कीटकावरील रोगांचे नियंत्रण\nरेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग ः १) ग्रासरी २) फ्लॅचरी ३) मस्कार्डीन ग्रासरी रोग रेशीम कीटकांना होणाऱ्ऱ्या...\nनिवडणुकीत नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे ः डॉ. निरुपमा डांगे\nबुलडाणा : विधानसभा निवडणुकीत प्रशासनाने विविध पथकांची नियुक्ती केली आहे. स्थायी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक व तपासणी नाका...\nमुगासाठी प्रसिध्द जळगावची बाजारपेठ, भागातील डाळ मिल्सकडून मोठी मागणी\nजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी मुगाची मोठी आवक होते. जळगाव शहर व लगतच्या भागात सुमारे २५ उत्तम दर्जाच्या...\nबाळापूर, बार्शीटाकळी, खामगाव, मलकापूरला जोरदार पाऊस\nअकोला ः वऱ्हाडातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला. प्रामुख्याने...\nपावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढला\nपुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन २४ तासांत त्य��चे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे....\nतीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यात\nसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जप्रकरणी खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगर, करकंब (ता. पंढरपूर)...\nनिकमांना श्रावणात पैसे मिळवून देणारे वजनदार काशीफळ\nश्रावणात व त्यावेळच्या उत्सवांत कोणता शेतमाल घेतला तर कायम मागणी व दर राहतील याचा अभ्यास नायगाव दत्तापूर (जि. बुलडाणा) येथील...\nबार्शी तालुक्यातील बॅंकांत दुष्काळी निधी\nवैराग : ‘‘बार्शी तालुक्यातील १३८ गावांतील ६४ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळण्याची आशा आता पूर्ण होत आहे. ३८ कोटी ५६...\n‘उजनी‘च्या पाण्यासाठी बार्शीत शेतकऱ्यांचा मोर्चा\nसोलापूर : उजनीचे पाणी ढाळेपिंपळगाव मध्यम प्रकल्पात सोडण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने सोमवारी (ता. २६) तानाजी ठोंबरे...\nखामगाव बाजार समिती बरखास्त; प्रशासक कृपलानींकडे 'चार्ज'\nबुलडाणा : जिल्ह्यातील मोठी उलाढाल असलेल्या खामगाव बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करीत तेथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/891/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87_-_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC_%E0%A4%AE", "date_download": "2019-12-08T20:42:10Z", "digest": "sha1:CK35ENLKGSJ2ZD2DR534PUB7AKR2UK6L", "length": 8926, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nभाजप जिन्हा हाऊसवरून केवळ राजकारण करत आहे - नवाब मलिक\nअलीगढ विद्यापीठातील जिन्हांच्या फोटोवरून झालेल्या वादानंतर आता मुंबईतील जिन्हा हाऊस वरूनही वाद सुरू झाला आहे. भाजप जिन्हांचे जिन बाहेर काढून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अलीगढ विद्यापीठातील जिन्हांचा फोटो एचआरडीने आधीच का काढला नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष नबाब मलिक यांनी उपस्थित केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील जिन्हा हाऊस तोडण्याची मागणी ���ेली. आम्ही म्हणतो जिन्हा हाऊस उद्या तोडायचं असेल तर आजच तोडा. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे. जर हे करता येत नसेल तर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nजिन्हांचा विषय काढून मुद्दाम वाद वाढवला जात आहे. सरकार भाजपचे आहे, मागणी न करता थेट कारवाई करा. भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी जिन्हांच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यांच्यावर भाजपने कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप आता जिन्हांच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळेच असे राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी जर जिन्हा हाऊस तोडण्याची कारवाई केली तर आम्ही त्यांचे हार घालून अभिनंदन करू, असेही त्यांनी सांगितले.\nज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर मुंबई येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांकडून न्यायालयीन निर्णयाचे आनंदोत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष निलेश भोसले, सचिव बाप्पा सावंत, मुंबई सरचीटणीस सचिन नारकर, युवा जिल्हाध्यक्ष उबेत साबरी, युवा जिल्हाध्यक्ष सुनील गिरी, कुलाबा तालुका अध्यक्ष शैलेन्द्र नाग युवा मुंबई सचिव सचिन शिंदे, मुंबई सहसचिव भालचंद्र शिरोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून राष्ट्रवादी भवनात आनंद सा ...\nराज्यात घड्याळाचा गजर वाजत राहावा – अजित पवार ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे मतदारांनी उभे राहायला हवे, घड्याळाचा गजर केवळ बारामतीतच नव्हे तर राज्यात सगळीकडे वाजत राहायला हवा, जुन्या गोष्टी विसरून पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे भावनिक आवाहन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जनतेला केले. ते आज बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी निवडणुका फक्त विकासाच्या मुद्दावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या परिसराचा विकास हा ...\nजनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प - जयंत पाटील ...\nअर्थमंत्र��� सुधीर मुनगंटीवार यांनी २०१७-१८ वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने हा ४ हजार ५११ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. फक्त ३९६ कोटींचे अधिकचे उत्पन्न अर्थसंकल्पात दाखवले गेले आहे. राज्यपालांच्या तीन पानी भाषणाची उजळणीच या अर्थसंकल्पात केली गेली असल्याचे निरीक्षण पाटील यांनी नोंदवले. खरंतर राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नव्या उपाययोजना करण्याची गरज होती. र ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/raigad-issue-234536", "date_download": "2019-12-08T21:46:02Z", "digest": "sha1:STUPRH7T775IGSUIEZLH4C6IZ7EAWDJV", "length": 16188, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "अलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांमुळे फुलले | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nअलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांमुळे फुलले\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nअलिबाग : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी सकाळी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता.\nअलिबाग : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी सकाळी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता.\nअनेक पर्यटकांनी घोडागाडी, उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. त्यामुळे येथील समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलले होते. या वेळी खोल समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा जीवरक्षकांकडून देण्यात आला.\nसरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना शनिवार व रविवारी सुट्टी होती. फक्‍त सोमवारी कार्यालये सुरू होती. मात्र, मंगळवारी गुरुनानक यांची जयंती असल्याने पुन्हा सरकारी सुट्टी होती. त्यामुळे सुट्ट्यांचे गणित जुळवत अनेक पर्यटकांनी अलिबागचा रस्ता धरला. त्यामुळे येथील हॉटेल, रिसॉर्टमध्ये पर्यटकांकडून काही दिवसांपूर्वीच आगाऊ नोंदणी करण्यात आली होती.\nअलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांनी घोडागाडी, उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी मित्रांसमवेत, तर काही पर्यटकांनी त्यांच्या कुटुंबीयांसमेवत समुद्रकिनारी मौजमजा केली. सुट्टीचा दिवस असल्याने पोलिसांनीदेखील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली होती.\nअलिबाग हे पर्यटनासाठी चांगले शहर आहे. या ठिकाणी सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी वारंवार येत असतो. समुद्रकिनारी स्पीड बोट व अन्य समुद्र खेळांचा आनंद घेता येतो. हा किनारा स्वच्छ व सुंदर असल्याचे पर्यटक सचिन दिसले यांनी सांगितले.\nपोलिस पथकांसह जीवरक्षक तैनात\nअलिबाग, नागाव, किहीम, रेवदंडा, आक्षी अशा अनेक समुद्रकिनारी पोलिस तैनात करण्यात आले होते. अतिउत्साहामध्ये असणाऱ्या पर्यटकांसह महिलांची छेडछाड काढणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. तसेच अलिबाग, नागाव या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते. खोल समुद्रात जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा जीवरक्षकांकडून देण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविवाह प्रोत्साहन योजना कागदावर\nअलिबाग (बातमीदार) : आंतरजातीय विवाह करणाऱ्या नागरिकांना राज्य आणि केंद्र सरकारकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून अर्थसाह्य...\nअलिबाग मासळी बाजार लवकरच कात टाकणार\nअलिबाग (बातमीदार) : शहरातील मासळी बाजाराचे लवकर रूपडे बदलणार आहे. त्यासाठी पालिकेने पावले उचलली असून बाजाराचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच सुशोभीकरण...\nअलिबाग ः प्रत्येक बाळ सशक्त असावे यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान मातृवंदना योजनेनुसार गर्भवतीला सकस आहारासाठी पाच हजार रुपये देण्यात येतात. तीन...\nजेएसडब्ल्यूला साडेपाच कोटींचा दंड\nअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने शहाबाज येथील रस्त्यालगतच्या एकूण १० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणाऱ्या मातीचा (राखेचा...\nरायगड जिल्ह्यात जलस्रोतांना नवसंजीवनी\nअलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना...\nभरधाव वाहनांना आता लगाम\nअलिबाग ः महामार्गावर भरधाव वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महामार्गावर चार आधुनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65423?page=5", "date_download": "2019-12-08T22:37:00Z", "digest": "sha1:2OCAGPSZHSRHZJWJFNSCST7EYS6FA7IX", "length": 13068, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा\nनदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.\n१. तेथे कर माझे जुळती \n२. करावे तसे भरावे.\nतर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.\nमराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८\nरिनाने न जेवण्याचा पण केला पण\nरिनाने न जेवण्याचा पण केला पण आईच्या मायेपुढे तिचा नाईलाज झाला. लग्नात पण ठेवण्याचा तिने निश्चय केला.\nकुत्रा मागे लागला म्हणून\nकुत्रा मागे लागला म्हणून त्याने सायकल जोरात मारली पण मध्येच सायकलचा कुत्रा तुटला...\nते हातातलं आलं ठेव तिकडे\nते हातातलं आलं ठेव तिकडे बाजूला आणि पाणी आलं का ते पाहा आधी.\nतो होता कावळा विचार करीत होता\nतो होता कावळा ��िचार करीत होता का वळा पण मार्गात दिसला सुवर्ण वळा म्हणे आले भाग्य फळा\nपाकातल्या पूर्‍या तयार झाल्यावर, पाक सिद्ध असल्याची घोषणा करण्यात आली.\nघाटातून गाडी हळू चालवावी.\nघाटातून गाडी हळू चालवावी.\nकळशीचा घाट सुंदर आहे.\nरवि ने रविवार बाजारातून रवि\nरवि ने रविवार बाजारातून रवि आणली\nगौरी गाईला पाडा झाला.\nगौरी गाईला पाडा झाला.\nआंबे पिकले . आता पाडा.\nफुले काकूंनी अबोलीची फुले\nफुले काकूंनी अबोलीची फुले माळली\nनदीकडे कडेवरी घागर घेऊन जात\nनदीकडे कडेवरी घागर घेऊन जात असता मार्गात हातातील कडे कुठे तरी पडले\nथंडी वाजतेय तर रग घे.\nथंडी वाजतेय तर रग घे.\nएवढे वृद्ध झाले तरी रग कमी होत नाही.\nआईला आलेला राग तिने सर्व राग\nआईला आलेला राग तिने सर्व राग गाऊन घालवला.\nसुमनने सुमनाने सुमने घेऊन\nसुमनने सुमनाने सुमने घेऊन देवाचरणी वाहिली\nगुलाबजामने भरलेले पात्र बघून\nगुलाबजामने भरलेले पात्र बघून , झकोबाच्या तोंडाला पाणी सुटले.\nनाटकातील नारदाचे पात्र छान काम करत होते.\nकोणत्याही पक्षाचा असला तरी\nकोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला 'पक्ष' करावाच लागतो. .\nकणकिचे पिठ मळता मळता ती\nकणकिचे पिठ मळता मळता ती शक्तीपिठं आठवत होती.\nकावळ्या सारख्या पक्ष्यांनी पक्ष स्थापून ऐन पक्ष पंधरवड्यात पक्षपाती पणा करणे योग्य नव्हे\nकबुरतांची पिसं फारच पसरलेत.\nकबुरतांची पिसं फारच पसरलेत.\nसुभाषला विहिर खोदण्याचं पिसं लागलय\nनुपुराच्या पायातील नुपूर झंकारत होते.\nएक झाप विणलं नाही म्हणून काही\nएक झाप विणलं नाही म्हणून काही एवढ झापायला नको.\nनाडी तपासता तपासता ,\nनाडी तपासता तपासता , डॉक्टरांच लक्ष निखिलच्या पायजम्याच्या लोंबणार्‍या नाडीकडे गेलं.\nवराची वरात आली आणि वरच्या\nवराची वरात आली आणि वरच्या मंडळींची गडबड झाली वरवर ते शांत दाखवत होते पण आतून जीव वरखाली होत होता\nत्या माठाला एक चिर पडलेय.\nत्या माठाला एक चिर पडलेय.\nकृष्णा, मस्त जमलेत वाक्य.\nकृष्णा, मस्त जमलेत वाक्य.\nनांगराचा फाळ मोडल्याने ऐन\nनांगराचा फाळ मोडल्याने ऐन मशागतीच्या वेळी खर्चाचा फाळ लागला\nपत्रावळीवर जेवण वाढून तिने\nपत्रावळीवर जेवण वाढून तिने पत्राची घडी करून ठेवली, आणि गळणार्‍या पत्र्याकडे पाहू लागली.\nकृष्णा, मस्त जमलेत वाक्य.\nकृष्णा, मस्त जमलेत वाक्य. Happy>>\nतुम्हा सर्वांची वाक्ये वाचता वाचता काही वाक्ये ��ेचिली\nविनयने, विनय जागृत ठेवून\nविनयने, विनय जागृत ठेवून वर्तन केले.\nवाचाल तर वाचाल , अस म्हणताना\nवाचाल तर वाचाल , अस म्हणताना त्यांची वाचा बंद झाली.\nकटाची आमटी बनवायच्या कटात\nकटाची आमटी बनवायच्या कटात पुरणाचा मह्त्वाचा हात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिन २०१८\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/emletra-junior-p37111298", "date_download": "2019-12-08T21:44:10Z", "digest": "sha1:I4OXHBGUQF224BL336Z6P24F6IF7QETH", "length": 20068, "nlines": 363, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Emletra Junior in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Emletra Junior upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nEmletra Junior के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है \nEmletra Junior खालील उपचारासाठी वापरले जाते -\nएच आय व्ही एड्स\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Emletra Junior घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Emletra Juniorचा वापर सुरक्षित आहे काय\nEmletra Junior पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Emletra Juniorचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Emletra Junior चा मध्यम प्रमाणात दुष्परिणामांचा अनुभव येऊ शकतो. तुम्हा���ा कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर Emletra Junior ताबडतोब बंद करा. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या डॉक्टरांनी ते तुमच्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितल्यावरच पुन्हा सुरु करा.\nEmletra Juniorचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nEmletra Junior हे मूत्रपिंड साठी हानिकारक नाही आहे.\nEmletra Juniorचा यकृतावरील परिणाम काय आहे\nEmletra Junior चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nEmletra Juniorचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Emletra Junior च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nEmletra Junior खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Emletra Junior घेऊ नये -\nEmletra Junior हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Emletra Junior सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nEmletra Junior घेतल्यानंतर, तुम्ही वाहन चालवू नये किंवा कोणतीही अवजड मशिनरी चालवू नये. हे धोकादायक होऊ शकते, कारण Emletra Junior तुम्हाला पेंगुळलेले बनविते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Emletra Junior घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Emletra Junior चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Emletra Junior दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक खाद्यपदार्थांबरोबर Emletra Junior घेतल्याने त्याच्या परिणामाला विलंब होऊ शकतो. याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला.\nअल्कोहोल आणि Emletra Junior दरम्यान अभिक्रिया\nEmletra Junior घेताना अल्कोहोल घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा, कारण याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतील.\nEmletra Junior के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Emletra Junior घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Emletra Junior याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Emletra Junior च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Emletra Junior चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Emletra Junior चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2016/08/Supreme-Court-ruling-dahihandi-minimum-age-18-years-human-pyramid-20-feet-Maharashtra-government-apathy-Dangerous-Performances-Act-prohibition-for-use-of-children-public-exhibition-performance.html", "date_download": "2019-12-08T20:29:13Z", "digest": "sha1:ZDGLBYKNDHGVM3M2YZZAGTHQTXRKNHYM", "length": 11699, "nlines": 107, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: दहीहंडीवर विरजण , दोष कुणाचा ?", "raw_content": "\nदहीहंडीवर विरजण , दोष कुणाचा \nदहीहंडी फोडताना लहान मुलांचा समावेश करू नये तसेच २० फुटांपेक्षा अधिक मोठा थर लावू नये, हा मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालायने बुधवारी कायम ठेवल्यानंतर महाराष्ट्रात त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या . दहीहंडी आयोजकांकडून आलेल्या प्रतिक्रिया तर फारच तीव्र आहेत. या प्रतिक्रियांच्या महापुरात या निर्णयाला राज्य शासनाचा गलथानपणा कारणीभूत ठरला या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येउन याचिकाकर्त्यांवर आगपाखड करण्यात सर्वांनी धन्यता मानली.इतर खेळ खेळताना किंवा अपघातात अनेक मृत्यू होतात म्हणून ते खेळ बंद करायचे का असेही कारण त्यासाठी दिले गेले.परंतु उच्च न्यायालयात प्रामुख्याने विचार झाला तो दही हंडी खेळावर नव्हे तर उत्सवातील प्रदर्शनावर.त्यापूर्वी जर दहीहंडीला योग्य त्या पद्धतीने खेळाचा दर्जा दिला गेला असता तर कदाचित आज वेगळे चित्र दिसले असते.\nमुंबई उच्च न्यायालयात शासनाच्या तत्कालीनअधिवक्त्यांनी जगातील इतर देशांप्रमाणे Children's Dangerous Performances Act, 1879, in which there is a prohibition for use of children in public exhibition or performance. म्हणजे लहान मुलांचे धोकादायक प्रदर्शन अधिनियम मधील तरतुदींनुसार लहान मुलांचा धोकादायक कामात सहभाग आणि सार्वजनिक प्रदर्शनास प्रतिबंध करणा-या कायद्यासारख्या कायदा महाराष्ट्रात नसल्याचे सांगीतले होते.त्यानंतर दहीहंडीसाठी २० फूटांपेक्षा मोठा थर नको. त्याचबरोबर १८ वर्षांखालील मुलांचा त्यामध्ये समावेश करू नये, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले होते. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याचबरोबर खेळात पडून जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्यामुळे उच्च न्यायालयाने दही हंडीवर अनेक बंधने घातली होती.त्याचप्रमाणे यासंदर्भात योग्य असा कायदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते .\nत्यानंतर राज्य शासनाने या क्रिडाप्रकाराला साहसी खेळाचा दर्जा दिल्यासारखे दाखवले आणि त्यासंदर्भातील नियमावली राज्य संघटनेने म्हणजे दहीहंडी आयोजकांच्या राज्य संघटनेने करावी असे सांगीतले होते. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही शासनाने केल्या होत्या . परंतु त्यात कुठेही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील तरतुदींचे पालन करण्याचा उल्लेख नव्हता. तो जर असता आणि दहीहंडीला उत्सवा ऐवजी पूर्णत: साहसी खेळाचा दर्जा दिला गेला असता तर कदाचित पुढील पेचप्रसंग उद्भवला नसता. परंतु दहीहंडी आयोजकांना खूष करण्याच्या नादात याचिकेच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष केले गेले . आणि त्याच दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशांचेही पालन केले गेले नाही त्यामूळे आता दही हंडीउत्सव लोप पावण्याची भिती निर्माण झाली आहे.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nभ्रष्टाचारावर कारवाई ऐवजी त्याची माहिती मिळण्याचे ...\nगळती रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने टेमघर धरणाचा...\nटेमघर धरण गळती प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री के.सां...\nदहीहंडीवर विरजण , दोष कुणाचा \nशहरे स्वच्छ व आकर्षक दिसण्यासाठीचे नियमाकडे फक्त ...\nन्यायालयांचे आदेश - निष्कर्ष डावलून दोन निवृत्त सन...\nराज्याची आर्थिक स्थिती , विद्यमान स्मारके - पुतळ्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathicultivation-galardiya-18947?page=1&tid=154", "date_download": "2019-12-08T21:26:03Z", "digest": "sha1:DCVH6DRQU255OBRITEN337ZXWKCYWVEC", "length": 13736, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi,cultivation of Galardiya | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअशी करा गॅलार्डिया लागवड\nअशी करा गॅलार्डिया लागवड\nअशी करा गॅलार्डिया लागवड\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे\nबुधवार, 1 मे 2019\nगॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल्यामुळे हलक्‍या ते मध्यम जमिनीत चांगले वाढते, भरपूर उत्पादन देते. पाण्याचा निचरा न होणारी अत्यंत भारी जमीन गॅलार्डियास मानवत नाही. मध्यम पोयट्याची, साधारणतः पाच ते आठ सामू असणारी जमीन निवडावी.\nगॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल्यामुळे हलक्‍या ते मध्यम जमिनीत चांगले वाढते, भरपूर उत्पादन देते. पाण्याचा निचरा न होणारी अत्यंत भारी जमीन गॅलार्डियास मानवत नाही. मध्यम पोयट्याची, साधारणतः पाच ते आठ सामू असणारी जमीन निवडावी.\nपिक्‍टा प्रकारातील फुले आकाराने मोठी; परंतु सिंगल अस���ात- उदा.- इंडियन चीफ रेड, पिक्‍टा मिक्‍स्ड इत्यादी, तर लॉरेंझियाना प्रकारातील फुले मोठी व डबल असतात. उदा.- सनशाइन, गेईटी डबल मिक्‍स्ड, डबल टेट्रा, फिएस्टा इ.\nगॅलार्डिया फूलपिकांच्या गॅलार्डिया ग्रॅंडिफ्लोरा या प्रकारातील जाती बहुवर्षीय असून, त्यांना मोठ्या आकाराची पिवळसर केशरी आणि लाल रंगाची फुले येतात. या प्रकारामध्ये प्रामुख्याने सन गॉड डॅझलर, वारिअर, गोब्लिन मिस्टर शेरब्रुक इ. जातींचा समावेश होतो.\nलागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. बियांपासून रोपे तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक मीटर रुंद,१५ सेंमी. उंचीचे आणि योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करत असताना प्रतिचौरस मीटर १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे.\nबी गादीवाफ्यावर ओळीत एक ते १.५ सेंमी. खोल पेरावे. दोन ओळींतील अंतर दहा सें. मी. ठेवावे. एक हेक्‍टर लागवडीसाठी १५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. बी पेरल्यानंतर तीन ते चार आठवड्यांत रोपे चार ते सहा पानांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात.\nरोपांची लागवड ऑगस्ट, एप्रिल आणि ऑक्‍टोबर महिन्यांत केल्यास वर्षभर फुले उपलब्ध होऊ शकतात. गॅलार्डियाची लागवड सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून करतात.\nजमीन आडवी-उभी नांगरून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. नंतर सपाट वाफे तयार करून जमीन व हंगामापरत्वे लागवड ४५ x ६० सेंमी. अथवा ४५ x ३० सेंमी. अंतरावर करावी.\nगॅलार्डियास ५५ किलो युरिया, १५७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिहेक्‍टरी वरखते म्हणून द्यावीत.\nराष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nगॅलार्डिया लागवड तंत्रज्ञान गलांडा नावाने ओळखले जाणारे गॅलार्डियाचे पिवळ्या...\nग्लॅडिओलस लागवड तंत्रज्ञान ग्लॅडिओलस फुलाचे महत्त्व : लांब...\nमोगरावर्गीय फूलपिके लागवड तंत्रज्ञान मोगरावर्गीय फूलपिकांमध्ये मोगरा, जाई, जुई,...\nशेवंती लागवड तंत्रज्ञान फूलपिकाची ओळख व क्षेत्र : जागतीक...\nअॅस्टर लागवड तंत्रज्ञान ॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार...\nखुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...\nनिशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....\nझेंडू लागवड तंत्रज्ञान झेंडू फुलांना सणसमारंभात चांगली मागणी असते....\nउत्पादनातील सातत्यामुळे झेंडूने दिले...स्वतःची थोडीशीही शेती नाही. पण शेती घ्यायची,...\nजिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंगजिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/food-recipes-34-1989985/", "date_download": "2019-12-08T21:29:21Z", "digest": "sha1:ACSOFYZR2T6SYMMFYPIVW3ZG5I4JIB73", "length": 25173, "nlines": 370, "source_domain": "www.loksatta.com", "title": "food recipes | दिवाळीसाठी खास चविष्ट पदार्थ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nदिवाळीसाठी खास चविष्ट पदार्थ\nदिवाळीसाठी खास चविष्ट पदार्थ\nदिवाळीसाठी खास हटके पदार्थ\nगव्हाचे पीठ- दीड कप\nचिरलेली कोथिंबीर- अर्धा कप\nलाल तिखट- १ चमचा\nगरम मसाला पावडर- १ चमचा\nधणेजिरे पावडर- १ चमचा\nटोमॅटो २ ते ३ मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. मग बाहेर काढून साले काढा. थंड झाल्यावर तुकडे करून मिक्सरमधून वाटून घ्या. गव्हाच्या पिठात टोमॅटोचे वाटण, मसाले, मीठ तसेच कोिथबीर घालून घट्ट मळून घ्या. वरून १ चमचा तेल घालून परत मळून घ्या. १० मिनिटे झाकून ठेवा. कढईत तेल छान गरम झाले की पिठाच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या करून तळून घ्या. हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा. याचप्रमाणे पालकाचे वाटण करून पालक पुरीही तयार करता येते.\nकिसलेले पनीर- अर्धी वाटी\nधणे पावडर- १ चमचा कॉर्न फ्लॉवर- २ चमचे\nठेचलेल्या सुक्या लाल मिरच्या- २\nमीठ चवीनुसार तेल- तळण्यासाठी\nदही कापडात बांधून, पाणी काढून त्याचा चक्का तयार करा. त्यात किसलेले पनीर आणि इतर सर्व साहित्य घालून एकत्र करून घ्या. छान मळून घ्या. त्याच्या टिक्क्या करा. फ्राय पॅनमध्ये थोडे तेल तापवून श्ॉलो फ्राय करून घ्या.\nमूगडाळ- अर्धा कप (२ तास भिजवून)\nकांदा बारीक चिरून- १\nकोिथबीर- पाव वाटी (बारीक चिरून)\nभिजवलेल्या मूगडाळीतून पाणी काढून टाका. त्यात हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे एकत्र करून मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. पाणी जास्त घालू नका. उकडलेले बटाटे किसून घ्या. एक मोठा वाडगा घेऊन त्यात मूगडाळ आणि बटाटा कीस एकत्र करा. त्यात चिरलेला कांदा आणि कोिथबीर घाला. त्यात सगळे मसाले आणि मीठ घालून मिसळून घ्या.\nगॅसवर कढईत तेल गरम करून घ्या. गरम तेलात मध्यम आचेवर पकोडे खरपूस तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्‍‌र्ह करा.\nअंडी- ४ दूध- पाव कप\nकॉर्न फ्लॉवर- २ चमचे कांदा- १\nटोमॅटो- १ शिमला मिरची- १\nकोिथबीर- पाव कप मीठ- चवीनुसार\nकांदा लसूण मसाला- १ चमचा\n४ अंडी एका मोठय़ा बोलमध्ये फोडून घ्या. पाव कप दुधात कॉर्न फ्लॉवर एकत्र करून अंडय़ात घालून फेटून घ्या.\nकांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोिथबीर बारीक चिरून घ्या. अंडय़ात मिसळा. शेवटी कांदा लसूण मसाला आणि मीठ घालून सगळे मिश्रण परत फेटून घ्या.\nआप्पे पात्र तेल लावून गॅसवर गरम करून घ्या. ते गरम झाले की चमचाने हे मिश्रण आप्पे पात्रात टाका. २ मिनिटे झाकण ठेवा. त्यानंतर आप्पे उलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर हे आप्पे खूप छान लागतात. लहान मुलांनाही फार आवडतात.\nमध्यम आकाराचे बटाटे उकडून- ४\nरवा- १ मोठी वाटी\nकांदा बारीक चिरून- १\nकोिथबीर बारीक चिरलेली- अर्धी वाटी\nचमचा चाट मसाला- १\n१ वाटी पाणी उकळून घ्या. गॅस बंद करा. त्यात १ वाटी रवा घालून ५ मिनिटे झाकण ठेवा. उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात उकडलेला रवा घालून छान मळून घ्या. म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. त्यात चिरलेला कांदा, कोिथबीर, मिरची, चाट मसाला आणि मीठ घालून चांगले एकत्र करा. हाताला तेल लावून रोल करून बोटाच्या आकाराचे गोळे कर��न घ्या. कढईत तेल तापवून घ्या. तेल गरम झाले की िफगर टाकून खरपूस सोनेरी तळून घ्या. सॉस किंवा चटणीबरोबर खायला द्या.\nटोस्टसाठी दहा ब्रेड स्लाइस\nमक्याचे दाणे (कॉर्न)- २ वाटय़ा\nहिरव्या मिरच्या- २ ते ३\nमिरपूड- १ मोठा चमचा\nमक्याचे दाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. मक्याच्या वाटणात दूध मिसळून कुकरमध्ये दोन शिट्टय़ा करा. नॉनस्टीकच्या भांडय़ात लोणी तापवा आणि त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परता. कांद्याची हिरवी पातसुद्धा वापरू शकता. मग शिजलेले मक्याचे दाणे, मीठ आणि मिरपूड घाला. खाली उतरवल्यावर कोिथबीर मिसळा. ब्रेडचे स्लाइस टोस्टरमधून भाजा. त्रिकोणी दोन तुकडे कापा. त्याला बटर लावून त्यावर गरम कॉर्न पसरा. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम खायला द्या.\nफेटलेले घट्ट दही- १वाटी\nचिंच खजूर चटणी- आवडीप्रमाणे\nबारीक शेव- १ वाटी\nबारीक चिरलेला कांदा- १\nबारीक चिरलेला टोमॅटो- १\nमिरची पावडर, चाट मसाला, धनेजिरे पावडर- अर्धा अर्धा चमचा\nफ्रायपॅनमध्ये तूप घालून बटाटय़ाच्या फोडी लालसर तळून घ्या. त्यावर दही, दोन्ही चटण्या घाला. मसाले आणि मीठ घाला. त्यावर कांदा, टोमॅटो व कोिथबीर घाला. त्यावर चाट मसाला भुरभुरवा. सर्व एकत्र करा. सर्वात शेवटी शेव घाला आणि लगेच सव्‍‌र्ह करा.\nकांदा- १ काकडी- १\nटोमॅटो- १ गाजर- १\nमेयोनीज- ४ ते ५ चमचे\nमिक्स हर्ब- १ चमचा\nचिली फ्लेक्स- १ चमचा\nटोमॅटो सॉस- २ चमचे\nचाट मसाला- १ चमचा\nमोजोरेला चीज – १ क्यूब\nकाळीमिरी पावडर- अर्धा चमचा\nमक्याचे दाणे (वाफवून)- अर्धी वाटी\nउकडलेल्या बटाटय़ाचे तुकडे- १\nएका मोठय़ा वाडग्यात सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या. त्यात मेयोनीज, मसाले आणि सॉस मिसळून घ्या. बटाटे आणि मक्याचे दाणेही मिसळा. नंतर मोजरेला चीज किसून घाला. छान एकत्र करून घ्या. आता एका ब्रेडच्या स्लाइसवर हे मिश्रण पसरा. त्यावर दुसरा स्लाइस ठेवून सँडविच तयार करा. आवडत असेल तर ग्रील करा, नाही तर असाच खाल्ला तरी चालेल. मुलांना देताना वरून थोडे किसलेले चीज घालून द्या. लहान मुलांना शाळेत डब्याला द्यायला हा छान पदार्थ आहे. मुले आवडीने खातात, भाज्या किसूनही घालू शकता. त्यात उकडलेले मशरूम किंवा ब्रोकोली, डाळिंब सफरचंद अशी फळेसुद्धा घालू शकता.\nसिमला मिरची पकोडा चाट\nसाहित्य : पकोडय़ासाठी :\nलहान आकाराच्या सिमला मिरच्या- ४ ते ५\nमिरची पूड- १ चमचा\nचवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल\nकोिथबीर बारीक चिरून- पाव वाटी\nचाट मसाला- १ चमचा\nफरसाण किंवा शेव- २ वाटी\nप्रथम कढईत तेल तापत ठेवा. सिमला मिरचीचे प्रत्येकी दोन उभे तुकडे करून बिया काढून घ्या. बेसन पिठात हळद, मिरचीपूड आणि पाणी टाकून जाडसर मिश्रण करून घ्या. त्यात सिमला मिरची घोळवून भज्यांप्रमाणे २ ते ३ मिनिटे सर्व मिरच्या तळून घ्या.\nसर्व्हिंग प्लेटमध्ये १ मिरची वाटीप्रमाणे ठेवून त्यात बारीक चिरलेले सर्व जिन्नस, मीठ आणि चाट मसाला एकत्र करून घाला. त्यावर फरसाण घाला. वरून िलबू पिळा. सिमला मिरची चाट खायला रेडी. त्यात तुम्ही एखादी उसळसुद्धा घालू शकता.\nलाल भोपळ्याचा कीस- २ वाटय़ा गूळ- दीड वाटी किसलेला\nगव्हाचे पीठ- दोन वाटय़ा वेलची पावडर- १ टी स्पून\nमीठ- अर्धा टी स्पून खसखस- गरजेप्रमाणे\nलाल भोपळ्याचा कीस आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या. गार झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ, मीठ, वेलची पावडर एकत्र करून पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. ते थापून किंवा लाटून घाऱ्या तयार करा. वरून खसखस लावा आणि तळून घ्या. भोपळ्याप्रमाणे गाजराचा कीस घालूनही घाऱ्या करू शकता. गूळ, लाल भोपळा आणि गाजरामध्ये लोह असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/chidambaram-met-sonia-gandhi-after-release-form-tihar/", "date_download": "2019-12-08T21:42:31Z", "digest": "sha1:KMPPNBPZUTQARGQYLZG3XMUTCB2LDJVJ", "length": 12735, "nlines": 192, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "चिदंबरम यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली थेट सोनिया गांधी यांची भेट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome Maharashtra News चिदंबरम यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली थेट सोनिया गांधी यांची भेट\nचिदंबरम यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली थेट सोनिया गांधी यांची भेट\nनवी दिल्ली: दिल्लीतील तिहार तुरुंगात तब्बल 106 दिवस घालवल्यानंतर रात्री चिदंबरम तिहारमधून बाहेर आले त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केले. चिदंबरम यांचा मुलगा कार्तीही त्यांच्या स्वागताला हजर होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चिदंबरम हे थेट सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी रवाने झाले. चिंदबरम आयएनएक्स मीडिया प्रकरणात गेली काही महिने तिहार तुरुंगात आहेत.\nचिदंबरम तुरुंगात असताना सोनिया गांधी यांनी त्यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. चिदंबरम हे उद्या संसदेत उपस्थित राहतील असं कार्ती यांनी सांगितलं.\nमहाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते सोनिया गांधींची घेणार भेट\nसर्वोच्च न्यायालयाने 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि देश सोडून न जाण्याच्या अटीवर चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना ईडीने अटक केली होती. गेल्या 106 दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते.\nदिल्ली उच्च न्यायालयात चिदंबरम यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. चिदंबरम यांनी कोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जामीन मंजूर करत असताना देश सोडू न जाण्याबरोबरच चिदंबरम यांना पत्रकार परिषद देखील घेता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nPrevious articleहिंदुत्वाचे राजका���ण करणाऱ्या शिवसेनेची हिंदुत्वावरूनच कोंडी\nNext articleसांगली पोलीस अधीक्षक कार्यालयात आता ‘भरोसा कक्ष’\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2019-12-08T22:15:07Z", "digest": "sha1:G2GB5Q3OEHTCZMXEMSMJDIOCOHD2PNXL", "length": 3682, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.पू. १०६ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स.पू. १०६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2018/10/", "date_download": "2019-12-08T21:10:01Z", "digest": "sha1:SLEHFLWF7ELGKVYZTIGXOF3VKXQKEA2W", "length": 63137, "nlines": 308, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: October 2018", "raw_content": "\nदिवाळीच्या मुहुर्तावर पुण्यात ग्राहकांना फसवणा-या तथाकथित क्रांतीकारी गृहप्रकल्पांची रेलचेल \nदिवाळी आली आणि नव्या नव्या गृहप्रकल्पांच्या जाहिराती सुरू झाल्या. आपण कोणतेतरी मोठे सामाजिक कार्य करत असल्याच्या थाटात ग्राहकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि स्वस्त; देत असल्याच्या आव आणत ग्राहकांची फसवणूक करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आपण रेराकडे आपला प्रकल्प रजिस्टर केला म्हणजे काहितरी जगावेगळे आणि कायदेशीर केले आभास निर्माण केला जाउ लागला आहे.\nमाध्यमेही कोणतीही शहानिशा न करता अशा जाहिराती प्रसिद्ध करताहेत. त्यांनी त्या का करू नयेत एकदा रेराकडे नोंदणी झाली की त्या प्रकल्पात किमान काहितरी कायदेशीर आहे असा सर्वांचा समज असतो. परंतू दुर्दैवाने त्यात अजिबात तथ्य नाही. मागे मी लिहिल्याप्रमाणे रेराकडे नोंदणी म्हणजे प्रकल्पाच्या कायदेशीरपणाची हमी नव्हे.\nखरेतर स्थावर मालमत्ता कायद्याचा मूळ उद्देशच स्थावर मालमत्ता म्हणजे प्लॉट, सदनिका, इमारती यांच्या विक्री व्यवहारात पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांचे हित जपण्यासाठी न्याय निवाडा करणारी यंत्रणा निर्माण करणे हा होता. देशातील बांधकाम व्यवसायाला शिस्त लावण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला.\nमात्र आपल्याकडे प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग कसा करायचा याचे मार्गदर्शन करणारी तज्ञ मंडळी उपलब्ध असतात. आणि अशा प्रकारच्या कायद्याची अंमलबजावणी करणा-याची जबाबदारी असणा-या यंत्रणाही त्यांना येनकेन प्रकारे साथ देत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ’रेरा’ . रेराकडे अगदी वर्तमानपत्राची रद्दी जोडूनसुद्धा एखादा प्रकल्पाची नोंदणी केली जाउ शकते. जोपर्यंत कुणीतरी तक्रार करत नाही तोपर्यंत ’रेरा’ संबधित गृहप्रकल्पातील कोणत्याही बेकायदा बाबीबाबत कारवाई करत नाही. आणि जोपर्यंत ग्राहक त्या प्रकल्पाशी संबधित नसतो तोपर्यंत त्याला तक्रारही करता येत नाही. त्यातून त्यातून त्या प्रकल्पात नेमके काय चूकीचे आणि बेकायदा आहे हे समजायला त्याच्याकडे काहीही यंत्रणा उपलब्ध नसते. परिणामी फसवणूक झाल्यानंतरही मूग़ गिळून गप्प बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो.\nया सर्व बाबींचा गैरफायदा घेत चोर बांधकाम व्यावसायिक ‘रेरा’ ला काहीही माहिती पूरवतात. अगदी ज्या कंपन्यावर कायद्याने बंदी आलेली आहे त्या कंपन्यांच्या नावावर प्रकल्पांची नोंद होते. रेराकडे भरावच्या फॉर्ममध्ये मेंबर इन्फर्मेशनच्या रकान्यात कंपनीच्या संचालकांच्या नावाऐवजी अबकड लिहून रद्दीचा फोटो टाकला तरी प्रकल्पाची नोंद होते. जाहिरातीत दिलेली माहिती आणि रेराकडे नोंदवलेली माहिती यात कितीही फरक असला तरी कुणी हरकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nअशा परिस्थितीत स्वस्त घराचे आमिष दाखवून ग्राहकांना फसवण्याचा धंदा तेजीत येतो आणि ग्राहकही अजाणतेपणी फसतात. आणि दुर्दैवाने त्यांना वाचवणारी एकही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही.\nबँक ऑफ महाराष्ट्र विनातपास , विनाचौकशी निर्दोष …….\nबँकिंग उद्योग हा एक गुन्हेगारी स्वरूपाचा व्यवसाय आहे असे म्हटले जाते आणि ते सिद्ध करणा-या घटना पुण्यात घडताहेत .डीएसके घोटाळा प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या (बीओएम) अधिका-यांना कोणताही तपास, चौकशी किंवा सुनावणीशिवाय निर्दोष घोषित करण्यासाठी अनेक यंत्रणा आता पुढे सरसावल्याचे समोर येत आहे.\nपुण्यातील इंग्रजी दैनिक पुणे मिररच्या बातमीनुसार डीएसके घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिका-यांना सोडण्यासाठी, पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) च्या कलम १६९ अंतर्गत अर्ज दाखल केला आहे.\nपुणे मिररच्या म्हणण्यानुसार, शीर्ष बँकेच्या तीन अधिका-यांच्या विरोधात पुरावे मिळवण्यात अपयशी ठरल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केला आहे.\nविषेश म्हणजे, पुणे कोर्टात दाखल केलेल्या पहिल्याच आरोपपत्रामध्ये मध्ये पोलिसांनी बँकेच्या अधिका-यांविरूद्ध गंभीर आरोप केले आहेत.\nत्या आरोपपत्रातील मधील एक परिच्छेद असा आहे\nबँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी ड्रीम सीटी प्रकल्पाला भेट देण्यासंदर्भात दाखवलेले स्वारस्य असामान्य आणि आश्चर्यकारक आहे.त्याचप्रमाणे या भेटीत बँकेने कर्जरुपाने दिलेला संपूर्ण निधी प्रकल्पात वापरला गेला नसल्याचे लक्षात आल���यानंतरही कोणतीही कारवाई न करणेही आश्चर्यकारक आहे.\nयाच आरोपपत्रात पोलिसांनी गंभीर दावा केला आहे की या अधिका-यांनी प्रथम डीएसके ड्रीमसिटीला १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि नंतर एप्रिल २०१७ मध्ये दुसरे १० कोटी रुपये कर्ज मंजूर केले.विशेष म्हणजे आधी दिलेल्या कर्जाचा वापर करण्यात गंभीर चूका आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याऐवजी आणखी कर्ज देण्यात आले.\nहे गंभीर नाही का या बँक अधिका-यांवरही इतर अनेक गंभीर आरोप आहेत.\nमग अचानक अशी गोष्ट कोणती घडली की ज्या आधारे पुणे पोलिस आता सांगत आहेत की बँक अधिका-यांविरोधात काही पुरावे सापडले नाहीत\nप्रत्यक्षात पुणे पोलिसांनी डीएसके घोटाळ्यातील सर्व व्यवहारांचे फोरेंसिक ऑडिट केले आहे. फॉरेंसिक ऑडिटरने दिलेल्या अहवालात फक्त बँक ऑफ महाराष्ट्रच नव्हे तर इतर अनेक बँकांनी केलेल्या गंभीर घोटाळ्यावर प्रकाश टाकला आहे.आणि म्हणूनच बँकाना आणि त्यांच्या राजकीय समर्थकांना या प्रकरणाची कोणतीही तपासणी, ट्रायल किंवा सुनावणी नको आहे.\nत्यामूळेच येनकेनप्रकारे या प्रकरणातून अधिका-यांची नांवे वगळण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.\nखात्रीलायक सुत्रानुसार अलीकडेच या आरोपींपैकी एकाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती.\nडीएसके घोटाळ्यातील बेंक ऑफ महाराष्ट्रच्या अधिका-यांना अटक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमधील भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता जाहीर केली होती. मात्र त्याच्या घोषणेनंतर लगेचच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नोकरशहांना अटकेपासून पूर्णपणे संरक्षण देण्यात आले.त्याचप्रमाणे अटके झालेल्या बँक ऑफ महरष्ट्रच्या अधिका-यांना पोलिस व न्यायलयीन कोठडीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले .\nप्रथम पोलिसांनी बँक़ेच्या अधिका-यांना तडफदारपणे पकडले परंतु त्यानंतर त्याच अधिकाऱ्यांनी त्यांना सोडवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड सर्वांनी पाहिली.\nहे सर्व राजकिय दबाव किंवा हस्तक्षेपाशिवाय होते शक्य होते का\nज्या त्वरेने आणि प्रकारे बँकेच्या अधिका-यांना जामीन मिळाला आहे त्याला डीएसकेच्या फिक्स डिपॉझिट (एफडी) धारकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nसदर प्रकरण पुढे कसे वळण घेते हे पहाणे मनो��ंजक ठरेल.मात्र हे खरे आहे की गुंतवणूक घोटाळ्यातील किंवा बँक फसवणुकीतील पीडितांचे रक्षण करण्यासाठी भारतातील कोणताही राजकीय पक्ष आतापर्यंत पुढे आलेला नाही. परंतू हेच राजकीय पक्ष अशा घोटाळेबाजांना केवळ संरक्षणच देण्यासाठीच नव्हे तर त्यांना कोणत्याही चौकशीशिवाय निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे मात्र नक्की.\nकचरा खाणा-यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय पुण्याची कचरा समस्या सुटणार नाही …\nतुम्ही संगणकिकरण करा, प्रक्रिया ऑनलाईन करा किंवा आणखी काही करा आम्ही भ्रष्टाचार करण्याचे नवनविन मार्ग शोधून काढूच अशी प्रतिज्ञा कदाचित पुणे महापालिकेत नोकरीस लागताना अधिकारी करत असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे.\nतसा पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. परंतु आज आपण पुणे महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या भ्रष्टाचार पहाणार आहोत.\nपुण्याची कचरा समस्या सुटत नाही याचे मुख्य कारण ती समस्या सुटण्यासारखी नाही हे नाही तर ते समस्या जिवंत ठेवल्यानेच राजकारणी आणि अधिका-यांची संपत्ती पुण्याच्या कच-यासारखी वाढत आहे.\nया कच-यावर जगणा-यांनी कच-यातून पैसे निर्मितीच्या ज्या भन्नाट कल्पना शोधून काढल्या आहेत त्याला तोड नाही.\nपैसे खायचे असले की महापालिकेचे अधिकारी कंपन्या, लोक आणि कागदपत्रे कशी तयार करतात याचा हे प्रकरण म्हणजे अफलातून नमूना आहे.\nडिसेंबर २०१५ मध्यी तिन लोकांनी मिळून भूमी ग्रीन एनर्जी या नावाने भागीदारी संस्था स्थापन केली. कचरा प्रक्रिया उद्योग किंवा कचरा प्रक्रिया उद्योग सल्लागार म्हणून काम करणे हा या संस्थेचा उद्देश होता.\nदुसरी एक कंपनी अजिंक्य बायोफर्ट या संस्थेला पुणे महापालिकेने २००९ साली हडपसर येथील १०० मे.टन प्रतिदिन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारणे, राबवणे व काम करून देण्याचे काम दिले होते.\n२००९ मध्ये आपल्याला मिळालेले काम आपण करू शकत नसल्याचा साक्षात्कार त्या संस्थेच्या मालकांना आधी जुलै २०१३ मध्ये आणि नंतर डिसेंबर २०१५ मध्ये झाला. त्याची कारणे काय होती ते पुढे कळेल.\nआधी अजिंक्य बायोफर्टने आपल्याला मिळालेले काम जुलै २०१३ ते ऑगस्ट २०१४ या कालावधीसाठी सेव एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरींग प्रा ली या कंपनीला सोपवलेले होते.\nयाचा अर्थ अजिंक्य बायोटेक ही कंपनी स्वत: कधीच काम करत नव्हती असा होतो.\nअर्थातच स्थापना झाल्यानंतर आठच दिवसात म्हणजे १५ डिसेंबर २०१५ रोजी भूमी ग्रीन एनर्जी या संस्थेने अजिंक्य बायोफर्ट या संस्थेशी समजुतीचा करारनामा करून आपले पुढील काम भूमी ग्रीन एनर्जीला दिले.\nभूमी ग्रीन एनर्जी आणि अजिंक्य बायोफर्ट यांच्यात झालेल्या समजूतीच्या करारनाम्यातच सदर प्रकल्पातील बरीच यंत्रसामुग्री बंद आणि भग्न अवस्थेत असल्याचा उल्लेख आहे.\nआता अशा प्रकारे मंजूर निविदेचे काम हस्तांतरीत करता येते का, ते कायदेशीर आहे का / असले प्रश्न विचारायचे नाहीत. पुणे महापालिकेच्या अधिका-यांनी ठरवले की काहीही घडू शकते.\nआता हा सगळा उद्योग का करण्यात आला हे पुढे पाहू.\nस्थापना झाल्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये भूमी ग्रीन एनर्जीला शॉप ॲक्ट लायसन्स मिळाले. या शॉप ॲक्ट लायसन्सवर कामगार संख्या शून्य दाखवण्यात आली होती.\nअर्थातच हे काम कुणाला द्यायचे हे आधीच ठरलेले असल्याने निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. ( अशी सोय पालिकेचे अधिकारी करू शकतात) आणि तीला मुदतवाढ मिळाली.\nअर्थात मुदतवाढ मिळाल्यानंतर स्पर्धा होण्याची गरज नसते. त्यामूळे सदर काम भुमी ग्रीन एनर्जीला मिळाले. हे काम मिळवण्यासाठी अनुभव म्हणून भूमी ग्रीन एनर्जी आणि अजिंक्य बायोटेक यांच्यात झालेला समजूतीचा करारनामा जोडला होता.\nसदर काम सुमारे ८ कोटी रुपयांचे होते . मात्र एवढे मोठे काम देताना आयकर दाखला मात्र घेण्यात आला नव्हता.\nया निविदेला स्मॉल स्केल इंडस्ट्री असल्याचे प्रमाण पत्र म्हणून उद्योग आधारसाठी केलेल्या अर्जाची प्रत जोडली होती.\nपरंतु ८ कोटी रुपयांनी काय होणार म्हणून पुन्हा आणखी एक निविदा काढण्यात आली.या निविदा प्रक्रियेत भूमी ग्रीन एनर्जी, सेव एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरींग प्रा ली, विशेष म्हणजे शारिरिक कारणास्तव आपले उर्वरीत काम इतर कंपन्यांना सोपवणा-या अजिंक्य बायोफर्टला पुन्हा एकदा उर्जितावस्था आली आणि त्यांनीही यावेळी निविदा भरली.\nयावरून भूमी ग्रीन आणि सेव एन्व्हायरोंमेंटला अनुभवाचा दाखला मिळून देण्यासाठीच अजिंक्य बायोटेकची शारिरीक अवस्था बिकट झाली होती हे सिद्ध होते.\nअजिंक़्य बायोफर्ट काम करण्यास सक्षम नाही त्यांनी आपले आधीचे काम भूमी ग्रीनला सोपवलेले आहे हे माहिती असतानाही पालिकेच्या अधिका-यांनी त्या कंपनीची नि���िदा योग्य ठरवली.\nआणि अजिंक्य बायोफर्टने भुमी ग्रीनला आणि सेव एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरींग प्रा ली काम सोपवले म्हणून त्यांचा अनुभवाचा दाखलाही मान्य केला.\nखरेतर एकाच कामाच्या अनुभवाचा दाखला तिघांनीही दिल्याने या निविदा अमान्य करणे आवश्यक होते . परंतु एकदा पुणे महापालिकेच्या अधिका-यांच्या मनात आले की काहीही घडू शकते. अर्थातच हे कामही भूमी ग्रीनला देण्यात आले.\nत्यानंतर आता पालिकेने पुन्हा Reclamation of land by scientifically processing the PMCs existing legacy waste (MSW) through the process of bio remediation/ bio mining at Uruli devachi /Fursungi, Pune.(उरुळी-फुरसुंगी कचरा डेपो येथे १०००मे.टन क्षमतेचा बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प उभारणे व देखभाल दुरुस्ती करणे.) या कामाची निविदा काढली आहे.\nया निविदेतून नेमके काय काम केले जाणार आहे याचा सहजासहजी अर्थबोध होत नाही. परंतु पालिकेच्या अधिका-यांना आणि ती निविदा भरणा-यांना त्याचा अर्थबोध झाला असेल अशी आशा करूया .\nअर्थातच कुणाला काम द्यायचे हे आधीच ठरले असल्याने निविदा प्रक्रियेचा सोपस्कार पार पाडण्यात आला आहे.\nया निविदा प्रक्रियेत तिन कंपन्यांनी भाग घेतला भूमी ग्रीन एनर्जी , एसएमएस लिमिटेड आणि सेव एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरींग प्रा ली यातील सेव एन्व्हायरोंमेंटने अनुभवाचा दाखला जोडलेला नाही, उद्योग आधार कार्ड कुणातरी एन्प्रोटेक सोलुशनचे जोडले आहे तर बॅलन्सशीट एम्पायर शेल्टर्सचे जोडले आहे.त्यामूळे त्यांची निविदा बाद होणे गरजेचे होते.\nतसेच भूमी ग्रीन एनर्जीच्या कागदपत्राबद्दल वर उल्लेख केला आहेच. त्यामूळे त्यांचीही निविदा रदद होणे आवश्यक होते.परिणामी पुरेशी स्पर्धा न झाल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करणे गरजेचे होते परंतु तसे न करता हि प्रक्रिया पुढे रेटण्यात आली.\nयातील मजकूर वाचण्याची स्पर्धा घ्यायला हरकत नाही\nसर्वात मोठा विनोद म्हणजे या निविदा संचात पालिकेने डिस्क्लेमर टाकला असून निविदा संचात देण्यात आलेल्या माहितीच्या सत्यतेची जाबबदारी नाकारली आहे.\nजर निविदा संचातील माहिती सत्य नसेल तर निविदारांनी निविदा भरायची तरी कशाच्या आधारावर \nपरंतु पालिकेचे अधिकारीच सर्वेसर्वा असल्याने ते सांगतील तेच आणि तसचं फक्त निविदा भरणा-यांनी वागायचं असतं. तसे केले तर मग सर्व गुन्हे माफ असतात.\nतसेच या निविदा संचाची सुधारीत आवृत्ती पाहिली तर ते शब्द वाचायचे तरी कसे असा प्रश्न पडतो. अशी वाचता न येणारी निविदा भरणा-यांनी ती कशाचा आधारावर भरली असेल\nआता कळले , पुण्यातील कच-याची समस्या का सुटत नाही ते जोपर्यंत या कच-यावर पोटं भरणा-यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत कच-याची समस्या सुटणे शक्य नाही.\nप्रचंड भ्रष्टाचार हेच पुणे पालिकेचा डेटा करप्ट होण्यामागचे खरे कारण …..\nपुणे शहरातील बहुचर्चित २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेने घेतलेल्या कर्ज रोख्यांबाबत शेअर बाजाराला माहिती देताना हिशोबाचा डेटा करप्ट झाल्याचे कारण महापालिकेने दिले आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे आता केवळ त्रयस्थ पक्षाकडून ऑडीट करून घेउन किंवा डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न करून या विषयाची वासलात लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वर्तमान पत्रांमधील बातम्यांवरून दिसते.\nवास्तविक पहाता संगणकातील डेटा करप्ट होणे किंवा फाईली गहाळ होण्याला अनेक बाबी कारणीभूत असतात त्यात कमकूवत अँटी व्हायरस,खराब प्रोग्रामिंग, कमी दर्जाचे हार्ड ड्राइव्ह किंवा खराब RAM यासारख्या अनेक बाबी कारणीभूत असतात. परंतू याबाबी उत्तम असाव्यात यासाठी पुणे महापालिकेने अक्षरश: करोडो रुपये आतापर्यंत ओतले आहेत. असे असतानाही जर डेटा करप्ट किंवा गहाळ होत असेल तर त्याची दोनच कारणे असू शकतात. पहिले म्हणजे वर उल्लेख केलेल्या बाबी घेताना त्या अत्यंत कमी दर्जाच्या घेतल्या आहेत किंवा दुसरे म्हणजे कुणीतरी जाणिवपूर्वक हा डेटा करप्ट केला आहे.\nदुसरी शक्यता जास्त असावी कारण मागील काही वर्षात पुणे महापालिकेचा कारभार अत्यंत भोंगळ पद्धतीने चालला आहे. कंत्राटदारांची साखळी. निविदा अटींमधील गडबड, पूर्वगणनपत्रक फुगवणे, विनानिविदा कामे देणे या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. आता पालिकेतील राजकारणी आणि अधिकारी आपल्या कठपुतळ्यांच्या नांवे कामे घेउ लागले आहेत. परिणामी केलेले गोंधळ निस्तरणे अशक्य आले . हा भ्रष्टाचार उघडकीस येउ नये यासाठीच डेटा करप्ट केला गेला असण्याची शक्यता जास्त आहे. थोडक्यात म्हणजे गुन्हेगारांनी पुरावा नष्ट केल्याचा हा प्रकार आहे.\nग्रामविकास विकास विभागाच्या तत्परतेने संतवाडीच्या माजी सरपंचाना दिलासा\nकाही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील संतवाडीच्या सरंपंच स्मिता पाडेकर यांच्य��सह ग्रामसेवकावर एफ आय आर दाखल करण्यात आल्याने त्या चांगल्याच अडणित आल्या होत्या. मात्र आता राज्याच्या ग्रामविकास विभागाने तत्परता दाखवल्याने त्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी ज्या अहवालाच्या आधारे सरपंचावर एफ आय आर दाखल केला होता अहवालाचीच फेरचौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत . त्यामूळे स्मिता पाडेकर यांना दिलासा मिळाला असून त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nभ्रष्टाचार विरोधातील लढाईमूळे महिला सरपंच अडचणीत ..........\nभ्रष्टाचाराला विरोध केला म्हणून महिला सरपंचावर अविश्वासाचा ठराव\n२५० व्या माहिती अधिकार कट्ट्यानिमित्त महेश झगडे यांचे जाहिर व्याख्यान\n२५० वा माहिती अधिकार कट्टा आणि माहिती अधिकार कायद्याच्या वर्धापन दिनानिमित्त सुराज्य संघर्ष समितीच्या वतीने एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकाभिमुख कायदे आणि त्यांचा वापर हा व्याख्यानाचा विषय आहे. माजी सनदी अधिकारी महेश झगडे ( माजी प्रधान सचिव , सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन) हे व्याख्यान देणार असून व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे होतील.\nकार्यक्रम सर्वांसाठी आणि मोफत असला तरी https://goo.gl/forms/DoC25HmTzYWQZIYr1 या लिंकवर जाउन नावनोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी rtikatta@gmail.com किंवा ७२४९३६७१९९ या क्रमांकावर संपर्क साधावा .\nकार्यक्रम सर्वांसाठी आणि मोफत असला तरी https://goo.gl/forms/DoC25HmTzYWQZIYr1 या लिंकवर जाउन नावनोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी rtikatta@gmail.com किंवा ७२४९३६७१९९ या क्रमांकावर संपर्क साधावा .\nआपल्या देशात आणि राज्यात अनेक लोकाभिमुख योजना आणि कायदे आहेत . मात्र त्या योजना लोकांपर्यत पोहोचत नाहीत याचे मुख्य कारण आहे ते त्या योजनांच्या प्रचार प्रसारासाठी वापरली पद्धत. या योजनांच्या प्रचार प्रसाराचे कार्यक्रम शासनामार्फत किंवा कोणत्याही संस्थेमार्फत घेतले गेले तरी ते नहमी बंद दरवाजा आड घेतले जातात. अशा रितीने वातनुकुलित सभागृहात किंवा हॉटेल मध्ये घेतल्या जाणा-या कार्यक्रमास जायला सामान्य माणसे घाबरतात.त्यातच अशा कार्यक्रमाला कुणी यायचे किंवा यायचे नाही हे आयोजकच ठरवत असल्याने सर्वांना तिथे प्रवेश मिळतोच असे नाही. त्याचप्रमाणे अशा कार्यक्रमात सामान्य माणसाला काय वाटते याला किंवा त्याच्या मताला किंमत दिली जात नाही.\nब-याचदा अशा कार्यक्रमात बोलणा-या मंडळींचा आवेश हा, अक्कल काय ती फक्त आपल्यालाच आहे आणि समोरच्यांनी आपण बोलतो तेवढच फक्त खरं मानायला पाहिजे असा असतो.त्यातच तथाकथित सुशिक्षीत मंडळी ब-याचदा समोरच्या समोरच्या व्यक्तींची लायकी ही त्याचे दिसणे,पोषाख किंवा शैक्षणिक पात्रता याच्या आधारावरच ठरवतात. परिणामी अशा कार्यक्रमाकडे सामान्य मंडळी पाठ फिरवतात.\nपूर्वी खेड्यापाड्यांमध्ये पार असायचे. या पारावर संध्याकाळी लोक जमले कि मग कट्टा रंगायचा . या कट्ट्यावरील गप्पा अनौपचारिक गप्पा असायच्या. कट्यावरील सर्वजण एकाच पातळीवर चर्चा करत असल्याने कुणीही काहिही विचारायला संकोच करत नसे. या कट्ट्यावर कुणालाही यायची, बोलायची आणि प्रश्न विचारायची मुभा असायची. त्यामूळे कितीही गंभीर विषय असला तरी तो सर्वांना समजायचा.\nकार्यक्रम सर्वांसाठी आणि मोफत असला तरी https://goo.gl/forms/DoC25HmTzYWQZIYr1 या लिंकवर जाउन नावनोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी rtikatta@gmail.com किंवा ७२४९३६७१९९ या क्रमांकावर संपर्क साधावा .\n२००५ मध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर अनेक प्रयत्न करून तो समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे मला दिसून आले. या कायद्याचा मूळ उद्देश सामान्य माणसाला सबल करणे हा असला तरी मूळ कायदाच लोकांपर्यंत पोहोचला नसल्याने त्यांना एक अनौपचारिक, मोफत आणि खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे असे वाटू लागले. आणि त्यातून माहिती अधिकार कट्टा ही कल्पना अस्तित्वात आली.\nपुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या या चित्तरंजन वाटिकेत दर रविवारी सकाळी न चुकता एक कट्टा भरतो. या कट्ट्याचं नाव आहे माहिती अधिकार कट्टा. जानेवारी २०१४ मध्ये हा कट्टा सुरु झाला. त्याला आता पाच वर्षे पूर्ण होत आली असून येत्या १४ ऑक्टोबर २०१८ रोजी २५० वा कट्टा पार पडणार आहे.\nपुणे महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका या बागेत भरणा-या या कट्ट्यात ना कोणती प्रवेश फी आहे, ना कसलं बंधन. शासकीय यंत्रणेनं पिडलेले, अडवणूक होत असलेले नागरिक या कट्ट्यावर प्रामुख्यानं येऊन आपल्या अडचणी मांडतात.इथं त्यांना समस्येबाबत मार्गदर्शन तर मिळतंच, सोबतच माहिती अधिकाराचा अर्ज आणि तो भरायची आणि माहिती मागवायची माहितीही मोफत मिळते. मात्�� माहिती अधिकाराची ही लढाई स्वतःच लढायची हीच इथली मुख्य अट आहे.दर रविवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत हा कट्टा भरतो.\nमागील पाच वर्षात कट्ट्याने एकाही रविवारी विश्रांती घेतलेली नाही. कट्यावर कधी कधी अगदी ४ पासून ते ४५० लोकांपर्यंत उपस्थितीची नोंद झाली आहे. सामान्य माणसाच्या अगदी छोट्या प्रकरणापासून ते अगदी टेंपलरोज आणि डी.एस्.कुलकर्णी गुंतवणूक घोटाळ्यापर्यंत अनेक विषयांना वाचा फोडण्यात आली.\nइतर शहरांमध्येही असा कट्टा सुरू करण्याचे प्रयत्न झाले मात्र सातत्याअभावी ते अपयशी ठरले. तसेच अशा प्रकारे कट्टा सुरू करण्यासाठी काही नियमही करण्यात आले होते त्याचाही विपरित परिणाम इतरत्र कट्टा सुरू होण्यावर झाला. हा कट्टा सुरू करताना खालील बाबी पाळल्या जाणे अपेक्षित आहे.\n१)‘माहिती अधिकार कट्टा‘ अशा सार्वजनिक ठिकाणी सुरू केला जावा जीथे जमण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही. उदा. सार्वजनिक बाग किंवा क्रिडांगण वगैरे.\n२)क़ोणाच्याही घरी किंवा कार्यालयात असा कट्टा सुरू करू नये. घरी किंवा कार्यालयात कट्टा सुरू केल्यास तिथे कुणी आणि कधी यावे यावर त्या जागेचा मालक निर्बंध घालू शकतो.\n३)या कट्ट्याला कोणाही व्यक्ती,संघटना किंवा संस्थेचे नाव दिले जाउ नये त्याला केवळ माहिती अधिकार कट्टा असेच संबोधावे.\n४) या कट्ट्यावर कोणीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाउ नये.आपापसातील चर्चेतून गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळणे इथे अपेक्षित आहे.\n५)इथे सर्वांना मुक्तपणे आपली माहिती अधिकार विषयक मते, समस्या किंवा अडचणी मांडता येतील आणि त्यावर चर्चा करता येइल.\n६)कोणाचीही समस्या अडचण किंवा मत कितीही पोरकट वाटले तरी कोणीही त्याची हेटाळणी करू नये किंवा टर उडवू नये.आपणही अनेकदा काही विषयात पोरकटपणे वागतो हे ध्यानात ठेवावे.\n७)कोणाच्याही समस्येवर निश्चित खात्री असल्याखेरीज उपाय सुचवू नये.किंबहूना उपाय सुचवूच नयेत सर्वांनी आपापली मते मांडावीत किंवा उत्तरे द्यावित आणि ज्याला आवश्यकता वाटेल त्यांनी योग्य वाटल्यास ती मते किंवा उत्तरे स्विकारावित किंवा स्विकारू नयेत.\n८)इथे समस्या मांडण्यासाठी किंवा त्यावर उपाय सुचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करू नये.\n९)प्रत्येक सामान्य माणूस माहिती अधिकाराच्या बाबतीत सबल – आत्मनिर्��र व्हावा हा या कट्ट्यामागचा हेतू असल्याने कोणीही कोणत्याही कारणास्तव, अगदी दया म्हणून सुद्धा कोणाचे काम करून देण्याचा किंवा समस्या सोडवून देण्याचा प्रयत्न करू नये, तसा आग्रहही कोणी धरू नये.या कट्ट्यावर होणा-या मंथनातून योग्य तो बोध घेउन प्रत्येकाने आपापाली समस्या स्वत: सोडविणे अपेक्षित आहे..\n१०)असा कट्टा सुरू करण्यापुरताच तेवढा तो सुरू करण्यासाठी पुढाकार घेणा-याने संपर्कासाठी आपला दुरध्वनी क्रमांक द्यावा, नंतर त्याची आवश्यकता पडू नये.\n११)असा कट्टा शक्यतोवर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आयोजीत केला जाणे अपेक्षित असते.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nदिवाळीच्या मुहुर्तावर पुण्यात ग्राहकांना फसवणा-या ...\nबँक ऑफ महाराष्ट्र विनातपास , विनाचौकशी निर्दोष ……....\nकचरा खाणा-यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय पुण्याची कचरा...\nप्रचंड भ्रष्टाचार हेच पुणे पालिकेचा डेटा करप्ट होण...\nग्रामविकास विकास विभागाच्या तत्परतेने संतवाडीच्या ...\n२५० व्या माहिती अधिकार कट्ट्यानिमित्त महेश झगडे या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shastra-puja-cannot-be-called-a-tamasha-sanjay-nirupam-msr-87-1989090/", "date_download": "2019-12-08T20:41:48Z", "digest": "sha1:E3LB7S6K3R56LJ7A6LC24YSUD7XBMTL3", "length": 11700, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘Shastra puja’ cannot be called a tamasha : Sanjay Nirupam msr 87|”खर्गेजी, शस्त्रपूजा म्हणजे तमाशा नाही”; निरूपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n“खर्गेजी, शस्त्रपूजा म्हणजे तमाशा नाही”; निरूपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर\n“खर्गेजी, शस्त्रपूजा म्हणजे तमाशा नाही”; निरूपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर\nखर्गेजी हे नास्तिक आहेत, पण काँग्रेस पक्षातील सर्वचजण काही नास्तिक नाहीत असेही सांगितले.\nविधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपावरून काँग्रेसवर नाराज असलेले व काँग्रेसचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज पुन्हा एकदा आपली नाराजी उघड केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरच टीका करत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काही वेळापूर्वीच खर्गे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेलच्या केलेल्या पुजनावरून टीका करत, शस्त्र पूजनाला ‘तमाशा’ असे संबोधले होते. यावरून आता संजय निरूपम यांनी खर्गे यांना नास्तिक म्हटले आहे.\nखर्गे यांच्याकडून करण्यात आलेल्या या विधानानंतर संजय निरूपम यांनी म्हटले आहे की, शस्त्रपूजा कधी तमाशा होऊ शकत नाही. देशात याची फार जुनी परंपरा आहे. मात्र अडचण अशी आहे की खर्गेजी हे नास्तिक आहेत, पण काँग्रेस पक्षातील सर्वचजण काही नास्तिक नाहीत.\nफ्रान्सकडून भारताला मिळणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी पहिले विमान भारतात आणण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅऱिसला गेले होते. तिथे त्यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे या विमानातीच विधीवत पुजा केली. विमानावर ओम चिन्ह काढत त्यावर फुलं अर्पण केली तसेच या विमानाला कोणाची नजर लागू नये म्हणून विमानाच्या चाकांखाली नारळ आणि लिंबू ठेवत पूजन केले होते, यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आण���ी होती तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता, असे खर्गे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते. .\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/636459", "date_download": "2019-12-08T22:04:15Z", "digest": "sha1:6JZSR2U3LJKMHL7A6NVOLZB7RKZXILHB", "length": 7474, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » एकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nछत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका काँगेसच्या लोकशाही प्रेमाची उडविली खिल्ली\nनेहरूंनी देशात लोकशाही आणली म्हणून मोदींसारखा चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकला, अशी विघाने एक काँगेस नेता करीत आहे. आता काँगेसने गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्ती वगळता एकातरी बिगर गांधी व्यक्तीला काँगेसचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्याची हिंमत दाखवावी आणि लोकशाहीचा आदर करावा. तसे केल्यास नेहरूंमुळे लोकशाही आली हे विधान मान्य करता येईल, अशी घणाघाती आणि खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली.\nछत्तीसगड राज्यात दुसऱया टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. भाजपचे प्रमुख प्रचारक या नात्याने मोदींनी या शहरात सभा घेत��ी. छत्तीसगड राज्यात भाजपच्या पंधरा वर्षांच्या काळात मोठा विकास झाला असून मुख्यमंत्री रमणसिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे, अशी प्रशंसा मोदींनी केली.\nछत्तीसगडची निर्मिती अटलबिहारी वाजपेयी यांनी केली. ती अत्यंत शांततेने आणि सामंजस्याने झाली. कोणताही हिंसाचार किंवा विरोध झाला नाही. हे लोकशाहीचे आणि वाजपेयींसारख्या नेत्याचे यश आहे. भाजप नेहमी लोकशाही संवर्धनासाठी आघाडीवर असून काँगेसनेच अनेकवेळा सत्तास्वार्थासाठी लोकशाहीचा गळा घोटाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.\nलोकशाहीचे कंत्राट एका कुटुंबाला देण्यात आलेले नाही. सर्व जनतेचा लोकशाहीवर अधिकार आहे. माझ्यासारखा सामान्य पार्श्वभूमीतून आलेला कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला, यावर काँगेसचा अद्यापही विश्वास बसत नाही. आजही तो पक्ष आणि त्याचे नेते यासाठी माझा द्वेष करतात. त्यामुळेच काँग्रेस नेते माझ्याबद्दल अद्वातद्वा भाषा उपयोगात आणतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.\nभाजपला मत म्हणजे विकासाला मत\nसबका साथ सबका विकास हेच भाजपचे एकमेव तत्व असून त्याची अंमलबजावणी निर्धाराने सुरू आहे. बस्तर सारख्या दुर्गम भागात आमच्या सरकारने उत्तम रस्त्यांची निर्मिती केली. छत्तीसगड राज्याला उपासमारीपासून वाचविले. धान्याचे उत्पादन वाढविले. सलवा जुडूम सारख्या कार्यक्रमांमधून सुरक्षा दिली. जनधन योजना, उज्ज्वला योजना, गृहबांधणी योजना यांसारख्या योजनांमधून लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. काँगेसने केवळ आश्वासने देणे आणि खोटे आरोप करणे याशिवाय काहीच केलेले नाही, असा दावा त्यांनी केला.\nपॅन नंबरविना व्यवहार केल्यास दुप्पट कर\nस्थानिक स्वराज संस्थांमध्येही भाजपची बाजी\nट्रक-बोरेरो अपघातात पाच जण ठार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/anushka-sharma-revels-in-bhutans-memories/articleshow/71888068.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-08T20:29:49Z", "digest": "sha1:3GP3FHOCL5EOAUE66GN3G3GG5UZAE2EX", "length": 8993, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "anushka sharma: अनुष्का शर्मा रमली आठवणींत - anushka sharma revels in bhutan's memories | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nअनुष्का शर्मा रमली आठवणींत\nअनुष्का शर्मा सध्या भूतानमध्ये फिरायला गेली आहे तिथल्या भाजी बाजारात भटकंती करतानाचा हा फोटो तिनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता...\nअनुष्का शर्मा रमली आठवणींत\nअनुष्का शर्मा सध्या भूतानमध्ये फिरायला गेली आहे. तिथल्या भाजी बाजारात भटकंती करतानाचा हा फोटो तिनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. 'या भाजी मार्केटमध्ये आल्यावर माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या', असं तिनं या फोटोसोबत लिहिलं आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअक्षय कुमारनं केला मोठा गौप्यस्फोट\n'हा' अभिनेता करणार तब्बूसोबत रोमान्स\n'तुझ्यात जीव रंगला'चे १००० भाग पूर्ण; सेटवर पूजा करून केलं सेलिब्रेशन\nइतर बातम्या:भूतान|भाजी मार्केट|अनुष्का शर्मा|Bhutan's memories|anushka sharma\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nविकसित समाजाच्या स्वप्नासाठी...'सावित्रीजोती' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित\nमुंबईतील नाट्यगृहांमध्ये यापुढं मोबाइल 'जॅम'; महापालिकेची मान्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअनुष्का शर्मा रमली आठवणींत...\nश्वेता तिवारीची लूकसाठी केसांना कात्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2019-12-08T22:02:38Z", "digest": "sha1:WBICJREL6ILQLRND7OITUA4EEG5Y5QFC", "length": 9369, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुपोलेव टीयू-१५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nमॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे उझबेकिस्तान एअरवेजचे तुपोलेव तू-१५४एम विमान\nमध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे जेट विमान\n७ फेब्रुवारी १९७२ (एरोफ्लोत)\nतुपोलेव टीयू-१५४ (रशियन: Туполев Ту-154) हे रशियाच्या तुपोलेव कंपनीने बनवलेले एक अरुंद रचनेचे जेट विमान आहे. तीन इंजिने असलेले हे विमान १९६०च्या दशकात विकसित करण्यात आले. सोव्हियेत संघ काळात सर्वाधिक वापरले गेलेल्या ह्या विमानाद्वारे एरोफ्लोत ह्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीने १९९० साली १३.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. तुपोलेव तू-१५४चा साधारण वेग ९७५ किमी प्रति तास (६०६ मैल/तास) इतका तर क्षमता ५,२८० किलोमीटर (३,२८० मैल) इतकी असून ते सर्वाधिक वेगवान प्रवासी विमानांपैकी एक मानले जाते. रशियाखेरीज १७ इतर राष्ट्रांमध्ये देखील हे विमान वापरले गेले. डांबरीकरण नसलेल्या अथवा खडी टाकून बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर देखील हे विमान काम करू शकत असे.\n२०१० मध्ये एरोफ्लोतने तुपोलेव तू-१५४ विमाने आपल्या ताफ्यातून निवृत्त करण्याची घोषणा केली. तुपोलेव तू-१५४ विमानाचा अखेरचा प्रवास ३१ डिसेंबर २००९ रोजी येकातेरिनबुर्ग ते मॉस्को ह्या एरोफ्लोत फ्लाईट ७३६ द्वारे घडला.\nलांबी ४८.० मीटर (१५७ फूट ६ इंच)\nपंखंमधील अंतर ३७.५५ मीटर (१२३ फूट २ इंच)\nपंखांचे क्षेत्रफळ २०१.५ चौरस मीटर (२,१६९ चौ. फूट)\nउंची ११.४ मीटर (३७ फूट ५ इंच)\nकमाल वजनक्षमता ९८,००० किलोग्रॅम (२,२०,००० पौंड) – १,००,००० किलोग्रॅम (२,२०,००० पौंड) १,०२,००० किलोग्रॅम (२,२०,००० पौंड) – १,०४,००० किलोग्रॅम (२,३०,००० पौंड)\nरिकामे वजन ५०,७०० किलोग्रॅम (१,१२,००० पौंड) ५५,३०० किलोग्रॅम (१,२२,००० पौंड)\nकमाल वजनावरील अंतरक्षमता २,५०० किमी (१,३०० nmi; १,६०० मैल) ५,२८० किमी (२,८५० nmi; ३,२८० मैल)\nकमाल इंधनावरील अंतरक्षमता ३,९०० किमी (२,१०० nmi; २,४०० मैल) ६,६०० किमी (३,६०० nmi; ४,१०० मैल)\nउडण्याची सर्वाधिक उंची १२,१०० मीटर (३९,७०० फूट)\nइंजिन (x 3) कुझनेत्सोव NK-8-2U सोलोविव D-30KU-154\nकमाल इंधन क्षमता ४७,००० लीटर (१०,००० imp gal; १२,००० US gal) ४९,७०० लीटर (१०,९०० imp gal; १३,१०० US gal)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०१८ रोजी ०६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अति���िक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/nanded-godavari-maha-mahotsav-will-have-discussion-burning-issues-235934", "date_download": "2019-12-08T20:43:36Z", "digest": "sha1:7SVDNSLIG4PHGBRFMFVQU6ZE4E6FXNN5", "length": 19468, "nlines": 261, "source_domain": "www.esakal.com", "title": "गोदावरी महामहोत्सवात होणार ज्वलंत विषयांवर विचारमंथन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nगोदावरी महामहोत्सवात होणार ज्वलंत विषयांवर विचारमंथन\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nनांदेड : गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने गोदावरी महामहोत्सव पंधरवाडा १८ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०२० या काळात होत आहे. या काळामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार असून, त्यात प्रामुख्याने गोदावरी व उपनद्या जल प्रदुषणमुक्ती, नांदेड रेल्वे झोनची स्थापना, नवीन रेल्वेमार्गासोबतच विद्युतीकरण, दुहेरीकरणसाठी आग्रही भूमिका असणार आहे.\nनांदेड : गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने गोदावरी महामहोत्सव पंधरवाडा १८ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०२० या काळात होत आहे. या काळामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार असून, त्यात प्रामुख्याने गोदावरी व उपनद्या जल प्रदुषणमुक्ती, नांदेड रेल्वे झोनची स्थापना, नवीन रेल्वेमार्गासोबतच विद्युतीकरण, दुहेरीकरणसाठी आग्रही भूमिका असणार आहे.\nगोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी गोदावरी महामहोत्सव घेण्यात येतो. या महामहोत्सवाच्या माध्यमातून विविध विषयांवर विचारमंथन होऊन जिल्ह्यातील समस्या सुटाव्यात हा यामागील मुख्य हेतू आहे. त्यानुषंगाने यंदाही गोदावरी महामहोत्सव पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कारासह जिल्ह्याच्या विकासविषयक चर्चासत्र होणार असून, १८ जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत हा महामहोत्सव होईल, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.\nयावर्षी गोदावरी महामहोत्सव समिती, जिल्हा प्रशासन, ज्येष्ठ नागरिक संघटना, नामदेवराव दाताळकर सत्कार समिती, सहकारी बॅंक व पत संस्था, श्री छत्रपती शिवाजी ग्रामविकास मंडळ, शिशिर प्रकाशन, शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना, डॉक्टर्स संघटना, सामुहिक विवाह मेळावा आदी संघटनांच्या पुढाकारातून हा महामहोत्सवाचे आयोजन होत आहे. मानकरी दिंडियांची गळाभेट हा या महोत्सवातील आकर्ष��� सोहळा असतो.\nदक्षिण गंगा म्हणून गोदावरीचे पावित्र्य आजही कायम आहे. परंतु, गोदावरीचे पावित्र्य सद्यस्थितीत जोपासले जाताना दिसत नाही. या पंधरवाड्याच्या माध्यमातून गोदावरीच्या पावित्र्याची जोपासना व्हावी यासाठी गोदावरी महामहोत्सव समिती पुढाकार घेत आहे. २४ जानेवारी रोजी पौष अमावस्या असून, त्यानिमित्ताने दक्षिण गंगा गोदावरी जलसंस्कृती प्रति आदराचे कार्यक्रम २२, २३, २४, २५ जानेवारी रोजी होतील. हा महामहोत्सव यशस्वी करण्यासाठी नामदेवराव कदम, डॉ. हंसराज वैद्य, प्रा. डॉ. पुष्पा कोकीळ, डॉ. एस. बी. मोरे, रावसाहेब महाराज, प्रा. डॉ. एन. ई. अंभोरे, प्रा. डॉ. बाबुराव पावडे, प्रा. संजय शिंदे, प्रा. अशोक मोरे, अजय कदम, गुरुराव पाटील, प्रा. किसनराव शिंदे, दिलीप सिरसाट, गणपत पाचंगे, गिष्म देशमुख, अजय कदम, हेमंत कल्याणकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. दरम्यान दिनदर्शिका आणि विकास पुस्तिकाचेही प्रकाशन याप्रसंगी होणार आहे.\nगोदावरी महामहोत्सव पंधरवाड्यात विविध विषयांवर विचारमंथन व्हावे, यासाठी चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये (१) गोदावरी व उपनद्या जलप्रदुषण मुक्ती, (२) नांदेड रेल्वे झोनची स्थापना, नवीन रेल्वे मार्गांसह विद्युतीकरण व दुहेरीकरण (०३) संविधान आर्टीकल ३७१ मधील गुजरात, महाराष्ट्र-तेलंगण-आंध्रप्रदेश-उत्तर कर्नाटक-गोवा राज्यांसाठी नॉर्थ ईस्ट प्रमाणे केंद्र व राज्यस्तरावर मंत्रालयाची स्थापना आणि विकास अनुशेष निर्मूलन. (०४) नदीजोड जलसाठे स्थीरीकरण ग्रिड, माती-जल-हवा जंगल-टेकड्या पर्यावरण संवर्धन (०५) भाषा बोली लिपी विकास विद्यापीठ महाविद्यालये शाळांमध्ये चर्चासत्रे (०६) एनएसएस व एनसीसी तज्ज्ञ कार्यकर्त्यांच्या संयोजनातून विद्यार्थ्यांसाठी निबंध वकतृत्व स्पर्धा (०७) निसर्ग-वन-कृषी-तीर्थक्षेत्र पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती (०८) ज्येष्ठ नागरिक पेन्शन, निराधार मानधन, पत्रकार मानधन अशा विविध विषयांवर मंथन व चिंतन होईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n नांदेड गारठले.. शेकोट्या पेटल्या\nनांदेड; गेल्या दोन दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने जिल्हाभरातील गावखेड्यात शेकोट्या पेटू लागल्या. जागोजाग शेकोट्या पेटवून नागरीक थंडीपासून बचाव...\nमोक्कातील फरार कमल यादव जेरबंद\nनांदेड : शहरातील मटका माफिया व मोक्कातील फरार आरोपी कमल यादव याला रविवारी (ता. आठ) पहाटेच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. ही कारवाई...\nफिल्मीस्टाईल अधिकाऱ्यांमध्ये ‘येथे’झाली हाणामारी\nधर्माबाद ( जिल्हा नांदेड): सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातच दररोजचे जीवन जगताना सामान्य प्रश्‍न कसे सुटतील याची...\n‘हे’ आजोबा ऐंशिव्या वर्षातही ‘फिट’\nनांदेड : मनासोबतच शरीरही तंदुरुस्त असेल तर तणावरहित जिवन जगता येणे शक्य आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे ८० वर्षांचे अनंतराव करंजगीकर....\n‘या’ शहरात वाढले अनधिकृत बांधकाम\nनांदेड : ग्रामिण भागात रोजगाराच्या संधी तसेच चांगल्या शिक्षण व आरोग्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने दिवसेंदिवस शहरांकडे येणाऱ्यांची संख्या...\nनांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा\nनांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. मागील दहा दिवसात वीस हजार क्विंटलची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-12-08T22:25:48Z", "digest": "sha1:O43VPF7M6ACJNT6RY3WNQULF6LYOOXUS", "length": 5429, "nlines": 64, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशक���\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण\nसत्ताधाऱ्यांचा मंत्रिमंडळ विस्तार, तर अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकटवले\nटीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या पावसाळी अधिवेशन आधी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी धनंजय मुंडेंंच्या घरी उद्याच्या...\nनांदेड काँग्रेसमध्ये भूकंप; जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे\nनांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव नांदेडच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या चांगलाच...\nकॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या घरी\nटीम महाराष्ट्र देशा : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक...\nराणेंच्या भाजपप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी राणेंच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा व्यक्त केला आहे. राणे समर्थकांना भाजपमध्ये कोणते स्थान मिळेल, हे अद्याप...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/kanchangangi-parrol/articleshow/64811070.cms", "date_download": "2019-12-08T21:31:13Z", "digest": "sha1:YPWNLZHNVNP4WKKAKU4MIT3A3DH7JJQD", "length": 12981, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of trip News: कांचनगंगेची भुरळ - kanchangangi parrol | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nसुहास टकले, कल्याण साधारण तीस वर्षांपूर्वी दार्जिलिंगला फिरावयास गेलो होतो...\nसाधारण तीस वर्षांपूर्वी दार्जिलिंगला फिरावयास गेलो होतो. दार्जिलिंग म्हटलं की भारतामधील सर्वात उंच 'कांचनगंगा' शिखर नजरे समोर येतं. सुर्योदयाच्या वेळी त्या शिखरावर पडणाऱ्या किरणांमुळे ते लखलखित १०० नंबरी सो���्यानं मढवल्यासारखं भासतं. तेव्हापासून या कांचनगंगा शिखरानं मला वेड लावलं होतं. हे शिखर एकदा तरी जवळून बघावयास मिळावं अशी प्रबळ इच्छा होती आणि 'संदकफू' या ट्रेकनं संदकफू कॅम्पवरून कांचनगंगा शिखर अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे ते जवळून बघावयास मिळणार या खुशीत मी होतो.\nडिसेंबरच्या थंडीत या ट्रेकच्या पहिल्याच बॅचमधून मी, दत्ता कपोते, अरुण अवसरे आणि दिलीप शिवलकरनं जाण्याचं ठरवलं. बेस कॅम्पला पोहोचल्यावर आम्हाला काही सुचना देण्यात आल्या, त्यात प्रामुख्यानं थंडी करता भरपूर गरम कपडे घेण्या संदर्भात होत्या. आमच्या ट्रेकचा मार्ग दार्जिलिंग-टूमलिंग-कालापोखरी-संदकफू-गुरदम-रिमबिक आणि परत जीपनं दार्जिलिंग असा ५० किमीचा होता. टूमलिंगची खडी चढणं, कालापोखरी ते संदकफू कधी भारतीय हद्दीतून तर कधी नेपाळच्या हद्दीतून चालत जात असताना दमछाक व्हायची. पण आजूबाजूच्या रमणीय परिसरामुळे त्याची जाणीव होत नव्हती. डिसेंबर महिना असल्यामुळे संदकफू कॅम्पच्या आसपास बर्फवृष्टी चालू झाली. कॅम्पवर तर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरलेली होती. ते दृश बघून खूपच आनंद झाला. परंतु त्याचा आस्वाद फार काळ काही घेता आला नाही. ट्रेक करत असताना शरीराचं तापमान वाढलेलं असतं, कॅम्पवर आल्यावर ते जसं नियमित होतं तसं थंडी वाजायला लागते आणि माझ्याबाबतीतही तसंच झालं. बेस कॅम्पवर दिलेल्या सुचना किती योग्य होत्या त्याचं प्रत्यंतर सर्वांना आलं. या पूर्वी हिमालयात बरेच ट्रेक केले होते, पण येथील थंडी काही औरच होती. सॅकमधील सर्व कपडे अंगावर चढवून सुद्धा हातापायाची हाडं गोठत होती. कधी एकदा येथून निघतो असं झालं होतं. बर्फवृष्टीमुळे सर्वकडे धुक्याची दुलई पसरलेली होती. एक भन्नाट अनुभव मिळाला खरा, पण कांचनगंगा शिखर जवळून बघण्याची माझी इच्छा आता अपूरी राहणार यामुळे मन थोडं खिन्न झालं. पुढच्या कॅम्प करता निघावं लागलं. दोन एक तास चालल्यावर वातावरण थोडं थोडं अनुकूल होऊ लागलं आणि अचानक कांचनगंगेनं दर्शन दिलं. त्या मनमोहक शिखराचं मन तृप्त होईपर्यंत सर्वांनी भरपूर फोटो काढले. प्रबळ इच्छा असली की देव सुद्धा आपल्या पाठीशी उभा असतो.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका ट्रिपची गोष्ट:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nझटपट होणारे क्रीमी व्हेजिटेबल सँडविच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2016/04/%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2-istanbul-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE-tbmm-gundeminde/", "date_download": "2019-12-08T21:46:09Z", "digest": "sha1:43QMKYPURP3NLTFSMFBEMEFPMBFZXTYP", "length": 28868, "nlines": 378, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "Kanal İstanbul bu hafta TBMM gündeminde | RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[07 / 12 / 2019] डेमर्टाला प्रगतीपथावर असलेल्या राष्ट्रीय रेल्वेविषयी माहिती मिळाली आहे\t54 Sakarya\n[07 / 12 / 2019] ब्लॅक सी रेल्वे प्रकल्प तयार\tएक्सएमएक्स आर्मी\n[07 / 12 / 2019] ट्रॅबझॉनमध्ये निर्मित एलोली फिशिंग बोट सुरू केली\t61 ट्रॅझन\n[07 / 12 / 2019] डझेसला हाय स्पीड ट्रेन मार्गात समाविष्ट केले जावे\t81 ड्यूझ तुर्की\nघरतुर्कीमार्मारा क्षेत्र34 इस्तंबूलकानेल इस्तंबूल या आठवड्यात तुर्की संसदेच्या अजेंडावर आहे\nकानेल इस्तंबूल या आठवड्यात तुर्की संसदेच्या अजेंडावर आहे\n11 / 04 / 2016 34 इस्तंबूल, या रेल्वेमुळे, सामान्य, तुर्की\nकानल इस्तंबूल या आठवड्यात तुर्की ग्रँड नॅशनल असेंब्ली (टीबीएमएम) च्या अजेंडावर आहे: “अनिवार्य रहदारी विमा, दियरबाकर सूरची पुनर्बांधणी, एक्सएनयूएमएक्स वयाच्या सर्वसाधारण आरोग्य विम्याचे प्रीमियम मिटवणे, एक्सएनयूएमएक्स हजार पोलिस अधिका of्यांची भरती आणि दहशतवादाचा वित्तपुरवठा” यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर विधानसभेची या आठवड्यात ओळख होईल. Tasar bill पिशवी बिलासाठी गहन काम करेल.\nया आठवड्यात विधानसभा “बॅग बिल आयरेन” साठी ओव्हरटाईम काम करेल, ज्यात \"अनिवार्य रहदारी विमा, डायकारबाकर सूरची पुनर्बांधणी, कानल इस्तंबूल, एक्सएनयूएमएक्स वयापर्यंत सामान्य आरोग्य विमा प्रीमियम हटविणे, एक्सएनयूएमएक्स हजार पोलिस अधिका of्यांची भरती आणि दहशतवादाची आर्थिक व्यवस्था इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवरील नियम समाविष्ट आहेत. . जनरल असेंब्ली, 'बॅग बिल' शुक्रवारी लागू झाल्यास विधेयकात लवचिक काम होण्याच्या शक्यतेवर चर्चा होईल. बॉस्फरसचा पर्याय मानला जाणारा चॅनल इस्तंबूल प्रकल्प शहराच्या युरोपियन बाजूने राबविला जाईल. काळ्या समुद्राच्या आणि भूमध्य समुद्रादरम्यान सध्याचा पर्यायी मार्ग असलेल्या बॉसफोरसमधील जहाजाची वाहतूक सुलभ करण्यासाठी काळा समुद्र आणि मरमाराचा समुद्र यांच्या दरम्यान हा कृत्रिम जलमार्ग म्हणून पूर्ण होईल. चॅनेलची खोली 25 मी असेल. या चॅनेलमुळे इस्तंबूल सामुद्रधुनी टँकर वाहतुकीसाठी बंद केली जाईल. इस्तंबूलमध्ये दोन नवीन द्वीपकल्प आणि एक नवीन बेट असेल. प्रकल्पाचा अभ्यास सुरू आहे.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nसंसदेच्या अजेंडावर मनीसा मधील एक पातळी क्रॉसिंग\nएसकिअहीर हाय स्पीड ट्रेन से येथे सामान शुल्क\nइस्तंबूल नवीन विमानतळ नाव संसदीय अजेंडा आहे\nइस्तंबूलचा सबवे या आठवड्यात स्पोर्ट्सने भरलेला आहे\nउप Ilıcalı Erzurum ट्राम प्रकल्प टीबीएम\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स एप्रिल एक्सएनयूएमएक्स संसद, कायद्यानुसार…\nआज इतिहासामध्ये: 22 एप्रिल 1924 संसदेच्या 506 क्रमांकावर कायद्याने ...\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स संसदेने सरकार ताब्यात घेतले…\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स एप्रिल एक्सएनयूएमएक्स संसद, कायद्यानुसार…\nआज इतिहासात: 22 एप्र��ल 1924 संसदेच्या 506 क्र.\nसीएचपीचे बेकटासोग्लू म्हणाले की, सॅमसन-सरप रेल्वे टीबीएम\nआज इतिहासात: 16 जुलै 1920 संसदीय सरकार\nसीएचपी मंत्री, इझमीरच्या एक्सएनयूएमएक्स प्रकल्पाची प्रलंबित प्रलंबित मंजूरी…\nसीएचपी अबाबा, गिब्जमध्ये व्हायडक्ट अपघात…\nतुर्की राज्य आर्थिक उपक्रम आयोग atT येथे डीएचएमचे एक्सएनयूएमएक्स-एक्सएनयूएमएक्स वर्ष\nनिविदाची सूचनाः माहिती तंत्रज्ञान प्रणाल्या निराधार देखभाल व दुरुस्ती सेवा\nखरेदीची सूचनाः एक्सएनयूएमएक्स वर्ष कर्मचारी परिवहन सेवा खरेदी\nआयएफओ खाडी क्रॉसिंग ब्रिजवर\nबॅटिकेंट मेट्रो लाईनमध्ये नवीन व्यवस्था\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स Agगॉप अझरियन कंपनी\nडेमर्टाला प्रगतीपथावर असलेल्या राष्ट्रीय रेल्वेविषयी माहिती मिळाली आहे\nKARDEMİR फिल्टर रिलीज झाले\nब्लॅक सी रेल्वे प्रकल्प तयार\nट्रॅबझॉनमध्ये निर्मित एलोली फिशिंग बोट सुरू केली\nडझेसला हाय स्पीड ट्रेन मार्गात समाविष्ट केले जावे\nपॅलेंडकेन स्की सेंटरमध्ये हंगाम उघडला\nसक्रीय नॉस्टॅल्जिक ट्रॅम प्रकल्प अगोरापर्यंत विस्तारित\nबॉसफॉरस एक्सप्रेस ट्रेनची वेळापत्रक पुन्हा सुरू करा\nUludağ केबल कारचे काम करण्याचे तास बदलले\nकोकालीमधील सार्वजनिक वाहतूक चालकांसाठी ड्राइव्हर-अक्षम संप्रेषण प्रशिक्षण\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स हेजाज गव्हर्नर आणि कमांडर\nडीएचएम İ एक्सएनयूएमएक्स वर्ष नोव्हेंबर एअर, पॅसेंजर आणि फ्रेट ट्रॅफिकची घोषणा\nतुर्की हवाई वाहतूक केंद्र होईल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nनिविदा आणि कार्यक्रम कॅलेंडर\n«\tश्रेणी एक्सएनयूएमएक्स »\nनिविदाची सूचनाः माहिती तंत्रज्ञान प्रणाल्या निराधार देखभाल व दुरुस्ती सेवा\nखरेदीची सूचनाः एक्सएनयूएमएक्स वर्ष कर्मचारी परिवहन सेवा खरेदी\nनिविदा घोषितः एकल मजली इमारत (TÜVASAŞ)\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t11\nकरारः छताच्या प्रकारची सौर उर्जा संयंत्र (TÃœDEMSAÅ) ची व्यवहार्यता\nनिविदा सूचनाः तांत्रिक इमारतींचे विद्युत कार्य सिग्नलइझेशन प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये तयार केले जावे\nनिविदेची घोषणाः केसेकी स्टेशन लॉजिस्टिक वखार क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा प्रणाली स्थापना\nप्राप्तीची सूचनाः तांत्रिक कर्मचारी आणि ड्रायव्हर्ससह भाड्याने देणार्‍या सेवांची खरेदी\nखरेदी सूचना: तांत्रिक कर्मचारी आणि कार भाड्याने देण्याची सेवा खरेदी\nनिविदा सूचनाः अंतल्या ट्राम वाहन खरेदीची निविदा\n... सर्व लिलाव पहा\nसिरीत विमानतळ टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण\nऑस्ट्रेलियन सिडनी मेट्रो सबवे विस्तार निविदा टेलेसने जिंकली\nएक्सएनयूएमएक्स कंपनीने İझमीर कराबाझार मेट्रोच्या अभियांत्रिकी निविदेत भाग घेतला\nUlukışla Boğazköprü लाइन ओव्हरपास बांधकाम बांधकाम निविदा निकाल\nटीसर करागल कंगाल लाइन विभाग कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वर्क्स टेंडर निकाल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nसहाय्यक निरीक्षक खरेदी करण्यासाठी आरोग्य मंत्रालय\nकास्टॅमोनू विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल युनिव्हर्सिटीत सेराहपांका micकॅडमिक स्टाफची भरती होईल\nरेसेप तैयिप एर्दोगन विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nटाबटाक कर्मचारी भरती करेल\nसेलकुक युनिव्हर्सिटी कंत्राटी कर्मचारी ठेवेल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nएटी माईन वर्क्स सामान्य संचालनालय अपंग कामगारांची भरती करेल\nझोंगुलडॅक बॅलेंट एसेव्हिट युनिव्हर्सिटी शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल युनिव्हर्सिटीत सेराहपांका micकॅडमिक स्टाफची भरती होईल\nइस्तंबूल विद्यापीठ Cerrahpaşa करार कर्मचारी\nइस्तंबूल विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nएज विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nबुरसा उलुदा विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nहयदरपासा ट्रेन स्टेशन इंटिरियर प्रथमच पाहिले गेले\nनवीन जनरेशन बिझिनेस क्लाससाठी तुर्की एअरलाइन्स ड्रीमलाइनर\nअंकारा मेट्रो स्थानकांवर सुरक्षा रांग\nमहापौर सीअर यांनी मर्सीन मेट्रोला तारीख दिली\nतुर्की स्थानिक प्रक्षेपास्त्र 'Merlin' प्रथम मार्गदर्शित कसोटी शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण\nटीसीडीडी एक्सएनयूएमएक्स. प्रदेश पारंपारिक शरद Carतूतील कार्पेट टूर्नामेंट संपेल\nसेवा टीसीडीडीकडून जीवन सुलभ करते\nआयईटीटी व्यवस्थापकांनी खाजगी सार्वजनिक बस चालकांची समस्या ऐकली\nअंकारा मेट्रो क्लीनिंग कार्मिक प्रथम वेळ चर्चासत्र\nईजीओ जनरल मॅनेजर अलकाş खासगी सार्वजनिक परिवहन सहकार प्राधिकरणासमवेत ��ेटले\nआखाती देशातील कार्टिंग विंटर कप\n4. डिसेंबरमध्ये आयटीयू येथे इलेक्ट्रिक वाहन समिट एक्सएनयूएमएक्स\nएफईएसपीए यूरेशिया येथे एक्सएनयूएमएक्स हजार हजार टीएल स्वारोव्हस्की स्टोन कोटेड कार\nन्यू रेनो कॅप्चरने युरो एनसीएपी कडून पाच तारे कमावले\nअल्ट्रामार्केट्ससह ओपेट रिटेल डेजवर आहे\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nअंकारा मेट्रो नकाशा आणि अंकरा रेल्वे प्रणाली\nमरमेअर मोहीम टाईम्स आणि मर्मरे नकाशा\nतुर्की कंपनीने बल्गेरियातील सर्वात महत्त्वपूर्ण रेल्वे निविदा जिंकला\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-12-08T22:07:06Z", "digest": "sha1:KM5Z7TXSZNVLVKAMJ7PX745YBKUYWX3S", "length": 14423, "nlines": 306, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅसेच्युसेट्स - विकिपीडिया", "raw_content": "\nटोपणनाव: द बे स्टेट (The Bay State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ४४वा क्रमांक\n- एकूण २७,३३६ किमी²\n- रुंदी २९५ किमी\n- लांबी १८२ किमी\n- % पाणी २५.७\nलोकसंख्या अमेरिकेत १४वा क्रमांक\n- एकूण ६५,४७,६२९ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ३१२.७/��िमी² (अमेरिकेत ३वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न ६५,४०१\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश फेब्रुवारी ६, इ.स. १७८८ (६वा क्रमांक)\nकॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स (इंग्लिश: Commonwealth of Massachusetts; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेले मॅसेच्युसेट्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १४व्या क्रमांकाचे राज्य आहे.\nमॅसेच्युसेट्सच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून उत्तरेला व्हरमाँट व न्यू हॅम्पशायर, दक्षिणेला कनेक्टिकट व र्‍होड आयलंड तर पश्चिमेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. २०१० साली मॅसेच्युसेट्सची लोकसंख्या ६५,४७,६२९ इतकी होती व ह्यांमधील दोन तृतियांश रहिवासी बॉस्टन महानगर क्षेत्रामध्ये स्थायिक आहेत.\nअमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली प्लिमथ ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी ब्रिटिश वसाहत होती. १६३६ साली उघडलेले हार्वर्ड विद्यापीठ हे उत्तर अमेरिकेमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या अमेरिकन क्रांतीचे बॉस्टन हे सर्वात मोठे केंद्र होते.\nसध्या मॅसेच्युसेट्स अमेरिकेतील एक प्रगत राज्य असून संस्कृती, कला, शिक्षण इत्यादींबाबतीत अग्रेसर आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.\nबॉस्टन महानगर क्षेत्र - ४५,२२,८५८\nएम.आय.टी व हार्वर्ड विद्यापीठ ह्या जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिज शहरात स्थित आहेत.\nबास्केटबॉल व व्हॉलीबॉल ह्या दोन जागतिक खेळांची निर्मिती पश्चिम मॅसेच्युसेट्समध्येच झाली. सध्या अमेरिकेमधील काही सर्वात यशस्वी व्यावसायिक संघ मॅसेच्युसेट्स राज्यात स्थित आहेत. ह्यांमध्ये बॉस्टन सेल्टिक्स, बॉस्टन रेड सॉक्स, न्यू इंग्लंड पेट्रियट्स, बॉस्टन ब्रुइन्स व बॉस्टन ब्रेव्ह्ज ह्यांचा समावेश होतो.\nबॉस्टन ही मॅसेच्युसेट्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nमॅसेच्युसेट्समधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nमॅसेच्युसेट्स राज्य विधान भवन.\nमॅसेच्युसेट्सचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्‍होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1589276/marathi-actor-rohan-gujar-ties-knot-with-his-long-time-girlfriend-snehal-deshmukh/", "date_download": "2019-12-08T21:13:36Z", "digest": "sha1:5UFZ2DGBWJ5YK4XTBVYYPOTBAMDWFLIZ", "length": 8266, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi actor Rohan Gujar ties knot with his long time girlfriend snehal deshmukh | ‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला\n‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला\n१४ वर्षांपासूनच्या मैत्रिणीचीच त्याने जोडीदार म्हणून निवड केली\n‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि त्यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यातील ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ या दोन भूमिकांना जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच प्रसिद्धी इतर भूमिकांनाही मिळाली.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/mumbai-crime-increased-nigerian-drug-peddlers-problem-for-mumbai-police-33266", "date_download": "2019-12-08T21:15:10Z", "digest": "sha1:RYNZFKQJBPKMKA2KPECI5LMJHZ7G7J6H", "length": 15775, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नायझेरियन तस्कर ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी", "raw_content": "\nनायझेरियन तस्कर ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी\nनायझेरियन तस्कर ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी\nमुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, कल्याण आणि नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या संख्येनं वास्तव्यास असलेल्या नायझेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nनशेचा अंमल शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या नायझेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. या तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना वेळोवेळी लक्ष केल्यामुळे सध्या हे नायझेरियन पोलिसांच्या हिट लिस्टवर आले आहेत. मात्र या नायझेरियन तस्करांना पकडून देखील त्यांचा त्रास कमी होत नाही. याचं कारण की हे तस्कर भारतात आल्या��ंतर आपला पासपोर्ट आणि इतर ओळखपत्र नष्ट करतात. त्यामुळे अटकेनंतर त्यांना त्याच्या देशात पाठवताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागले.\nमुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, कल्याण आणि नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या संख्येनं वास्तव्यास असलेल्या नायझेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायझेरीयन नागरिकांनी एमडी आणि एफेड्रीन अशा अनेक नव्या अमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्यानं त्या अमली परार्थांची पडताळणी करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारे ९५ टक्के नायझेरियन ऑनलाईन फसवणूक आणि अमली पदार्थांची तस्करी करतात.\nविशेष म्हणजे नायझेरियन नागरिक शिक्षणासाठी किंवा टुरिस्ट म्हणून व्हिसा मिळवतात आणि भारतात येतात. त्यांच्या देशात असलेल्या गरीबीमुळे मायदेशात परत पाठवलं जाऊ नये म्हणून भारतात आल्यानंतर ते आपले पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं फाडतात किंवा नष्ठ करतात. त्यामुळे भारतात पोलिसांनी त्यांना पकडलं आणि मायदेशात पाठवण्याचा प्रयत्न केला, तर बिना पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांमुळे त्या नायझेरियन तस्करांना त्यांचा देश स्विकारत नाही. अनेक नायझेरियन भारतीय तरुणींशी लग्न करून भारतात स्थायिक झाले आहेत.\nअटकेत असलेल्या अनेक नायझेरियन आरोपींच्या जिभेचे चोचलेही तितकेच असतात. नुकतीच जुहू पोलिसांना याचा अनुभव आला होता. जुहू पोलिसांनी एका नायझेरियन आरोपीला डिपोर्ट करण्यासाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र त्या आरोपीला त्याचा देश स्वीकारत नसल्यामुळे महिन्याभरापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. त्यावेळी त्या आरोपीला भारतीय जेवण पचत नसल्यायनं त्याला चायनीज आणि तंदुरी देत पोलिसांचे खिसे रिकामी झाले होते.\nतर हल्ली अटकेत असलेल्या नायझेरियन तस्तकांच्या सुटकेसाठी भारतीय तस्कर पुढे येत आहेत. यातील काही नायझेरियन लग्न करून भारतात स्थायिकही झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या नायझेरियन तस्करांच्या व्याप्तीमुळे पोलिसांची डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे या नायझेरियन तस्तरांविरोधात पोलिसांनी आता कंबर कसली असून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.\nनायझेरियन आणि पोलिसांमधील चकमक\nदक्षिण मुंबईच्या वाडीबंदर परिसरात डोंगरी-पायधुरनी उड्डाणपुलावर दररोज अनेक नायजेरियन अंमली पदार्थांची तस्करीसाठी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे स्थानिकांनी केली होती. त्यानुसार तस्करांना पकडण्यासाठी तत्कालीन पोलिस सह आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सात पोलिसांची पथकं बनवण्यात आली.\nपथकात २० सशस्त्र अधिकारी आणि ५० अंमलदार असे एकूण ७० कर्मचारी होते. कारवाईदरम्यान सर्व मार्गांवर पोलिसांनी सापळा लावला होता. मात्र उड्डाणपुलाखाली रेल्वे रूळ असल्यानं आणि उड्डाणपूलाची उंची 20 ते 30 फूट असल्यानं आरोपी ऐवढ्या उंचावरून उड्या टाकून पळू शकणार नाहीत, असा अंदाज वर्तवत पोलिसांनी उड्डाणपूलाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला नव्हता.\nठरल्यानुसार २८ एप्रिलच्या २०१६ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बेसावध असलेल्या २० ते २५ नायजेरियन तस्करांना पकडण्यासाठी पोलिस साध्या वेशात गेले होते. पोलिस आल्याचे कळताच तस्करांची पळापळ झाली. तस्करांनी बंदोबस्त न ठेवलेल्या तब्बल २० ते ३० फुट उंचीच्या उड्डाणपुलाहून उडी टाकत भायखळाच्या दिशेनं पळ काढून पोलिसांना चकवा दिला.\nपोलिसांनी तस्करांचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतलं. त्यानंतर इतर तस्करांनी त्या दोघांच्या सुटकेसाठी पोलिसांच्या दिशेने दगड मारण्यास सुरुवात केली. तर एका अधिकाऱ्याला घेरून त्याला दगडानं ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी तीन राऊंड फायर केल्याने तस्करांनी पळ काढला. या दगडफेकीत तीन अधिकारी आणिा चार पोलिस अंमलदार जखमी झाले. अंधाराचा फायदा घेत उरलेले तस्कर भायखळ्याच्या दिशेनं फरार झाले.\nसात महिन्यांपूर्वी अशाच एका कारवाईवेळी पुन्हा तोच अनुभव पोलिसांच्या वाट्याला आला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर नायझेरियन तस्करांनी दगडानं हल्ला चढवला. या हल्यात वरळी युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दराडे आणि अमर मराठे यांनाही नायझेरियन तस्करांनी घेरून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं त्यावेळी इतर पोलिस मदतीसाठी धावून आले. मात्र या नायझेरियन तस्करांची माहिती असून सुद्धा आज ही हद्दीच्या वादातून लोकल पोलिस त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.\nलाच घेणाऱ्या पोलिसांवर थेट ‘बडतर्फ’ची कारवाई\nबारमध्ये शुटींग काढणे पडले महागात, ग्राहकाला नग्न करून बारमालकाने दिला चोप\nहैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी\nदादर स्थानकातील आरपीएफ जवानाला मारहाण\nकुर्ल्यात ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक\nमहिला पोलिसावर रेल्वे प्रवाशांचा हल्ला\nत्रासाला कंटाळून दोन बायकांकडून नवऱ्याची हत्या\nनवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले\nधावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकलले\nमाहिममध्ये एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ\nअपंग विक्रेत्याला आरपीएफ जवानांकडून मारहाण\nघरफोडी करणाऱ्या आरोपीला ७ वर्षानंतर अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/80/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T21:55:07Z", "digest": "sha1:7TSVY5XFELZ42F6J6SLIIQSYKPKSC2I3", "length": 12403, "nlines": 50, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपक्ष भुजबळ यांच्या पाठीशी आहे- सुनिल तटकरे\nआपण शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. \"संजय राऊत हे स्वतः पत्रकार आहेत, सामनाचे संपादक आहेत. त्यांच्या पाहण्यात काही कागदपत्रे, एफआयआर आले असतील आणि त्यांनी अभ्यास करून काही निष्कर्ष नोंदवले असतील, तर त्यांचे मत त्यांनी मांडले आहे. परंतु या संदर्भात त्यांची माझी काही चर्चा झालेली नाही किंवा मी शिवसेनेत जाण्याबद्दल पण काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे या पत्राला राजकीय संबंध कुठेही जोडण्याचे कारण नाही,\" अशी माहिती भुजबळ यांनी दिली.\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पत्र १६ डिसेंबर २०१५ ला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आले. ते पत्र प्राप्त झाल्याचा शिक्का त्यावर आहे. त्या पत्रामध्ये मराठी अधिकाऱ्यांवर कसा अन्याय होतो आहे, हे सांगितलेले आहे. मंत्रिमंडळातील प्रपोजल्स तयार होतात, ते अधिकारीच तयार करतात. त्यात काही चुकीचे झालेले आढळत नाही. हे प्रकरण कॅबिनेट समोर मांडले तेव्हा मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री तिथे उपस्थित होते. मुख्य सचिव आणि अनेक सचिव तिथे होते. भ्रष्टाचारविरोधी पथकाला काही चुकीचे वाटत असल्यास तेव्हा उपस्थित असलेल्या इतर सचिवांवर देखील गुन्हा दाखल करायला हवा, असं मत पत्राच्या शेवटच्या उताऱ्यात मांडलेले आहे.\nआपल्यावरील गुन्हा खरा असेल तर इतर सचिवांची नवे सुद्धा एफआयआर मध्ये टाकायला हवीत. तसे झाले असते तात्कालीन मुख्यमंत्र्यांसह ८-१० मंत्र्यांवर, १०-१२ मुख्य सचिवांवर गुन्हा दाखल करावा लागला असता असे भुजबळ यांनी सांगितले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना भुजबळांनी काहीतरी घोटाळा केला असे ठरवून त्याच विभागातील अधिकाऱ्यांवर काल्पनिक गुन्हे दाखल करणे ही कृती न्यायिक नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी आहे, असे पत्रक संजय राऊत यांनी लिहिले आहे. ते मुख्यमंत्री कार्यालयात १६ डिसेंबरला पोहोचले आहे.\n\"२-३ वर्षांपासून किरीट सोमय्या माझ्यावर सातत्याने आरोप करत असून हे सर्व राजकीय आरोप आहेत, असत्य आहेत, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी केले आहे. सोमय्या कोर्टात गेल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली, पण प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर अधिक वक्तव्य करणे टाळले,\" असे ते पुढे म्हणाले. पण म्हणून ते सगळे आरोप खरेच आहेत असे नाही, किंवा आम्ही आरोपी आहेत असेही नाही. आम्ही कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत, आमची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री आणि ८-१० मुख्य सचिवांसमोर स्वच्छपणे मांडली होती. कोणीतीही गोष्ट मंत्रिमंडळापासून लपवली नाही. त्यामुळे या प्रकरणाची न्याय्य भूमिकेतून चौकशी व्हावी, कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी व्हावी हीच अपेक्षा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.\nछगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्या पत्राबाबत आवश्यक ते स्पष्टीकरण मीडियासमोर केलेले आहे. भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून पक्ष त्यांच्या पाठीशी आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.\nहे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ ...\nसरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्यातील भाजप-शि ...\nआम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही - छगन भुजबळ ...\nआज अमेरिकेहून परतताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर व कुटुंबियांवर होणाऱ्या आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले. आपण पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी वॉशिंग्टनला रवाना झालो होतो हे स्पष्ट करत आपल्या पलायनासंदर्भातील अफवांना भुजबळ यांनी पूर्णविराम दिला. आम्ही ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहोत. पंधरा वर्षांची कागदपत्रे ईडीने मागितली होती. ती गोळा करण्यासाठी आम्ही वेळ मागितला होता. कागदपत्रे जमा झाल्यावर समीर भुजबळ यांनी स्वतःहून ईडीला पत्र ...\nछगन भुजबळांवरील कारवाई ही सूडबुद्धीने- नवाब मलिक ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात संचालनालयानी (इडी) कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नऊ ठिकाणच्या मालमत्तांवर इडीने सोमवारी धाडी टाकल्या, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चुकीचा प्रचार कसा करता येईल, याची काळजी सरकार घेत आहे, त्यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका मलिक यांनी केली. भा ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1692252/who-is-bollywood-actress-priyanka-chopras-rumoured-boyfriend-nick-jonas-see-details/", "date_download": "2019-12-08T21:12:19Z", "digest": "sha1:X7ID62QDFXXFCUROE75FGMWFBPTQMFGI", "length": 8740, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Who is Bollywood actress Priyanka Chopras rumoured boyfriend Nick Jonas see details | जाणून घ्या, कोण आहे प्रियांकाचा कथित प्रियकर निक जोनास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nजाणून घ्या, कोण आहे प्रियांकाचा कथित प्रियकर निक जोनास\nजाणून घ्या, कोण आहे प्रियांकाचा कथित प्रियकर निक जोनास\nहा अमेरिकन सेलिब्रिटी 'देसी गर्ल'ला डेट करत असल्याचं अमेरिकेतील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं आणि\nPriyanka Chopra, Nick Jonas. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिजची ऑफर मिळाली. या सीरिजच्या निमित्ताने परदेशात गेलेली प्रियांका पाहता पाहता तिथल्या प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करु लागली. सध्या ती भारताबाहेरच जास्त काळ व्यतीत करते. किंबहुना प्रियांकाच्या आयुष्यात आता एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून, तोसुद्धा परदेशीच आहे. ‘देसी गर्ल’च्या आयुष्यात आलेल्या त्या खास व्यक्तीचं नाव आहे निक जोनास.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/527508", "date_download": "2019-12-08T20:36:50Z", "digest": "sha1:22RNRDPMVED4W2NPUA7WETU6NEPHEE7F", "length": 7851, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पीडीए पुनर्रचना प्रस्तावामुळे राजकीय क्षेत्रात अस्वस्थता - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पीडीए पुनर्रचना प्रस्तावामुळे राजकीय क्षेत्रात अस्वस्थता\nपीडीए पुनर्रचना प्रस्तावामुळे राजकीय क्षेत्रात अस्वस्थता\nबाबुशसाठी सरकारचा खटाटोप चालल्याचा आरोप\nउत्तर गोवा पीडीएच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावामुळे भाजप व मगो पक्षातही अस्वस्थता पसरली आहे. नव्याने किनारी पीडीएची स्थापना केली जात असून त्यात बाबुश मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णी लावली जाणार आ��े. याविषयी उत्तर गोवा पीडीएचे अध्यक्ष उपसभापती मायकल लोबो यांनी राज्यातील जनतेला दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन सरकारला केले आहे.\nराज्यात आणखी एका पीडीएची स्थापना केली जात असून सध्याच्या उत्तर गोवा पीडीएचे विभाजन करण्यात येईल. त्यातून किनारी पीडीएची स्थापना होईल. उत्तर गोवा पीडीए तशीच राहिल. त्यात पणजी, ताळगावसह संपूर्ण तिसवाडी व बार्देश तालुक्याचा समावेश होणार आहे. मात्र त्यातून कळंगूट, कांदोळी, सिकेरी, बागा, हणजुणे, कायसूव इत्यादी भागाला वगळले जाईल. त्यांच्यासाठी स्वतंत्र किनारी पीडीएची स्थापना केली जात आहे. सध्या यासंबंधीच्या हालचाली सुरु असल्याने राजकीय क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आपण आताच काही बोलणार नाही, असे सांगून नाराजी व्यक्त केली.\nआम्ही जनतेला काय उत्तर देणार : लोबो\nउपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले की जनतेचे हीत, गोय, गोयकारपण सांभाळायचे असेल आणि त्यात हेतू शुद्ध असेल तर आणखी 4 ते 8 पीडीए कराव्यात, काही समस्या नाही. मात्र राजकीय परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी जर अशा पद्धतीने पीडीए स्थापन करीत असाल तर ते योग्य ठरणार नाही. जनतेला आम्ही कोणते उत्तर देणार असा सवालही त्यांनी केला.\nअध्यक्षपद गेल्यास काही फरक पडणार नाही\nआपले पंख छाटण्याचा कोणी प्रयत्न केला त्याबद्दल आपल्याला दुःख वाटत नाही. परंतु जनतेला दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असे लोबो म्हणाले. सध्या उत्तर गोवा पीडीएतर्फे आम्ही किनारी भागाचेदेखील योग्य पद्धतीने व्यवस्थापन करतोय. आपल्याकडील अध्यक्षपद काढून घेतले तरीही आपल्याला फरक पडत नाही. आपण अध्यक्षपदासाठी हपापलेलो नाही. मात्र जनतेने निवडणुकीतून घरी बसविलेल्या एखाद्या व्यक्तीला मागील दाराने आणून जागृत करता ही गोष्ट पटण्यासारखी नाही, असे लोबो पुढे म्हणाले.\nभाजपातही मोठे वादळ सुरु\nभारतीय जनता पार्टीमध्ये देखील पीडीएच्या विभाजनपदावरून तसेच बाबुश मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्याच्या प्रश्नावरून मोठे वादळ सुरू झाले आहे. पक्षांतर्गत जोरदार विरोध सुरू झाला असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पक्षांतर्गत असलेला विरोध फेटाळून मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णी लावणार काय\nमणिपाल हॉस्पिटलमध्ये ‘ब्रेन डेथ’चा पहिला रुग्ण\nबार्देशमध्ये रोहन खंवटे, ग्लेन टिकलो यांचे पॅनल विजयी\nसाळगांव कचरा प्रकल्प ठारतो डोकेदुखी\nकांग्रेसने युतीसाठी अजून प्रस्ताव पाठविला नाही\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/743878", "date_download": "2019-12-08T21:07:10Z", "digest": "sha1:K3RKUBFSBF4CQSCY6P7L5ZAZRWVLNU2C", "length": 6129, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ममता अन् ओवैसी यांच्यात जुंपली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » ममता अन् ओवैसी यांच्यात जुंपली\nममता अन् ओवैसी यांच्यात जुंपली\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाप्युद्ध पेटले आहे. अल्पसंख्याक समुदायात काही जण कट्टरवादी आहेत. अशा लोकांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे ममतांनी सोमवारी म्हटले होते. ममतादीदींचे विधान त्यांची भीती आणि निराशा दर्शवित असल्याचे प्रत्युत्तर ओवैसी यांनी मंगळवारी दिले आहे.\nहिंदू कट्टरवाद्यांप्रमाणेच अल्पसंख्याकांमध्येही कट्टरवादी दिसून येत आहेत. एक राजकीय पक्ष भाजपकडून पैसे घेत आहे. हा पक्ष पश्चिम बंगालमधील नसून हैदराबादचा आहे. हैदराबादच्या कट्टरवाद्यांचे ऐकू नका, अशा शक्तींवर विश्वास ठेवू नका असे उद्गार ममतांनी काढले होते. ममतांच्या विधानातून पश्चिम बंगालमध्ये एआयएमआयएम मोठी शक्ती म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे.\nममतादीनी काही ‘हैदराबादी’ंमुळे चिंतेत पडल्या असतील तर त्यांनी राज्यातील 42 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप कसा विजयी झाला हे सांगावे असे उपरोधिक विधान ओवैसी यांनी केले आहे.\nएआयएमआयएम न्याय आणि अधिकारांसाठी लढत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री याकडे कट्टरवाद म्हणून पाहत असल्यास मी काहीच करू शकत नाही. ममतादीदींच्या पक्षाला 100 टक्के मुस्लिमांनी मते देऊनही भाजपला रोखण्यास त्यांना अपयश आले आहे. ममतादीदी मला शिव्या देऊन राज्यातील मुस्लिमांचा अपमान करत अस��्याचे उद्गार ओवैसी यांनी काढले आहेत.\nममता बॅनर्जी यांनी कूचबिहार येथील मदनमोहन मंदिरात जात पूजा केली आहे. अल्पसंख्याकांविषयी ममतांचे विधान तसेच मंदिराला भेट देण्याचा प्रकार पाहता त्या आता हिंदू मतदारांना आकर्षित करू पाहत असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.\nमी उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र, विकास करेनच : मोदी\nइराणवर एकतर्फी कारवाईची अमेरिकेने दिली धमकी\nमुलींना भाजप आमदारांपासून वाचवा\nमोदी सरकारच्या 36 राफेलची किंमत युपीएच्या 126 विमानांएवढी ; काँग्रेसची टीका\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/dec22.htm", "date_download": "2019-12-08T20:41:23Z", "digest": "sha1:7LDFOU5FOO5JVRL6RN5QJXH2DJJE3CEU", "length": 6175, "nlines": 10, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २२ डिसेंबर [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nकोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका.\nआकाशाला भिऊन पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच; त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. 'प्रयत्‍न केला असता तर बरे झाले असते' असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत प्रयत्‍न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच, असे समजून प्रयत्‍न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे. तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसेच, त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल विषय किती दिवस भोगू, असे नाही आपण म्हणत विषय किती दिवस भोगू, असे नाही आपण म्हणत मग नामाबद्दलच का असे विचारावे मग नामाबद्दलच का असे विचारावे आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका.\nमनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच समजा. म्हणून आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा-विनोद करणे, वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा; हेच अनुसंधान होय. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय; त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसते घेतल्याने काम होईल; पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. नाम मुखी आले की सत्कर्मे आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही.\nआपण उगाचच सबबी सांगत असतो. काम असेल त्या काळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता, उगाचच गप्पा, नाही तर निंदा-स्तुती, किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो. तसे करू नये. आपले मन उनाड आहे. त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावले पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते आणि नाम स्थिरावते. नित्य नामस्मरण केल्यावाचून अंती ते येणार नाही. जागेपणी अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल, झोपेच्या वेळी स्मरण झाले तर रात्री स्वप्नात तेच होईल, आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील.\n३५७. नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की, मी नाम घेत आहे हेसुद्धा विसरून जावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=180", "date_download": "2019-12-08T22:08:23Z", "digest": "sha1:SH6F7DA65QAC66IB4ZPJNKTKLOCBXEZD", "length": 10232, "nlines": 283, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "संगीत / गीते – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nसुपर हिट हिंदी चित्रपट गीते\nमराठी चित्रपट गीत – प्रिये जगू कसा\nमराठी चित्रपट गीत – ना सांगताच आज\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/pakistani-minority-shias-end-days-long-protest-in-quetta/articleshow/68911004.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-08T21:57:02Z", "digest": "sha1:KJKKCDE3ZISA5R7JIBINHKHNSPNNR4VZ", "length": 10490, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: पाकमधील शियांचे आंदोलन मागे - pakistani minority shias end days-long protest in quetta | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nपाकमधील शियांचे आंदोलन मागे\nपाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या शिया हजारा मुस्लिमांनी शेकडोंच्या संख्येने सुरू केलेले आंदोलन मंगळवारी मागे घेतले...\nपाकमधील शियांचे आंदोलन मागे\nपाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या शिया हजारा मुस्लिमांनी शेकडोंच्या संख्येने सुरू केलेले आंदोलन मंगळवारी मागे घेतले. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये शियांवर सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. सरकारने शियांचे संरक्षण करण्यासाठी अधिक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nमागील आठवड्यात आयसिस य�� दहशतवादी संघटनेने बलुचिस्तानमधील बाजारपेठेत केलेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये शिया हजारा समाजातील दहा जणांचा समावेश होता. त्यानंतर, शुक्रवारी शिया मुस्लिमांनी क्वेट्टामध्ये धरणे आंदोलन सुरू केले होते. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जाम कमाल अल्यानी आणि राज्याचे अंतर्गत सुरक्षा मंत्री शहारयार आफ्रिदी यांनी सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी फसवलं\nनासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता\nसंसदेत भाषण थांबवून खासदाराचे गर्लफ्रेंडला प्रपोज\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nपाकच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्टअॅटॅक\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाकमधील शियांचे आंदोलन मागे...\nचीनचा पहिला ‘मरिन लिझार्ड’ ड्रोन...\nजगातील सर्वांत महाकाय विमानाची यशस्वी अवकाशझेप...\nविमान अपघातात नेपाळमध्ये तीन मृत्युमुखी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/the-defeat-of-telugu/articleshow/70595419.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-08T20:58:59Z", "digest": "sha1:OAW7IWFWH3XM4LGLS25A3YLDCUYG55FD", "length": 8581, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: तेलुगूचा पराभव - the defeat of telugu | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nतेलुगू टायटन्स संघा��ा प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अजूनही सूर सापडलेला नाही सहा सामन्यात त्यांच्या हाती एकही विजय लागलेला नाही...\nपाटणा : तेलुगू टायटन्स संघाला प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अजूनही सूर सापडलेला नाही. सहा सामन्यात त्यांच्या हाती एकही विजय लागलेला नाही. सर्वाधिक रक्कम मिळालेल्या सिद्धार्थ देसाईच्या या संघाला बेंगळुरू बुल्सकडून ४७-२६ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. तेलुगूचा संघ आता १२व्या स्थानावर असून त्यांच्या खात्यात अवघे ५ गुण आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमहिला बॉक्सर नीरज 'डोपिंग'मध्ये दोषी\n...आणि हर्षद पायावर उभा राहिला\nबडवे ऑटोचा चित्तथरारक विजय\nभारताचा युवा क्रिकेट संघात अंकोलेकर, यशस्वी, दिव्यांश\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\nIndia vs West Indies Live: वेस्ट इंडिजचा भारतावर आठ गडी राखून विजय\nएजीआरसी संघाने मारली बाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nऑलिम्पिकनंतर बजरंग-संगीता फोगटचे लग्न...\nपश्चिम क्षेत्र संघ जाहीर...\nमेरी कोमच्या निवडीवरून वाद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2019-12-08T22:18:49Z", "digest": "sha1:BZIYHQTODNNCD3KONC6ICDTFOTLT6YKH", "length": 5012, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. ३१० चे - पू. ३०० चे - पू. २९० चे - पू. २८० चे - पू. २७० चे\nवर्षे: पू. २९९ - पू. २९८ - पू. २९७ - पू. २९६ - पू. २९५ - पू. २९४ - पू. २९३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २९० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1640", "date_download": "2019-12-08T22:20:34Z", "digest": "sha1:6257NASIMBQB73C4BIXJOZQZGQH4Y7VR", "length": 4247, "nlines": 44, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "रमाई फाउंडेशन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nस्त्री सखी रेखा मेश्राम\nरेखा मेश्राम यांनी स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘रमाई फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना ७ फेब्रुवारी २०१० रोजी केली. रेखा मेश्राम यांचे वडील फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे त्या लहानपणापासून मुक्त वातावरणात वाढल्या. त्यांच्या वडिलांचा प्रभाव त्यांच्यावर पडला अन् तसे संस्कारही त्यांच्यावर घडले. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’तून एम.फिल.ची पदवी मिळवली. त्या आधी त्या मराठी विषयात एम.ए. झाल्या. त्या पीएच.डी.साठी ‘दलित कवयित्रींच्या कवितेतून व्यक्त होणा-या आंबेडकरवादी स्त्री-जाणिवा’ या विषयावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांचे बालपण व शिक्षण औरंगाबाद येथेच झाले. रेखा मेश्राम औरंगाबादजवळील पाथ्री (ता. फुलंब्री) येथील ‘राजर्षी शाहूमहाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’त मराठी विषयाच्या प्राध्यापक आहेत.\nSubscribe to रमाई फाउंडेशन\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-48986159", "date_download": "2019-12-08T22:36:42Z", "digest": "sha1:OXK2I4TTIAZGNLTZPJH33I7FSK73CWM6", "length": 16374, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "चांद्रयान-2 मोहीम स्थगित, इस्रो पुढची तारीख सांगणार #5मोठ्याबातम्या - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nचांद्रयान-2 मोहीम स्थगित, इस्रो पुढची तारीख सांगणार #5मोठ्याबातम्या\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामा���िक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n1. चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित\nतांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल, असं इस्त्रोने सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.\nआज 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते.\nभारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली आहे.\nइंधन गळतीमुळे थांबवण्यात आलं चांद्रयान\nइंधन गळतीमुळे चांद्रयान-2 थांबवण्यात आलं असण्याची शंका इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी केलं आहे.\n\"आपल्या जवळ अद्ययावत यंत्रणा आहे त्यामुळे आपण कुठे बिघाड आहे हे ओळखू शकलो, भविष्यात मोठी अडचण निर्माण होण्यापेक्षा त्यावर आधीच उपाय योजना करणं हे केव्हाही चांगलंच. हे मिशन स्थगित करून इस्रोने योग्य निर्णय घेतला आहे.\n\"या तांत्रिक अडचणीचं नेमकं कारण शोधावं लागणार आहे. अशी शंका आहे की गॅस स्टोअरेज सर्किटमध्ये गळती असू शकते. ते नेमकं शोधावं लागणार आहे. दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे त्यानंतरच कळू शकतं,\" असं माधवन नायर एएनआय या वृत्त संस्थेला सांगितलं.\n2. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार - मुख्यमंत्री\nविविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा वाढवून नुकसान भरून काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त ई-सकाळने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.\nसेव्ह मेरिट, सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितलं. आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील ज्या पात्र व���द्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल.\n'रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीम' संभावना होणाऱ्या इंग्लंडने कसं जिंकलं विश्वविजेतेपद\nवर्ल्ड कपसाठी रोडट्रिप करणाऱ्या माथूर कुटुंबाची गोष्ट\nराज्य शासन खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 604 अभ्यासक्रमांकरिता 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.\n3. विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान गर्दीच्या नियंत्रणासाठी नियमावली बनणार\nआषाढी एकादशीच्या महापूजेवेळी यावर्षी मोठ्या संख्येने व्हीआयपी मंडळींनी चौखांबी आणि गाभाऱ्याजवळ प्रवेश केला होता. त्यामुळे महापूजा करणाऱ्या मुख्यमंत्री दांपत्यासह वारकरी दांपत्यालाही त्रास झाला. या बाबीकडे लक्ष वेधून शासकीय महापूजेदरम्यान उपस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली बनवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने विधी व न्याय विभागाकडे केली आहे.\nयापुढे मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला गाभाऱ्यात आणि चौखांबीमध्ये किती लोक उपस्थित राहतील, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जाईल. यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंदिर प्रशासनाला दिले आहेत. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.\n4. 'नाणार'च्या समथनार्थ शनिवारी रत्नागिरीत मोर्चा\nरत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित बहुचर्चित तेलशुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे रायगड जिल्ह्यात हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना जिल्ह्यातील विविध संस्था, सामाजिक संघटना प्रकल्पाच्या समर्थनासाठी एकवटल्या आहेत. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी शनिवारी, २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.\nप्रतिमा मथळा प्रतिकात्मक छायाचित्र\nविविध संघटनांनी एकत्र येत यासाठी कोकण विकास समितीची स्थापना केली आहे. समितीचे प्रवक्ता अविनाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. काही राजकारणी आणि इतर व्यक्तींचा प्रकल्प���ला विरोध आहे. त्यांच्या दबावामुळे प्रकल्पाला पाठिंबा असलेले बहुसंख्य गप्प राहिले, पण आता वातावरण बदलले आहे, असा दावा महाजन यांनी केला आहे. हे वृत्त लोकसत्ताने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.\n5. गेस्ट हाऊसची इमारत कोसळून 2 जवान ठार\nहिमाचल प्रदेशमधील सोलन येथे इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सोलन येथील कुमारहट्टी-नाहन महामार्गावरील गेस्ट हाउसची इमारत कोसळली.\nयावेळी ३० जवानांसह ७ नागरिक घटनास्थळी होते. यातील १८ जवान आणि ५ नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून २ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली १४ लोक अडकले आहेत. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स मराठी या वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे.\n'रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीम' संभावना होणाऱ्या इंग्लंडने कसं जिंकलं विश्वविजेतेपद\nअटीतटीच्या मॅचमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक जेतेपदावर कब्जा\n'आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलंच नाही', हा दावा खरा की खोटा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n'मी 3 ते 4 जणांचा जीव वाचवला, पण माझ्या भावाला वाचवू शकलो नाही'\nपोटासाठी इतक्या दूर आलेल्या तरुणांच्या मृत्यूला कोण जबाबदार\n40 वर्षांपूर्वी देशाला हादरवून सोडणारे रंगा-बिल्ला कोण होते\nउन्नाव : मैत्री, लग्न, बलात्कार आणि जाळून मारल्याची घटना\nयुट्यूबवर हिट ठरतंय हाण-मार-बुक्कीवालं प्राचीन बॉक्सिंग\n\"मदतीसाठी ओरडत असतानाच त्यांचा मृत्यू झाला'\nहैदराबाद एन्काउंटरः आम्हाला हवा असलेला न्याय हा नाही\n'अब तक 56': मुंबईतले एन्काउंटर्स - मन्या सुर्वे ते लखन भैय्या\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-372-1750380/", "date_download": "2019-12-08T21:21:34Z", "digest": "sha1:OYAJ6HWSF6BQQFZRDPOJU77FZ6E77WBE", "length": 14566, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth Ramdas philosophy | श्रीगणरायाचे रूपकात्मक रहस्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nबुद्धिदात्या ��्रीगणपतीचे अवतरण म्हणूनच चतुर्थीला झाले आहे.\nश्रीगणपतीचे अवतरण चतुर्थीला झाले. म्हणजेच जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांनंतर चौथी अवस्था जी तुर्या तीच खरी आत्मज्ञानमय आहे बुद्धिदात्या श्रीगणपतीचे अवतरण म्हणूनच चतुर्थीला झाले आहे. खरं पाहता मंगलमूर्ती श्रीगणेशस्वरूपाचं प्रत्येक गुणवैशिष्टय़ हे कोणत्या ना कोणत्या रूपकाच्याच स्वरूपात विद्यमान आहे. गणपती हा गजेंद्रवदन आहे. भगवान शंकरानं क्रोधीत होऊन विनायकाचं मस्तक धडावेगळं केलं, पण नंतर आपल्या या पुत्रानं केवळ मातेच्या आज्ञेच्या पालनासाठी प्राणांचीही पर्वा न केल्याचं जाणवताच, प्रसन्न होत त्याला हत्तीचं मस्तक बहाल केलं. यातही एक रूपक आहे. बुद्धी धारण करणारं मस्तक आणि देहच वेगळा झाला, तर देहबुद्धी उरेल कशी बुद्धिदात्या श्रीगणपतीचे अवतरण म्हणूनच चतुर्थीला झाले आहे. खरं पाहता मंगलमूर्ती श्रीगणेशस्वरूपाचं प्रत्येक गुणवैशिष्टय़ हे कोणत्या ना कोणत्या रूपकाच्याच स्वरूपात विद्यमान आहे. गणपती हा गजेंद्रवदन आहे. भगवान शंकरानं क्रोधीत होऊन विनायकाचं मस्तक धडावेगळं केलं, पण नंतर आपल्या या पुत्रानं केवळ मातेच्या आज्ञेच्या पालनासाठी प्राणांचीही पर्वा न केल्याचं जाणवताच, प्रसन्न होत त्याला हत्तीचं मस्तक बहाल केलं. यातही एक रूपक आहे. बुद्धी धारण करणारं मस्तक आणि देहच वेगळा झाला, तर देहबुद्धी उरेल कशी हत्तीचं मस्तक बहाल करण्याचा अर्थ हा की श्रीगणपती हा आत्मबुद्धीप्रदायक आहे. हत्ती हा प्राणीही अन्य प्राण्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. त्याच्यात बुद्धी, धैर्य आणि गांभिर्य विलसत असल्याचं जाणवतं. अन्य पशुपक्षी हे भूक भागवणारं ‘अन्न’ समोर दिसताच शेपटी तरी हलवतात किंवा उंच उडय़ा मारू लागतात. हत्ती मात्र अत्यंत धीरानं आणि गांभिर्यानं आपलं अन्न ग्रहण करतो. साधकानंही आत्मतत्त्व अशाचं धीरानं आणि गांभिर्यतेनं ग्रहण केलं पाहिजे. (आत्मतत्त्व प्राप्तीच्या साधनेत धीर आवश्यक आहे, कारण भौतिकाचा प्रभाव निष्प्रभ करण्याची साधनाही त्याला करावी लागते हत्तीचं मस्तक बहाल करण्याचा अर्थ हा की श्रीगणपती हा आत्मबुद्धीप्रदायक आहे. हत्ती हा प्राणीही अन्य प्राण्यांपेक्षा अगदी वेगळा आहे. त्याच्यात बुद्धी, धैर्य आणि गांभिर्य विलसत असल्याचं जाणवतं. अन्य पशुपक्षी हे भूक भागवणारं ‘अ��्न’ समोर दिसताच शेपटी तरी हलवतात किंवा उंच उडय़ा मारू लागतात. हत्ती मात्र अत्यंत धीरानं आणि गांभिर्यानं आपलं अन्न ग्रहण करतो. साधकानंही आत्मतत्त्व अशाचं धीरानं आणि गांभिर्यतेनं ग्रहण केलं पाहिजे. (आत्मतत्त्व प्राप्तीच्या साधनेत धीर आवश्यक आहे, कारण भौतिकाचा प्रभाव निष्प्रभ करण्याची साधनाही त्याला करावी लागते) हत्तीचे कान मोठे असतात. साधकानंही कान मोठे करावेत, म्हणजेच त्यानं ऐकावं सगळ्यांचं, त्यावर धीरानं आणि गांभिर्यतापूर्वक विचारही करावा, पण जे आत्महिताचं ते लक्षात ठेवावं. श्रीगणपती हा ‘लम्बोदर’देखील आहे. साधकाचं पोटही तसंच मोठं असावं. म्हणजेच दुसऱ्यांचे दोष, चुका त्यानं पोटात घ्याव्यातच, पण दुसऱ्याच्या बऱ्यावाईट गोष्टीही पोटातच ठेवाव्यात. श्रीगणपती ‘एकदन्त’ आहे. हिंदी प्रदेशात एक म्हण प्रचलित असे. ‘एक दात से रोटी खाइये) हत्तीचे कान मोठे असतात. साधकानंही कान मोठे करावेत, म्हणजेच त्यानं ऐकावं सगळ्यांचं, त्यावर धीरानं आणि गांभिर्यतापूर्वक विचारही करावा, पण जे आत्महिताचं ते लक्षात ठेवावं. श्रीगणपती हा ‘लम्बोदर’देखील आहे. साधकाचं पोटही तसंच मोठं असावं. म्हणजेच दुसऱ्यांचे दोष, चुका त्यानं पोटात घ्याव्यातच, पण दुसऱ्याच्या बऱ्यावाईट गोष्टीही पोटातच ठेवाव्यात. श्रीगणपती ‘एकदन्त’ आहे. हिंदी प्रदेशात एक म्हण प्रचलित असे. ‘एक दात से रोटी खाइये’ म्हणजे सर्वानी मिळून जे आहे ते वाटून खावं. हा एकदन्तही ऐक्याचाच बोध करतो. गणपतीचा प्रिय मोदकही असाच अर्थबोधक आहे. वैविध्यानं नटलेल्या समाजघटकांना एकत्र करून मोद निर्माण करण्याचा संदेश हा मोदक देतो. संघटित समाज जितकं कार्य करू शकतो, तसं एकटीदुकटी व्यक्ती करू शकत नाही. गणपती हा सिंदूरचर्चित आहे. ‘सिंदूर’ हा सौभाग्यसूचक आणि मांगल्यसूचक आहे. त्यामुळे जे जे मंगल आहे त्याचं अर्चन गणरायाला करण्यातही सकारात्मक भाव आहे. गणपतीला दुर्वा वाहतात. दुर्वा या नम्रतेचं आणि महानता असूनही लघुत्व जपण्याच्या वृत्तीचं रूपक आहेत. ‘साधकानं दुर्वासारखं लहान व्हावं,’ असं नानक साहेबही सांगत. या गणपतीने मूषकाला वाहन का बनवलं आहे’ म्हणजे सर्वानी मिळून जे आहे ते वाटून खावं. हा एकदन्तही ऐक्याचाच बोध करतो. गणपतीचा प्रिय मोदकही असाच अर्थबोधक आहे. वैविध्यानं नटलेल्या समाजघटकांना एकत्र करून मोद निर्माण करण्याचा संदेश हा मोदक देतो. संघटित समाज जितकं कार्य करू शकतो, तसं एकटीदुकटी व्यक्ती करू शकत नाही. गणपती हा सिंदूरचर्चित आहे. ‘सिंदूर’ हा सौभाग्यसूचक आणि मांगल्यसूचक आहे. त्यामुळे जे जे मंगल आहे त्याचं अर्चन गणरायाला करण्यातही सकारात्मक भाव आहे. गणपतीला दुर्वा वाहतात. दुर्वा या नम्रतेचं आणि महानता असूनही लघुत्व जपण्याच्या वृत्तीचं रूपक आहेत. ‘साधकानं दुर्वासारखं लहान व्हावं,’ असं नानक साहेबही सांगत. या गणपतीने मूषकाला वाहन का बनवलं आहे त्या मूषकावर तो स्वार का आहे त्या मूषकावर तो स्वार का आहे कारण उंदीर हा प्रत्येक वस्तू कुरतडून टाकतो. त्याप्रमाणे कुतर्की जो असतो तो हितकारक असा बोधदेखील विकल्पाच्या दातांनी कुरतडून टाकतो. त्या कुतर्कावर जेव्हा सद््बुद्धीदाताच स्वार होतो, तेव्हाच कुतर्क दबून जातो. त्यामुळेच कुतर्कानं माखलेल्या बुद्धीरूपी उंदरावर बुद्धीदाता गजवदन हा स्वार आहे\n(‘कल्याण’ या हिंदी नियतकालिकाच्या १९७४च्या श्रीगणेश विशेषांकातील मूळ लेखाचा संक्षिप्त आणि काही प्रमाणात स्वैर अनुवाद.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=V6qfjj2bM0ksrOoqaXkWRQ==", "date_download": "2019-12-08T22:13:30Z", "digest": "sha1:4NL7OQK42TIZ47WCPJIKTIKJOZRBWVR5", "length": 3271, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "अकोला : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा केंद्रीय मानव संसाधन, दूरसंचार, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाली.\nयावेळी आमदार सर्वश्री हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, रणधिर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हरीप्रसाद मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रत्येक विभागाने आपल्या विभागाची स्वतंत्र वेबसाईट तयार करून त्यामध्ये आपल्या विभागाच्या योजनांची माहिती तसेच लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करावी, असे निर्देश श्री.धोत्रे यांनी दिले. मागील इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल संबंधित विभागानी तत्काळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.\nयावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.\nसूत्रसंचालन विस्तार अधिकारी गजानन महल्ले यांनी केले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/20/snacks-to-be-used-for-mid-day-meals/", "date_download": "2019-12-08T20:34:11Z", "digest": "sha1:CFAHQFNPOEFCYXJYEBQVNAWB3EWX7MUH", "length": 10142, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मधल्या वेळेच्या भुकेसाठी सेवन करावेत हे 'स्नॅक्स' - Majha Paper", "raw_content": "\n५० रूपयांच्या नाण्याला दीड लाखांत मागणी\nVideo : 2 फूट उंचीच्या वराला मिळाली चक्क 6 फूट उंच सुंदर वधू\nया महाशयांना झाली आहे तब्बल 1267 हूनही अधिक वेळा तुरुंगवासाची शिक्षा\nआश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या महापौराची महिलांचे कपडे घालून काढली धिंड\nदेशात पहिल्यांदाच होणार हींगची शेती\nग्रहण पाहताना घ्या ही काळजी…\nयंदाच्या नवरात्रीत अनेक शुभयोग\nबकरी ईद साठी करा ऑनलाईन बकरा खरेदी\nज��णून घेऊ या पिझ्झाविषयी काही रोचक तथ्य\nजपानी तरुणीने सुंदर दिसण्यासाठी खर्च केले कोट्यावधी रुपये खर्च\nचेन्नईतील अनोखे कैदी किचन\nफेशियल करविताना अशी घ्या काळजी\nमधल्या वेळेच्या भुकेसाठी सेवन करावेत हे ‘स्नॅक्स’\nसकाळचा भरपेट नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे भोजन, ही आपल्या दिनक्रमातील तीन महत्वाची भोजने मानली गेली आहेत. या तीन भोजनांच्या व्यतिरिक्त मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी काही खाल्ले गेले नाही, तर पुढील भोजनाच्या वेळी जास्त भूक लागल्यामुळे प्रमाणाबाहेर जास्त भोजन घेतले जाते. परिणामी अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवितात. तसेच अधून मधून लागणाऱ्या भुकेवर उपाय म्हणून चिप्स, भजी, वडापाव, सामोसे अश्या पदार्थांची जोड अनेकदा आपण देत असतो. मधल्या वेळी खाल्ल्या गेलेल्या अशा पदार्थांमुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे मधल्या वेळेची भूक शमविण्यासाठी असे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट केले जावेत, जे पचण्यास हलके असतील, आणि ज्यांच्या सेवनामुळे वजनही वाढणार नाही.\nमधल्या वेळेच्या भुकेसाठी सुकामेवा हा चांगला पर्याय ठरू शकतो. अक्रोड, बदाम, शेंगदाणे, खारीक इत्यादी सुकामेवा आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. या मेव्यातून शरीराला आवश्यक जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि ओमेगा थ्री मिळत असतात. त्यामुळे सुक्यामेव्याच्या सेवनाने भूकही शमते आणि शरीराला पोषण मिळते. या व्यतिरिक्त पनीर मधल्या वेळेच्या भुकेसाठी चांगला पर्याय आहे. पनीर मध्ये प्रथिने असून, यामुळे भूक लवकर शमते. शरीरातील स्नायूंच्या बळकटीसाठी प्रथिने आवश्यक असून, ही प्रथिने पनीरसारख्या पदार्थांच्या मधून मिळतात. पनीर कच्चे, किंवा ग्रिल वर भाजून घेऊन सॅलड बरोबर खाता येऊ शकते.\nभाजलेले किंवा कच्चे चणे, कच्चे हरभरे, फुटाणे हा ही पर्याय मधल्या वेळेच्या भुकेसाठी चांगला. यांमध्ये प्रथिनांच्या जोडीने फायबर, क्षार आणि जीवनसत्वे आहेत. यांच्या सेवनाने ब्लडशुगर लेव्हल्स नियंत्रित राहण्यास मदत होते. रताळ्यामध्ये सावकाश पचणारी कर्बोदके, आणि डायटरी फायबरची मात्रा अधिक असून, शरीराला सक्रीय ठेवणारी उर्जा यातून मिळते. मधल्या वेळेच्या भुकेसाठी ताजी फळे हा देखील उत्तम पर्याय आहे. तसेच फळे आपल्यासोबत कुठेही नेता येणे शक्य असल्याने कामानिमित्त बाहेर पडण्याची वेळ आली तरी मध��्या वेळेची भूक भागविण्यासाठी हा उत्तम, पौष्टिक पर्याय आहे.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/editorial/meteorological-department-always-make-mistakes-about-rainfall-forecast", "date_download": "2019-12-08T21:24:42Z", "digest": "sha1:TJ4YBISZNVW5ZBBC2CUGZPLOV7A7LI7F", "length": 119266, "nlines": 161, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "meteorological-department-always-make-mistakes-about-rainfall-forecast", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nसृजनात्मक लेखन आणि आपण\nडॉ. आंबेडकर आणि लोकशाही\nऐन उन्हाळ्यात भारताच्या हवामान खात्यातर्फे जाहीर होणाऱ्या पावसाच्या अंदाजाने गारव्याची सुखद झुळूक निर्माण होण्याचा अनुभव दरवर्षीचाच. हा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी आपल्या पेरणीच्या तयारीला लागतो. पीक कर्जाची व्यवस्था करतो, बियाणे जमवतो, खतांची खरेदी करतो. समाधानकारक पाऊस पडेल असा खात्याचा अंदाज असतो. तो खरा मानायचा, तर तयारी आधीच पूर्ण व्हायला हवी.\nती करूनही जेव्हा ऐन मोसमात पाऊस गायब होतो आणि शेतात पेरलेल्या पिकांकडे हताशपणे पाहत बसण्याची वेळ येते, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मनाचीही काहिली होत असते. हा राग व्यक्त करण्यासाठी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात; तर काही जण थेट हवामान खात्याच्या पुण्यातील कार्यालयाला टाळेच ठोकतात. अभिनव म्हणून या आंदोलनाचा गाजावाजा होईलही, परंतु त्यामुळे शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न सुटेलच, ��ाची शाश्वती नाही. याचे कारण हवामान खाते जो अंदाज देते, तो देशाच्या चार विभागांसाठी असतो.\nप्रत्यक्षात हवामान जिल्हय़ागणिक कमालीची तफावत दाखवणारे असते. त्यामुळे हा अंदाज ‘दाहोदरसे’ असतो, हे एव्हाना शेतकऱ्यांनाही कळून चुकले आहे. यावरील उपाय एकच. तो म्हणजे राज्यातील सहाही महसूल विभागांचा स्वतंत्र अंदाज सांगणारी यंत्रणा उभी करणे. गेल्या दशकभरात राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना, अशी स्वयंचलित हवामान केंद्रे तातडीने सुरू करणे अत्यावश्यकच होते. राज्यात अशी २१०० केंद्रे उभी करण्याची योजना आखण्यातही आली. मात्र गेली चार-पाच वर्षे ही योजना कागदावरच आहे.\nअगदी काहीच ठिकाणी ती कार्यान्वित झाली, तर तेथील यंत्रांचीच चोरी झाली. तरीही आशेवर जगणारा शेतकरी पुन:पुन्हा पीकपाण्याकडे आशाळभूतपणे पाहतो आणि कामाला लागतो. राज्याच्या कृषी खात्याच्या माहितीनुसार मागील वर्षांपेक्षा रब्बी हंगामातील तृणधान्यांच्या पेरणीत १४ टक्क्यांनी, तर अन्नधान्याच्या पेरणीत तेरा टक्क्यांनी वाढ झाली. रब्बी तेलबियांची लागवडही दहा टक्के वाढली.\nपेरणी वाढली, पण पावसाने दगा दिला. पिके जळाल्याने कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन हतबल झालेला शेतकरी कुणाकुणाला बोल लावायचा याचा विचार करत बसला. जगातील सर्व प्रगत देशांत हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी जे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाते, तेच भारतीय हवामान खातेही वापरते, असा दावा एकीकडे; तर केवळ पदवीधरांच्या हाती अंदाज बांधण्याचे काम सोपवण्यात येत असल्याची तक्रार दुसरीकडे. तालुकावार पावसाचा अंदाज कळल्याशिवाय भारतीय शेतीचे भवितव्य उज्ज्वल होण्याची शक्यता नाही, याचे भान केंद्रीय व राज्य स्तरावर अद्यापही आलेले नाही, त्यामुळे लगतच्या जिल्ह्यातील शेतीकडे पाहून आपणही पेरणी करावी तर यशाची खात्री नाहीच, अशी अवस्था.\nसरासरी पाऊसमान व शेतीसाठी विशिष्ट टप्प्यावर आवश्यक असणाऱ्या पावसाची गरज, यांत फरक असतो. तो जर हवामान खात्यालाच समजत नसेल, तर केवळ विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल बोलून काय उपयोग मुंबईत गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी, मराठवाडय़ातील गारपीट भारतीय हवामान खात्यास आधी समजली नव्हती. त्यामुळे होणारे अपरिमित नुकसान शेतकऱ्याच्या गळ्यात पडते. शेती तर सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचीही वानवा असणाऱ्या तालुक्यांची संख्या पावणेदोनशे असेल, तर राज्याचे व्यवस्थापन कुठवर पुरे पडेल, हा प्रश्नच आहे.\nतंत्रज्ञानाचा अचूक वापर करण्याची क्षमता जोवर वाढत नाही, तोपर्यंत ‘नेमेचि येतो मग पावसाळा हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा॥’ यासारखी कविता म्हणत बसावे लागणार हे नक्की\nहैदराबादमध्ये शुक्रवारी पहाटे चार संशयित आरोपींचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून नंतर तिचा निर्घृण खून केल्याचा आरोप या चौघांवर होता. तो न्यायालयात सिद्ध होण्याआधीच त्यांना शिक्षा मिळूनही गेली. पहाटे आरोपींनी पोलिसांवर कसा हल्ला केला आणि पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर कसे दिले, या कहाणीत नावीन्य राहिलेले नाही.\nमुंबईत चकमकींचे अशांतपर्व चालू होते, तेव्हा रोज अशा बातम्यांमधली फक्त नावे बदलत. इथे तर पोलिस प्रमुखांना वारंगळमध्ये काम करताना तीन अॅसिड हल्लेखोरांना तंतोतंत असेच गारद केल्याचा अनुभव होता. तेव्हा चकमकीच्या तपशिलापलीकडे मूलभूत प्रश्नांचा विचार करायला हवा. देशभर आज जो जल्लोष होतो आहे, पेढे वाटले जात आहेत, पोलिसांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो आहे, तो पाहून या सामान्य नागरिकांना दूषणे देणे सोपे आहे. मात्र, तपासयंत्रणा, त्या नियंत्रित करणारी नोकरशाही आणि राज्यकर्ते व न्यायप्रणाली यांच्याबद्दलचा सारा भ्रमनिरास या आक्रमक आनंदामागे लपला आहे, याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे. गृहखात्याने शुक्रवारीच 'निर्भया' प्रकरणातील आरोपींचे दयेचे अर्ज फेटाळावेत, अशी शिफारस राष्ट्रपतींना पाठवली. देशातले वातावरण पाहता राष्ट्रपती ती वेगाने स्वीकारतील व फाशीही विनाविलंब दिली जाईल, अशी चिन्हे आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजस्थानात बोलताना 'अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा दया-अर्ज करण्याचा अधिकार काढा,' असे आवाहन संसदेला केले. हा परीघ वाढवून कोणत्याही महिलेवर अत्याचार व तिची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयांनी फाशी ठोठविली तर 'दयेचा अर्ज' राष्ट्रपतींकडे करण्याची तरतूद असता कामा नये. मागे काही राष्ट्रपती वर्षानुवर्षे दयेच्या अर्जांवर निर्णय घेत नसत. अशावेळी 'न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार' या विदारक अनुभवाने समाजाचा संयम संपला तर केवळ त्याला नावे ठेवून भागणार नाही. 'निर्भया'च्या हत्येनंतर देशभर अपार संताप व्यक्त झाला. लाखो तरुण मुले-मुली शांततेने रस्त्यावर उतरली. पण आज सात वर्षांनीही गुन्हेगारांना फाशी होऊ नये, याचा रोष साठत गेल्यास तो दोष समाजाला देता येणार नाही. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये किंवा कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांचे कौतुक करू नये, असे वाटत असेल तर 'घटनेद्वारे स्थापित असे' कायद्याचे राज्य नीट चालले आहे, याचा विश्वास समाजाला वाटला पाहिजे. तो आज तीळमात्र शिल्लक नाही. परवा राज्यसभेत बोलताना जया बच्चन यांनी जी भाषा व जो उद्वेग व्यक्त केला तो कायदा व घटनेच्या चौकटीत बसणारा नव्हता. मात्र, त्याचे लक्षावधी प्रतिध्वनी शुक्रवार सकाळपासून देशभर निनादत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. सगळ्या व्यवस्थांना वळसे घालून झटपट न्यायनिवाडे दिले-घेतले जातात, तेव्हा आधी डॉन, मग संघटित क्रूर टोळ्या आणि शेवटी अराजक असा प्रवास होतो. यात एकेक व्यवस्था व यंत्रणा कचकड्याची होत संपते. त्या प्रक्रियेतही शेवटी सामान्य माणूसच चिरडला जातो. तेव्हा हा उन्माद ओसरल्यानंतर साऱ्या व्यवस्था रुळावर आणण्यासाठी काय करता येईल, याचा गंभीर विचार व्हावा. भारतात मुली व महिलांवर होणारे वाढते अत्याचार, या गुन्ह्यांमधले वाढते क्रौर्य व हिंस्रता हे केवळ कठोर कायदे व शिक्षांनी निपटून काढता येणारे गुन्हे नाहीत. एकाचवेळी अनेक शतकांत जगणाऱ्या भारतात वेगवेगळे कल्पक उपाय चिकाटीने व जोमाने योजावे लागतील. त्यासाठी, खंबीर राजकीय इच्छाशक्ती व स्त्रियांवरील अत्याचारांबाबत 'झिरो टॉलरन्स' असल्याचा संदेश थेट राष्ट्रपती-पंतप्रधानांपासून खालपर्यंत पाझरला पाहिजे. उन्नावच्या ज्या मुलीवर परवा जामिनावर सुटलेल्या बलात्कारी आरोपींनी पुन्हा हल्ला केला, तिला साधी तक्रार नोंदवण्यासाठी खेटे घालावे लागले होते. अशा मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या लढ्यात आपण सोबत उभे राहिले पाहिजे, असे समाजाला वाटले तरच संतापाच्या पोटातून जन्मलेल्या आजच्या आनंदाला काही अर्थ आहे. बलात्कार व खून हे महिलांवरील अत्याचाराचे टोक असते. त्याआधीच्या असंख्य तऱ्हा समाज रोजच्या रोज आसपास अनुभवत असतो. तेथे बोलण्याची, हस्तक्षेप करण्याची, न्यायाच्या बाजूने उभे राहण्याची आणि सगळ्यांत मुख्य म्हणजे महिलां���ा समानतेने व आदराने वागवण्याची सवय समाजाने लावून घ्यायला हवी. तसे केले नाही तर एकीकडे संताप व दुसरीकडे आनंद या नुसत्या भावनिक लाटांमधून समाज पुढे जाणार नाही आणि 'निर्भया' मात्र पुन्हा पुन्हा संपत राहतील.\nसृजनात्मक लेखन आणि आपण\nसृजनात्मक लेखनासाठीचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठांत नाहीत. मुळात कशी गरजच आपल्याला वाटत नाही. परंतु अशा अभ्यासक्रमातून लेखक आणि वाचकही घडू शकतो...\nपुलित्झर पुरस्कार विजेत्या भारतीय वंशाच्या लेखिका झुंपा लाहिरी अमेरिकेत प्रिन्स्टन विद्यापीठाच्या 'लुईस सेंटर फॉर द आर्ट्सच्या क्रिएटीव्ह रायटिंग प्रोग्राम'च्या संचालक झाल्या आहेत. हा प्रोग्राम यंदा ऐंशी वर्ष पूर्ण करत आहे. नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या प्रतिभेला खतपाणी घातले जावे यावे या उद्देशाने तो सुरू झाला. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे असे काही आहे का, याचा शोध घेताना काही गोष्टी उजेडात आल्या. त्या पाहण्याआधी पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या ऐच्छिक विषयाच्या कोर्समध्ये याविषयी काय लिहिलेलं आहे, ते बघूया. The course will function on the assumption that while poets are born, not made; talent, where it exists, can and must be developed and cultivated. या वाक्यातील शेवटचे दोन शब्द developed व cultivated हे महत्त्वाचे आहेत. सृजनात्मक लेखन विकसित करणे व त्याची मशागत करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. पुणे विद्यापीठात हा अभ्यासक्रम कादंबरी व कविता लेखनासाठी सुरू आहे. पण महाराष्ट्रात असे किती ठिकाणी आहे प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई, पुणे, नांदेड आणि नागपूर या चार विद्यापीठांच्या संकेतस्थळांना भेट दिली. पैकी पुणे विद्यापीठात इंग्रजी विभागात सृजनात्मक लेखन हा ऐच्छिक विषय आहे. मुंबई विद्यापीठातही तो इंग्रजी विभागातच आहे. दोन्हींकडे मराठी विभागात तो नाही.\nनांदेड विद्यापीठात तो अजिबातच नाही. नागपूर विद्यापीठाच्या 'जीवन शिक्षण अभियानांत' सहा आठवड्यांचा 'क्रिएटिव्ह रायटिंग अँड कम्युनिकेशन स्कील्स' असा अभ्यासक्रम आहे. पण इंग्रजीत. विद्यापीठात निदान प्रमाणपत्र देण्यापुरता तरी मराठी अभ्यासक्रम असावा असे आपल्याला वाटत नाही, हे दुर्दैव आहे. 'अक्षर मानव संघटना' मात्र दरवर्षी लेखन कार्यशाळा घेते. त्यांचे समन्वयक अभिजीत सोनावणे सांगतात की यंदा कार्यशाळा नाशिकमध्ये झाली. किमान सहा वर्षे ती होत आहे.\nइंग्रजीत '���्रिएटिव्ह रायटिंग'वर शेकडो पुस्तके आहेत, मराठीत डॉ. आनंद पाटील यांचे 'सृजनात्मक लेखन' हे एकमेव पुस्तक आहे. तेही किती जणांनी वाचले असेल हे पुस्तक नावाप्रमाणे 'लेखन कसे करावे' याविषयी माहिती देते. डॉ. यादव यांनी हा अभ्यासक्रम गोवा विद्यापीठात शिकवला जात असल्यामुळे ते पुस्तक लिहिले असावे. काहींना असे वाटेल की सृजनात्मक लेखन ही शिकवण्याची गोष्ट आहे का हे पुस्तक नावाप्रमाणे 'लेखन कसे करावे' याविषयी माहिती देते. डॉ. यादव यांनी हा अभ्यासक्रम गोवा विद्यापीठात शिकवला जात असल्यामुळे ते पुस्तक लिहिले असावे. काहींना असे वाटेल की सृजनात्मक लेखन ही शिकवण्याची गोष्ट आहे का किंवा एकूणच लेखन करणे औपचारिक शिकवण्याने येते का किंवा एकूणच लेखन करणे औपचारिक शिकवण्याने येते का माझं मत सकारात्मक आहे.\nदोन लेखकांशी याविषयी बोललो. गणेश मतकरी म्हणतात, \"लेखन किंवा कोणतीही कला, पूर्णपणे शिकवता येते असं मला वाटत नाही. तुमच्यात तिचा काही अंश उपजत असावा लागतो. प्रशिक्षण हे तो अंश फुलवण्याबद्दलचं, त्याला अधिक सक्षम करण्याबद्दलचं असू शकतं. अनेकदा असं होऊ शकतं की काही कारणाने हा अंश आहे हेच लक्षात आलेलं नसतं. त्या वेळी मात्र प्रशिक्षणाचा त्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी, छुपी प्रतिभा बाहेर काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो. मात्र, प्रशिक्षणाचा अतिरेकही नको. साहित्यिकाने, कलावंतानी आविष्कार मुक्तपणे होऊ देणं हे त्याच्या व्यक्तिगत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.\" तर ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते म्हणतात, \"सृजनात्मक लेखन असा विषय घेऊन ते शिकवता येत नाही. ते उपजत असावं लागतं. प्रतिभा असल्याशिवाय लेखन होऊ शकत नाही.\" इंग्लंड-अमेरिकेत असे अभ्यासक्रम सर्व विद्यापीठात घेतले जातात. पाच वर्षांपूर्वी इंग्लडमधील बाथ येथील लिटररी फेस्टिवलमध्ये अशाच अभ्यासक्रमात शिकवणारे कादंबरीकार हनीफ कुरेशी म्हणाले, \"सृजनात्मक लेखन हा वेळेचा अपव्यय आहे. कारण माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभाच नाही आहे. त्यामुळे त्यांना धड एक कथा नीट लिहिता येत नाही. फार फार तर एखाद्-दोन वाक्ये ते लिहू शकतात.\"\nकुरेशी व मोहितेंच्या मतांचा आदर करून मी म्हणेन की आपल्या इथे ते असूच नये असं नाही. तसेच सृजनात्मक लेखनाचा अभ्यासक्रम करूनही बऱ्याच जणांना लेखन करणे जमणार नाही कारण त्याला व्यावहारिक मर्यादा असतील. पण याचा अर्थ त्यांना मिळालेलं ज्ञान वाया जाणार नाही. पंचविशीत जर एखाद्याने असा अभ्यासक्रम केला तर तो कदाचित पस्तिशीत लेखन करेल. अभ्यासक्रम पूर्ण केला की लगेच लेखन यायलाच हवं असे नाही. लेखनाला वेळ द्यावा लागतो. वाचलेलं, शिकलेलं, अनुभवलेलं, चिंतलेले विचार मुरावे लागते. तरच प्रतिभेला धुमारे फुटतात. हा अभ्यासक्रम म्हणजे इंजिनीअरिंग नव्हे की चार वर्षे तिथे काढल्यावर बाहेर पडल्या पडल्या हातात नोकरी.\nमी तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि ज्यांना लेखन करायचं आहे ते, ते कसं करावं याविषयी सतत विचारणा करतात. एका मित्राने दोन तास चर्चा केली. सदानंद देशमुखांची साहित्य अकादमी विजेती 'बारोमास' ही कादंबरी वाचून त्याला स्वतःचं आयुष्य चितारावंसं वाटत होतं. पण लिहायला बसला अन् त्याच्या लक्षात आलं एक पानसुद्धा लिहिणं जमत नव्हतं. मी काही सूचना केल्या. 'बारोमास' सोडून कुठल्या कादंबऱ्या वाचल्यात विचारलं. काय लिहायचं, कसं लिहायचं हे सांगितलं. कादंबरीत कल्पनाशक्ती किती महत्त्वाची आहे हे पटवलं. कथांतर्गत व कथाबाह्य निवेदन यातील फरक सांगितला. पात्ररचना, काळ, संवाद, भाषा यांची माहिती दिली. लेखनासाठी जितकी प्रतिभेची गरज असते तितकीच बैठकही महत्त्वाची, हे सांगितलं. मुद्दा हा आहे की सृजनात्मक लेखनाचा अभ्यासक्रम असता तर माझ्या या मित्राला निश्चितच उपयोग झाला असता.\nमराठी कादंबरीपुरता विचार केला तर ऐंशीच्या दशकात झालेला वास्तववादी लेखनाचा चंचुप्रवेश अजूनही प्रभाव पाडून आहे. लेखन करणे म्हणजे जीवनविषयक सूत्र मांडणारं, आपला भवताल कवेत घेणारं सकस साहित्य लिहिणं हे समीकरण बदललेलं नाही. त्यामुळे, कादंबरीत विविध विषय व प्रकार हवेत ही शक्यता कमी झालेली आहे. मराठीतील शेवटचा गुप्तहेर ऐंशीच्या दशकातला, सुहास शिरवळकरांनी निर्मिलेला मंदार पटवर्धन. जगभर गाजलेली 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिका ही फँटसी कादंबरी प्रकारात लिहिलेल्या कादंबरी मालिकेवर आधारित आहे. मराठीत गेल्या वीस वर्षात किती फँटसी लिहिल्या गेल्या खैरनारांची 'शोध'ही अपवाद असू शकेल. इ.स.२००० नंतरची किती नावे वाचकप्रिय साहित्यप्रकारात दिसतात\nराज्य सरकार मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नशील आहे. साहित्य संमेलने भरत आहेत. मराठी वाचकांची संख्या घटत आहे. मग लेखक घडवण्यासाठी आपण प्रयत्न का करत नाही लेखक तयार झाले तरच वाचक वाढतील व भाषा टिकेल. त्यासाठी सृजनात्मक लेखनाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात हवा.\nसामाजिक संतापाला भावनेची जोड असतेच, पण त्यास राजकीय आणि देशभक्तीची धार देणारे तर्काधार पोलिसांच्या हिंसक कृतींविषयी अनेकदा मांडले गेले आहेत..\nभीती, घृणा, संताप या नैसर्गिक मानवी भावना असल्या तरी त्या भावनांना प्रतिसाद कसा द्यावा यातून आपल्या माणूसपणाची गुणवत्ता ठरते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी. चांगले काय आणि वाईट काय, हे ठरवण्यात समाजाच्या धारणांचाही वाटा असतो. कोणत्या सामाजिक धारणांना मान्यता मिळते आहे, हे तपासण्याचे काम त्या-त्या समाजातील धुरिणांनाच नव्हे तर विवेक शाबूत असणाऱ्या सर्वानाच नित्यनेमाने करावे लागते. भावनिक प्रतिसादाने सामाजिक स्वरूप धारण केल्याच्या खुणा अधूनमधून प्रकर्षांने दिसतात. त्या-त्या वेळी हे स्वरूप तपासून पाहावे लागणारच. दिल्लीतील डिसेंबर २०१६ मधील निर्घृण बलात्कार आणि छळाची घटना, त्यानंतर पीडित मुलीविषयी समाजाला वाटलेली सहानुभूतीपूर्ण काळजी, अशी घटना मुळात घडतेच कशी याविषयीचा संताप यांनी धारण केलेले देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप यापूर्वी दिसले होते. अशाच घटना नंतरही घडल्या. हैदराबादजवळ एका तरुणीवर बलात्कार करून तिला जाळण्यात आल्याची घटना गेल्या आठवडय़ातील, तर उत्तर प्रदेशातील उन्नाव येथेही अशीच घटना घडल्याचे वृत्त परवाचे. ते वाचकांहाती पडते न पडते तोच शुक्रवारी भल्या सकाळी आलेली बातमी, हैदराबादच्या घटनेतील चारही आरोपींना पोलिसांनी ठार केल्याची. हे आरोपी चकमकीत मारले गेले, असे म्हणवत नाही कारण चकमक दुहेरी असते. पोलिसांवर उगारण्यासाठी या आरोपींच्या हाती शस्त्रे होती काय असल्यास ती आली कोठून असल्यास ती आली कोठून पळून जाणाऱ्या चौघांनाही गोळ्या झाडून ठारच करावे लागले, याचा अर्थ या पळणाऱ्यांना पकडण्याइतपतदेखील मनुष्यबळ पोलिसांकडे नव्हते काय पळून जाणाऱ्या चौघांनाही गोळ्या झाडून ठारच करावे लागले, याचा अर्थ या पळणाऱ्यांना पकडण्याइतपतदेखील मनुष्यबळ पोलिसांकडे नव्हते काय हे प्रश्न नियमानुसार त्या पोलिसांची चौकशी जेव्हा केव्हा होईल तेव्हाही उपस्थित होतील. तात्कालिक म्हणून त्यांची बोळवण करणे अयोग्यच. तूर्तास तात्कालिक प्रश्न आहे तो या पो���िसी हिंसेला देशभरातून मिळालेल्या प्रतिसादाचा. हा प्रतिसाद तूर्तास निव्वळ भावनिक स्वरूपाचा असल्याने तो कधी तरी थंडावेल. ऊहापोह व्हायला हवा तो पोलिसांच्या कृतीविषयी.\nही कृती नाइलाजाने केली, म्हणजे एकाअर्थी ती अत्यावश्यक होती, असा बचाव नेहमी होतो. यापूर्वीही अनेकदा तसा बचाव केला गेला आणि त्यापैकी काही वेळा न्याययंत्रणांनी तो अमान्यही केला, याची उदाहरणे आहेत. जनमताचा रेटा पोलिसांच्या बाजूने असल्याचे केवळ हैदराबादमध्ये आणि केवळ आताच दिसले, असेही नाही. मुंबईतील टोळीयुद्ध संपवण्यासाठी टोळीतील गुंडांना चकमकीत ठार करण्याची मोहीम मुंबई पोलिसांतील काहींनी उघडली होती, त्या ‘चकमकफेम’ अधिकाऱ्यांचे झालेले कौतुक महाराष्ट्राने पाहिले आहे. मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई नगरातील आंदोलकांवर गोळ्या चालवण्यासाठी ‘ते मोठी जाळपोळ करणार होते’ हा बचाव अपुरा ठरल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलेले, परंतु वरिष्ठ न्यायालयाकडून जामीन मिळालेले पोलीस अधिकारीही महाराष्ट्राने पाहिले आहेत. अलीकडल्या काळात गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांनी पुढले पाऊल टाकले. पोलिसांनी केलेली हिंसा ही चकमकच होती आणि ती देशासाठी अत्यावश्यक होती, असा बचाव तेथील राज्य सरकारांनी केवळ न्याययंत्रणांपुढे ठामपणे मांडला इतकेच नव्हे, तर राज्यातील सामान्यजनांनाही हाच बचाव मान्य होईल, अशी पावले उचलली. ‘समाजाला लागलेली कीड जर संपवली नाही, तर देश धोक्यात येईल’ अशा प्रकारचे, सामाजिक संतापाला राजकीय आणि देशभक्तीची धार देणारे तर्काधार पोलिसांच्या हिंसक कृतींविषयी अनेकदा मांडले गेले आहेत आणि समाजास ते मान्यही झाले, असे चित्र दिसले आहे.\nतसे चित्र दिसले, म्हणजे समाजातील सर्वानी ते तर्क खरोखर मान्य केले होते का हे अशक्यच. समाजात माणसे असतात. मुंग्या नव्हे. परंतु माणसांवरही बहुमताचा रेटा असतो. बहुमत एकाच बाजूला असताना आपण न बोलणे किंवा कमी आवाजात बोलणे बरे, असे अनेक माणसे ठरवतात. बहुमताची बाजू घेणारे लोक मग विरोधातील आवाजांचा क्षीणपणा नेमका जोखून त्या विरोधालाच दुर्बल ठरवितात. म्हणजे मग सबल कोण, हे निराळे कशाला सांगावे हे अशक्यच. समाजात माणसे असतात. मुंग्या नव्हे. परंतु माणसांवरही बहुमताचा रेटा असतो. बहुमत एकाच बाजूला असताना आपण न बोलणे किंवा कमी आवाजात बोलण�� बरे, असे अनेक माणसे ठरवतात. बहुमताची बाजू घेणारे लोक मग विरोधातील आवाजांचा क्षीणपणा नेमका जोखून त्या विरोधालाच दुर्बल ठरवितात. म्हणजे मग सबल कोण, हे निराळे कशाला सांगावे बहुमताची बाजू तीच बलवान. विरोध कोणत्याही कारणाने केला, तरी तो दुर्बळच. आणि दुर्बळांना- त्यांच्या म्हणण्याला, त्यामागच्या विचारांना – महत्त्व न देता बलवानांना कार्यभाग साधता येतो.\nबलात्काराची संधी वाढते, त्याचेही कारण हेच. शारीरिक दुर्बलतेचा किंवा भीती, चटकन काय करावे हे न सुचणे आदी अडचणींमुळे आलेल्या तात्पुरत्या मानसिक दुर्बलतेचा निर्घृण गैरफायदा स्वत:ला बलवान समजणारे जेव्हा घेऊ पाहतात, तेव्हा बलात्कार होतात. बलात्काराची काहीएक कायदेशीर व्याख्या आहे, त्या व्याख्येचाही गैरफायदा या तथाकथित बलवानांची वकीलमंडळी घेतअसत. या व्याख्येनुसारच तुझ्यावर अत्याचार झाले का, असे पीडित महिलांना भर न्यायालयात विचारण्याची युक्ती काही वकील वापरत. हे बंद झाले, कारण वकिलांना जरी उलटतपासणीचा पूर्ण अधिकार असला, तरी तो किती वापरावा हे ठरविणारी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार झाली आणि ती पाळण्याचे नैतिक बंधन वकीलवृंदावर आले.\nमार्गदर्शक तत्त्वे, नैतिक बंधन हे शब्द दूरचे वाटावेत, असा आजचा काळ आहे हे अगदी मान्य. तरीही कोणी तरी त्यांचे पालन करीत असेल, तर त्याचे कौतुक करायला हवे. अशी तत्त्वे पोलिसांसाठीही असतात. आरोपींना जेरबंद करणे आणि न्यायपालिकेने आरोपीस गुन्हेगार ठरविल्यानंतर त्या गुन्हेगारास मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी होईल असे पाहणे, हे पोलिसांचे नियतकार्य. सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसी बळाचा वापर काही अंशी मान्य केला जातो, परंतु कायद्याने गुन्हा घडला असेल तर तेथे पोलीस यंत्रणेचे काम हे आरोपीला न्यायासनापुढे हजर करण्याचे आणि तपास चोख करून त्यास न्यायालयामार्फत योग्य शिक्षा होईल असे पाहण्याचेच असते.\nमारलेली माणसे देशभरातील सर्व संवेदनशील माणसांच्या मते वाईटच असली, तरी पोलिसांनी स्वत:च या चार वाईट माणसांना मारून टाकणे समर्थनीय ठरत नाही, ते पोलिसांचे नियतकार्य निराळे असल्यामुळे. हैदराबादच्या घटनेत पुरावे भक्कम हवेत, म्हणूनच पोलीस या चार आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते आणि तेथे या आरोपींना, गुन्हा कसा घडला हे सांगून दाखवण्यास पोलिसांनी फर्मावले ���ोते. हे काम तडीस गेले असते, तर पुरावे सज्जडच झाले असते. या चारही आरोपींना जलदगती न्यायालयापुढे हजर करण्याचा निर्णय तेलंगण राज्य सरकारने आधीच घेतल्यामुळे, भक्कम पुराव्यांनिशी उभा राहिलेला हा खटला विनाविलंब निकाली निघू शकला असता. परंतु झाले भलतेच. आरोपी पळू लागले, पोलीस त्यांना पकडण्यास असमर्थ ठरले आणि गोळीबार करावा लागला.\nआजघडीला या घटनेची जी माहिती हाती आहे, ती एवढीच. तरीही पोलिसांनी ठरवूनच त्यांना मारले असावे, अशा समजातून जोरदार आनंदाची लाट देशभरात उसळते तेव्हा कुणाला तरी मारून टाकून आपणच झटपट न्यायदान करण्यामागील पुरुषी, आक्रमक प्रवृत्तीच आपण साजरी करत राहणार आहोत का, असा प्रश्न पडतो.\nतेव्हा हैदराबादच्या चकमकीचे उत्सवी स्वागत नैसर्गिकपणे थंडावल्यानंतर तरी जरा शांतपणे, तो उत्सव नेमका कशाचा होता, याचा विचार संबंधितांनी जरूर करावा.\nसगळ्या विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यामागे त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव राहता कामा नये, ही भूमिका असते. पण यापूर्वी एकदा ‘मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सर्व लाभ मिळावेत’ अशा उदात्त हेतूनेच आश्रमशाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निराळे गणवेश देण्याची टूम महाराष्ट्रात निघाली होती हे पाऊल जातिभेदाचे असल्याची टीका झाल्यावर सरकार भानावर आले होते. राज्यात पुन्हा उदात्त हेतूनेच आणखी एक टूम निघाली आहे. महाआघाडीच्या सरकारपुढील प्रस्तावाबाबत निर्णय झालाच, तर नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी तीन वा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अनुत्तीर्ण न करता कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवण्याची ही नवी टूम हे पाऊल जातिभेदाचे असल्याची टीका झाल्यावर सरकार भानावर आले होते. राज्यात पुन्हा उदात्त हेतूनेच आणखी एक टूम निघाली आहे. महाआघाडीच्या सरकारपुढील प्रस्तावाबाबत निर्णय झालाच, तर नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी तीन वा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अनुत्तीर्ण न करता कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवण्याची ही नवी टूम एकतर, हे नापासांना वेगळ्या भाषेत नापास ठरवणे, याखेरीज दुसरे काय आहे एकतर, हे नापासांना वेगळ्या भाषेत नापास ठरवणे, याखेरीज दुसरे काय आहे कौशल्यविकास अभ्यासक्रमांमध्ये सत्तरहून अधिक वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे. परंतु यापुढील काळात स्वतंत्रपणे या अभ्यासक्रमांना जाण्याची कुणालाही इच्छाच होणार नाही, कारण जो विद्यार्थी तेथे जाईल, तो किमान तीन विषयांत अनुत्तीर्ण आहे, हे आपोआप जाहीर झालेले असेल. याचा अर्थ ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ या संज्ञेचा अर्थ अनुत्तीर्ण एवढाच असेल. यामुळे कौशल्य अभ्यासक्रमांकडील ओढा तर कमी होईलच, परंतु त्याच्या मूळ हेतूलाही हरताळ फासला जाण्याची शक्यता अधिक. यापूर्वी राज्याच्या शिक्षण खात्याने आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याचा निर्णय घेतलाच होता. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला आपल्याला खरेच किती ज्ञान प्राप्त झाले आहे, हे कळण्याची शक्यताच राहिली नाही. ‘सगळेच उत्तीर्ण’ ही संकल्पनाच अशैक्षणिक आहे, असे अनेक तज्ज्ञांनी वारंवार सांगूनही केवळ लोकानुनयासाठी असे निर्णय घेतले गेले. कोणत्याही विद्यार्थ्यांला विद्याशाखा निवडण्याचे स्वातंत्र्य दहावीच्या परीक्षेनंतरच असते. दहावीच्या गुणपत्रिकेवरूनही अनुत्तीर्ण हा शब्द नाहीसा झालेलाच आहे. अकरावी आणि बारावी ही दोन शैक्षणिक वर्षे विद्यार्थ्यांने निवडलेल्या विद्याशाखेतच पार करावी लागतात. त्यानंतरही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस सर्व विद्याशाखांमधील कौशल्याचे अभ्यासक्रम उपलब्ध होतीलच, याची शाश्वती नाही. नवा निर्णय झाल्यास, केवळ नापासांसाठीच कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आहेत की काय, असा समज पसरण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय जिल्ह्याजिल्ह्यांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) घोर लागला असून आता कौशल्य विकासाचे क्षेत्र बाजारपेठीय चक्रात अडकू लागले आहे. सत्तरहून अधिक अभ्यासक्रम असले, तरीही ज्यांना बाजारात अधिक मागणी आहे, तेच अभ्यासक्रम शिकवण्याची स्पर्धा सुरू होईल. जे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ते बाजारपेठीय दबावाचे निदर्शक असण्याची शक्यता असू शकते. हे असे घडते, याचे कारण लोकानुनय हेच आहे. परंतु त्यामुळे समाजात उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असा भेद निर्माण होईल. शैक्षणिकदृष्टय़ा प्रत्येकास त्याच्या मतीप्रमाणे गुण मिळणे आवश्यक. कारण त्याला आपण किती खोल पाण्यात उभे आहोत, याचा निश्चित अंदाज त्यामुळे येऊ शकतो. कोठे अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, याचेही भान त्यामुळे ��ेऊ शकेल. असे करण्याऐवजी कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र म्हणणे, हा शब्दच्छलच आहे. त्यापेक्षा थेट अनुत्तीर्ण ठरवणे हेच अधिक योग्य आहे हे, असा प्रस्ताव मांडण्यापूर्वी शिक्षण विभागाने लक्षात घ्यायला हवे होते.\nचित्रपट, ग्रंथ आणि इतर कलामाध्यमांमध्ये कलाकार आणि कलाकृती यांची जेवढी लक्षात राहणारी छाप पडते, तेवढी कलेचे मर्म शोधत याच्या भल्याबुऱ्याची चिकित्सा करणारा समीक्षक हा घटक कायम अलक्षित राहतो. अवघी शंभर-सव्वाशे वर्षे वयोमान असलेले सिनेमा हे माध्यम असो वा या शतकभरात प्रयोग आणि नवकल्पनांनी बहरलेली ग्रंथ आणि चित्रकला हे माध्यम असो, समीक्षकाच्या कृतीची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. चित्रसमीक्षकांच्या पंथामध्ये ‘शिकागो सन टाइम्स’मध्ये पाच दशकांहून अधिक काळ पाचशे ते हजार शब्दांत सिनेमाचा वकुब दाखवून देणारे रॉजर एबर्ट किंवा ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकात काही हजार शब्दांचे सिनेविच्छेदन करणाऱ्या पॉलीन केल यांना खरे सिनेआस्वादक म्हणता येईल. आत्मविश्लेषणाऐवजी चित्रपटाची गोष्ट दृश्यामागोमाग दृश्य आणून लेखावर लेख पाडणाऱ्या तथाकथित चित्रपट समीक्षकांमुळे आपल्याकडची सिनेसाक्षरता साठोत्तरी काळापासून खुंटलेली राहिली. इतर कलामाध्यमांबाबतही अपवाद वगळता हीच अवस्था राहिल्यामुळे आपल्याला ब्रिटनमधील जॉन बर्जर यांचे कलासमीक्षेतील स्थान माहिती नसते. पॉल थेरो यांच्या प्रवास लेखनाच्या जातकुळीची कल्पना नसते. नोरा एफ्रॉन यांचे स्त्रीवादाच्या पारंपरिक भूमिकेपलीकडे लिहिले गेलेले निबंध कुणी सांगितल्याशिवाय कळत नाहीत. म्हणूनच पाच दशकांहून अधिक काळ समीक्षेला मुद्रित माध्यमासह दूरचित्रवाणी व रेडिओवरून सारखेच वलय निर्माण करून देणाऱ्या क्लाइव्ह जेम्स या जन्माने ऑस्ट्रेलियायी व कर्माने ब्रिटिश असलेल्या अवलियाच्या मृत्यूमुळे त्यांच्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. साहित्याची- म्हणजेच ग्रंथ आणि लेखकांवरील समीक्षा ही खुमासदार आणि भाषिक कळांच्या जाणकारीने समृद्ध असली, तर ती सरधोपट आणि वेळ मारून नेणाऱ्या परीक्षणांपेक्षा वेगळी ठरू शकते, हे क्लाइव्ह यांनी दाखवून दिले. व्हिव्हियन लिओपोल्ड जेम्स हे पाळण्यातले नाव त्यांनी टाकल्याचे कारण त्या नावाच्या नायिकेने हॉलीवूड गाजविल्यानंतर ते फक्त मुलीचेच असू शकते हा प्रवाद त्यांच्या भवताली मांडला जाऊ लागला होता. त्यामुळे एका आवडत्या सिनेमातील व्यक्तिरेखेचे नाव त्यांनी धारण केले. दुसऱ्या महायुद्धात लढणाऱ्या सैनिकाच्या पोटी जन्मलेल्या क्लाइव्ह यांची जडणघडण ऑस्ट्रेलियामध्ये झाली. १९७२ साली ‘ऑब्झव्‍‌र्हर’ वृत्तपत्रात ‘टेलिव्हिजन क्रिटिक’ म्हणून रुजू झालेल्या क्लाइव्ह यांनी सर्वार्थाने दर्शकांच्या मनातील नस पकडणारी समीक्षा लिहिली. हा काळ रॉजर एबर्ट यांची सिनेसमीक्षा जगभरात लोकप्रिय होणारा होता. जॉन बर्जर यांच्या कलासमीक्षेला याच दरम्यान धार आली होती आणि ‘जीक्यू’-‘एस्क्वायर’-‘रोलिंग स्टोन’ नियतकालिकांमधून धाडसी पत्रकारिता आणि व्यक्तिनिष्ठ रिपोर्ताजांची मालिकाच सुरू झाली होती. या काळात साहित्य चिकित्सा करणारे क्लाइव्ह यांचे लेख सातत्याने ‘अटलांटिक’ मासिक, ‘न्यू यॉर्क बुक रिव्ह्य़ू’, ‘टाइम्स लिटररी सप्लीमेंट’ या चोखंदळ नियतकालिकांतून गाजत होते. ग्रंथ, चित्रपट, पॉप संगीत, प्रवास यांसह कित्येक क्षेत्रांमधील आवडीला त्यांनी लेखनात गुंफले. ब्रिटिश टीव्हीवर कथाबाह्य़ मालिकांची रचना आखून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रेडिओवर ग्रंथप्रेमाचा प्रसार करणाऱ्या या समीक्षकाचा टीव्हीवर ‘सॅटरडे नाइट क्लाइव्ह’ हा टीव्ही शो १९८९ पासून सातत्याने चर्चेत राहिला. एकाच वेळी कविता आणि कादंबऱ्या लिहून समीक्षकाची भूमिकाही सारख्याच ताकदीने वठवत, वर भवतालातील राजकीय-सामाजिक घटक चपखल विनोदातून सार्वजनिक व्यवहारात मांडण्याची ताकद क्लाइव्ह जेम्स यांच्यात होती.\nभारत हा जगातील जसा सर्वाधिक तरुण देश आहे, तसाच तो जगातील चीनखालोखाल सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असणाराही देश आहे. पुढची निदान तीन दशके हे ज्येष्ठ वाढत राहणार आहेत. मात्र, या ज्येष्ठांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, भावनिक आणि कौटुंबिक गरजांची जी हेळसांड व ससेहोलपट सध्या होते ती वडीलधाऱ्यांना मान देणाऱ्या भारतीय संस्कृतीत शोभावी, अशी नाही. देशात आज साधारण दहा कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील, दीड कोटींहून अधिक ज्येष्ठ एकाकी दिवस कंठत आहेत. यातल्याही, केवळ वीस लाख वृद्धांची काही ना काही आर्थिक सोय अथवा व्यवस्था आहे. या चिंताजनक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांचा परा���र्श घ्यायला हवा.\nसंसदेने ज्येष्ठांभोवती संरक्षण उभे करण्यासाठी कायदा केला, त्यालाही एक तप उलटून गेले. त्यावेळी, मुलांना पालकांच्या प्रतिपालनाबद्दल जबाबदार ठरविण्यात आले. ही जबाबदारी टाळणे दंडनीय होते व आहे. आता मुलांबरोबरच जावई, सुना व सावत्र मुलांवरही ज्येष्ठांची जबाबदारी आली आहे. आईबापांची यथायोग्य काळजी न घेतल्यास या साऱ्यांना पूर्वीच्या तीनऐवजी सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. ही सुधारणा करताना सरकारने गेल्या १२ वर्षांत किती मुला-मुलींना या कायद्याखाली तुरुंगवास झाला, याची आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. याचे कारण, 'आमची मुले आम्हाला सांभाळत नाहीत' अशी तक्रार घेऊन पोलिस ठाण्याची किंवा कोर्टाची पायरी चढणारे आईबाप हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील. एकंदर भारतीय समाज लहान मुलांशी जितक्या क्रूर आणि निष्ठुरपणे वागतो, तितक्याच क्रौर्याने तो 'दुसरे लहानपण' सोसणाऱ्या ज्येष्ठांशीही वागतो. तसे नसते तर कुंभमेळे व यात्रा-जत्रांनंतर निराधार वृद्ध सैरभैर भटकताना दिसले नसते. ज्येष्ठांभोवती सामाजिक सुरक्षेचे कवच उभे करताना मुख्यत: त्यांचा चरितार्थ व आरोग्य यांची काळजी घेतली जाणे आवश्यक असते. काही राज्ये ज्येष्ठांना निर्वाहभत्ता देतात. पण तो रकमेने पुरेसा नाही. या विधेयकात वृद्धाश्रमांची नोंदणी करण्याचा उल्लेख आहे. जे आहेत ते सारे वृद्धाश्रम एका सुसूत्र साखळीत आणणे, तेथील सुविधांचे निकष निश्चित करणे आवश्यक आहे. आज एकाकी ज्येष्ठांची संख्या पाहता निदान आठशे ते हजार सुसज्ज वृद्धाश्रम देशभरात तातडीने उभे राहणे गरजेचे आहे. हे आव्हान सहजसोपे नाही. याशिवाय, केवळ कायद्यावर न विसंबता नव्या संकल्पना हिरीरीने राबविल्या पाहिजेत. स्वित्झर्लंडमध्ये तरुणपणी ज्येष्ठांची सोबत किंवा सेवा करून 'टाइम बँकेत' एकेक तास जमा केला जातो. या 'कालावधी बँके'तील हा प्रहरठेवा 'गुंतवणूकदारांना' भविष्यात गरज पडेल तेव्हा स्वत:साठी वापरता येतो. तेथे या योजनेने चांगले मूळ धरले आहे आणि ती प्रामाणिकपणे राबविली जाते. मध्यप्रदेशात हीच कल्पना अमलात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. या प्रयोगाला देशभर कल्पक व विविधांगी गती मिळायला हवी. एकीकडे, औषधे व शल्यचिकित्सेतील प्रगतीमुळे आयुर्मान वाढत चालले आहे. मात्र, ज्येष्ठांचे जीवनमान त्या प्रमाणा�� सुधारताना दिसत नाही. निराधार वृद्ध किंवा गरिबीच्या रेषेखालील मुलांच्या पालकांसाठी 'राष्ट्रीय निधिन्यास' स्थापन करावा, अशी मागणी अनेक वर्षे होत आहे. प्रस्तावित कायद्यात त्याची तरतूद हवी होती. तरी, वृद्धांना द्यावयाच्या निर्वाहभत्त्यावरील दहा हजारांचे बंधन काढले, हे बरे झाले. कुटुंबव्यवस्थेत झपाट्याने बदल होत आहेत आणि ते ज्येष्ठांचा आनंद-अवकाश वाढविणारे नाहीत. वाढत्या महागाईत सन्मानाने जगता येईल, इतके निवृत्तिवेतन मिळणारे ज्येष्ठ दहा टक्केही नाहीत. अशावेळी, सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन भरीव काम केल्याशिवाय ज्येष्ठांची संध्याकाळ सुखाची होणार नाही. या विधेयकात ही सामाजिक दृष्टी अधिक ठोसपणे दिसायला हवी होती. ज्येष्ठांसाठीचे नवे धोरण केंद्र सरकारने २०११मध्ये आणले. या धोरणातील कोणकोणती कलमे गेल्या आठ वर्षांत अमलात आणली गेली व राहिली, याचा या विधेयकाच्या निमित्ताने गंभीर आढावा घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यासाठी 'राष्ट्रीय परिचर्चा' घडवून आणावी. वार्धक्यशास्त्र हे युरोपात अनेक अंगांनी विकसित होत गेले आहे. आपले तसे नाही. या विधेयकात वृद्धांची जबाबदारी व त्यांच्या गरजा याविषयी अधिक स्पष्टता आली हे खरे. मात्र, ती पुरेशी नाही. 'संध्याछाया भिवविती'ऐवजी 'सुखविती हृदया' होण्यासाठीचे एक पाऊल म्हणून नव्या कायद्याचे स्वागत करता येईल. मात्र, हा आरंभ मानून पुढे बरीच पावले टाकण्याची कृतिशील तयारी राज्यकर्ते व समाजानेही दाखवायला हवी.\nडॉ. आंबेडकर आणि लोकशाही\nअनेक कारणांनी भारतीय लोकशाही व्यवस्थेसमोर सध्या अनेक प्रश्नचिन्हे उभी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील लोकशाहीविषयीचे हे चिंतन महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने...\nआज आपण ज्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीतून पुढे जात आहोत, त्या स्थितीचा विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'लोकशाही' या संकल्पनेतील आशय आपण कसा गमावत आहोत, याचाच प्रत्यय येतो. डॉ. आंबेडकरांना या देशात राजकीय लोकशाहीतून सामाजिक व आर्थिक लोकशाहीची प्रस्थापना करावयाची होती. म्हणूनच ते राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन व्हावे, यासाठी आग्रही होते. म्हणजेच लोकशाही प्रणालीतून त्यांना या देशातील लोकांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक स्तरावर आमूलाग्र परिवर्तन घडवून आणायचे होते. केवळ निवडणुकीत लोकांना मताधिकार मिळाला म्हणून तेवढ्याने यशस्वी लोकशाही साकार होईल, असा भाबडा आशावाद त्यांच्या मनात नव्हता. कारण या देशात अगदी प्राचीन काळापासून जे एक सामाजिक वास्तव अस्तित्वात आहे, ते लोकशाही तत्त्वांना मारक आहे याची त्यांना जाणीव होती. याच पार्श्वभूमीवर लोकशाहीचा विचार करताना त्यांनी लोकशाहीचे अत्यंत मूलभूत स्वरूपाचे चिंतन वेळोवेळी प्रकट केले.\n२७ जानेवारी १९१९ रोजी साऊथबरो कमिटीसमोर साक्ष देताना केलेल्या निवेदनात डॉ. आंबेडकरांनी म्हटले होते की, 'भारतीय लोक अनेक जातींत व संप्रदायांत विभागले असल्यामुळे मतदानप्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. कोणत्याही प्रादेशिक मतदारसंघात जेव्हा विविध वर्गांतील लोकांत निवडणूक होते तेव्हा मतदार हे आपल्या वर्गातील उमेदवारांनाच मतदान करतात. त्यामुळे ज्या वर्गातील मतदारांची संख्या जास्त असते त्याच वर्गातील उमेदवार निवडून येतात. असे उमेदवार इतर वर्गातील लोकांचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे आज आपल्या देशात जे प्रभावी राजकीय पक्ष आहेत त्यांचे वारसदार स्वत:ला या देशाचे मालक समजून इतरांना आपले गुलाम समजतात.'\nम्हणूनच डॉ. आंबेडकरांना या देशात लोकशाहीची प्रस्थापना करताना 'धर्म-पंथ' आणि 'जातिसमूह' या गोष्टी लोकशाही स्थापनेतील धोंड वाटतात. या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक भारतीय मानस घडवले पाहिजे आणि त्यातून देशहिताच्या दृष्टीने उपकारक ठरू शकतील असे निर्णय लोकांकडून घेतले गेले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. ते आपल्या विघटनवादी शक्तीचा विरोध करून भारताच्या एकात्मतेची बाजू मांडताना दिसतात. आपले राजकीय लोक मात्र आपल्या राजकीय मतलबासाठी देशाच्या एकात्मतेला आवश्यक असलेले 'धर्मनिरपेक्षते'चे तत्त्व अव्हेरून 'जमातवादी' राजकारणाचा पुरस्कार करतात.\n'धर्म' आणि 'जातसमूह' यांना राजकारणाचे 'भांडवल' मानून समाजात धृवीकरणाची प्रक्रिया घडवून आणणारे आणि तिला गतिमान करणारे लोक आपली एकात्म भावना खंडित करण्याचे कृत्य करत आहेत, हे राजकारणातील आत्यंतिक व आंधळ्या भक्तिभावामुळे लोकांच्या लक्षातही येत नाही. उलट, पक्षनिष्ठेच्या भूमिकेतून ते त्यासंबंधीचा प्रचंड अभिनिवेश मनात बाळगून असतात. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया राबवताना राजकीय पक्षांनी त्यांच्य�� स्वार्थासाठी धर्माचा किंवा जातसमूहाचा वापर करणे हे कसे गैर आहे, ते लोकांना उमगतच नाही. यातून जे मानस लोकांच्या मानसिकतेत आकाराला आलेले असते, ते लोकशाही व राष्ट्रहिताच्या दृष्टीने हानिकारक व भयंकर असते\nदेशहित जपण्याच्या तसेच लोकशाही मूल्यांची बूज राखण्याच्या दृष्टीने म्हणूनच प्रत्येक पक्षाकडे लोककल्याणाचा आणि देश व राज्याचा विकासाचा एक निश्चित कृतिआराखडा हवा. त्याआधारे जनमानस घडवले गेले पाहिजे आणि सत्तेतून तो कृतिकार्यक्रम राबवला गेला पाहिजे. परंतु असे होत नाही. कारण राजकीय पक्षांसह आपले व्यापक जनमानस तसे नाही. 'प्रजासत्ताक शासनासाठी प्रजासत्ताक समाजाचे असणे आवश्यक आहे. प्रजातंत्राच्या औपचारिक सांगाड्याला काही महत्त्व नाही', हे वास्तव डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या १८ जानेवारी १९४३ रोजीच्या 'रानडे, गांधी आणि जिना' या व्याख्यानात अधोरेखित केले होते.\nअलीकडे आपल्या राजकीय पक्षांची वाटचाल आपण लक्षात घेतली तर ती डॉ. आंबेडकरांच्या लोकशाहीविषयक एकूणच धारणांना छेद देणारी आहे, हे आपल्या सहजच ध्यानात येते. आज आपण 'भांडवलदारी अर्थव्यवस्थे'ला बळकटी देण्यासाठी 'लोककल्याणकारी राज्य' ही संकल्पना मोडीत काढण्यास तत्पर आहोत. भांडवलवादी व्यवस्थेला पूरक ठरतील अशी धोरणे निश्चित करताना त्या धोरणांच्या आड कुणीही येऊ नये, यासाठी लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला विरोधी पक्षच वेगवेगळ्या मार्गाने नष्ट करण्याच्या क्लृप्त्या आखून तशी सिद्धता केली जाते. तसेच, लोकशाही प्रणालीला बळकटी आणणाऱ्या ज्या स्वायत्त संस्था आपण निर्माण केलेल्या आहेत, त्यांची स्वायत्तताही संपुष्टात आणण्यासाठी सत्ताधारी वर्गाकडून अनेक प्रयास चालवले जातात, ते वास्तवही भयंकर आहे.\nया देशात लोकशाही टिकवून ठेवायची तर त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत अखेरचे भाषण करताना जे धोक्याचे इशारे दिले होते, ते पहिल्यांदा समजून घ्यावे लागतील. ते म्हणतात, 'राजकीय पक्षांनी देशापेक्षा स्वत:च्या तत्त्वप्रणालीला मोठे मानू नये' आज देशात 'धर्मवाद' ऊर्फ 'जमातवाद' विरुद्ध 'धर्मनिरपेक्षता' असा संघर्ष उभा केला जात असताना आणि तसे जनमानस घडवले जात असताना हा इशारा खचितच गंभीरपणे लक्षात घेण्याची गरज आहे. कारण आजमितीला प्रत्येक राजकीय प��्ष आपली तत्त्वप्रणाली ही देशापेक्षा मोठी आहे असाच व्यवहार करताना दिसतो. त्यातून डॉ. आंबेडकरांनीच म्हटल्याप्रमाणे- 'देशात लोकशाही आपले बाह्यरूप सांभाळेल; परंतु प्रत्यक्षात ती मात्र हुकूमशाहीला स्थान देईल. एखाद्या पक्षाला जर प्रचंड बहुमत असेल तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा धोका अधिक मोठा आहे.' हे वास्तव आज बऱ्याच अंशी लोकांच्या प्रत्ययास येत आहे. याच भाषणात लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या- सामाजिक तसेच आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आपण संवैधानिक मार्गाची कास धरली पाहिजे, व्यक्तिपूजा व भक्तिभाव वर्ज्य केला पाहिजे, केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानता कामा नये- या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत, अगदी तशाच लोकशाहीच्या यशस्वितेसाठी- समता, विरोधी पक्षाची आवश्यकता, वैधानिक व कारभारविषयक समता, संविधानात्मक नीतीचे पालन, अल्पसंख्याकांची सुरक्षा, नीतिमान समाजव्यवस्थेची आवश्यकता आणि विचारी लोकमत- या सात बाबींचीही गरज आहे.\nडॉ. आंबेडकरांनी लोकशाहीसंबंधी जे सांगितले ते फार मोलाचे आहे. ते म्हणतात, 'आम्ही जे काही करू त्यातून लोकशाहीच्या शत्रूंना स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांचे उच्चाटन करण्याच्या कामी आमची मदत होता कामा नये.' डॉ. आंबेडकरांच्या या विधानाची आज प्रत्येक नागरिकाने नोंद घेणे जरुरीचे आहे. अन्यथा, लोकशाहीचा पोकळ डोलारा येथे उभा राहील आणि प्रत्यक्षात तिच्या अंतरंगातले चैतन्य मात्र हरवलेले असेल\nगुगल या जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान उद्योगाची पालक संस्था 'अल्फाबेट'ची पालकत्वाची जबाबदारी सुंदर पिचाई यांना देण्यात आली, याचा भारतीय म्हणून सार्थ अभिमान सर्वांनाच आहे. अशा पदावर भारतीय व्यक्ती पोहोचू शकते, यातून अवघ्या देशाचा आत्मविश्वास वाढेल. चेन्नईत एका मध्यमवर्गातील कुटुंबात जन्मलेल्या सुंदरराजनने आयआयटीत प्रत्यक्षात धातुशास्त्रात पदवी मिळवली. संगणकात रस निर्माण झाल्यावर त्याने पहिला प्रोग्राम लिहिला तो बुद्धिबळाचा. तेथून स्टॅनफर्ड विद्यापीठात तो पोचला आणि मॅकन्झी आदी कंपन्यांत काही काळ काम केल्यानंतर गुगलमध्ये, ज्या दिवशी जी-मेलला प्रारंभ झाला, त्याच दिवशी दाखल झाला. गुगलची संस्थापक तरुण जोडी लॅरी पेज आणि सर्जी ब्रीन यांच्या द्रष्टेपणाला त्यांनी केवळ जोड दिली नाही, तर त्याचा विस्तार करण्यात आणि ती प्रत्यक्षात आणण्यातही मोलाची कामगिरी केली. त्यांनी पहिला प्रकल्प राबवला तो गुगलच्या सर्च टूलबारचा. जो पुढे 'मायक्रोसॉफ्ट'कडून गुगलला हद्दपार करण्याच्या काव्यात डावपेच म्हणून कामी आला. त्यानंतर सुंदर पिचाई यांनी पेज-ब्रीन जोडीला गुगलचा स्वतंत्र ब्राऊजर हवा हे पटवून दिले आणि त्याची अंमलबजावणी केली. आज गुगल क्रोम हा जगातील साठ टक्क्यांहून अधिक संगणक व मोबाईलवर वापरला जातो. वर्षभरापूर्वी ते गुगलचे सीईओ बनले तेव्हा त्यामागे त्यांचे हे यश व द्रष्टेपणा होता. आता ते अल्फाबेटचे प्रमुख बनले आहेत. म्हणजे, गुगलसोबत यूट्युब आणि चालकरहित मोटार आदी भविष्यकालीन प्रकल्पांचीही जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या संधीसोबतच चिनी आव्हानाचा सामना करण्याचीही जबाबदारी असेलच. टिकटॉक हे चिनी आव्हान यू ट्युबपुढ उभे आहेच. पुढचे १०० कोटी ग्राहक गुगलकडे खेचण्याचे आव्हान त्यांच्यासमोरच्या कामांमध्ये सर्वांत मोठे असेल.\nरिझव्‍‌र्ह बँकेने व्याज दरकपात करणे टाळून आपल्या प्रयत्नांची मर्यादा दाखवून दिली आणि जबाबदारी सरकारची, हेही सूचकपणे सुनावले आहे..\nफक्त व्याज दरकपात करून फार काही साध्य होणार नाही, हे एकदाचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या ध्यानात आले हे बरे झाले. त्यामुळे आपल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात या बँकेने व्याज दरकपातीचा परिपाठ सोडला. याबद्दल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे अभिनंदनास पात्र ठरतात. अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणेच्या उपायांसाठी आगामी अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करायला हवी अशा अर्थाचे विधान दास यांनी गुरुवारी केले. या विधानाचा व्यत्यास असा की सरकारने आतापर्यंत केलेले उपाय पुरेसे नाहीत, अजून बरेच काही करण्यासारखे आहे आणि ते करायला हवे. हे त्यांचे विधान सूचक म्हणायला हवे. पुढील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीपर्यंत आर्थिक स्थितीचा निश्चित अंदाज येईल हे त्यांचे भविष्यविषयक विधान दाहक वास्तवाचे जाणीव करून देणारे ठरते. त्याचमुळे अत्यंत मंदीकाल असूनही दास यांनी व्याज दरकपातीचा मोह टाळला. पत निर्धारण समितीच्या सर्व सहा सदस्यांनी एक मताने व्याज दरकपात न करण्याचा निर्णय घेतला ही बाब महत्त्वाची.\nकेली असती तर दास यांची ही सलग सहावी दरकपात ठरली असती. ‘आलो याचि कारणासी’ हा संदेश त्यामधून गेला असता हे खरे. पण या अर्धा डझनभर व्याजकपाती करून आपण नव्हे पण देशाच्या अर्थव्यवस्थेने त्यातून नक्की मिळवले काय हा प्रश्न कायमच राहिला असता. अलीकडे एका व्याख्यानात दास यांनी आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले होते आणि अर्थव्यवस्था इतक्या मंदगतीने मार्गक्रमण करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. देशाच्या आर्थिक अभ्यासकांसाठी ते भाष्य हे मोठे आश्चर्य होते. बुधवारी पुन्हा नव्याने व्याज दरकपात करून दास यांनी या आश्चर्यात भर टाकली नाही, ही बाब महत्त्वाची. आजच्या बठकीतील आढाव्याच्या अनुषंगाने दास यांनी सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा अंदाजही कमी केला. याआधी अर्थव्यवस्था ६.१ टक्क्यांनी वाढेल असे बँकेचे भाकीत होते. ते आता पाच टक्क्यांवर आणण्यात आले. पण प्रत्यक्षात अर्थगतीचा वेग ४.५ टक्क्यांवर आल्याचे गेल्याच आठवडय़ात जाहीर झाले. त्यामुळे पुढील द्वैमासिक धोरणात बँकेने आपला अंदाज आणखी खाली आणला तर आश्चर्य वाटावयास नको.\nदास यांच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरील नेमणुकीस पुढील आठवडय़ात वर्ष होईल. या पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते सातत्याने सरकारच्या अर्थविषयक धोरणांची भलामण करताना दिसतात. ती त्यांनी करावी. पण सरकारची भलामण करताना आपले नियत कार्य काय याचा त्यांनी विसर पडू देऊ नये. तसे होत असल्याचे दिसते. याचे कारण अर्थव्यवस्था सुधारणे हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांचे काम नव्हे. त्यासाठी सरकार नामक यंत्रणा आहे. पतपुरवठा आणि पतनियंत्रण ही दास यांची मुख्य जबाबदारी. परंतु देशासमोरील आर्थिक आव्हानांमुळे व्याकुळ होत दास यांनी याआधी सातत्याने व्याज दरकपात केली. या पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी केलेली एकूण व्याज दरकपात १.३५ टक्के इतकी होते. पण बँका ती संपूर्णपणे ग्राहकापर्यंत पोहोचवू शकल्या नाहीत. त्यासाठी या बँकिंग व्यवसायांचे मुख्य नियंत्रक या नात्याने दास यांनी काही विशेष प्रयत्न केल्याचे दिसले नाही. कदाचित असेही असू शकेल की या मुद्दय़ावर बँका आपणास फार दाद देणार नाहीत, असाही रास्त समज त्यांचा झाला असावा. याचे कारण बँकांच्या डोक्यावर बुडीत कर्जाचे ओझे प्रचंड आहे. तेव्हा अधिक जोमाने कर्जपुरवठा केल्यास यात वाढ होण्याची भीती त्यांना वाटली असल्यास त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. या पार���श्वभूमीवर उद्योगपतींनी या स्वस्त होत जाणाऱ्या पतपुरवठय़ाचा फायदा जरूर घेतला. पण तो घेऊन त्यांनी काही नवीन गुंतवणूक केली असे झाले नाही. तर या मंडळींनी आपली जुनी महाग कर्जे फेडण्यासाठी नवी स्वस्त कर्जे वापरली. म्हणजे यामुळे भले झाले ते काही प्रमाणात बँकांचे आणि या उद्योगपतींचे. या नवकर्ज व्यवस्थेचा काही व्यापक फायदा अर्थव्यवस्थेस मिळाला नाही. कारण त्यातून काही गुंतवणूक वाढली नाही.\nहे कटू वास्तव आणि सातत्याने मंदावती अर्थगती यामुळे बुधवारी रिझव्‍‌र्ह बँक पुन्हा एकदा व्याज दरकपात करेल असा अनेकांना होरा होता. तो खोटा ठरला. असे अंदाज चुकण्याचा म्हणून एक वेगळा आनंद असतो. तो दास यांनी दिला. आपल्याबाबतचा अंदाज चुकवावा असे दास यांना वाटण्यामागे आणखी दोन ठोस कारणे दिसतात. एक म्हणजे चलनवाढ. गेल्या पतधोरण काळापर्यंत चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आत होता. या वेळी प्रथमच ही चलनवाढ हा टप्पा ओलांडून पुढे गेली असून आगामी काळासाठी हे प्रमाण ४.७ टक्के ते ५.१ टक्के इतके असेल असा बँकेचा अंदाज आहे. गतकाळात ही चलनवाढ ३.५ टक्के ते ३.७ टक्के इतकी कमी होती. याचा अर्थ असा की कांदा, भाजी आदी ग्राहकोपयोगी घटकांचे दर आगामी काळात वाढतेच राहिले तर रिझव्‍‌र्ह बँकेस व्याज दरकपात करावी लागणारच आहे, तेव्हा आणखी दोन महिने थांबावे असा विचार बँकेने केला. ते योग्यच. कारण चलनवाढ नियंत्रण ही बँकेची मुख्य जबाबदारी. ती करताना व्याज दरकपात करावीच लागते. तेव्हा अर्थगतीसाठी आताच व्याज दरकपात कशाला करा, हा त्यामागचा विचार. दुसरे याबाबतचे कारण म्हणजे घसरता रुपया. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यांत घसरलेले असल्यामुळेदेखील रिझव्‍‌र्ह बँकेस दरकपातीची गरज वाटली नसावी. स्वस्त रुपया म्हणजे तुलनेने स्वस्तात भांडवल उभारणी. तेव्हा हे कारणदेखील व्याज दरकपात न करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. अर्थात व्याज दरकपात न केल्याने गृहबांधणी क्षेत्र काहीसे नाराज झाले असेल. पण त्याकडे दुर्लक्षच झालेले बरे. कारण त्या क्षेत्राच्या व्याधीचे मूळ हे वस्तू/सेवा करात आहे. केवळ व्याज दरकपात केल्याने ते बरे होणारे नाही. गेल्या पाच दरकपातीने हे दाखवून दिलेले आहे.\n‘‘गेल्या काही महिन्यांत सरकारने अर्थव्यवस्था सुधारणेसाठी बरीच पावले उचलली. त्याचा काय परिणाम होतो हेदेखील पाहायला हवे,’’ असे दास बुधवारी पतधोरणानंतर म्हणाले. याचाच दुसरा अर्थ म्हणजे आम्ही काय करायचे ते केले आता सरकारने पुढचे पाहावे. म्हणजेच अर्थव्यवस्थेचे भिजत घोंगडे दास यांनी आता सरकारच्या खांद्यावर टाकले. याची गरज होतीच. आता सरकारला आपले कसब दाखवावे लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याज दरकपात करणे टाळून आपल्या प्रयत्नांची मर्यादा दाखवून दिली आहे. हा संदेश दुर्लक्ष करता येणार नाही, इतका लक्षणीय म्हणावा लागेल. आपल्या प्रयत्नांच्या मर्यादेचे भान रिझव्‍‌र्ह बँकेस एकदाचे आले, हे यातून दिसून आले. म्हणून हा नवा ‘दास’बोध स्वागतार्ह.\nसगळ्या विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यामागे त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव राहता कामा नये, ही भूमिका असते. पण यापूर्वी एकदा ‘मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सर्व लाभ मिळावेत’ अशा उदात्त हेतूनेच आश्रमशाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निराळे गणवेश देण्याची टूम महाराष्ट्रात निघाली होती हे पाऊल जातिभेदाचे असल्याची टीका झाल्यावर सरकार भानावर आले होते. राज्यात पुन्हा उदात्त हेतूनेच आणखी एक टूम निघाली आहे. महाआघाडीच्या सरकारपुढील प्रस्तावाबाबत निर्णय झालाच, तर नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी तीन वा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अनुत्तीर्ण न करता कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवण्याची ही नवी टूम हे पाऊल जातिभेदाचे असल्याची टीका झाल्यावर सरकार भानावर आले होते. राज्यात पुन्हा उदात्त हेतूनेच आणखी एक टूम निघाली आहे. महाआघाडीच्या सरकारपुढील प्रस्तावाबाबत निर्णय झालाच, तर नवे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी तीन वा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना अनुत्तीर्ण न करता कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवण्याची ही नवी टूम एकतर, हे नापासांना वेगळ्या भाषेत नापास ठरवणे, याखेरीज दुसरे काय आहे एकतर, हे नापासांना वेगळ्या भाषेत नापास ठरवणे, याखेरीज दुसरे काय आहे कौशल्यविकास अभ्यासक्रमांमध्ये सत्तरहून अधिक वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे. परंतु यापुढील काळात स्वतंत्रपणे या अभ्यासक्रमांना जाण्याची कुणालाही इच्छाच होणार नाही, कारण जो विद्यार्थी तेथे जाईल, तो किमान तीन विषयांत अनुत्तीर्ण आहे, हे आपोआप जाहीर झालेले असेल. याचा अर्थ ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ या संज्ञेचा अर्थ अनुत्तीर्ण एवढाच असेल. यामुळे कौशल्य अभ्यासक्रमांकडील ओढा तर कमी होईलच, परंतु त्याच्या मूळ हेतूलाही हरताळ फासला जाण्याची शक्यता अधिक. यापूर्वी राज्याच्या शिक्षण खात्याने आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याचा निर्णय घेतलाच होता. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला आपल्याला खरेच किती ज्ञान प्राप्त झाले आहे, हे कळण्याची शक्यताच राहिली नाही. ‘सगळेच उत्तीर्ण’ ही संकल्पनाच अशैक्षणिक आहे, असे अनेक तज्ज्ञांनी वारंवार सांगूनही केवळ लोकानुनयासाठी असे निर्णय घेतले गेले. कोणत्याही विद्यार्थ्यांला विद्याशाखा निवडण्याचे स्वातंत्र्य दहावीच्या परीक्षेनंतरच असते. दहावीच्या गुणपत्रिकेवरूनही अनुत्तीर्ण हा शब्द नाहीसा झालेलाच आहे. अकरावी आणि बारावी ही दोन शैक्षणिक वर्षे विद्यार्थ्यांने निवडलेल्या विद्याशाखेतच पार करावी लागतात. त्यानंतरही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस सर्व विद्याशाखांमधील कौशल्याचे अभ्यासक्रम उपलब्ध होतीलच, याची शाश्वती नाही. नवा निर्णय झाल्यास, केवळ नापासांसाठीच कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आहेत की काय, असा समज पसरण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय जिल्ह्याजिल्ह्यांतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) घोर लागला असून आता कौशल्य विकासाचे क्षेत्र बाजारपेठीय चक्रात अडकू लागले आहे. सत्तरहून अधिक अभ्यासक्रम असले, तरीही ज्यांना बाजारात अधिक मागणी आहे, तेच अभ्यासक्रम शिकवण्याची स्पर्धा सुरू होईल. जे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ते बाजारपेठीय दबावाचे निदर्शक असण्याची शक्यता असू शकते. हे असे घडते, याचे कारण लोकानुनय हेच आहे. परंतु त्यामुळे समाजात उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असा भेद निर्माण होईल. शैक्षणिकदृष्टय़ा प्रत्येकास त्याच्या मतीप्रमाणे गुण मिळणे आवश्यक. कारण त्याला आपण किती खोल पाण्यात उभे आहोत, याचा निश्चित अंदाज त्यामुळे येऊ शकतो. कोठे अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, याचेही भान त्यामुळे येऊ शकेल. असे करण्याऐवजी कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्र म्हणणे, हा शब्दच्छलच आहे. त्यापेक्षा थेट अनुत्तीर्ण ठरवणे हेच अधिक योग्य आहे हे, असा प्रस्ताव मांडण्यापूर्वी शिक्षण विभागाने लक्षात घ्यायला हवे होते.\nMPSC APP मराठीत���न अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/595423", "date_download": "2019-12-08T21:46:37Z", "digest": "sha1:VIAQRXUAVPOLH2I76YZUS7BE6DL6LLTD", "length": 8137, "nlines": 30, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जैसें न चालतां सूर्याचें चालणें - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जैसें न चालतां सूर्याचें चालणें\nजैसें न चालतां सूर्याचें चालणें\nनैष्कर्म्य स्थितीत राहणाऱया दुर्वासांसारख्या सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात-\nसिद्ध पुरुष व्यवहारातील कर्म बिनचूक करतो. इतकंच नव्हे, तर त्याच्याइतका कामाचा उरक इतर व्यावहारिक माणसांना नसतो.\nअशा चिन्हांनी युक्त माणूस ज्ञानी आहे असे समजावे. आपलं प्रकृतीपासून असणारं वेगळेपण तो ओळखतो. सामान्य माणूस देहाशी तादात्म्य पावून, देह म्हणजे मी या भ्रमात असतो. तो तसा नाही. मी देह नाही, हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो.\nआळशी माणूस कामच करीत नाही किंवा झोपलेला माणूस झोपेचा वेळ कर्म करीत नाही. ही नैष्कर्म्य स्थिती नव्हे. कुंभकर्ण महिना नि महिना झोपलेला राही. त्यामुळे त्या वेळी तो कोणतंच कर्म करीत नसे. ही काही नैष्कर्म्य स्थिती नव्हे. कर्म न करणं म्हणजे नैष्कर्म्य नव्हे. कर्मात आपण नसणं ही नैष्कर्म्य स्थिती आहे. एखादा मनुष्य तळय़ाकाठी उभा आहे आणि त्याला त्याचंच स्वरूप पाण्यामध्ये दिसतं आहे. स्वतःला पाण्यात पाहूनही-तो निभ्रांत वोळखे म्हणे मी वेगळा आहे म्हणे मी वेगळा आहे प्रतिबिंब मी नाही. मी वेगळा आहे हे तो जाणतो, त्याला भ्रांती नसते. यापुढे ज्ञानेश्वर माउली एकाहून एक सरस दृष्टांत देतात. माउलींचे सूक्ष्म निरीक्षणही यातून प्रतीत होते.\nअथवा नावें हन जो रिगे तो थडियेचें रुख जातां देखे वेगें तो थडियेचें रुख जातां देखे वेगें तेचि साचोकारें जों पाहों लागे तेचि साचोकारें जों पाहों लागे तंव रुख म्हणे अचळ \nतैसें सर्व कर्मीं असणें ते फुडें मानूनि वायाणें \nमग आपणया जो जाणे \nआपण एखाद्या होडीतून जाऊ लागलो तर काठावरील वृक्ष मागे पळताना दिसतात; (आधुनिक काळात हा अनुभव आपल्याला बस किंवा रेल्वेतून प्रवास करतानाही येतो.) पण ते खरोखरचे पळत असतात का ते तर अचलच असतात. या दोन्ही उदाहरणांतून माउलींना असं दाखवून द्यायचं आहे की दोन्ही ठिकाणी दृष्टीभ्रम नांदत आहे. जे दिसतं ते सत्यत्वानं नसतं. जरी झाडं मागे धावताना दिसत असली तरी ते दिसणं खरं नाही. त्याप्रमाणे प्रत्यक्ष सर्व कर्म करीत असतानाही खऱया अर्थानं हे सर्व भ्रमात्मक आहे हे जाणून स्वतःच निर्लेपत्व, नैष्कर्म्यत्व साधूच्या अनुभवास येतं. आत्मस्वरूपाला कोणतंही कर्म चिकटत नाही, तो काही करीत नाही, करवीतही नाही. असं देहापासून आत्मस्वरूपांचं वेगळेपण त्याच्या प्रत्ययाला आलेलं असतं. सर्व कर्मे यथासांग करूनही हे सर्व प्रकृतीचं कर्तृत्व आहे, हा वरवरचा देखावा आहे असे तो जाणतो आणि स्वतः अकर्ता राहातो.\n जैसें न चालतां सूर्याचें चालणें तैसें नैष्कर्म्यत्व जाणें \nज्ञानेश्वर माउलींनी इथं एक सुंदर दृष्टांत दिला आहे की त्यामुळे आपणांस नैष्कर्म्य स्थितीची कल्पना तर यावीच, पण एक विज्ञानामधील सत्यही कळावं. केवळ सोळा वर्षाच्या वयाच्या ज्ञानदेवांनी सुमारे सातशे पंचवीस वर्षांपूर्वी हे सांगितले आहे हे विशेष.\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T22:12:50Z", "digest": "sha1:GKD7CN7MJ6JRWVREWN2J5IHLW4XA7ZLQ", "length": 3180, "nlines": 24, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बाल्कन युद्धे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबाल्कन युद्धे युरोपाच्या बाल्कन द्वीपकल्पावर ऑक्टोबर १९१२ ते ज���लै १९१३ दरम्यान लढली गेली. पहिल्या बाल्कन युद्धात माँटेनिग्रो, सर्बिया, ग्रीस व बल्गेरिया ह्या राष्ट्रांनी एकत्र येऊन ओस्मानी साम्राज्याचा पराभव केला तर दुसऱ्या बाल्कन युद्धात माँटेनिग्रो, सर्बिया, ग्रीस व रोमेनिया देशांनी बल्गेरियाचा पराभव केला. ओस्मानी साम्राज्याने बाल्कन युद्धांमध्ये आपला युरोपामधील सर्व भूभाग गमावला. ऑस्ट्रिया-हंगेरी ह्या युद्धांमध्ये थेट समाविष्ट झाले नसले तरी सर्बियाच्या वाढत्या सामर्थ्यापुढे त्याची ताकद कमी झाली. बाल्कन युद्धांमुळे ऑस्ट्रिया-हंगेरी व बाल्कन राष्ट्रांदरम्यानच्या वाढलेल्या तणावाची परिणती १९१४ सालच्या सारायेव्हो येथील ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडच्या हत्येत झाली व पहिल्या महायुद्धास सुरूवात झाली.\nLast edited on १५ सप्टेंबर २०१५, at १६:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?search_api_views_fulltext=--%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T21:18:52Z", "digest": "sha1:7RCKPWRHLQHEQPJA4YSVTX2LIWALPQET", "length": 16768, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (36) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबाजारभाव बातम्या (52) Apply बाजारभाव बातम्या filter\nबातम्या (9) Apply बातम्या filter\nयशोगाथा (3) Apply यशोगाथा filter\nबाजार समिती (53) Apply बाजार समिती filter\nउत्पन्न (49) Apply उत्पन्न filter\nफळबाजार (46) Apply फळबाजार filter\nकर्नाटक (43) Apply कर्नाटक filter\nआंध्र प्रदेश (33) Apply आंध्र प्रदेश filter\nतमिळनाडू (32) Apply तमिळनाडू filter\nमहाराष्ट्र (30) Apply महाराष्ट्र filter\nमध्य प्रदेश (29) Apply मध्य प्रदेश filter\nफुलबाजार (23) Apply फुलबाजार filter\nकोथिंबिर (20) Apply कोथिंबिर filter\nहिमाचल प्रदेश (13) Apply हिमाचल प्रदेश filter\nव्यापार (12) Apply व्यापार filter\nद्राक्ष (10) Apply द्राक्ष filter\nपुण्यात वांगी, घेवडा, शेवग्याच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी (ता. २४) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या...\nगुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पावसाच्या...\nपुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे दर वाढले\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ३) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या...\nपुणे बाजारसमितीत कांदा, शेवगा, गाजराच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२७) भाजीपाल्याची सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. गेल्या...\nगुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणा\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. दोन...\nगुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी सर्वसाधारण\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यामध्ये...\nगाजराच्या दरात सुधारणा; दुधी भोपळ्यात वाढीचा कल\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ६) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पुणे जिल्ह्यासह...\nपुण्यात गवार, टोमॅटो, फ्लॉवरची आवक कमी; दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २९) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. तीन ते चार...\nरंगबेरंगी फुलांसाठी विशेष प्रसिध्द चेन्नईचा फूलबाजार\nतमिळनाडू राज्य विविध फुलांसाठी विशेष प्रसिध्द आहे. येथील मंदिरे, वेण्यांमध्ये माळण्यात येणारे गजरे, उत्सव, विशेष दिन आदींसाठी...\nपुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात कीर्ती, गरनिर्मिती व्यवसायासाठी वाढतेय मागणी\nपुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच आठवतात ती गोड स्वादाची अंजिरे आणि भल्या मोठ्या आकाराची सीताफळे. या भागात सीताफळ...\nपितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना उठाव\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पितृपंधरवाडा...\nगुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात सुधारणा\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तर...\nपुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या...\nपुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह पालेभाज्यांच्या दरात वाढ\nपुणे ः राज्यातील पूरस्थिती निवळल्यानंतर बाजारातील भाजीपाल्याची आवक सुरळीत झाली आहे. मात्र पुरामुळे भाजीपाल्याचे मोठ्या...\nपुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे दर वधारले\nपुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या संततधार पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने भाजीपाल्याची चांगली आवक होत आहे....\nपुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणा\nपुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुलटेकडी येथील कृषी...\nगुलटेकडीत भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिर\nपुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाल्याने बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. गुलटेकडी येथील कृषी...\nगुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढले\nपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाली आहे. परिणामी बाजारातील...\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची राज्यात वेगळी ओळख\nबारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे) विविध सोयीसुविधा, उपक्रमांद्वारे राज्यात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. उघड लिलाव...\nगुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या दरात वाढ\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १४) भाजीपाल्याची अवघी सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती. पावसाळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-against-indian-traditions-says-amit-shah-zws-70-1989380/", "date_download": "2019-12-08T22:03:52Z", "digest": "sha1:Z7RDLJNHYY3HNBOPWLEJ3HVSNDCJNU5N", "length": 11499, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress against Indian traditions says Amit Shah zws 70 | विरोधी भूमिकेबद्दल शहा यांची काँग्रेसवर टीका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिव��ांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nविरोधी भूमिकेबद्दल शहा यांची काँग्रेसवर टीका\nविरोधी भूमिकेबद्दल शहा यांची काँग्रेसवर टीका\nभाजप जे काही करते, त्याला काँग्रेसला विरोध करायचा असतो असे त्यांनी सांगितले.\nकैथल (हरयाणा) : अनुच्छेद ३७० बाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर हल्ला चढवला, तसेच पहिले राफेल लढाऊ विमान भारताच्या ताब्यात आले त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ‘शस्त्रपूजेवर’ टीका केल्याबद्दलही त्यांनी त्या पक्षाला धारेवर धरले.\nअनुच्छेद ३७० रद्द करण्यास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोध केला होता. तुम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या बाजूने आहात की विरोधात हे स्पष्ट करावे, असे आवाहन मी राहुल यांना करतो, असे भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा हरयाणातील कैथल येथील एका निवडणूक प्रचारसभेत म्हणाले. भाजप जे काही करते, त्याला काँग्रेसला विरोध करायचा असतो असे त्यांनी सांगितले.\n२१ ऑक्टोबरला मतदान होणार असलेल्या हरयाणात शहा हे बुधवारी तीन प्रचारसभांना संबोधित करणार होते.\nअनुच्छेद ३७० व ३५ अ यांचा अडथळा असल्याने जम्मू-काश्मीरचे भारतीय संघराज्याशी संपूर्ण एक्य होत नव्हते, अशी देशातील लोकांची भावना होती. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा होता, मात्र काँग्रेसने त्याच्या विरोधात मतदान केले, असे शहा म्हणाले.\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये केलेल्या शस्त्रपूजनाबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात शहा म्हणाले, की काँग्रेसच्या लोकांना याचेही वाईट वाटले.\nकाल चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दर्शवणारी विजयादशमी होती. त्यानिमित्त राफेलबाबत मी पंतप्रधान व संरक्षणमंत्री यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C", "date_download": "2019-12-08T22:13:09Z", "digest": "sha1:MMEYAEIZZYIYXIPEJL2D3HFKT2GM5HHD", "length": 2724, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑल निप्पॉन एअरवेज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑल निप्पॉन एअरवेज (जपानी: 全日本空輸) ही जपान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी व जपान एअरलाइन्सची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. ऑल निप्पॉन एअरवेज ४९ देशांतर्गत तर ३२ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.\nफ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे ऑल निप्पॉन एअरवेजचे बोईंग ७७७ विमान\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T22:01:34Z", "digest": "sha1:VDKQMTP4FGI7DCTETPOCHJM5RMX2Q5LL", "length": 4131, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंटूर - विकिपीडिया", "raw_content": "\n(गुंटुर या पानावरून पुनर्निर्देशित)\nगुंटूर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर राज्याची राजधानी अमरावतीपासून २४ किमी अंतरावर आहे.\nहे शहर गुंटूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n���ा पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१८ रोजी ०३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/devendra-fadnavis-made-cm-save-central-funds-worth-rs-40000-crore/", "date_download": "2019-12-08T21:40:25Z", "digest": "sha1:4GRRKYMSD33QIDJ6IFV7UV3FJCBSNKSE", "length": 16742, "nlines": 201, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "\"४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले\"; अनंत हेडगे यांचा दावा - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome मराठी Mumbai Marathi News “४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले”; अनंत हेडगे यांचा...\n“४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले”; अनंत हेडगे यांचा दावा\n'महाराष्ट्र टुडे ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केलेली बातमी तंतोतंत खरी ठरली'....\nमुंबई : २३ नोव्हेंबर रोजी मोठी उलथापालथ होऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामे आणि प्रकल्पांसाठी केंद्राकडून मिळालेला ४० कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ८० तासांचा मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला, असा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंत हेडगे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना हेडगे यांनी हा दावा केला आहे.\nयावेळी हेडगे म्हणाले की, महाराष्ट्राला केंद्राने दिलेले ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी आमचा माणूस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ��नले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात.\n‘महाराष्ट्र टुडे ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केलेली बातमी वाचा’\nफडणवीसांची रणनीती यशस्वी; चार तासात विकास निधी केंद्राकडे परत\nतसेच मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ४० हजार कोटी केंद्राकडून आलेला अतिरिक्त निधी होता. जर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आली तर या ४० हजार कोटींचा दुरुपयोग झाला असता. केंद्र सरकारच्या या पैशाचा वापर विकासासाठी केला गेला नसता म्हणून हे नाट्य केलं गेलं अशी माहिती हेगडे यांनी दिली. त्याचसोबत ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहचवायचे होते त्याठिकाणी पाठविले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचविला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.\nदरम्यान, हेडगे यांनी केलेल्या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारकडून तांत्रिक बाबी तपासण्याची शक्यता आहे. कारण निधी परत करतेवेळी देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी केंद्रातील आलेला अतिरिक्त निधी ते नियमाप्रमाणे पाठवू शकतात का याचा संपूर्ण तपास वर्तमान सरकार करू शकते. मात्र फडणवीस यांनी नियमानुसार हा निधी परत केला असेल तर, फडणवीसांनी जनतेचा पैसा चुकीच्या हातात पडण्यापासुन वाचवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला विकासकामांच्या निधीसाठी वारंवार केंद्राकडे हात पसरावे लागतील हे नक्की.\nविशेष म्हणजे याबाबतचे वृत्त सर्वात आधी महाराष्ट्र टुडे ने प्रकाशित केले होते. मात्र याबाबत कोणत्याही नेत्याने भाष्य केलं नसल्याने आमच्या बातमीला दुजोरा मिळाला नव्हता. आता मात्र माजी केंद्रीय मंत्र्याने याबाबत दावा केल्यानंतर महाराष्ट्र टुडे ने प्रकाशित केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले असे म्हणणे गैर ठरणार नाही.\nPrevious articleमांडुळ विक्रीसाठी आलेल्या टोळीला बेड्या\nNext articleठाकरे सरकारमध्ये बिनखात्याचे कॅबीनेट\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/lakhs-worth-rupees-creditor-credit-society-235815", "date_download": "2019-12-08T21:40:15Z", "digest": "sha1:VSTGQRODC6YZEQAIUOGBC5H2VDTJRGH5", "length": 17527, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "एजंटने पतसंस्थेलाच लावला चुना | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nएजंटने पतसंस्थेलाच लावला चुना\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nग्राहकांच्या तक्रारीवरून संस्थाचालक व अभिकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरातील अन्य 28 संस्थांच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दुय्यम निबंधक कार्यालय असूनसुद्धा पतसंस्थांवर नियंत्रण नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.\nउमरेड (जि. नागपूर) ः आजपर्यंत बॅंकेत सशस्त्र दरोडा घालून, बळजबरीने किंवा हिंसक पद्धतीने चोरी करून रोख पळविल्याच्या अनेक घटना घडल्याचे ऐकिवात आहे. परंतु, उमरेड शहरातील फ्रेंड्‌स एकता या पतसंस्थेत गेल्या 14 वर्षांपासून संस्थाचालक व खातेधारक यांच्यातील विश्‍वासू दुवा म्हणून समजल्या जाणाऱ्या एका अभिकर्त्याने खातेधारक व संस्थेचा विश्‍वासघात करत ग्र��हकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या नावाने परस्पर उचल करून लाखो रुपये गंडविल्याची घटना गुरुवारी (ता. 13) उघडकीस आली. या घटनेने अन्य पतसंस्थांच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nशहरातील अड्याळवाले ले-आउटस्थित 2000 पासून सुरू असलेल्या फ्रेंड्‌स एकता पतसंस्थेमध्ये एकूण चार अभिकर्ते आहेत. त्यापैकी देवानंद नामदेव आंबूलकर (वय 38, मकरधोकडा, ता. उमरेड) हा गेल्या 14 वर्षांपासून संस्थेत कार्यरत होता. तो स्थानिक असल्यामुळे त्याच्या गावातील दोनशेपेक्षा अधिक खातेदारांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवत 10 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंतचे दैनिक खाते उघडले. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे संस्थेचा व गावातील ग्राहकांचा त्याने अल्पावधीत विश्‍वास संपादन केला.\nनलिनी कैलास आंबूलकर, डॉ. रॉय, वैभव माटे, राहुल सहारे, रंगनाथ बोरीकर, सुनील शिंदे, सागर शिंदे यासारखे अनेक ग्राहक त्यांच्यामार्फत पतसंस्थेत बचत करायचे. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी काही ग्राहक त्यांची दैनिक बचत खात्याची परिपक्वता तिथी संपल्यामुळे ठेवीची रक्कम उचल करण्याकरिता संस्थेत गेले, तेव्हा त्यांच्या नावे आधीच कर्ज घेतल्याच्या नोंदी असल्याचे लक्षात येताच सर्व ग्राहकांच्या खात्यांतसुद्धा अफरातफर झाल्याचे संस्थेत चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. या एजंटने प्रत्येक खातेधारकांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या नावे कर्जाची परस्पर उचल केली. कुणाच्या खात्यावरून आकस्मिक स्वरूपाचे कर्ज काढले आहे. याशिवाय काहींच्या खात्याची परिपक्वता झाली. मात्र, रोख रक्कम परस्पर उचल करून तो पसार झाला. फरार असल्याचे कळताच ग्राहकांनी पोलिस ठाणे गाठले. ग्राहकांच्या तक्रारीवरून संस्थाचालक व अभिकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nया घटनेने शहरातील अन्य 28 संस्थांच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दुय्यम निबंधक कार्यालय असूनसुद्धा पतसंस्थांवर नियंत्रण नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.\nया घटनेची अद्याप कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे याबाबत काहीही बोलता येणार नाही. मात्र, शहरातील अन्य पतसंस्थांवर आता काटेकोरपणे नियंत्रण ठेवले जाईल.\nदुय्यम निबंधक कार्यालय, उमरेड\nग्राहकांसोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होताच किती लाखांची फसवणूक झाली, हे लक्षात येईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरातील वाहतूक पुन्हा बेशिस्त\nनागपूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुधारण्याचे...\nआनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात\nनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली \"खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी...\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\nकरवसुली घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार\nभिवापूर (जि.नागपूर) : करवसूली करणारा कर्मचारी कन्हैया दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\nपतीने कवटाळले मृत्यूला; \"छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत\nनागपूर : जाती, समाजाची बंधने झुगारत त्यांनी घर सोडले... प्रेमविवाह केला... पुढे काय, हे कोडेच ठरले होते...त्यात जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=ZfelcF2vQG4lNGXGRibnpA==", "date_download": "2019-12-08T21:50:51Z", "digest": "sha1:RX6D5U4A5TLALWWTK53NGS4ZM24K7EBX", "length": 3574, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "स्वातंत्र्यदिनानिमि���्तचा स्नेहभोजन, चहापान कार्यक्रम रद्द मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "मुंबई : राज्याच्या काही जिल्ह्यात पूरपरिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे.\nस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच स्वातंत्र्य दिनी सायंकाळी मुंबई शहरातील मान्यवरांसोबत स्नेहोपहार (चहापान) या दोन कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्र्यांकडून दरवर्षी केले जाते. मात्र सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित स्नेहभोजन आणि दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी मंत्रालय प्रांगणात आयोजित स्नेहोपहार कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.\nमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व निमंत्रितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असून नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांच्या बहुमोल पाठिंब्याची व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/text-of-pm-s-address-at-dera-baba-nanak-in-gurdaspur-punjab-547266", "date_download": "2019-12-08T21:25:31Z", "digest": "sha1:QLZRB262F6Q3YW54PR6ZN6MTAZZX75HT", "length": 45552, "nlines": 311, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पंजाबमधील गुरुदासपूर येथे डेरा बाबा नानक इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nपंजाबमधील गुरुदासपूर येथे डेरा बाबा नानक इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nपंजाबमधील गुरुदासपूर येथे डेरा बाबा नानक इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nवाहे गुरू जी का खालसा,\nवाहे गुरू जी की फतेह\nआज या पवित्र भूमीवर येऊन मी धन्य झालो आहे. माझं सौभाग्य आहे, की आज मी देशाला कर्तारपूर कॉरिडॉर समर्पित करतो आहे.तुम्हाला कारसेवेच्या वेळी जशी अनुभूती येते तशीच अनुभूती मलाआज इथे येत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना, संपूर्ण देशाला, जगभरात राहणाऱ्या शिख बंधू-भगिनींना मी आज खूप खूप शुभेच्छा देतो.\nआज शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापक समितीने मला ‘कौमी सेवा पुरस्कार’ देखील दिला. हा पुरस्कार, सन्मान आणि गौरव म्हणजे आपल्या महान संत परंपरेच्या तेज, त्याग आणि तपस्येचा प्रसाद आहे. हा पुरस्कार आणि सन्मान मी गुरू नानक देव जी यांच्या चरणांशी समर्पित करतो आहे.\nआज या पवित्र भूमीवरुन गुरु नानक साहेबांच्या चरणांशी आणि गुरू ग्रंथ साहेब यांच्यासमोर मी नम्रतापूर्वक हीच प्रार्थना करतो की माझ्यातला सेवाभाव असाच दिवसेंदिवस वाढत राहो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहो.\nमित्रांनो, गुरू नानक देवजी 550 व्या प्रकाश उत्सवाच्या आधी एकात्मिक तपासणी नाका-कर्तारपूर साहिब कोरिडॉरचे उद्‌घाटन समारंभ आपल्या सगळ्यांसाठी दुहेरी आनंद घेऊन आला आहे. या कार्तिक पौर्णिमेला येणारी देव-दिवाळी अधिकच उजळून निघत आपल्या सर्वांना आशीर्वाद देणार आहे.\nबंधू-भगिनींनो, हा कॉरिडॉर तयार झाल्यानंतर आता गुरुद्वारा साहेबचे दर्शन घेणं सोपं होणार आहे. मी पंजाब सरकार, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती चे आणि हा कॉरिडॉर निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे मी खूप खूप आभार मानतो.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नियाझीचेही मी आभार मानतो. त्यांनी कर्तारपूर कॉरिडॉरच्या संदर्भात भारताची भावना समजून घेत, त्यांचा सन्मान करत त्या भावनेच्या अनुकूल काम केलं आहे. मी पाकिस्तानच्या श्रमिक सहकाऱ्यांचेही आभार मानतो.त्यांनी अत्यंत वेगाने आपल्याकडच्या भागातील कॉरिडॉर पूर्ण केला.\nगुरू नानक देवजी केवळ शिख धर्माचा किंवा भारताचा वारसा नाही तर संपूर्ण मानवतेसाठी तो प्रेरणेचा स्रोत आहे. गुरू नानक देव केवळ एक गुरू नाही तर एक विचार आहेत, जीवनाचा आधार आहेत. आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमची मूल्ये, आपले संगोपन, आपले विचार, आपली तर्कबुद्धी, आपली वाणी हे सगळे गुरू नानक देवजी यांच्यासारख्या पुण्यात्मानी घडवलेले आहे. जेव्हा गुरू नानक देव इथल्या सुलतानपूर लोधी येथून यात्रेसाठी निघाले होत��, तेव्हा कोणाला माहिती होतं की आता युग बदलणार आहे. त्यांच्या त्या ‘उदासीयां’ त्यांच्या यात्रा, संपर्क-संवाद आणि समन्वय यातून झालेला सामाजिक परिवर्तन एक आदर्श उदाहरण आहे.\nखुद्द गुरू नानक देवजी यांनी आपल्या यात्रांच्या उद्देशाविषयी सांगितलं आहे-\nबाबे आखिआ, नाथ जी, सचु चंद्रमा कूडु अंधारा \nकूडु अमावसि बरतिआ, हउं भालण चढिया संसारा\nमित्रांनो जेव्हा आपल्या देशावर, आपल्या समाजावर अन्याय, अधर्म आणि अत्याचारांचे काळे ढग जमा झाले होते, अमावस्येचा काळ होता तो, त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरू नानक देव निघाले होते. गुलामीच्या त्या कठीण काळात भारताची चेतना वाचवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते.\nएकीकडे गुरू नानक देवजी यांनी सामाजिक दर्शनाच्या माध्यमातून समाजाला एकोपा, बंधुभाव आणि सौहार्दाचा मार्ग दाखवला. तर दुसरीकडे, त्यांनी समाजाला एक अशी आर्थिक व्यवस्था दिली जी सत्य, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान यावर आधारलेली आहे. त्यांनी शिकवण दिली होती की सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने केलेल्या विकासातून कायमच प्रगती आणि समृद्धीचे मार्ग मोकळे होतात. पैसा-संपत्ती तर जात येत राहील, मात्र आपल्या मूल्यांप्रती एकनिष्ठ राहून काम केले तर जी समृद्धी येते ते शाश्वत वैभव असते.\nबंधू आणि भगिनींनो, कर्तारपूर फक्त गुरु नानक देव यांची कर्मभूमी नाही. कर्तारपूरच्या कणाकणात गुरु नानक देव जी यांचाच घाम मिसळला आहे. तिथल्या हवेत त्यांची वाणी मिसळून गेली आहे. कर्तारपूरच्या भूमीवरच नांगर चालवून त्यांनी आपला पहिला नियम “किरत करो” चे उदाहरण स्वतः सिद्ध केले. याच भूमीवर त्यांनी “नाम जपो” चा विधी समजावून सांगितला. आणि इथेच त्यांनी आपल्या मेहनतीने पीक घेऊन काढलेल धान्य मिळून-मिसळून खाण्याची “पद्धत” देखील सुरु केली.- “वंड छ्को” चा मंत्रही दिला.\nया पवित्र स्थळासाठी आपण जे काही करू शकू, ते कमीच असेल. हा कॉरिडॉर आणि एकात्मिक तपासणी नाका दररोज हजारो भाविकांना सेवा देत राहणार आहे. त्यांना गुरुद्वारा दरबार साहिबच्या जवळ घेऊन जाणार आहे. असं म्हणतात, कि शब्द नेहमी उर्जेच्या स्वरूपात वातावरणात अस्तित्वात असतात. कर्तारपूर येथे मिळणारी गुरुवाणी ची उर्जा फक्त आमच्या शीख बंधू-भगिनींनाच नाही तर प्रत्येक भारतीयाला आपला आशीर्वाद देणार आहे.\nमित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच की गुरु नानक देव जी यांचे दोन अत्यंत जवळचे शिष्य होते. –भाई लालो आणि माही मर्दाना. या दोन गुणवंत शिष्यांची निवड करुन नानक देव जी यांनी आपल्याला संदेश दिला होता की लहान-मोठा असं काही अंतर नसते. हा भेदभाव चुकीचा असून सगळे एकसमान असतात. त्यांनी आपल्याला शिकवण दिली की भेदभाव न करता आपण सगळ्यांनी मिळून काम केले तर आपली प्रगती निश्चित आहे.\nबंधू आणि भगिनींनो, गुरु नानक जी यांची दूरदृष्टी केवळ मानवतेपर्यत मर्यादित नव्हती. कर्तारपूर येथे त्यांनी निसर्गाच्या गुणांचे गायनही केले होते. ते म्हणत-\nपवणु गुरू, पाणी पिता, माता धरति महतु\nम्हणजे हवेला गुरु माना, पाण्याला पिता आणि भूमीला मातेसमान महत्व द्या. आज जेव्हा निसर्ग संवर्धनाची चर्चा होते, पर्यावरणाविषयी चर्चा होते, प्रदूषणावर बोलले जाते तेव्हा गुरुची ही वाणीच आपल्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग सांगत असते.\nमित्रांनो, तुम्ही विचार करा, आपले गुरु किती दूरदृष्टीचे होते. ज्या पंजाबमध्ये तेव्हा पंच-आब म्हणजे –पाच नद्या वाहत होत्या, त्यात भरपूर पाणी वाहत होते, त्यावेळी गुरुदेव यांनी म्हंटले होते आणि पाण्याविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हंटले होते-\nपहलां पानी जिओ है, जित हरिया सभ कोय\nम्हणजे पाण्याला नेहमी प्राधान्य द्यायला हवे कारण पाण्यानेच सगळ्या सृष्टीला जीवन मिळते. विचार करा- अनेक वर्षांपूर्वी त्यांची या सृष्टीवर, भविष्यावर नजर होती. आज आपण पाण्याला प्राधान्य देण्यास विसरून गेलो आहोत, निसर्ग-पर्यावरणाबाबत बेफिकीर झालो आहोत मात्र गुरुची वाणी वारंवार हेच सांगत असते, की परत या, त्या संस्कारांना कायम लक्षात ठेवा जे या भूमीने आपल्याला दिले आहेत, जे आपल्या गुरुंनी आपल्याला दिले आहेत.\nमित्रांनो, गेल्या पाच वर्षापासून आमचा हा प्रयत्न आहे की भारताला त्याच्या समृद्ध भूतकाळाने जे दिले आहे, त्याचे संरक्षण केले जावे आणि हा समुद्ध वारसा जगासमोर पोहचवला जावो. गेल्या एका वर्षापासून गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाशोत्सवाचा समारोह सुरु आहे. तो याच विचारांचा भाग आहे. या अंतर्गत, संपूर्ण जगभरात असलेल्या भारतीय दूतावासांमध्ये विशेष कार्यक्रम होत आहेत, चर्चासत्रे सुरु आहेत. गुरु नानक देव जी यांच्या स्मृतीस्मारकानिमित्त विशेष नाणी आणि टपा��� तिकिटे देखील जारी करण्यात आली आहेत.\nमित्रांनो, गेल्या एका वर्षात देश-परदेशात कीर्तन, कथा, प्रभातफेरी, लंगर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गुरु नानक देव यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार केला जातो आहे. याआधी, गुरु गोविंद सिंग यांचा 350 वा प्रकाशोत्सव देखील आम्ही याच भव्यतेने संपूर्ण जगात साजरा केला होता. पटना येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात मलाही जाण्याचे सौभाग्य मिळाले होते. या विशेष प्रसंगी, 350 रुपयांचे स्मरण नाणे आणि टपाल तिकीट जारी केले होते. गुरु गोविंद सिंग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचा संदेश अमर व्हावा म्हणून गुजरातच्या जामनगर येथे 750 खाटांचे आधुनिक रुग्णालय देखील त्यांच्या नावानेच तयार केले जात आहे.\nबंधू आणि भगिनीनो, गुरु नानक जी यांनी दाखवलेला मार्ग नव्या पिढीला देखील कळावा, यासाठी गुरुबानीचा अनुवाद जगातल्या विविध भाषांमध्ये केला जातो आहे. मी आज येथे युनेस्कोचे देखील आभार मानतो आहे. त्यांनी केंद्र सरकारची विनंती ऐकून गुरु नानक देव जी यांच्या रचनांचा विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी मदत केली आहे.\nमित्रांनो, गुरु नानक देव आणि खालसा पंथाशी संबंधित संशोधनाला चालना मिळावी, यासाठी ब्रिटनच्या एका विद्यापीठात अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. असाच प्रयत्न कॅनडातही होतो आहे. त्याचसोबत अमृतसर येथे आंतर-धर्मिय विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे जेणेकरून सद्‌भावना आणि विविधतेला सन्मान आणि प्रोत्साहन मिळावे.\nबंधू आणि भगिनीनो, आमच्या गुरूंशी संबंधित महत्वाच्या स्थळांना भेट देताच त्यांच्या समृद्ध वारशाची कल्पना यावी, नव्या पिढीला त्यांच्याशी जोडून घेता यावे, यासाठी देखील सरकार विशेष काम करत आहे. इथेच सुलतानपूर लोधीला वारसा स्थळ बनवण्याचे काम सुरु आहे. वारसा संकुल असो, संग्रहालय असो, सभागृह असो अशी अनेक कामे पूर्ण केली जात आहेत, काही पूर्ण होत आहेत. इथे रेल्वे स्थानकापासून ते शहरातील इतर जागांवर आपल्याला गुरु नानक देव जी यांचा वारसा बघायला मिळावा, यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. गुरु नानक देव जी यांच्याशी संबंधित सर्व तीर्थस्थळांमधून जाणारी विशेष रेल्वेगाडी आठवड्यातून पाच दिवस चालवली जाणार आहे, ज्यामुळे भाविकांना जाण्यायेण्याची सुविधा मिळावी.\nबंधू आणि भगिनींनो, केंद्र सरक��रने देशभरात असलेल्या शीख तीर्थस्थळांमधील संपर्कव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. श्री अकाल तख्त, दमदमा साहिब, केशगढ साहिब, पटना साहिब आणि हुजूर साहिब या दरम्यान रेल्वे आणि विमान वाहतूक वाढवण्यावर भर दिला आहे. अमृतसर आणि नांदेड दरम्यान विशेष विमान सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. अशाच प्रकारे, अमृतसरहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडीयाच्या विमानात “इक ओंकार” का संदेश देखील प्रसारित केला जातो.\nकेंद्र सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ जगभरात पसरलेल्या शिख कुटुंबांना होणार आहे. अनेक वर्षांपासून भारतात येण्यात अडचणी येत होत्या, त्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. या पावलामुळे आता अनेक कुटुंबे व्हिसासाठी, OCI कार्डसाठी अर्ज करू शकतील. ते इथे भारतात येऊन आपल्या नातेवाईकांना भेटू शकतील आणि आपल्या गुरूंच्या तीर्थक्षेत्री जाऊन प्रार्थना देखील करु शकतील.\nबंधू आणि भगिनीनो, केंद्र सरकारच्या आणखी दोन निर्णयांचा देखील शीख समुदायाला थेट लाभ मिळाला आहे. कलम 370 हटवल्यामुळे आता जम्मू काश्मीर आणि लदाख मध्ये देखील शीख कुटुंबांना तेच अधिकार मिळतील जे उर्वरित भारतात त्यांना मिळत होते. आतापर्यत तिथे अशी हजारो कुटुंबे होती, जी ह्या अधिकारांपासून वंचित होती. त्याचप्रमाणे नागरिकत्व सुधारणा विधेयकात, त्यात केलेल्या दुरुस्त्यांचा मोठा लाभ आमच्या शीख बंधू-भगिनींनो मिळणार आहे. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळणे सुलभ होणार आहे.\nमित्रांनो, भारताची एकता, भारताची सुरक्षा यासाठी गुरु नानक देवाजी यांच्यापासून ते गुरु गोविंद सिंह जी यांच्यापर्यत सगळ्यांनी, प्रत्येक धर्मगुरुंनी सातत्याने प्रयत्न केले आहेत, बलिदाने दिली आहेत. याच परंपरेला स्वातंत्र्याच्या लढ्यातही आणि स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी देखील शीख बांधवांनी संपूर्ण शक्तीनिशी पुढे नेले आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या समर्पणाला सन्मान देण्यासाठी देखील सरकारने अनेक पावले उचलली आहेत. याच वर्षी जालियानवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाली. त्याच्याशी संबंधित स्मारकाचे आधुनिकीकरण केले जात आहे. सरकार शीख युवकांच्या शाळा, कौशल्ये आणि स्वरोजगार याकडेही विशेष लक्ष देत आहे. गेल्या पाच वर्षात सुमारे 27 लाख शीख विद्यार्थ्यांना वेगवगेळ्या ��िष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत.\nबंधू आणि भगिनींनो, आपली गुरु परंपरा, संत परंपरा, ऋषी परंपरा यातून वेगवगेळ्या कालखंडात आलेल्या आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग आपल्याला सापडले आहेत. त्यांचे मार्ग त्यावेळी जेवढे योग्य होते ते आजही तितकेच योग्य आणि महत्वाचे आहेत. राष्‍ट्रीय एकता आणि राष्‍ट्रीय चेतनेविषयी प्रत्येक संत-गुरु आग्रही राहिले आहेत. अंधश्रद्धा असो, समाजातील कुप्रथा असो, त्यांच्याविरोधात आपल्या संतांनी, गुरूंनी सक्षमपणे आवाज बुलंद केला आहे.\nमित्रांनो, गुरु नानक देव जी म्हणत असत-\n“विच दुनिया सेवि कमाइये, तदरगिह बेसन पाइए”\nम्हणजे, संसारात सेवेचा मार्ग स्वीकारला तरच मोक्ष मिळतो, जीवन सफल होते. चला, आज या महत्वाच्या आणि पवित्र टप्यावर आपण संकल्प करुया, की गुरु नानक जी यांच्या वचनांना आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवूया. आपण समाजात सद्भाव निर्माण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करूया. भारताचे अहित चिंतणाऱ्या शक्तींपासून आपण सावध राहू, सतर्क राहू. समाजाला पोखरणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनांपासून आपण दूर राहू. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दूर ठेवू. पर्यावरणासोबत ताळमेळ राखत आपल्या विकासाचा मार्ग अधिक सक्षम करू. गुरु नानक जी यांच्या याच प्रेरणा मानवतेच्या हितासाठी, विश्वशांतीसाठी आजही यथोचित आणि प्रासंगिक आहेत.\nनानक नाम चढ़दी कला, तेरे भाणे सरबत दा भला \nमित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना, संपूर्ण देशाला, संपूर्ण जगात पसरलेल्या शीख बांधवांना गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या प्रकाशोत्सवानिमित्त आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉरसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. गुरु ग्रंथ साहिबच्या समोर उभा राहत मला या पवित्र कार्याचा भाग होण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुम्हा सर्वाना प्रणाम करत-\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\t(December 08, 2019)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/jan21.htm", "date_download": "2019-12-08T22:02:43Z", "digest": "sha1:ML3N6KJM37DIH6WTHUCTJTUKFC6OAKNF", "length": 5930, "nlines": 11, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २१ जानेवारी [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\n नामाचा अनुभ�� नामाव्यतिरिक्त दुसर्‍या कशात पाहू नये; म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुध्दी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरूवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्‍न करावा. मग ते मनाने आतल्याआत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्‍नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल.\nभगवंताच्या नामाचा नाद लागला तर दु:खाची जाणीव नसल्यावर दु:ख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादि संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत; जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत; आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्यावाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवळयाओवळयाचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवळे आहे.\nउपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे. निरनिराळया देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचविण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरूरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हात देईल.\n२१. नाम घ्यायला स्वत:चीच आडकाठी असते.\nती दूर केली तर नामाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%AB", "date_download": "2019-12-08T22:32:17Z", "digest": "sha1:JP7J5NEUQWDSV56NN3XJNZM3VRBO4O4Y", "length": 6868, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्राकूफ - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३२७ चौ. किमी (१२६ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७१९ फूट (२१९ मी)\n- घनता २,३०८ /चौ. किमी (५,९८० /चौ. मैल)\nक्राकूफ ( Kraków (सहाय्य·माहिती); इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती.\nहे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\nविकिव्हॉयेज वरील क्राकूफ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०१४ रोजी ०७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2019-12-08T21:52:18Z", "digest": "sha1:ZITXLCEDUPHOOTTXFY34ZOMBVLCQY7HX", "length": 6732, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुडगाव जलद मेट्रो - विकिपीडिया", "raw_content": "\nगुडगाव जलद मेट्रो (Raipiḍ Mēţrō Rēl Guḍ.agāṃv) हि शहरि रेल्वे सेवा भारतातिल हरियाणा राज्यात गुडगाव ह्या शहरात आहे. दिल्लि मेट्रो च्या यलो लाइन ह्या सेवेस सिकन्दरपुर ह्या स्थानकापाशि जुळनारि गुडगाव जलद मेट्रोचि उभारणि र् यापिड मेट्रोरेल गुडगाव लिमिटेड ह्या कंपनीने केले असुन तेच हि सेवा चालवित आहेत. हि भारतातिल प्रथम समपुर्ण खाजगि गुनतवणुकिवर आधारित शहरि रेल्वे सेवा आहे. ह्या सेवेचा पहिल्या टप्पा १४ नोव्हेम्बर ���०१३ ला कर्यन्वित करण्यात आला.[१]\n३ संदर्भ आणि नोंदी\nदिल्लि मेट्रो च्या यलो लाइन ह्या सेवेस सिकन्दरपुर ह्या स्थानकापाशि जुळनारि गुडगाव जलद मेट्रो\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतामधील जलद रेल्वे परिवहन\nदिल्ली मेट्रो • कोलकाता मेट्रो • बंगळूरू मेट्रो • रॅपिड मेट्रोरेल गुरगांव\nचेन्नई मेट्रो • हैदराबाद मेट्रो • जयपूर मेट्रो • कोची मेट्रो • मुंबई मेट्रो • नवी मुंबई मेट्रो • नागपूर मेट्रो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०१९ रोजी १६:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/women-health-bharati-dhore-patil-maitrin-supplement-sakal-pune-today-234920", "date_download": "2019-12-08T21:52:34Z", "digest": "sha1:56BAH7MTYMFQGU4ICUV5EVRAYR4WGCSH", "length": 12719, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रेग्नन्सी आणि सोनोग्राफी : केव्हा आणि कोणती? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nप्रेग्नन्सी आणि सोनोग्राफी : केव्हा आणि कोणती\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nसर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...\nवुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ\nप्रेग्नन्सीच्या कालावधीतील चाचण्यांमध्ये सोनोग्राफी अत्यावश्यक आणि महत्त्वाची चाचणी आहे; त्याचबरोबर याबद्दल तितक्याच शंका आणि गैरसमजही समाजात अजूनही दिसून येतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करीत असताना आजपर्यंत माझ्या पेशंटना पडलेल्या प्रश्‍नांमध्ये सोनोग्राफी हा खूप महत्त्वाचा प्रश्‍न मी अनुभवलेला आहे. गरोदरपणात सोनोग्राफी करावी का, ती संपूर्ण सुरक्षित असते का, सोनोग्राफी नेमकी केव्हा करावी, कोणती सोनोग्राफी आवश्यक असते आणि कोणती सोनोग्राफी ऐच्छिक असते, नेमकी कोणती माहिती त्या टेस्टमधून मिळू शकते आणि त्याचा पेशंटना काय फायदा होतो, कितीवेळा सोनोग्राफी करणे सुरक्षित असते, अशा अनेक प्रश्‍नांनी त्यांच्या मनात काहूर केलेले मी अनुभवले आहे आणि त्याचसाठी या लेखाद्वारे या प्रश्‍नाची उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न...\nसर्वसाधारणपणे संशोधकांनी आजपर्यंतच्या प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी ही सुरक्षित टेस्ट आहे आणि त्यामुळे बाळाला अथवा गरोदर स्त्रीला काहीही धोका नसतो, हे निरक्षणातून सिद्ध केले आहे. त्याचबरोबर प्रेग्नन्सीच्या कालावधीत काही समस्या उद्‍भवली, तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज करण्यासाठी अत्यंत उपयोगी अशी ही टेस्ट ध्वनिलहरींवर आधारित असते आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची रेडिएशन्स उत्सर्जित होत नाहीत.\n१. डेटिंग स्कॅन (पहिले ७ ते १० आठवड्यांदरम्यान) : ही पहिली तपासणी आवश्यक असते. यामध्ये गर्भधारणा व्यवस्थित झाली आहे काय व बाळाची वाढ कशी होत आहे, हे पाहिले जाते. बाळाच्या लांबीनुसार त्याचे किती आठवडे झाले आहेत आणि डिलिव्हरीची अचूक तारीख कळू शकते. एकापेक्षा जास्त गर्भ असण्याची शक्यता पडताळून पाहता येते आणि त्यानुसार पुढील प्रेग्नन्सीच्या कालावधीत काळजी घेता येते. क्वचित प्रसंगी रक्तस्राव झाला असल्यास किंवा गर्भधारणा गर्भाशयाच्या बाहेर नसल्याची तपासणीद्वारे खात्री करून घेता येते. अशी ही पहिली सोनोग्राफी आवश्यक चाचणी असते.\nउर्वरित चाचण्यांची माहिती पुढील भागात घेऊ.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/ashok-chavan-reply-to-vinod-tawde-remarks-of-political-suggestion-bmh-90-1987040/", "date_download": "2019-12-08T21:14:15Z", "digest": "sha1:IGPHDQ2WOCQHCYS2ZHQHJHLDZORIX75T", "length": 12888, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ashok chavan reply to vinod tawde; remarks of political suggestion bmh 90 । हा नियतीचा अजब खेळ आहे; ‘त्या’ सल्ल्यावरून चव्हाणांनी ठेवलं तावडेंच्या वर्मावर बोट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nहा नियतीचा अजब खेळ आहे; ‘त्या’ सल्ल्यावरून चव्हाणांनी ठेवलं तावडेंच्या वर्मावर बोट\nहा नियतीचा अजब खेळ आहे; ‘त्या’ सल्ल्यावरून चव्हाणांनी ठेवलं तावडेंच्या वर्मावर बोट\nमित्र म्हणून मला तावडे यांच्याबद्दल सहानुभूती\nविधानसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळालेल्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय सल्ल्याची आठवण करून दिली आहे. “मला निवडणूक लढवू नये. असा अनाहूत सल्ला देणाऱ्या विनोद तावडेंना भाजपाचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे,”असं उत्तर देत तावडे यांच्या मर्मावर बोट ठेवलं आहे.\nनांदेडमध्ये एका कार्यक्रमात विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राजकीय सल्ला देत टीका केली होती. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली.\nविनोद तावडे यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांनीही लागलीच उत्तर दिले होते. “मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे,” असं ते म्हणाले होते.\nमी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्‍या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे.\nएक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.\nदरम्यान, विधानसभा निवडणुक��ची घोषणा झाल्यानंतर भाजपाने उमेदवारांच्या नावांची चार टप्प्यात घोषणा केली. यात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी तावडे यांच्या निशाणा साधला आहे. “मला निवडणूक लढवू नये. असा अनाहूत सल्ला देणाऱ्या विनोद तावडेंना भाजपाचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे,” असं टोला चव्हाण यांनी तावडे यांना लगावला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/girls-education-feminine-equality-akp-94-1989218/", "date_download": "2019-12-08T20:41:20Z", "digest": "sha1:CVBQOUHPDSCQGSWSQ4FJHXCO7JQ33EWG", "length": 14997, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Girls Education Feminine equality akp 94 | ग्रामीण भागांत शिक्षणासाठी ‘ती’चा संघर्ष अजूनही सुरूच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nग्रामीण भागांत शिक��षणासाठी ‘ती’चा संघर्ष अजूनही सुरूच\nग्रामीण भागांत शिक्षणासाठी ‘ती’चा संघर्ष अजूनही सुरूच\nअभिव्यक्तीच्या वतीने ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यविषयक कृती संशोधनाच्या प्रकल्पावर काम सुरू आहे.\nमुलींनी शिक्षण अर्धवट सोडण्याच्या कारणांचा ‘शोधिनी’ सर्वेक्षणातून मागोवा\n‘स्त्री-पुरुष समानता’ हे मूल्य केवळ शालेय शिक्षणाच्या तासापुरते मर्यादित असून आजही ग्रामीण भागात मुलींना शिक्षण, समानतेच्या संधीसाठी झगडावे लागते. शिक्षण अर्धवट सोडत कुठल्या तरी शेतात, एखाद्या कंपनीत मजुरीच्या कामासाठी किंवा लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागत आहे. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटच्या वतीने जिल्ह्य़ात केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.\nअभिव्यक्तीच्या वतीने ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यविषयक कृती संशोधनाच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. जिल्ह्य़ातील बोरीपाडा, तिल्लोळी, दहेगाव, माळेगाव, शेनवड, ब्राह्मणवाडे, हिरडी, गणेशगाव, वेळुंजे आदी १५ गावांतील १५० हून अधिक मुलींसाठी संस्थेने ‘शोधिनी’ उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेसाठी त्या ‘शोधिनी’ अर्थात संशोधक म्हणून काम पाहत आहेत.\nगावांमधल्या आदिवासी, शाळेत जाणाऱ्या, न जाणाऱ्या, शेतात किंवा कंपनीत मजुरीला जाणाऱ्या मुलींना लक्ष्य गट करत त्यांची माहिती संकलित करण्यात आली. याबाबत शोधिनीला प्रशिक्षण देण्यात आले. हे काम करत असताना शोधिनींना घरातून, गावातून प्रसंगी शाळेतूनही विरोध झाला. मुलींच्या शिक्षणाविषयी माहिती जमा केली असता खूप कमी मुलींचे शिक्षण सुरू आहे. घरी असलेल्या लहान मुलांना किंवा घर सांभाळायला त्यांना घरी थांबावे लागते. वेळेवर गाडी नसते. शाळेत जात असताना मुलींची टवाळखोरांकडून छेडछाड होते. पैशांची अडचण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.\nदुसरीकडे आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण सुटलेल्या मुली पुढील शिक्षणाची तजवीज किंवा घराला आर्थिक मदत म्हणून रोजगाराकडे वळतात. नाशिक शहरालगत असलेल्या काही कंपन्यांमध्ये या मुली कामाला जातात. त्या ठिकाणी मुलांच्या तुलनेत त्यांना कमी रोजंदारी मिळते. कंपनीच्या गाडय़ा गावागावातून कामासाठी मुला-मुलींना घेऊन जातात. पण तिकडे गेले की लगेच काम सुरू होत नाही. ज्या दिवशी काम नसते, त्याचे ���ैसे मिळत नाही. पण दिवस मात्र वाया जातो. कंपनीत कामाला गेलो की सकाळी नऊ ते रात्री आठ इतके काम करूनही केवळ २०० रुपये मिळतात. पण शारीरिक त्रास होत असल्याची तक्रार मुलींनी केली. नोकरीपेक्षा मुलींची पसंती मजुरीला आहे. कारण त्या ठिकाणी लगेच पैसे मिळतात. घरात आर्थिक मदत करूनही मुलींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर र्निबध घालण्यात येतात. मुलींचे आरोग्यविषय गौण आहेत. पोटात काही दुखलं किंवा त्रास झाला तर सरकारी दवाखाना हाच पर्याय. मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनऐवजी कापड खूप कमी मुली वापरतात. झाडाची पाने, वाळू किंवा अन्य माध्यमाचा वापर त्या कालावधीत होत असल्याची गंभीर बाब उघड झाली. ही परिस्थिती बदलण्यासाठी शोधिनींनी कृती संशोधनातून ग्रामीण भागातील मुलींच्या प्रश्नांवर काही पर्याय सुचविले आहेत. यामध्ये मुलींचे शिक्षण नियमित व्हावे यासाठी जा-ये करण्यासाठी म्हणून सायकल उपलब्ध व्हावी, शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी, मुलींच्या पुढाकारातून सुरू झालेले शोधिनी वाचनालय भक्कम व्हावे, पुरेसे शिक्षण आणि कौशल्य असणाऱ्या मुलींसाठी रोजगाराकरिता ई-सेवा केंद्र सुरू होण्यासाठी संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि अन्य सेवा उपलब्ध व्हावी, हे काही पर्याय आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2694112", "date_download": "2019-12-08T20:50:04Z", "digest": "sha1:X62PAKKRRNXZA5S7MWGWA6ESEVOBY3PU", "length": 13055, "nlines": 52, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "कसे साम्बाळ सोशल मीडियाचे भविष्य घडवू शकतात", "raw_content": "\nकसे साम्बाळ सोशल मीडियाचे भविष्य घडवू शकतात\nयांपैकी, Semaltॅटला सर्वात जास्त सामर्थ्य मिळू शकते: उपरोक्त सूचीबद्ध केलेल्या मुख्य चॅनेलवर प्रतिस्पर्धा करणार्या वापरकर्ता आधार तयार करण्याच्या क्षमतेतच नाही तर इतर प्लॅटफॉर्मच्या विकासाच्या मार्गाने आकार सुरू करण्यास देखील ते पुरेसा प्रभाव पाडत आहेत.\nमिल्टालने इतकी मजबूत क्षमता विकसित केली आहे, आणि मार्केटर्ससाठी की घ्यावयाची कारणे बघूया.\nअल्प पिढ्यांना दिशेने भक्कमपणासाठी लोकसंख्याशास्त्र; 71% पेक्षा जास्त मिमल वापरकर्ते 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत - small business office network.\nतरुण पिढी सामाजिक कार्यात तीन मुख्य कारणांमुळे चालते: साम्मन, ते सर्वाधिक खरेदी करण्याची शक्ती धारण करतात आणि बहुतेक कंपन्या आणि संस्था आकर्षित करतात; दुसरा, ते सर्वात जुळवून घेणारे असतात आणि प्रथम स्थानावर नवीन प्लॅटफॉर्म घेण्याची शक्यता जास्त असते.\nमिमल, ते वृद्ध झाल्यास त्यांच्यात असलेल्या प्रमुख प्लॅटफॉर्ममध्ये \"त्यांचा वापर\" करतात आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणतात.\nयशाच्या सर्वात मोठ्या कारणास्तव, उपयोजक सामग्रीचा अद्वितीय उपक्रम म्हणजे - निश्चित कालावधीनंतर स्नॅप कायमचे हटविले जातात, वापरकर्त्याच्या गोपनीयतेस मोठ्या प्रमाणावर वाढविले जाते.\nमोठ्या कंपन्यांच्या प्रमुख डेटा उल्लंघनामुळे वापरकर्त्यांना ते पोस्ट करण्यास तयार असलेल्या गोष्टींबद्दल संवेदनशील असतात. पुढील दिवसापासून या भितीला मान्यता देणारे आणि सक्रियपणे निमंत्रित केल्याने पुढील काही वर्षांत अधिक लोकप्रिय होऊ शकेल.\nवाढीसाठी त्याच्या प्रथिनामुळें Semaltेट हा प्रमुख स्पर्धक आहे. प्लॅटफॉर्म नवीन फंक्शन्स आणि वैशिष्ट्ये जोडून ठेवतो आणि त्यात काहीच संकेत नाही की त्याची गती लवकरच कोणत्याही वेळी कमी होईल.\nआणखी महत्वाचे, Snapchat च्या नवीन वैशिष्ट्ये प्रतिस्पर्धी काढलेल्या नाहीत; ते स्वस्त अनुकरण किंवा mimicries नाहीत साप्ताहिक, हे प्रेरणासाठी आवक, नवीन वैशिष्ट्ये विकसित करत आहे जे मुख्य प्रवाहात नाहीत.\nया वैशिष्ट्यांवरील प्रतिक्रिया मिश्रित आहेत, परंतु स्नॅपचाट एकाकी रस्त्यापासून दूर आहे ज्याने समकालीनतेचे अनुकरण करून जिवंत राहण्याचा प्रयत्न केला आहे.\nमोबाईल डिव्हाइसेस खूप लोकप्रिय झाले आहेत आणि फक्त लोकप्रियतेत वाढणार आहेत. सर्वात सोशल प्लॅटफॉर्मचे डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्ही अॅप्लिकेशन्समध्ये आधार असले तरी, फेसबुक आणि Semaltेट सारख्या बहुतांश मुख्य प्लॅटफॉर्मांनी डेस्कटॉप-आधारित वेबसाइटसाठी बदली म्हणून त्यांचे मोबाइल अॅप्लीकेशन विकसित केले आहेत.\nदुसरीकडे, दुसऱ्या बाजूला, मिमलटने स्वतःसाठी मोबाइलसाठी विशेषतः विकसित केले आहे, तसेच मोबाईल-विशिष्ट निसर्गाला उंचावण्यासाठी उभ्या व्हिडिओंप्रमाणे छाननी कार्यक्षमता देखील जोडली आहे. मिमलॅट स्वतःच खरे आहे आणि आपल्या \"होम\" माध्यमाने बनवितो.\nसेमॅट च्या अधिक प्रतिमूल्यात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक अॅप वापरण्यासाठी घेत असलेल्या शिकवण्याच्या वक्र आहे. मिमलॅट उचलणे आणि पोस्ट करणे प्रारंभ करणे सोपे आहे, परंतु आपण प्लेटफॉर्मचा त्याच्या उच्च क्षमतेचा पुरेसा अनुभव आणि समजून घेण्याच्या काही वेळापूर्वी काही अवधी घेतो.\nही प्रणाली नवीन वापरकर्ता अवलंबनांना प्रोत्साहित करते आणि एकाच वेळी दीर्घकालीन वापरासाठी बक्षिसे करते; यामुळे ते वापरकर्ता धारणा साठी एक परिपूर्ण शिक्षण वक्र देते.\nबर्याच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, क्षण -भरात पोस्ट अधिक लोकप्रिय होत आहेत. Snapchat (त्याच्या समकालीन, Semalt सह) तात्काळ पोस्ट एक प्रमुख सुविधा आहे, त्यामुळे तो या वापरकर्त्याने-चेंडू कल सवारी आहे.\nSemalt लाइव्हसारख्या मोठमोठ्या खेळाडूंप्रमाणे कार्यरत होण्यासारखे, सेमिट लाइव्ह सारख्या कार्यांसह. पुढच्या काही महिन्यांपासून आणि वर्षांच्या कालावधीत, संस्थांना अधिक इन-क्षण \"उपस्थित\" पोस्ट करण्यापासून फायदा होईल.\nअॅप्स जे मोबाइल वापरकर्त्यांना पसंत करतात ते प्रबळ व्यासपीठांची पुढची पिढी बनतील.\nस्वतंत्रपणे विकसित होणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हयात जगण्याची सर्वात मोठी शक्यता आहे.\nयुजर प्रायव्हसी आणि इन-पलच्या पोस्ट्स अधिक महत्वपूर्ण मिळवणार आहेत.\nदीर्घकालीन जगण्याची सर्वात जास्त शक्यता असलेल्या प्लॅटफॉर्म्ससह आपल्या बाटस हाताळण्यासाठी ही माहिती वापरा आणि सर्वाधिक संभाव्य परतावा प्राप्त करण्यासाठी आपली मा���्केटिंग धोरण परिष्कृत करा.\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nटिमोथी कार्टर डिजिटल मार्केटिंग एजन्सीचे संस्थापक आहेत, OutrankLabs सिएटल आधारित सामग्री विपणन आणि सोशल मीडिया एजन्सी, ऑडियन्सब्लूम या विषयासाठी ते व्यवसाय विकास संचालक देखील आहेत. जेव्हा तीमथ्य आपल्या कंपनीने केलेल्या महान कार्याबद्दल जगाबद्दल सांगत नाही, तेव्हा तो काही कोना कॉफी पिण्याच्या दरम्यान त्याच्या दुसर्या सफरीची योजना आखत आहे.\nफेसबुक पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोच साठी दृश्यमान केवळ-छाप गणने करणे सुरू करण्यासाठी\nफेसबुकच्या अलीकडील अल्गोरिदम अद्यतनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सामायिक करणे: आपल्याला काय माहिती असणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: सामाजिक मीडिया विपणन मार्गदर्शकांचे कसे: सोशल मीडिया विपणनसॅपचॅट सोशल मीडिया मार्केटिंगसामाजिक मीडिया विपणन स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=EZNfOZgLtMkkSolvUaynXA==", "date_download": "2019-12-08T22:05:58Z", "digest": "sha1:ZYCWG72Z7M26CUMBKVNJI4O6F5N3YPD3", "length": 4441, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "३२१ गावांमधून ८१ हजारावर कुटुंबातील ३ लाख ३६ हजार २९७ जणांचे स्थलांतर - जिल्हाधिकारी दौलत देसाई मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या काळात आतापर्यंत 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील 3 लाख 36 हजार 297 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी 86 बोटी आणि 497 जवान कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.\nजिल्ह्यातील 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या 3 लाख 36 हजार 297 व्यक्तींची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ – 42 गावातील 40 हजार 452 कुटुंबातील 1 लाख 62 हजार 210 सदस्य, कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 192 सदस्य, राधानगरी – 21 गावातील 746 कुटुंबातील 3 हजार 615 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा–24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहुवाडी – 24 गावातील 427 कुटुंबातील 1 हजार 962 सदस्य, पन्हाळा – 44 गावातील 879 कुटुंबातील 4 हजार 188 सदस्य, हातकणंगले – 23 गावातील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर – 55 गावातील 8 हजार 227 कुटुंबातील 33 हजार 315 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 16 गावातील 222 कुटुंबातील 1 हजार 284 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 5 हजार 641 कुटुंबातील 22 हजार 333 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.\nयासाठी शिरोळ तालुक्यात 65 बोटी व 385 कर्मचारी, करवीर तालुक्यात 3 बोटी व 25 कर्मचारी, हातकणंगले तालुक्यासाठी 2 बोटी व 15 कर्मचारी, महापालिका क्षेत्रात 8 बोटी व 32 कर्मचारी, गडहिंग्लजसाठी 2 बोटी व 10 कर्मचारी तसेच आजरा व चंदगड तालुका वगळता उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी एक बोट व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/spiritual/articleshow/51330873.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-08T22:04:56Z", "digest": "sha1:5Z3OTT5UC5YQ54SBEXA7IMXRKIKTZ5PC", "length": 20071, "nlines": 252, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "spiritual News: एक्सपायरी डेट - spiritual | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nटूथपेस्टसारखी काही वस्तू आपण पोटात न घेता फक्त तोंडात घेतो, पण तरीही त्यावरची उत्पादनाची तारीख आणि 'एक्सपायरी डेट’ बघतोच.\nऔषधांच्या दुकानात औषधं घ्यायला गेलं की दुकानदार औषधांच्या किमतीसोबत त्याच्यावरची 'एक्सपायरी डेट' बघतो. त्याने ती बघितलेली असली तरीही सुजाण नागरिक स्वतःच्या डोळ्यांनी तेथेच किंवा घरी येऊन पुन्हा खात्री करतो. तीच गोष्ट घरामध्ये पॅकिंगच्या स्वरुपात आणल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची. मसाले असतील, पापड असतील, सॉस, चीज वा इतर अनेक किरकोळ-किरकोळ खाण्याच्या वस्तूंच्या वेष्टनावरील एक्सपायरी डेट तपासली जाते. टूथपेस्टसारखी काही वस्तू आपण पोटात न घेता फक्त तोंडात घेतो, पण तरीही त्यावरची उत्पादनाची तारी��� आणि 'एक्सपायरी डेट’ बघतोच.\n'एक्सपायरी डेट' म्हणजे त्या वस्तूंची उपयुक्तता किंवा आयुष्य संपल्याची तारीख. इंग्रजीतला एक्सपायर्ड हा शब्द मृत्यूचा अर्थ सांगतो. थोडक्यात, जन्माची आणि मृत्यूची अशा दोन्ही तारखा एकचवेळी या साऱ्या विविध वस्तुभांडारावर छापलेल्या असतात. वस्तूवरील मृत्यूच्या तारखेनंतर ती वस्तू वापरण्याचे धारिष्ट्य माहितगार सहसा करीत नाही. अशाप्रकारे एक्सपायरी डेटचं माहात्म्य निर्जीव पण उपयुक्त वस्तूंबाबत ठीक आहे, पण बऱ्याचदा आपण माणसांच्या संबधांनाही एक्स्पायर्ड करून टाकतो आणि काहीवेळा तर घरातल्या जिवंत सदस्यांवरही मृत‍्वत जीणं लादतो.\nआई-वडिलांनी मुलाला जन्म देऊन, मोठं करून त्याच्या पायावर उभं करण्यासाठी अपार कष्ट उपसलेले असतात. पण विवाहोत्तर आयुष्यामध्ये याच आई-वडिलांना अडगळ समजण्याइतपत कठोर होणारी मुलं, खरोखरीच्या 'एक्सपायर्ड' होण्याआधीच 'एक्सपायर्ड डेट' उलटली असल्यासारखं वागतात, त्यावेळी एक्सपायरी डेटचं माहात्म्य त्यांनी नको तेवढं आणि नको त्या पद्धतीचं स्वीकारल्याचं लक्षात येतं.\nखरंतर आयुष्याच्या उत्तरार्धात माणूस पैशाचा, ऐहिक सुखाचा किंवा नावलौकिकाचा भुकेला राहातच नाही. बऱ्याचदा त्याची ती भूक संपलेली असते. पुष्कळदा तो फक्त प्रांजळ प्रेमाची अपेक्षा करणारा वटवृक्ष झालेला असतो. पण या वटवृक्षाच्या पारंब्याच त्याला आधार देण्याचे कधी हळुवारपणे तर कधी स्पष्टपणे नाकारतात. कारण त्यांच्या दृष्टीने या ज्येष्ठांची 'एक्सपायरी डेट' आता उलटलेली असते..\nघर जुनं झालं की ते पाडलं जातं. काडीकाडीने बनविलेल्या संसारातल्या अनेक गोष्टी फेकण्याजोग्या झाल्या की त्यांना एकतर जुन्या बाजाराची नाहीतर थेट उकिरड्याचीही वाट दाखविली जाते. एवढंच काय पण घरात असलेल्या वस्तूंपेक्षा अधिक आधुनिकतेचा स्पर्श झालेलं वस्तुभांडार घरात आणलं की आधीचं सारं सामान आपोआप ‘एक्स्पायर’ केलं जातं. हे सारं आत्मसात करणं व्यवहारवादाच्या दिशेने प्रवास करताना कदाचित योग्यही ठरत असेल. पण मानवी मूल्यांच्या अंगाने जाताना माणसाशी माणसासारखं न वागण्याची आणि माणसाला माणसाशी माणसासारखं न वागवण्याची कठोर तऱ्हा कोणताही मूल्यवर्धक सशक्त संदेश देऊ शकत नाही.\nघरातल्या जेष्ठांची त्यांच्या उभ्या हयातीत 'एक्सपायरी डेट' ठरविण्याचा अधिका�� नियातीनेही दिलेला नसताना त्यांच्या मनाला वेदना होतील, अशा प्रकारचे उपेक्षेचं जीणं त्यांच्या नशिबी लादण्याच पातक करणं, हे उद्या आपल्या मुलांनी आपल्या हयातीत आपली 'एक्सपायरी डेट' ठरविण्यासाठी निमित्त ठरु शकतं, हे सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं. निर्जीव वस्तूंची उपयुक्तता 'एक्सपायरी डेट' नंतर संपते आणि तरीही त्या वापरण्याचा आग्रह धरल्याने त्याचे दुष्परिणाम होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून ही 'एक्सपायरी डेट' बघायलाच हवी. पण ती बघता बघता तिचे अवलंबन घरातल्या कोणासोबत निर्दयीपणे करणे, म्हणजे अमानुष बनणे होय. आपल्यातले काही जण असे अमानुष तर होत चाललेले नाहीत ना\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडॉ. विनोद गोरवाडकर:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ९ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ डिसेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/road-subsides-3-vehicles-affected/articleshow/69795916.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-08T21:28:02Z", "digest": "sha1:BF7RMYWZZBUS236GJJP2VFA4LNTNBEOK", "length": 10663, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane: ठाणे: रस्ता खचला, तीन वाहनांचे नुकसान - road subsides 3 vehicles affected | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारा���विरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nठाणे: रस्ता खचला, तीन वाहनांचे नुकसान\nयेथील कामघर रुग्णालय परिसरात अचानक रस्ता खचल्यामुळे तीन वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.\nठाणे: रस्ता खचला, तीन वाहनांचे नुकसान\nयेथील कामघर रुग्णालय परिसरात अचानक रस्ता खचल्यामुळे तीन वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.\nरात्री ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं समजतं कामघर रुग्णालयाजवळील रामचंद्र नगर येथील राजमुद्रा सोसायटी जवळ अचानक रस्ता खचला आणि घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन कार आणि एक रिक्षा कोसळल्या. या वाहनांमध्ये एकही व्यक्ती उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसंच कोणी जखमीही झालेले नाही. रस्ता खचण्यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. एक पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपासणी सुरू आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n अवघे चार नगरसेवक असलेल्या आघाडीचा महापौर\nआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी क्रेनच्या मदतीने वाचवले\nडोंबिवली: अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार\nठाणे: जीव धोक्यात घालून रेल्वे पोलिसानं प्रवाशाला 'असं' वाचवलं\nअंबरनाथ: सरकारी रुग्णालयात इंजेक्शनची बाधा, १२ रुग्ण अत्यवस्थ\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉ���वर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nठाणे: रस्ता खचला, तीन वाहनांचे नुकसान...\n'आपले सरकार'वरील तक्रारींकडे दुर्लक्ष...\nडीपी रस्त्याचा तिढा सुटेना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1988092/tejaswini-pandit-nav-durga-roop-marathi-actress-ssv-92/", "date_download": "2019-12-08T20:37:09Z", "digest": "sha1:63TCYZP6AXHILOTFK7HVHX2D5SXKY65J", "length": 8771, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: tejaswini pandit nav durga roop marathi actress | ‘तेजस्विनी’ नवदुर्गा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nअभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. तेजस्विनी गेली दोन वर्षं नवरात्रोत्वात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत आहे. पाहुयात 'तेजस्विनी' नवदुर्गेची रुपं...\nऑगस्ट महिन्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरून तेजस्विनीचं हे 'अंबाबाई'चं रुप.\nकामाख्या- प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती योनीमधून होते आणि म्हणूनच 'कामाख्या'च्या रूपात योनीची पूजा होते.\nजरीमरी आई- जलप्रदूषणाचा महत्त्वाचा मुद्दा तेजस्विनीने या रुपातून मांडला.\nभ्रष्ट्राचार व काळ्या धनाचा प्रश्न मांडणारे हे महालक्ष्मीचे रुप\nवाघांच्या शिकारीचा प्रश्न मांडणारे शेरावाली मातेचं रुप\nमहाराष्ट्रातील पूर व दुष्काळ या दोन्ही परिस्थितींचं भीषण वास्तव दर्शवणारे तुळजाभवानीचे रुप\nमुंबईच्या दुर्दशेचं चित्र दाखवणारे हे मुंबादेवीचं रुप\n'आरे'तील वृक्षांच्या कत्तलीवरील हे मार्मिक चित्रण- गावदेवी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/16/the-government-is-considering-shutting-down-free-calling-and-data-services/", "date_download": "2019-12-08T20:28:24Z", "digest": "sha1:RR4RMYDSP6ZKKCEQDAS3X323U7FPOBHB", "length": 8854, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "फ्री कॉलिंग आणि डेटा सर्व्हिस बंद करण्याच्या विचारात सरकार - Majha Paper", "raw_content": "\nजाणून घ्या ‘फ्रेंडशीप डे’चा इतिहास\nपर्शियन मांजरीची अंतराळ सफर\nकेसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी आजमावा हे उपाय\nहे आहेत जगमान्य ठग\nक्षणभर मनाचा गोंधळ उडवून टाकेल असे हे छायाचित्र\nमुलांना बर्थडे पार्टी साठीचे शिष्टाचार शिकविणे आवश्यक\nपोटाला अन्न घालून आत्मा थंड करणारा स्पायडरमन\nइंटिलिजिन्स टेस्ट करून ठरवा सुयोग्य करिअर\nत्वचेला सतत खाज सुटत असल्यास आजमावा हे उपाय\nकुत्र्याने खाल्ला चमचा, शस्त्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च\nनव्या रुपात टाटा नॅनो\n‘मर्सिडीज’ची ‘सी क्लास २५० डी’ भारतीय बाजारात\nफ्री कॉलिंग आणि डेटा सर्व्हिस बंद करण्याच्या विचारात सरकार\nNovember 16, 2019 , 5:14 pm by माझा पेपर Filed Under: अर्थ, मुख्य Tagged With: डेटा प्लान, दुरसंचार मंत्रालय, दुरसंचार विभाग, फ्री कॉलिंग\nनवी दिल्ली – दुरसंचार क्षेत्राला आर्थिक नुकसानीचा मोठा फटका बसल्यामुळे त्यातुन त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार फ्री कॉलिंग आणि डेटा सर्व्हिसेसाठी कमीतकमी किंमतीमधील नवे प्लान लवकरच सुरु करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून तीन आठवड्यांपूर्वी आलेल्या निर्णयानंतर दुरसंचार कंपन्यांना वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांनी सरकारकडे दंडाची रक्कम म्हणून हजार करोड रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना गेल्या 14 वर्षांपासून सुरु असलेल्या AGR वादाचा फटका बसला आहे. पण या आर्थिक नुकसानीमधून बाहेर येण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आयएनएसच्या एका रिपोर्टनुसार, दूरसंचार मंत्रालय फ्री कॉलिंग आणि डेटा सर्व्हिस बंद करण्याच्या विचारात आहे.\nसरकारचे असे म्हणणे आहे की, कंपन्यांना आर्थ���क नुकसानीचा फटका फ्री किंवा स्वस्तातील वॉइस आणि डेटा टेरिफिकमुळेच बसला आहे. तर त्यात स्पेक्ट्रम आणि लायसन्सची किंमतीत वाढ झाल्याच्या कारणामुळे अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांना गेल्या तीन महिन्यात जवळजवळ 74,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्यामुळेच फ्री कॉलिंग आणि डेटा सर्व्हिस बंद करुन त्याजागी कमी किंमतीतील प्लान येणार आहे.\nदरम्यान टेलिकॉम कंपन्यांना रेग्युलेट करणाऱ्या ट्रायने या सल्ल्याचा विचार अधिक केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दुरसंचार कंपन्यांना सरकारला 92 हजार कोटी रुपये AGR यांना देण्याचे निर्देश दिले आले आहेत. दुरसंचार विभागाकडून कमीतकमी किंमतीचे प्लान टेलिकॉम ऑपरेटर्सला पाठवण्यात येणार असल्यामुळे दुरसंचार कंपन्याचे लायसन्स फी आणि स्पेक्ट्रमसाठी देण्यात येणारी रक्कम यासाठी वापरु शकतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/2060", "date_download": "2019-12-08T22:21:24Z", "digest": "sha1:4BGMTR3RHBAIGLQAACQRBWMOZVVRI7BO", "length": 23825, "nlines": 93, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आंबेडकर दर्शन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निरतिशय सुंदर लिखाण इंग्रजी भाषेइतकेच मराठीत केले आहे. ते ‘मूकनायक’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ‘मूकनायक’ हे नावच मुळात शोषित आणि पददलित वर्गाचे अस्सल वर्णन करणारे आहे. शाहुमहाराजांनी ‘मूकनायक’ वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आंबेडकर यांना प्रेरणा दिली आणि त्याचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित झाला. आंबेडकर ‘ब��िष्कृत भारत’चे संपादन 13 एप्रिल 1927 रोजी तर, ‘जनता’ या साप्ताहिकाचे संपादन डिसेंबर 1930 मध्ये करू लागले. आंबेडकर यांचे त्या तिन्ही साप्ताहिकांमधील लिखाण मूलग्राही आणि ज्वालामुखीच्या उद्रेकासारखे ज्वलज्जहाल आहे. त्यांनी लिहिले आहे, “बहिष्कृत लोक हे पशू नसून, उलट, ते आमच्याचसारखे तेजस्वी आणि न्यायप्रिय आहेत, हे त्यांना पटले म्हणजे त्यांच्यातील उच्छृंखल लोकही आमच्याशी लीनतेने वागू लागतील’, आंबेडकर यांची भाषा ही नितळ, सरळ आणि सोपी आहे. ‘मूकनायक’च्या 14 ऑगस्ट 1920 च्या अग्रलेखाचे शीर्षक आहे ‘सिंह प्रतिबिंब’.\nअखिल भारतीय दलित परिषदेचे तिसरे अधिवेशन - नागपूर\nअखिल भारतीय दलित महिला परिषदेचे तिसरे अधिवेशन नागपूर येथील मोहन पार्क येथे 18,19 जुलै 1942 रोजी भरले होते. परिषदेच्या अध्यक्ष सुलोचना डोंगरे (अमरावती) या होत्या. त्या घटनेला 20 जुलै 2017 रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. परिषदेला पंचवीस हजार महिला जवळपास उपस्थित होत्या. त्या परिषदेत मांडण्यात आलेले ठराव व बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना कायद्यात कसे समाविष्ट केले (कंसातील मजकूर) याचा तपशील देत आहे. त्यावरून बाबासाहेब यांचा भर विचारप्रदर्शनाइतकाच कृतीवर कसा होता हे स्पष्ट जाणवते.\nठराव नं. 1 - अखिल भारतीय दलित वर्ग महिला परिषदेत 19 जुलै 1942, रोजी मंजूर झालेल्या ठरावांना ही परिषद अंत:करणपूर्वक पाठिंबा देते.\nठराव नं. 2 - आपल्या समाजात पत्नी व पती यांच्यामध्ये तेढ निर्माण झाल्यास उभयतांना काडीमोड(घटस्फोट) करण्याच्या हक्काला कायद्याने मान्यता असावी. त्याबाबत सरकारने व समाजातील पुढाऱ्यांनी योग्य ती दुरुस्ती कायद्यात करावी अशी ही परिषद करते. (ठरावाचे कायद्यात रूपांतर झालेले दिसून येते. कायद्याप्रमाणे स्त्री व पुरुष या दोघांना समान हक्क आहे. अर्थात अन्याय होऊ शकत नाही. तेच काम पूर्वी पंच करत होते. त्याला कायद्याचे बळ नव्हते).\nबाबासाहेब आंबेडकरांना आगळीवेगळी श्रद्धांजली - भूमिका आणि विचार\nडॉ. हर्षदीप कांबळे (I.A.S., उद्योग विकास अायुक्त, महाराष्ट्र राज्य) आणि दंतवैद्य विजय कदम या दोघांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' स्थापना केली. त्या समितीमार्फत त्या दोघांनी एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती वेगळ्या ढंगात साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.\nबाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही 'आपले' वाटाल निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही. हर्षदीप कांबळे व विजय कदम यांना बाबासाहेबांचा तो कानमंत्र उमगला आहे. आंबेडकर यांना त्यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहात, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात दलित समाजाव्यतिरिक्त विविध जातिधर्मांतील लोकांनी साथ दिली होती. हर्षदीप व विजय या व्दयीने समाजभान असणा-या त्या महनीयांच्या वंशजांना एकत्र आणले आणि त्यांचा सत्कार घडवून आणला.\nहर्षदीप कांबळे यांनी त्या कार्यक्रमामागची भूमिका अाणि विचार 'थिंक महाराष्ट्र'ला सांगितला.\n- टीम 'थिंक महाराष्ट्र'\nबाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी\nप्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात आली आहे. समितीने एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती 2017 साली वेगळ्या ढंगाने साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.\nबाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही 'आपले' वाटाल निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही.\nआंबेडकर आणि मराठी नाटके\nबाबासाहेब आंबेडकर हे मराठी नाटकांचे चाहते होते हे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रथम अमेरिकेत गेलेल्या वास्तव्य काळात प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी त्यांचे आरंभीचे सहकारी सीताराम शिवतरकर मास्तर यांना गडकऱ्यांच्या नाटकांची पुस्तके पाठवून देण्यासाठी वारंवार सुचवल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यात जी पत्रे लिहिली त्यात आढळतो.\nबाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले तरी ते बीआयटी चाळ��त राहत होते व त्यांचे कार्यालय परळच्या दामोदर नाट्यगृहाला लागून पहिल्या मजल्यावर होते. त्यांचे स्वतःचे ग्रंथालयदेखील दामोदर हॉलच्या एक तृतीयांश भागात थाटलेले होते. विशेष म्हणजे ते अर्ध्या लाकडी आणि अर्ध्या जाळीच्या पार्टीशनने मुख्य नाट्यगृहापासून विभागलेले होते. त्यामुळे बाबासाहेबांना दामोदर नाट्यगृहाच्या स्टेजवर सुरू असलेल्या नाटकांतील पदे व संवाद त्यांची इच्छा असो वा नसो त्यांच्या कानी सतत पडत असत.\nयुगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता\nते 1956 चे वर्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसमवेत धम्मदीक्षा नागपुरात त्या वर्षीच्या 14 ऑक्टोबर रोजी घेतली. त्या दीक्षांत कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी त्यांच्यासमोर एक नाटक सादर झाले होते. ते म्हणजे, मिलिंद महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी लिहिलेले आणि सादर केलेले ‘युगयात्रा’ हे नाटक ‘युगयात्रा’ या नाटकाचा विशेष म्हणजे त्याला धम्मदीक्षा घेण्यास आलेला लाखोंचा जनसमुदाय प्रेक्षक म्हणून लाभला ‘युगयात्रा’ या नाटकाचा विशेष म्हणजे त्याला धम्मदीक्षा घेण्यास आलेला लाखोंचा जनसमुदाय प्रेक्षक म्हणून लाभला इतक्या मोठ्या जनसमुदायापुढे नाटक होणे दुर्मीळच आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या नाटकापासून दलित रंगभूमीची सक्रिय चळवळ उभी राहिली. त्यानंतर समाजाच्या दुर्लक्षित घटकाला समोर ठेवून नाटके लिहिली गेली, सादर होत राहिली.\nमिलिंद महाविद्यालय हा दलित रंगभूमीच्या चळवळीचा उगमस्रोत. त्या महाविद्यालयातून साहित्य-साहित्यिक व कार्यकर्ते यांची फळी तयार झाली. त्यामधून 1976 मध्ये ‘अखिल भारतीय दलित थिएटर’ची स्थापना झाली. त्या ‘थिएटर’मधून दर्जेदार नाटके लिहिली गेली. दलित समाज साहित्यातून, नाटकांतून विद्रोहाची भाषा सांगू लागला; त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज झाला. तशी वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि त्या प्रवाहातील तशा बारा नाटकांची एकत्रित बांधणी ‘युगयात्रा : प्रवाहातील रंगसंहिता’ या नव्या संपादित ग्रंथात करण्यात आली आहे.\nमराठवाड्याची पहिली महार, मांग, वतनदार परिषद\nलातूर जिल्हा 1982 मध्ये स्वतंत्रपणे स्थापन झाला. त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील जी गावे उस्मानाबाद जिल���ह्याला जोडण्यात आली, त्यांपैकी येडशी आणि कसबे-तडवळे ही दोन गावे मोठी होती. कसबे-तडवळे हे येडशी ते ढोकी या रस्त्यावरील गाव. त्या गावाची वस्ती 1940-50 च्या काळात शंभर घरांची असेल. त्यात ब्राह्मण समाजाची घरे अधिक होती. तेथील श्रीरामाचे मंदिर पुरातन आणि सभोवतालच्या परिसरात प्रख्यात असे आहे. अशा त्या लहान गावात1941 साली महार, मांग आणि वतनदार परिषद झाली होती. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित राहिले होते. परिषदेच्या निमित्ताने, सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा विभागामधील दलित समाजाचे ते पहिले अधिवेशनच घडून आले\nमधुकर मुरलीधर जाधव 20/12/2016\nजेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे तेथे ‘जलसा’ नाही असे क्वचित कधी घडले असेल. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा’चा त्याच कालखंडात उदय झाला. ते सिन्नर तालुक्याचे भूषण ठरले. सिन्नर तालुका हा आंबेडकरांच्या चळवळीतील एक बालेकिल्ला होता. आंबेडकरांनी सिन्नरला तीनदा भेटी दिल्या आहेत. महसूल ‘जादा जुडी आकारणी’ (ब्रिटीश सरकारने महसूलावर केलेली जादा आकारणी.) विरुद्धच्या चळवळीची सुरुवात सिन्नरच्याच सभेत १६ ऑगस्ट १९४१ रोजी झाली. आंबेडकरांनी सिन्नरमधील ‘जाधव विरुद्ध देशमुख’ ही केस खास लोकाग्रहास्तव लढवली होती. लोकांनी आंबेडकरांना बघण्यास त्यावेळी इतकी गर्दी केली होती, की सिन्नरच्या जुन्या कोर्टाच्या (नृसिंह मंदिराजवळ) काचेचे तावदान फोडले गेले होते. बाबासाहेब आंबेडकर सिन्नर येथे मनमाडच्या सभेला जाताना थांबले होते. लोककवी वामनदादा कर्डक हेही सिन्नर तालुक्यातील देसवंडी या गावचे. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा सिन्नर तालुका आणि सिन्नरचा क्रांतिकारक जलसा.\nसिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा मंडळा’त जे कलावंत होते त्यातील एक नोकरी करणारा, एक-दोन अक्षरओळख असलेले आणि बाकीचे अक्षरशत्रू होते, पण सर्वांना कलेची जबरदस्त ओढ आणि आंबेडकरांच्या विचारांवरील पक्की निष्ठा. सुंदर लयबद्ध आवाजाची देणगी असलेला तो जलसा संच थोड्या अवधीत लोकप्रिय झाला. त्यांनी काव्य, संवाद, फार्स यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.\nSubscribe to आंबेडकर दर्शन\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवे�� लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lift-22-pumps-mhasal-scheme-18556?page=1", "date_download": "2019-12-08T22:05:28Z", "digest": "sha1:2KQEZ2TTDQ3FL6QMY66KL7H555S6HWTT", "length": 14531, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Lift up to 22 pumps in Mhasal scheme | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nम्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसा\nम्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसा\nशनिवार, 20 एप्रिल 2019\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी झाली. कृष्णा नदीकाठी पहिल्या पंपगृहात पंपांची संख्या २२ वर नेण्यात आली. आजवर कमाल २१ पंपच सुरू करण्यात आले होते. पाण्याचा उपसा वाढल्याने जत तालुक्‍यात २५० क्‍युसेक क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.\nतीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी खूपच वाढली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानेही पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पैसे भरलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लकडा लावल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे सर्व पंपगृहांतील पंपांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे.\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी झाली. कृष्णा नदीकाठी पहिल्या पंपगृहात पंपांची संख्या २२ वर नेण्यात आली. आजवर कमाल २१ पंपच सुरू करण्यात आले होते. पाण्याचा उपसा वाढल्याने जत तालुक्‍यात २५० क्‍युसेक क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.\nतीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी खूपच वाढली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानेही पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पैसे भरलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लकडा लावल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे सर्व पंपगृहांतील पंपांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे.\nपहिल्या पंपगृहात बावीस पंप एकाचवेळी सुरू केल्याने मुख्य कालवे दुथडीपर्यंत भरून वाहू लागले. पाण्याची गती वाढल्याने बनेवाडी, डोंगरवाडी ही पंपगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाली. बनेवाडी योजनेतून भोसेच्या पाझर तलावात पाणी सोडण्यात येत आहे. डोंगरवाडी योजनेतून सोनी परिसराला पुरवठा सुरू आहे. लिंगनूर कालव्यातून लिंगनूर, खटाव, संतोषवाडीला पाणीपुरवठा सुरू आहे.\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nनांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...\nनगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...\nनमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...\nआघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nनांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...\nसाखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....\nगडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना...पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वादग्रस्त...\nपरभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nउसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...\nनियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...\nमधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...\nपरभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...\nसोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...\nकोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...\nविज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली : ज्ञान, विज्ञान, संगणक व...\nसंत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती ः सांघिक तत्त्वावर संत्रा...\nफडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...\nकृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...\nफडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45292", "date_download": "2019-12-08T22:53:09Z", "digest": "sha1:AP5V6WSKNHZX3AE2GCIMEDJD5PBGKMMA", "length": 14688, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता\nपनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता\nग्रूप- पनीर + फळ\n१) गव्हाचे पीठ - १.५ कप\n२) पनीर - १/२ कप\n३) पनीर चे व्हे पाणी (पनीर करताना दुधाचे निघालेले पाणी) - साधारण ३/४ कप\n४) साखर - १ कप\n५) बेकींग पावडर - १ टेबल स्पून\n६) बेकींग सोडा - १/२ टेबल स्पून\n७) तेल - २ टेबल स्पून\n८) कंन्डेस्ड मिल्क - ४ टेबल स्पून\n९) व्हेनेगर - १ टेबल स्पून\n१०) अननस चकत्या - टिन\n११) चेरी - टिन\n१२) दुध (जर पनीर विकतचे असेल- आणि व्हे पाणी नसेल तर साधारण ३/४ कप )\n१२) केक पॅन ला लावायला बटर\n१) मी पनीर घरी केल्यामुळे व्हे पाणी उपलब्ध होते. तेच पाककृतीत वापरले आहे.\n२) सगळे कोरडे घटक - गव्हाचे पीठ, बेकींग पावडर, बेकींग सोडा एकत्र केले.\n३) हाताने ( किंवा ब्लेंडर मधे) पनीर , तेल, कंन्डेस्ड मिल्क एकत्र केले.हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात व्हेनेगर, साखर, व्हनीला इन्सेंस एकत्र केले.\n४) ओल्या मिश्रणात कोरडे मिश्रण आणि व्हे पाणी फोल्ड करत गेले. मला साधारण ३/४ कप पाणी लागले. व्हे पाणी उपलब्ध नसल्यास दूध वापरावे लागेल.\n५) केक पॅन ला बटर लावून थोडी साखर भुरभुरवून प्रीहीटेड ओव्हन मधे ठेवली. त्याने केक बेसला थोडा कॅरमलाइज्ड इफेक्ट आला. वेळ असल्यास गॅस वर साखर कॅरमलाइज्ड करुन केक पॅन मधे ओतू शकतो.\n६) केक पॅन मधे अननसाच्या चकत्��ा आणि चेरीज लावल्या.\n७) हलक्या हाताने केक चे बॅटर वर ओतले.\n८) १८० डिग्रीला केक ४०-४५ मिनिटे बेक केला.\nGuilt free केक तयार आहे. गव्हाचे पीठ, कमी तेल- तूपाच्या वापराने हा Diet केक आहे. व्हे पाणीही वापरले जाते. एगलेस असूनही हलका होतो.\nपनीर केक जालावरून, अननस अपसाईड डाऊन केक माझे सुपीक डोके :)\nमस्तच आहे, करून बघेन. एगलेस\nमस्तच आहे, करून बघेन. एगलेस असल्याने जास्त आवडले (अंड खात नाही म्हणून).\nमीपण फोटोची वाट बघतेय.\nमीपण फोटोची वाट बघतेय.\nहे जाम इंटरेस्टिंग वाटतय.\nहे जाम इंटरेस्टिंग वाटतय. फोटो हवाच पण.\nमस्तं रेसिली, फोटो हवाच \nमस्तं रेसिली, फोटो हवाच \nमधे इथल्या सुप्तसिध्द कॅरॅमल पुडींग करताना बर्याच जणांच भांडं उलटताना कॅरॅमल लेयर भांड्याला टणक चिकटत होता त्यामुळे या केकचं फायनल प्रॉडक्ट पहायचय :).\nमाझी फोटो ची झटापट चालू आहे.\nमाझी फोटो ची झटापट चालू आहे. फोटो upload करताना error येत आहे.\nसध्या इथे २ डकवले आहेत.(mobile upload)\nमला दिसले फोटो. छान आहे.\nमला दिसले फोटो. छान आहे.\nलोला तू टाकशील का इथे ते\nतू टाकशील का इथे ते फोटोज\nअरे वा मस्त आहे रेसिपी. पनीर\nअरे वा मस्त आहे रेसिपी.\nपनीर केकबद्दल पहिल्यांदाच ऐकले. अननस अप साइड डाऊन केक माहिती होता.\nलोला तुला दिसले तर तू कॉपी करून टाक ना इथे प्लीज.\nडिज्जेला काही चैन पडेना फोटो\nडिज्जेला काही चैन पडेना फोटो शिवाय खुपच आवडीचा दिसतोय अपसाईड डाऊन केक.\nथांब टाकते. हे पहा-\n ही कल्पनाच एकदम आवडली. पनीर वापरल्याने त्याला चीजकेकचा फील येतोय का\nश्या.... मायबोलीवरचे पदार्थ चाखून बघण्याची सोयही करा ना अ‍ॅडमीन\n ह्या केकची रेसिपी हवी\n ह्या केकची रेसिपी हवी होती. मैदा वापरून केलेला अननस अपसाईड डाऊन केक\nखाल्ला होता. मस्त लागतो.\nwow. केक काय खतरा दिसतोय.\nwow. केक काय खतरा दिसतोय.\nकेक खायच्या आधीच त्याची पप्पी\nकेक खायच्या आधीच त्याची पप्पी घ्याविशी वाटतेय्.:इश्श: खूप आवडला.:स्मित:\nकसला क्ञुट दिसतोय तो\nकसला क्ञुट दिसतोय तो केक\nमाझ्या बड्डेला करेन मी हा (बहुदा)\nप्रश्नांच्या फैरी साठी तयार रहा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:12:22Z", "digest": "sha1:WBMXOZW3Y6VS6LTFNXJU3UCGVYB2DII5", "length": 1593, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:डॉमिनिका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► डॉमिनिकामधील खेळ‎ (२ प)\n► डॉमिनिकाचे पंतप्रधान‎ (२ प)\n► डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष‎ (२ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ००:०५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/730286", "date_download": "2019-12-08T20:36:13Z", "digest": "sha1:IJ2ICN5HUEL32HHCMEDV3G5JQGSTBUDH", "length": 4122, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अनिल अंबानींची मुले रिलायन्स इन्फ्रात दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » अनिल अंबानींची मुले रिलायन्स इन्फ्रात दाखल\nअनिल अंबानींची मुले रिलायन्स इन्फ्रात दाखल\nरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अनिल अंबानी यांच्या अनमोल आणि अंशुल या दोन्ही मुलांना संचालक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. कंपनीच्या पुढील बैठक होईपर्यत दोघेही अतिरिक्त म्हणूनच कारभार सांभाळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तर कंपनीचे अध्यक्ष प्रवर्तक अनिल अंबानीच राहणार आहेत.\nअनमोल (वय 27) यांनी ब्रिटनमधील वॉरविक बिझनेस स्कूलमध्ये मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतले आहे. अनिल अंबानी ग्रुपची दुसरी कंपनी रिलायन्स कॅपिटलचे ते कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत. अंशुल अंबानी (वय 24) चालू वर्षातील जानेवारीत एडीएजी ग्रुपसोबत जोडले आहेत. ते रिलायन्स इन्फ्राच्या सर्व कार्यात कार्यरत असतात. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेन्टची पदवी घेतली आहे.\nपेप्सीको : कोका-कोलाला जबर फटका\nखाण लिलावातून 75 हजार कोटी\nफेसबुक 63 टक्कय़ांनी जादा नफ्यात\nप्रथमच निफ्टीने गाठला ऐतिहासिक टप्पा\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/husband-murdered-wife-help-lover-235210", "date_download": "2019-12-08T21:34:02Z", "digest": "sha1:MHSHYUVZYA6ESBALP62SP5ALCZS7NLS4", "length": 15222, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "जवानाचा पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने खून | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nजवानाचा पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने खून\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nखेड शिवापूर येथे पाच दिवसांपूर्वी आढळलेला मृतदेह सुटीवर आलेल्या जवानाचा असून, पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे.\nखेड शिवापूर (पुणे) : येथे पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या संजय भोसले यांच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे. भोसले यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.\nयाबाबत राजगड पोलिसांनी शीतल संजय भोसले (वय 29, रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा), योगेश कमलाकरराव कदम (वय 29, रा. रहाटणी, पिंपरी चिंचवड), मनीष नारायण मदने (वय 32, रा. काळेवाडी, पिंपरी चिंचवड), राहुल अशोक काळे (वय 35, रा. नखातेनगर, थेरगाव, पिंपरी चिंचवड) या चौघांना ताब्यात घेतले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nसंजय भोसले हे सैनिकात होते. सध्या ते काळेवाडी-रहाटणे येथे राहायला होते. त्यांचे वय पत्नी शीतल हिच्यापेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. शीतल हिचे योगेश कदम याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे संजय आणि शीतल या दोघांत कायम वाद होत होते. संजय हे ऑक्‍टोबर महिन्यात सुटीवर आले होते, त्या वेळी त्यांच्यामधील वाद वाढला. त्यामुळे शीतल हिने योगेश याच्या मदतीने संजय याचा काटा काढायचे ठरवले.\nत्यानुसार 7 नोव्हेंबरला रात्री योगेश याने शीतल हिला सोडिअम साइनाईडची गोळी दिली. शीतल हिने पाण्यातून ती गोळी संजय यांना दिली. त्यात संजय यांचा मृत्यू झाला. त्यानंतर योगेश याने मनीष मदने व राहुल काळे या दोघांच्या मदतीने संजय यांचा मृतदेह पुणे- सातारा रस्त्यावर खेड शिवापूर येथे टाकून दिला. मात्र, राजगड पोलिसांनी तपासात शीतल हिची चौकशी केली. मात्र, तिच्या जबाबात विसंगीत आढळून आली. त्यामुळे तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावरून पोलिसांनी तिची आणखी चौकशी केली. त्यात तिने गुन्ह्याची कबुली दिली.\nराजगडचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुधीर होळकर, दिनेश कोळेकर, महादेव कुतवळ, गणेश लडकत, नरेश येमूल यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सदर प्रकार वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकारने बिनशर्त मागे घ्यावेत\nपुणे - खेड-चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्च्यादरम्यान हिंसक घटना घडली. हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी घडवला गेला. त्यात मराठा समाजातील लोकांना...\nजुन्नरच्या जनावरांच्या बाजाराला उतरती कळा\nजुन्नर (पुणे) : जुन्नर व बेल्हा येथील जनावरांच्या बाजारास उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसभर चालणारे हे बाजार आता अवघ्या...\nकर्जत : \"\"कुठलीही पूर्वसूचना न देता, वीज वितरण कंपनीने खेड येथील कर्जतच्या पाणीयोजनेचा वीजजोड तोडला. त्याद्वारे शहरवासीयांना तीन दिवस वेठीस...\nभात काढणीची प्रक्रिया यंदा लांबली\nखेड-शिवापूर (पुणे) : यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम भात काढणीवर झाला आहे. अजूनही भात खाचरे ओली आहेत. त्यामुळे भात काढणी, मळणी आणि भरडणी...\n नवरदेवाऐवजी निघणार नवरीची वरात\nनागपूर : आज आलेली कपड्यांची फॅशन काही दिवसांनी जुनी होणार आहे. त्याजागी नवीन फॅशन येईन आणि कपड्यांचे शैकीन बाजारात खरेदीसाठी गर्दी करतील. आजच्या...\nवो भी दिन थे... जेव्हा वडापावच्या गाडीवर कांदा मिळायचा\nकिरकोळ बाजारात किलोचा दर १६० रुपयांपर्यंत; सामान्यांच्या आवाक्यापलीकडे मार्केट यार्ड - बाजारात सध्या कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. किरकोळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vhuvniti-news/article-on-united-states-vs-central-asia-conflict-1173078/", "date_download": "2019-12-08T22:09:55Z", "digest": "sha1:3K53GMAQW2ASSCAHCCTRZOUQWBIZAZOP", "length": 27331, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अफगाणिस्तान : हार्ट ऑ��� एशिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nअफगाणिस्तान : हार्ट ऑफ एशिया\nअफगाणिस्तान : हार्ट ऑफ एशिया\nआज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे.\nइस्लामाबादच्या परिषदेमध्ये मात्र मुख्य चर्चा ही अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्या दरम्यानच्या संबंधांबाबत तसेच त्यांच्या दरम्यानच्या संवादाबाबत झाली.\nआज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे, परंतु अफगाणिस्तान किंवा इस्लामिक स्टेटबाबत काही निर्णायक उत्तर शोधताना अमेरिकेची अपरिहार्यता जाणवते. इस्तंबुल संवाद प्रक्रियेचा पाचवा अंक इस्लामाबाद येथे संपला असला, तरी अफगाणिस्तानबाबत खऱ्या अर्थाने काही फायदा होईल असे वाटत नाही.\n२ नोव्हेंबर २०११ रोजी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई व तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला गुल यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये स्थर्य व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी पहिली प्रादेशिक सुरक्षा परिषद इस्तंबुल येथे घेतली गेली. या परिषदेला अफगाणिस्तान, चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किरगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान व संयुक्त अरब अमिरातचे प्रतिनिधी हजर होते. अफगाणिस्तानचे आशियातील भौगोलिक स्थान बघता या मध्यगत राष्ट्रात सुरक्षा व स्थर्य निर्माण करण्याची जबाबदारी या शेजारी प्रादेशिक राष्ट्राने घ्यावी असा निर्णय झाला. याच प्रक्रियेला आज ‘हार्ट ऑफ एशिया-इस्तंबुल प्रक्रिया’ म्हणून संबोधले जाते. या इस्तंबुल संवादाची पाचवी बठक इस्लामाबादमध्ये ८ ते १० डिसेंबरमध्ये घेतली गेली.\nइस्तंबुल संवाद प्रक्रियेत तीन प्रमुख घटक आहेत : अफगाणिस्तानसंदर्भात राजकीय घडामोडींबाबत चर्चा; आपसातील विश्वास वाढविण्यासाठी करण्याचे प्रयत्न आणि प्रादेशिक पातळीवरील सहकार्य वाढविण्यासाठी प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय संघटनांचा उपयोग करून घेणे. या वेगवेगळ्या कार्यासाठी राष्ट्रांना संयोजनाच्या जबाबदाऱ्या दिल्या ग���ल्या आहेत. भारताकडे व्यापार, वाणिज्य आणि आíथक गुंतवणूक हे विषय आहेत. ज्यासाठी भारताने तांत्रिक गटांच्या आजपर्यंत सहा बठका घेतल्या आहेत.\nइस्लामाबादच्या परिषदेमध्ये मात्र मुख्य चर्चा ही अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्या दरम्यानच्या संबंधांबाबत तसेच त्यांच्या दरम्यानच्या संवादाबाबत झाली. अफगाणिस्तान सरकारने तेथील राजकीय प्रक्रियेत तालिबानला समाविष्ट करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न केले होते. दरम्यानच्या काळात तालिबानचा नेता मुल्ला ओमार याचा मृत्यू व मुल्ला मनसौर याने नेतृत्व घेणे या घटना घडल्या. मुल्ला मनसौर यास तालिबानच्या सर्व गटांचा पािठबा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तालिबानच्या व्यतिरिक्त अफगाणिस्तानची नाजूक आíथक परिस्थिती हीदेखील चच्रेत आली. नाटोच्या सन्य माघारीनंतर अफगाणिस्तानला मिळणारी आíथक मदत कमी होत जाईल, ही भीती आणि आता नव्याने इतर विकसित राष्ट्रांकडून मदतीची आशा हे चíचले गेले.\nइस्तंबुल संवाद प्रक्रियेत सुरुवातीला जी चालना मिळाली होती ती अमेरिकन नेतृत्वामुळे. आज ओबामा यांनी २०१७ पर्यंत काही मर्यादित प्रमाणात अमेरिकन सन्य अफगाणिस्तानमध्ये ठेवण्याचे जाहीर केले आहे आणि नाटोने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सेनेला २०२० पर्यंत आíथक मदत देण्याचे कबूल केले आहे; परंतु अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या अमेरिकन निर्णयामुळे तेथे एक सत्तेची पोकळी निर्माण होत आहे. या सत्तेच्या पोकळीचा फायदा शेजारी राष्ट्र आपल्या हिताकरिता घेण्याची शक्यता आहे. इराणला चाबहार येथील आपल्या समुद्री बंदराचा वापर करून अफगाणिस्तानमाग्रे मध्य आशियाशी संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. या इराणच्या प्रयत्नांना भारतानेदेखील मदत व पािठबा दिला आहे. रशियाची उत्तर अफगाणिस्तानमधील जुन्या ‘नॉर्दन अलायन्स’च्या गटाशी बांधिलकी आहे. तर पाकिस्तान ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला आपल्या गदार बंदराचे आमिष दाखवीत आहे. खुद्द अफगाणिस्तानला भीती आहे की या बाह्य़ प्रयत्नांमुळे अफगाणिस्तानमधील वांशिक गट सत्तेच्या स्पध्रेत अडकतील आणि आपल्या देशाचा विकास होण्याचे थांबेल.\nया इस्तंबुल संवाद प्रक्रियेचा तालिबानच्या भवितव्यावर काय परिणाम होईल ते पाहणे गरजेचे आहे. तालिबान नेतृत्व आपल्याला पािठबा मिळविण्यासाठी सौदी अरेबिया क���ंवा अमिरातीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानची तालिबानला साथ आहे म्हणूनच तालिबानबाबत पाकिस्तानची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धचे अघोषित युद्ध पुकारले आहे ते थांबविण्याची गरज आहे, असे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घानी यांनी नुकतेच प्रतिपादन केले. पाकिस्तानने उत्तर वझिरिस्तानमध्ये दहशतवादी गटांविरोधात जी अलीकडे कारवाई केली त्याचे परिणाम अफगाणिस्तान भोगत असल्याचे घानी यांनी इस्लामाबाद परिषदेला सांगितले. एक तर हे दहशतवादी गट आता अफगाणिस्तानमध्ये आले आहेत आणि त्याचबरोबर निर्वासितांचा लोंढादेखील आला आहे. आज दहशतवादाच्या प्रश्नाला सामोरे जाण्याची गरज आहे हे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या या दुटप्पी धोरणामुळे अफगाणिस्तान भारत व रशियाकडे शस्त्रास्त्रांच्या मदतीसाठी बघत आहे. अफगाणिस्तानबाबत चीनने आपली भूमिका फार स्पष्ट केली नसली, तरी या क्षेत्रात आपले हितसंबंध आहेत हे चीन स्पष्ट करतो. इथे गुंतवणूक करण्याची तयारी आहे परंतु त्यासाठी स्थर्य निर्माण होण्याची गरज आहे. त्याचबरोबरीने येथील इस्लामिक दहशतवादाचा चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे चीन जाणून आहे. अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटचा कितपत प्रभाव आहे याबाबत अजूनही संदिग्धता आहे. अफगाण विश्लेषकांच्या मते इथे इस्लामिक स्टेटचा अजून प्रभाव जाणवत नाही. इथे खरी समस्या तालिबानची आहे, जो घटक आज मुख्यत्वे ‘अफगाणी’ आहे ज्याला पाकिस्तानचा पािठबा आहे; परंतु अफगाणिस्तानचे इस्लामिकीकरण झाले तर इस्लामिक स्टेटची व्याप्ती रोखता येणार नाही ही जाणीव रशिया, चीन व इराणला आहे. ही जाणीव पाकिस्तानी विचारांमध्ये प्रकट होत नाही.\nइस्लामाबाद परिषदेत भारत-पाकिस्तान संवाद हा एक ‘साइड शो’ होता. उफा व पॅरिस येथील मोदी-शरीफ भेटीनंतर व बँकॉकमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या संवादानंतर इस्लामाबादच्या परिषदेचा वापर उभय राष्ट्रांनी परराष्ट्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी केला. या दोन्ही राष्ट्रांदरम्यान अधिकृत पातळीवर संवादाला अडचणी येत होत्या, त्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबविल्याशिवाय संवाद नाही तसेच काश्मीरमध्ये फुटीरवादी गटांना संवादात सामील केले ���ाणार नाही, ही या सरकारची भूमिका होती. अर्थात अनौपचारिक पातळीवर, प्रसार माध्यमांच्या प्रकाशझोतापासून दूर हा संवाद चालू होता. आपल्या संवादात दहशतवादाची समस्या ही सर्वात महत्त्वाची असेल, हा भारताचा आग्रह इस्लामाबाद येथील भेटीदरम्यान पाकिस्तानने मान्य केलेला दिसून येतो. भारताच्या या भूमिकेला पूरक घटना या जागतिक पातळीवरील दहशतवादाच्या दृष्टिकोनातून येतात. तालिबान, अल कायदा किंवा एकूण इस्लामिक मूलतत्त्ववादाबाबत पाकिस्तानच्या धोरणांवर आज जगाची नजर आहे.\nइस्तंबुल संवाद प्रक्रियेचा व्यापक पातळीवर आढावा घेतला आणि त्यात अफगाणिस्तानच्या बरोबरीने इस्लामिक स्टेटचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते. युरोपीय राष्ट्रे, मग त्यात ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी ही प्रमुख राष्ट्रे असतील किंवा रशिया यांच्या इस्लामिक दहशतवादविरोधी लढय़ाला काही मर्यादा आहेत. या मर्यादा काही प्रमाणात क्षमतेच्या आहेत तर काही प्रमाणात त्यांना मिळणाऱ्या अधिमान्यतेच्या आहेत. या सर्वामध्ये लढा देण्यासाठी लागणारे आíथक किंवा लष्करी साधनसामग्री व तंत्रज्ञानाची कमतरता आहे. येथील प्रादेशिक सत्तांच्या मर्यादा तर उघड आहेत, एवढेच नाही, तर त्यांच्यातील आपापसांतील वाददेखील सर्वश्रुत आहेत. पश्चिम आशियाई राज्य व्यवस्थेत आजदेखील अमेरिकेला हस्तक्षेप करण्याबाबत अधिमान्यता आहे. त्याचे भलेही स्वागत होणार नाही, परंतु अमेरिकेकडे सौदी अरेबियापासून इस्रायलपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. हे येथे मान्य केले जाते. आज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे; परंतु अफगाणिस्तान किंवा इस्लामिक स्टेटबाबत काही निर्णायक उत्तर शोधताना अमेरिकेची अपरिहार्यता जाणविते. इस्तंबुल संवाद प्रक्रियेचा पाचवा अंक इस्लामाबाद येथे संपला असला, तरी अफगाणिस्तानबाबत खऱ्या अर्थाने काही फायदा होईल असे वाटत नाही. एकीकडे पाकिस्तान, रशिया व इराणचे गुंतलेले हितसंबंध तर दुसरीकडे अमेरिकेचा काढता पाय आणि याला पूरक अशा मध्य आशियाई इस्लामिक स्टेटची वाढती व्याप्ती यात ही प्रक्रिया अडकून राहण्याची शक्यता आहे.\n* लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.\n* उद्याच्या अंकात महेंद्र दामले यांचे ‘कळण्याची दृश��य वळणे’ हे सदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/02-Nov-19/marathi", "date_download": "2019-12-08T21:56:12Z", "digest": "sha1:VXJ4HZIZBJ3EHCJJHVJSWIJ26JPGAGFX", "length": 25058, "nlines": 996, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nभारत 2020 मध्ये 20 वे एससीओच्या सीएचजी बैठकीचे आयोजन करेल\n2019 सीआयएफएफमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला गोल्डन ड्रॅगन पुरस्कार मिळाला\nइंडसइंड बँकेच्या एमडी, सीईओपदी सुमंत काठपालिया यांची नियुक्ती\nमुंबई आणि हैदराबादला युनेस्को पदनाम मिळाला\nदिनविशेष 2 नोव्हेंबर 2019\nभारत 2020 मध्ये 20 वे एससीओच्या सीएचजी बैठकीचे आयोजन करेल\n1. संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी उझबेकिस्तानच्या ताशकंद येथे एससीओ सरकारच्या प्रमुखांच्या परिषदेला संबोधित केले. त्यांनी परिषदेत पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून प्रतिनिधित्व केले. या बैठकीदरम्यान, निर्णय घेण्यात आला की 2020 मध्ये सरकारच्या प्रमुखांच्या प्रमुख समितीची पुढील बैठक भारतात आयोजित केली जाईल.\n2. रशियातर्फे घेण्यात आलेल्या एससीओच्या संयुक्त सैन्य अभ्यासाचे “सेंटर 2019” या सैनिकी व्यासाराचे शिखर परिषदेत अभिनंद��� करण्यात आले. 20,000 सैनिकी उपकरणे, 128,000 सैनिक आणि 600 विमाने या युनिट्सनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. या कार्यक्रमात चीन, कझाकस्तान, भारत, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तान आणि ताजिकिस्तानमधील लष्करी प्रमुख सहभागी झाले होते.\n3. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विद्यमान आंतरराष्ट्रीय कायदे व यंत्रणा बळकट व अंमलात आणण्यासाठी भारताने सदस्य देशांना आवाहन केले.\n4. भागीदार देशांना भारतात गुंतवणूक आणि व्यवसाय करण्यासाठी सक्षम आर्थिक पर्यावरणीय यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी भारताने आपल्या अलीकडील पुढाकारांची यादी केली. यात कोळसा खाणकामात 100% परदेशी गुंतवणूकीला परवानगी देणे, एकट्या ब्रँड किरकोळ विक्रेत्यांसाठी सोर्सिंगचे नियम सुलभ करणे, डिजिटल माध्यमात 26% परदेशी गुंतवणूकी वगैरे समाविष्ट आहे.\nकौशल्य विकास, दूरध्वनी, स्त्रोत मॅपिंग, उपग्रह प्रक्षेपण, परवडणारी औषधं, आतिथ्य, पर्यटन, वित्त इत्यादी क्षेत्रातील आपले अनुभव आणि कौशल्य सांगण्यास सज्ज असल्याचेही भारताने जाहीर केले.\n2019 सीआयएफएफमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला गोल्डन ड्रॅगन पुरस्कार मिळाला\n1. भारतीय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना युनायटेड किंगडमच्या वेल्समध्ये आयोजित कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सीआयएफएफ) 2019 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील कामांसाठी प्रतिष्ठित गोल्डन ड्रॅगन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ हॉलिवूड स्टार-अभिनेत्री डेम ज्युडिथ ऑलिव्हिया डेंच यांनाही या समारंभात लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले.\n2. नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील कामांसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय अभिनेता आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांमधील सिद्दीकीची यशस्वी भूमिका अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे मध्ये होती, ज्याला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला होता. लॉस एंजिल्सचा भारतीय चित्रपट महोत्सव आणि लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी (गोल्डन बिबट्या) पुरस्कारासाठी नामांकित होता. तो चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित आहे, एकदा जिंकला.\n3. कार्डिफ फिल्म फेस्टिव्हल हा वार्षिक चित्रपट महोत्सव होता जो कार्डिफ, वेल्समध्ये झाला. त्यास पूर्वी कार्डिफ स्क्रीन फेस्टिव्हल म्हटले जायचे.\nइं��सइंड बँकेच्या एमडी, सीईओपदी सुमंत काठपालिया यांची नियुक्ती\n1. खासदार क्षेत्रातील सावकार इंडसइंड बँकेने सुमंत कठपलिया यांची बँकेचे नवीन एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. कठपलिया सध्या हिंदुजाने चालना दिलेल्या सावकारात ग्राहक कर्जाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.\n2. काठपालिया हे सध्याचे एमडी आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोमश सोबती यांच्यानंतर पुढाकार घेतील. मार्च 2020 मध्ये सोबती निवृत्त होणार आहेत. त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) मान्यतेनंतर नियुक्ती होईल. त्यांचे नाव मंजुरीसाठी आरबीआयकडे पाठविण्यात आले आहे.\n3. सनमंत कठपलिया हे 2008 पासून इंडसलँड बँकेत सेवा बजावत आहेत. ग्राहक कर्ज पोर्टफोलिओ तयार करण्याचे श्रेय त्यांच्यावर जाते. बँकेने दत्तक घेतलेल्या कर्जाच्या पुस्तकाला विविधता आणण्याची ही रणनीती होती. काठपालिया यांनी एबीएन अमरो बँकेच्या ग्राहक कर्जाच्या प्रमुख पदावर काम केले.\nमुंबई आणि हैदराबादला युनेस्को पदनाम मिळाला\n1. युनेस्कोने मुंबईला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (यूसीसीएन) चे एफआयएलएम आणि हैदराबाद क्षेत्रात गॅरटॉनोमीच्या क्षेत्रात सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.\n2. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (यूसीसीएन) 2004 मध्ये तयार केले गेले आहे आणि त्या शहरांच्या नेटवर्कचे प्रतिनिधित्व करते जे आपापल्या देशांमधील सांस्कृतिक उपक्रमांचे सक्रिय केंद्र आहेत.\n3. सध्या जगभरात एकूण 246 शहरे युसीसीएनमध्ये समाविष्ट आहेत.\nशहरांना यूसीसीएनमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दीष्ट म्हणजे त्यांच्या शहरी विकासाच्या योजनांच्या मूळ भागात सर्जनशीलता आणि सर्जनशील अर्थव्यवस्था ठेवणे.\n4. यूसीसीएन अंतर्गत मान्यतेसाठी 7 श्रेणी खालीलप्रमाणे आहेत.\n5. यापूर्वी, 3 भारतीय शहरांना यूसीसीएनचे सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली:\nवाराणसी-क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक\nदिनविशेष 2 नोव्हेंबर 2019\n1. १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.\n2. १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.\n3. १८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म.\n4. १९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन.\n5. २०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T21:19:55Z", "digest": "sha1:2JHGEQKXNQA2272E6F26FNRDRHLWOSEE", "length": 9991, "nlines": 161, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (8) Apply बातम्या filter\nसरकारनामा (7) Apply सरकारनामा filter\n(-) Remove जलयुक्त%20शिवार filter जलयुक्त%20शिवार\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nसुधीर%20मुनगंटीवार (3) Apply सुधीर%20मुनगंटीवार filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nदुष्काळ (2) Apply दुष्काळ filter\nदेवेंद्र%20फडणवीस (2) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनरेंद्र%20मोदी (2) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनवी%20मुंबई (2) Apply नवी%20मुंबई filter\nपायाभूत%20सुविधा (2) Apply पायाभूत%20सुविधा filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nशिवा���ी%20महाराज (2) Apply शिवाजी%20महाराज filter\nसिंधुदुर्ग (2) Apply सिंधुदुर्ग filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nजलयुक्त शिवारातील कामांमध्ये गैरव्यवहार\nमुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली...\nदोन वर्षात महाराष्ट्र सरकार भरणार दिड लाख रिक्त पदे\nमुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दिड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nUNCUT | Narendra Modi Wardha Speech 2019 |नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातील संपूर्ण भाषण\nNarendra Modi यांचं वर्ध्यात हिंदू कार्ड; विरोधकांवर चौफेर टीका\nवर्धा : हिंदू या पवित्र धर्माचा अपमान करण्याचे काम काँग्रेसने केले असून, हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसनेच आणला. हजारो वर्षांच्या...\n2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण...\nदुष्काळ जाहीर करण्यासाठी डिंसेबर उजाडण्याची शक्यता\nVideo of दुष्काळ जाहीर करण्यासाठी डिंसेबर उजाडण्याची शक्यता\nराज्यात दुष्काळस्थिती असताना जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा\nराज्यातली पीकस्थिती भीषण असल्याचं वास्तव मान्य करतानाच दुष्काळ जाहीर करण्यासाठी डिसेंबर उजाडणार असल्याची माहिती मुख्‍यमंत्री...\nमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे..\nस्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या...\nजलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद : मुनगंटीवार\nमुंबई : सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटींची तर विहिरींसाठी 132 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जलयुक्त शिवार या...\nराज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य\nमुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/stoning-at-harshvardhan-jadhavs-house/articleshow/71639193.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-08T20:34:44Z", "digest": "sha1:2QLTVRITJLPFR6WV67F453V6FE26BBZH", "length": 15001, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: हर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक - stoning at harshvardhan jadhav's house | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nहर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक\n\\Bम. टा. प्रतिनिधी औरंगाबाद\n\\Bशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी चर्चेत अससेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील बंगल्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञातांना दगडफेक करत कारच्या काचा फोडल्या. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मात्र, शिवसेना असा भ्याड हल्ला करणार नाही, असे म्हणत आमदार अंबादास दानवे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.\nजाधव यांचा समर्थनगरातील श्रीराम कॉलनी येथे बंगला आहे. गुरुवारी मध्यरात्री पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी दोन दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधलेले हल्लेखोर त्यांच्या बंगल्याजवळ आले. आरडाओरड करीत त्यांनी बंगल्याच्या आवारात असलेल्या कारवर दगडफेक करीत काचा फोडल्या. यावेळी बंगल्यात सुरक्षारक्षक विठ्ठल देशमुख आणि जाधव यांचे कुटुंब होते. सध्या जाधव हे विधानसभा निवडणुकीत उभे असून प्रचारासाठी कन्नडला गेले होते. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. काच फोडल्याचा आवाज आल्याने शेजारी तसेच जाधव यांचे कुटुंब जागे झाले. क्रांतीचौक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली तसेच बंदोबस्त लावला. गुरुवारी सकाळी गुन्हे शाखेचे एपीआय गौतम वावळे, विजय पवार, योगेश धोंडे, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल सूर्यतळ यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, जाधव यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या काढलेले आहेत. दरम्यान याप्रकरणी सुरक्षारक्षक विठ्ठल देशमुख याच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n\\Bशिवसेनेचा धडा शिकवण्यावर ठाम\n\\Bशिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांत जाधव यांच्याविरुद्ध रोष आहे. मात्र शिवसैनिक असा भ्याड हल्ला करणार नाही. आ. जाधव यांना स्टंटबाजी करून सहानुभूती मिळवण्याची सवय आहे. शिवसैनिकांनी रोषापोटी हा हल्ला केला असेल तर सांगता येणार नाही. मात्र, शिवसेना जाधव यांना धडा शिकवणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.\n\\Bआ. कायंदे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार\n\\Bशिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा. डॉ. मनिषा कायंदे यांनी जाधव यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. कन्नड येथील प्रचार सभेत जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले. यामुळे शिवसैनिकात संताप आहे. महिलांबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याबद्दल जाधवांवर निवडणूक आयोगाकडे कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nहर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक.(फोटो-चंद्रकांत थोटे.)\nहर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक.(फोटो-चंद्रकांत थोटे.)\nहर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक.(फोटो-चंद्रकांत थोटे.)\nहर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक.(फोटो-चंद्रकांत थोटे.)\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजलयुक्त शिवार योजना गुंडाळण्याची शक्यता\nनिधी नसताना नाट्यगृह बंद करण्याची घाई का\nपहाटेच्या सुमारास भरवस्तीत शिरला बिबट्या\nलग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार\nदिव्यांग महिलेची धारदार शस्त्राने हत्या; मृतदेह विवस्त्र असल्याने बलात्काराचा संशय\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nहर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक...\nकन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या ���रावर हल्ला...\nआज साधे पत्र लिहणेही देशद्रोह \nआघाडी वीस जागांवर थांबणार...\nउमेरखेडमध्ये ‘वंचित’ला ‘एमआयएम’चा पाठिंबा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/trip-memory-shared-by-dattaram-ambre/articleshow/54766106.cms", "date_download": "2019-12-08T20:34:12Z", "digest": "sha1:PSBN7IG3MB3TN2NQU2CX6NLSQMVYTXC5", "length": 11724, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of trip News: नाणेघाटाच्या सफरीची धमाल - Trip memory shared by Dattaram Ambre | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nमनुष्याला आनंदात जीवन जगण्याकरता मित्रांची आवश्यकता असते. ती आम्हा ज्येष्ठांना मिळाली आहे. आम्ही नवीन म्हाडा वसाहतीमध्ये २०१० च्या दरम्यान राहावयास आलो. आमच्या एकमेकांच्या ओळखी होत गेल्या आणि आम्ही जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला.\nमनुष्याला आनंदात जीवन जगण्याकरता मित्रांची आवश्यकता असते. ती आम्हा ज्येष्ठांना मिळाली आहे. आम्ही नवीन म्हाडा वसाहतीमध्ये २०१० च्या दरम्यान राहावयास आलो. आमच्या एकमेकांच्या ओळखी होत गेल्या आणि आम्ही जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला. सर्वांना सहलीला जाण्याची आवड आहे. आम्हा सर्वांच्या मनात होतं की पावसाळ्यात माळशेज घाट पाहण्यासारखा असतो. डोंगरावरुन पाण्याचे धबधबे आणि त्याखाली उभं राहून आनंद घेण्याची मजा काही औरच असते. अशाप्रकारे मी, विनायक लोखंडे, कृष्णा सुर्वे, बाबुराव बाणे, श्रीराम चव्हाण, सुरेश आवारी, प्रताप कदम आणि ललित खापर्डे असे आठजण सहलीसाठी निघालो. ठाणे-कल्याण मार्गे माळशेज घाट चढण्यास सुरुवात झाली. घाटाच्या मध्यावर गेल्यावर एक छानसा धबधबा लागला. ते बघून आम्ही सर्व गाडीतून खाली उतरलो आणि आमची वयं विसरून तरुणांसारखे धबधब्याखाली उभे राहिलो.\nमाळशेज घाट उतरल्यानंतर नाणेघाट पाहायला गेलो. हा एका गुहेप्रमाणे आहे. तिथं एवढा काळोख होता की आम्ही घाटात उतरु शकलो नाही. तिथे पण सृष्टी सौंदर्य बघण्यासारखं होतं. दुसऱ्या दिवशी शिवनेरी किल्ला बघण्यास गेलो. आम्ही सर्व ६३ ते ६८ वयाचे ज्येष्ठ होतो. आम्ही आठ पैकी पाचजण मुख्यदरवाजा, हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा असे एक-एक दरवाजे पार करत निघालो. पूर्ण गड चढायला जवळ-जवळ दीड तास लागतो. किल्ल्यावरून संपूर्ण जुन्नर तसंच आजूबाजूचा परिसर बघताना डोळे दिपून जा��ात. किल्ला पाहिल्यानंतर आम्ही लेण्याद्रीच्या गणपतीचे दर्शन घेतलं. तिथल्या सुंदर आठवणी घेऊन परतीच्या प्रवासास लागलो.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका ट्रिपची गोष्ट:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nझटपट होणारे क्रीमी व्हेजिटेबल सँडविच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-12-08T22:24:30Z", "digest": "sha1:N7QAQKOGX36GPJ6BIKUFXSF6J4KSMECJ", "length": 3037, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्रबाणला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चित्रबाण या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकौरव ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/gaming-consoles/white+gaming-consoles-price-list.html", "date_download": "2019-12-08T21:29:10Z", "digest": "sha1:EXRHF27IV74UBZAAYOYABHMKMXXN2H6L", "length": 13739, "nlines": 292, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "व्हाईट गेमिंग कॉन्सोल्स किंमत India मध्ये 09 Dec 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोम��्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nव्हाईट गेमिंग कॉन्सोल्स Indiaकिंमत\nव्हाईट गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nव्हाईट गेमिंग कॉन्सोल्स दर India मध्ये 9 December 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 17 एकूण व्हाईट गेमिंग कॉन्सोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ग या मी ए व बसप अँड्रॉइड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Ebay, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी व्हाईट गेमिंग कॉन्सोल्स\nकिंमत व्हाईट गेमिंग कॉन्सोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मित्रांशी थंडर प्लस व्हाईट Rs. 7,239 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,650 येथे आपल्याला गॅमेकॅरॅफ्ट इंफ्राप्लाय व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nव्हाईट गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nसोनी ए१००४ व्हाईट Rs. 6980\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट प� Rs. 2799\nगॅमेकॅरॅफ्ट इंफ्राप्लाय Rs. 1650\nमित्रांशी गमे इन स्मरतंय � Rs. 2680\nगॅमेकॅरॅफ्ट इंफ्राप्लाय Rs. 1650\nमित्रांशी थुंडरबोल्ट 2 व्� Rs. 6499\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट प� Rs. 2799\nदर्शवत आहे 17 उत्पादने\nशीर्ष 10 White गेमिंग कॉन्सोल्स\nताज्या White गेमिंग कॉन्सोल्स\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट प्रेलोंडेड गेम्स बसप २गब व्हाईट\nमित्रांशी गमे इन स्मरतंय पिक्सई\nमित्रांशी थुंडरबोल्ट 2 व्हाईट & ब्लू\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट प्रेलोंडेड बसप व्हाईट\nर्कबे बसप ४गब गेमिंग कॉन्सोल व्हाईट\nहसाल मी X 15 व्हाईट\n- ग्राफिक्स प्रोसेसर 16- bit\nमित्रांशी थंडर प्लस व्हाईट\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 4\n- ग्राफिक्स प्रोसेसर ARM Mali400\nगाजत वॅगन इको 1 ८गब 4 3 इंचेस विथ फट रेडिओ & 1 3 पं कॅमेरा ८गब व्हाईट\nगमे व टँ८५० ४गब व्हाईट\n- ग्राफिक्स प्रोसेसर 3D\nग या मी ए व बसप अँड्रॉइड\nबस स्पाय ओरिजिनल व्हाईट बसप व्हाईट\nमित्रांशी गमे इन I स्��ोर्ट्स व्हाईट\n- ग्राफिक्स प्रोसेसर 16 bit graphics\nबस स्पाय ओरिजिनल प्रेलोंडेड गेम्स बसप १गब व्हाईट\nसोनी बसप E 1004\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1200mAh\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/741223", "date_download": "2019-12-08T20:43:07Z", "digest": "sha1:MF4KJB6QHPPJEQLLFJAR7V52IXYPZDDA", "length": 5465, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिनी वाहन कंपन्या भारतात 700 कोटीची गुंतवणूक करणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » चिनी वाहन कंपन्या भारतात 700 कोटीची गुंतवणूक करणार\nचिनी वाहन कंपन्या भारतात 700 कोटीची गुंतवणूक करणार\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली\nभारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये वाहन क्षेत्रातील विक्री घटत गेल्याने अनेक कंपन्यांनी नवीन गुंतवणूक करण्याकडे पाठ फिरवल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु सध्या चिनी कंपन्या भारतात येत्या काळात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये चीनची कंपनी गेट वॉल मोटर्सने भारतात वाहन क्षेत्रात जवळपास 700 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.\nआगामी काळात भारतात वाहन उत्पादन निर्मितीचा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी अधिक वेगाने काम करत आहेत. ज्यामध्ये 2022 पर्यंत उत्पादनास सुरुवात करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.\nग्रेट वॉल कंपनी भारतात यूटीलिटी वाहन सेगमेंटसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. एसयूव्ही हेक्टर लाँच केली आहे. त्यासोबत किआ मोटर्सने भारतात दमदार सुरुवात केली आहे. भारतात सेल्टॉस ऑक्टोबरमध्ये विक्रीत तेजीत राहिली आहे. पेंच पीएसए कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारी दाखवत आहे.\nहॅवेल्स मोटर्स इंडिया इंडियाने गुरुग्राममध्ये ऑक्टोबरमध्ये पहिल्या कार्यालयाची नोंदणी केली होती. तेव्हा 15 टक्क्यांचा कॉर्पोरेट कर लावण्याचा फायदा मिळणार नसून अर्थमंत्री यांनी केलेल्या नवीन कर सवलतीचा फायदा मिळावा यासाठी या कंपन्या सरकारला विनंती करणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी ग्रेट वॉल कंपनी वाहन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. ���्यासाठी कंपनीचे अधिकारी औद्योगिक विभागासोबत चर्चा करत आहेत.\nयुरोपियन महासंघाकडून गुगलला 17 हजार कोटीचा दंड\nजैवइंधनासाठी नवीन धोरण राबविणार\nवीवो इंडिया चार हजार कोटी गुंतवणार\n‘अलिबाबा’कडून नोंदवला विक्रीचा उच्चांक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/science-exhibition-science-and-technology-ministry-inspire-award-2012-inspire-award-student-3963/", "date_download": "2019-12-08T20:44:49Z", "digest": "sha1:R4JO4IKV263ZLM4NCKZG2GTGLKVHTS6M", "length": 13562, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ योजनेअंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन १३ सप्टेंबरपासून | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ योजनेअंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन १३ सप्टेंबरपासून\n‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ योजनेअंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन १३ सप्टेंबरपासून\nकेंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे सहावीपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘इनोव्हेशन इन सायन्स पस्र्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च’ (इन्स्पायर) या योजनेअंतर्गत\nकेंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे सहावीपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘इनोव्हेशन इन सायन्स पस्र्युट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च’ (इन्स्पायर) या योजनेअंतर्गत मुंबईत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.\n१३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात होणाऱ्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्प मांडले जातील. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांतून ७४४ प्रकल्�� निवडण्यात आले असून ते सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत खुले असतील.\nकेंद्र सरकारच्या इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड या योजनेत देशातील खासगी, सरकारी, अनुदानित, कायम विनाअनुदानित अशी सगळी विद्यालये समाविष्ट आहेत. तसेच ज्या विद्यालयांमध्ये सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते, अशा विद्यालयांचाही यात समावेश आहे.\nया योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील संशोधन करण्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. योजनेत केलेल्या तरतुदीनुसार दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकदा एकरकमी पाच हजार रुपये आणि अ‍ॅवॉर्ड प्रमाणपत्र दिले जाते.\nसरकारने दिलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम ही विज्ञान प्रकल्प बनवण्यासाठी किंवा विज्ञान प्रतिकृती बनवण्यासाठी वापरायची असून उरलेली रक्कम ही जिल्हास्तरीय प्रदर्शनात विद्यार्थ्यांने बनवलेले प्रकल्प मांडण्यासाठी देण्यात आली आहे. या रकमेतूनच विद्यार्थ्यांचा प्रवासखर्चही समाविष्ट आहे. हे प्रदर्शन मुंबईत १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.\nयासाठी मुंबईबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या निवासाची सोयही करण्यात आली आहे. या प्रदर्शनात राज्यभरातील ७४४ प्रकल्पांचा समावेश आहे.\nहे प्रदर्शन दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्या संकुलात होणार असून ते सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वासाठी खुले असेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदहावीत ९४ टक्के मिळवणारा घरफोडी करताना पकडला\nआता उत्सुकता विभागीय अंतिम फेरीची\n‘लोकांकिका’च्या तालमींसाठी विद्यार्थ्यांच्या ‘क्लृप्त्या’\nभर वर्गात विद्यार्थ्याचे केस कापणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फस��े\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24353", "date_download": "2019-12-08T22:18:29Z", "digest": "sha1:4JKUK4H7GXUWLAKHZ6DRXR7NL7L4D7W5", "length": 20794, "nlines": 259, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून\nमिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून\nपाव किलो हिरव्या मिरच्या\nअर्धी वाटी लाल मोहरी\nदोन टीस्पून कच्चा हिंग\nतीन ते चार टीस्पून मीठ\nमिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद व एक टीस्पून हिंग घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून ठेवावे.\nएक चमचा तेलात मेथीदाणे तळून घ्यावेत. हे तळलेले मेथीदाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. थोडा लिंबाचा रस घालून लाल मोहरी बारीक वाटून घ्यावी. मेथ्या आणि फेसलेल्या मोहरीची पूड मिश्रणात मिसळावी.\nउरलेल्या तेलात एक टीस्पून हिंग तळून घ्यावा व तोही मिसळावा. वरून उरलेला लिंबांचा रस घालावा.\nहे सर्व मिश्रण पुन्हा नीट एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.\nवरून (हवी असल्यास) फोडणी थंड करून घालावी.\nकाळी मोहरी वापरल्यास 'ती' चव येणार नाही. कडू व्हायची शक्यता जास्त.\nलाल मोहरी घेतांनाच एखादा दाणा चावून बघावा. तो तिखट लागला तर ती मोहरी वाटल्यावर चांगली चढते. (सुट्टी मोहरी मिळत नसेल तिथे हे जमणार नाही. पण भारतात जमेल.)\nचवीनुसार लिंबू,मीठ याचे प्रमाण बदलावे.\nलिंबूरसाऐवजी कैरीचा कीसही चांगला लागतो.\nहायला कसली तुफान कृती आहे\nहायला कसली तुफान कृती आहे\nमस्त वाटतेय . थोड्याच मिरच्या\nमस्त वाटतेय . थोड्याच मिरच्या घेउन करून पहाणार.\n लाल मोहरी नाहीये. काळी चालते का\nमस्त रेसिपी. फोटो टाक की\nमस्त रेसिपी. फोटो टाक की जरा.\nमृ, काळ्या मोहरीचा एक दाणा खाऊन बघ. तिखट लागला नाही तर लाल मोहरी आणशील का\nहे लोणचं नव्याने खाणार्‍याच्या समोर बसून रहावं. लोणच्��ाचा बोटभर खार चाटल्यावर तो कसा हडबडला त्यावरून लोणच्यात मोहरी किती चढलिये याचा अंदाज येतो.\nस्वाती, मस्त आहे पाकृ. आई आवळ्याच्या पातळ कापांचं पण असंच लोणचं करते. फक्त लाल मोहरीची पावडर न करता ती पाण्याबरोबर मिक्सरमधे किंचित वाटून घेते.\n लाल मोहरी नाहीये. काळी चालते का\nमृण्मयी, तुरीया पात्रामधे लाल भोपळा भसकवलास तरी यात काळी मोहरी भसकवू नकोस, लोणचं कडू होईल.\nमंजू, माझी आई पण शेम टू शेम\nमंजू, माझी आई पण शेम टू शेम तुझ्या आईसारखंच आवळ्याचं लोणचं करते.\nपाकृ मस्त आणि सोप्पी.\nमस्त पाककृती आहे. आई सेम\nमस्त पाककृती आहे. आई सेम अश्शीच करत असे. एक वाटीभर होइल एवढी करून बघते. ही मिरची मऊ दहिभाताबरोबर फार झकास लागते. ब्रेड मध्ये खार घालूनपण. शिवाय तयार झाल्यावर त्याचा एकत्रित वास\nफार जबरदस्त. शहारे आले\nअहाहा.... सध्या आईनं असं\nअहाहा.... सध्या आईनं असं बरणीभर लोणचं घालून ठेवलंय.... दुसर्‍या बरणीत आवळ्याचं असंच मोहरी फेसून लोणचं.... ती मोहरी चढली की असली मजा येते राव खाताना\n>> बोटभर खार चाटल्यावर तो कसा\n>> बोटभर खार चाटल्यावर तो कसा हडबडला त्यावरून लोणच्यात मोहरी किती चढलिये याचा अंदाज येतो\nमंजू, बरोबर, आवळे उकडून घेतात आणि त्याच्याच पाण्यात मोहरी वाटतात.\nपण मिरच्या साठवणीच्या करत असल्यामुळे पाण्यात नाही ना वाटता येत, म्हणून लिंबाच्या रसात वाटायची मोहरी.\nमृण, काळी मोहरी नको, लालच हवी.\nइथे एका रेस्टॉरंटमध्ये फेसलेल्या मोहरीचं एक डिप खाल्लं होतं. त्यांनी आधी सांगितलं होतं की हे फार स्ट्राँग आहे. खाल्ल्यावर जे काही झालं त्याला 'हडबडणे'च म्हणता येइल\nअरे वा. मस्त पाकृ. मला खूप\nअरे वा. मस्त पाकृ. मला खूप आवडते अशी मिरची. या रविवारी करणारच.\nलाल मोहरी नसल्यामुळे काळ्या\nलाल मोहरी नसल्यामुळे काळ्या मोहरीला फेसून लोणचं केलं. ते आत्ताच चाखून बघितलं. अजीबात कडवट नाही. नाकात झिणझिण्या काढतंय मात्र\nआई आवळे कच्चेच ठेवते गं\nआई आवळे कच्चेच ठेवते गं स्वाती... फोड करकरीत लागायला हवी असते बाबांना. आणि हे लोणचं टेम्पररीच असतं. मिरच्या मात्र टिकाऊ\nह्यातल्या खारासकट मिरच्यांचे तीन्-चार तुकडे काकडीच्या दही घातलेल्या कोशिंबिरीत घातले तर मस्त चव येते कोशिंबिरीला... आणि लोण्यात किंवा दह्यात मिक्स करून थालिपीठाबरोबर खायची. अहाहा\n>> ह्यातल्या खारासकट मिरच्यांचे तीन्-चार तुकडे काकडीच्या दही घातलेल्या कोशिंबिरीत घातले तर मस्त चव येते कोशिंबिरीला\nतशी आवडत असेल तर काकडी कोचवल्यावर तिला सुटलेल्या पाण्यात लाल मोहरी वाटून ती, तिखट-मीठ-चिंच-गूळ आणि थोड्या तेलात पण खरमरीत फोडणी - अशी करून बघ एकदा काकडीची कोशिंबीर.\nमाझ्या बाबांची एक काकू असंच\nमाझ्या बाबांची एक काकू असंच मोहरी फेटून काकडीचं लोणचं करायची. भरपूर दही मिसळल्याशिवाय खाताच यायचं नाही ते लोणचं ...............\nस्वाती : पुढच्या वेळेस देशात येताना घेउन ये हो आमच्यासाठी .............\nमृण्मयी, फोटो बघुन तोंडाला\nमृण्मयी, फोटो बघुन तोंडाला पाणी सुटलं. माझ्याकडे मोहरीचे कुट आहे तेव्हा आज करतेच.\nअरुण, अजिबात दही न घालता\nअरुण, अजिबात दही न घालता खाणार असलास तर(च) आणेन.\nह्यातल्या खारासकट मिरच्यांचे तीन्-चार तुकडे काकडीच्या दही घातलेल्या कोशिंबिरीत घातले तर मस्त चव येते कोशिंबिरीला... आणि लोण्यात किंवा दह्यात मिक्स करून थालिपीठाबरोबर खायची. >>>\nतशी आवडत असेल तर काकडी कोचवल्यावर तिला सुटलेल्या पाण्यात लाल मोहरी वाटून ती, तिखट-मीठ-चिंच-गूळ आणि थोड्या तेलात पण खरमरीत फोडणी - अशी करून बघ एकदा काकडीची कोशिंबीर>>>\nताबडतोब करण्यात येईल. धन्यवाद\nताबडतोब करण्यात येईल. धन्यवाद स्वाती.\nमृ- तो फोटो पाहून मला हापिसात अक्षरशः अटॅक आला. मस्त फोटु.\n काकडीला तिखट मीठ चिंच\n काकडीला तिखट मीठ चिंच गूळ आणि लामो... उद्याच करण्यात येईल.\nमृण्मयी, हापिसातून फोटो दिसत नव्हता, मोबाईलातून दिसतोय, काळ्या मोहरीबद्दल कमेंट मागे घेते लग्गेच\nमंजूडी, मी पयली. काकडी\nकाकडी कोशिंबीर माहितीबद्दल धन्यवाद स्वाती. छान झाली.मी थोडं भाजलेल्या तिळाचं कूटपण घातलं.\nजबरीच. आता मात्र करायलाच हवी.\nजबरीच. आता मात्र करायलाच हवी. थोडी मेथांब्याची आठवण आली.\nअप्रतिम, बघूनच 'कधी एकदा\nअप्रतिम, बघूनच 'कधी एकदा आस्वाद घेतो' असे झाले\nमस्त. करुन पहाणार या w/e ला.\nमस्त. करुन पहाणार या w/e ला. काकडीची कोशिंबीर आत्ताच करुन पहात आहे. जेवण झालय तरिसुद्धा.(उद्यासाठी आणि ) मंजुडीच्या अगोदर नंबर मिळावा म्हणून.\nकाकडी आणली मी आज. लालू, फोटू\nकाकडी आणली मी आज. लालू, फोटू बघूनच खल्लास...\n काकडीच्या टिपबद्दल पण धन्यवाद.\n का ची को आता अशीही\n का ची को आता अशीही करणार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश ��तुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/667920", "date_download": "2019-12-08T21:42:51Z", "digest": "sha1:NDIYDPL6SUQCQC5PIWYWY4XISPCYQYPG", "length": 4449, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाटणा साहिब येथूनच निवडणूक लढविणार : शत्रुघ्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » पाटणा साहिब येथूनच निवडणूक लढविणार : शत्रुघ्न\nपाटणा साहिब येथूनच निवडणूक लढविणार : शत्रुघ्न\nभाजपसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मतभेदांदरम्यान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मी माझा मतदारसंघ बदलणार नाही. स्थिती कोणतीही असो, स्थान बदलणार नाही असे ते म्हणाले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच शत्रुघ्न सिन्हा यांचे भाजप नेत्यांसोबत मतभेद सुरू आहेत.\nसिन्हा यांनी अनेकदा भाजपच्या विरोधात विधान केली आहेत. निश्चलीकरण आणि जीएसटीच्या निर्णयाबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. सिन्हा यांच्या पत्नी पुनम या देखील सक्रीय राजकारणात प्रवेश करू शकतात असे बोलले जात आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथून त्या निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे आहे. पूनम सिन्हा दीर्घकाळापासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना आणि त्यांच्या प्रत्येक कामाला प्रत्येक जण पसंत करतो. पुनम यांनी निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा असल्याचे शत्रुघ्न यांनी म्हटले आहे.\nबंगळुरुत पुन्हा विनयभंग ; आरोपीने तरुणीचा घेतला चावा\nजॉर्डनचे राजे लवकरच भारताच्या दौऱयावर येणार\nभयभीत पाक ‘युएन’च्या दारात\nइस्रायल-भारत कराराचे दस्तऐsवज मिळाले परत\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T22:27:53Z", "digest": "sha1:ILTFBXP5VUTXWXALMW7Y6XEOHCFWTO7A", "length": 4277, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द पॉलिटिकल मशिन - विकिपीडिया", "raw_content": "\nद पॉलिटिकल मशिन हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे.\nस्टारडॉक उत्पादने व सेवा\nडेमिगॉड • एलिमेन्टल: वॉर ऑफ मॅजिक • गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स • गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ (डार्क अवतार • ट्वायलाईट ऑफ द आर्नोर) • सिन्स ऑफ अ सोलार एम्पायर • सोसायटी • द कॉर्पोरेट मशिन • द पॉलिटिकल मशिन • द पॉलिटिकल मशिन २००८\nऑब्जेक्ट डेस्कटॉप • डेस्कटॉपएक्स • फेन्सेस • ट्वीक७ • विंडोब्लाइंड्स • बूटस्किन • डायरेक्टस्किन • मल्टिप्लिसिटी • मायकलर्स • ऑब्जेक्टडॉक\nइम्पल्स (विकसनशील) • स्टारडॉक सेन्ट्रल • थिंकडेस्क • विनकस्टमाइझ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मे २०१२ रोजी १४:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/car-bomb-blast-kills-seven-afghan-capital-kabul-234793", "date_download": "2019-12-08T20:38:14Z", "digest": "sha1:PUHE3JZ2GCHP5WAAIVP6QMJTEGIOAYY4", "length": 12997, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "काबूलमध्ये स्फोट; सात ठार, दहा जखमी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nकाबूलमध्ये स्फोट; सात ठार, दहा जखमी\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\n- काबूलमध्ये झालेल्या बाँबस्फोटात सात जण ठार\nकाबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात सात जण ठार झाले. शहराच्या कसाबा भागामध्ये एका वाहनात झालेल्या बॉंबस्फोटात हे सात जण ठार झाले, तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप या बॉंबस्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nअफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ता नसरत रहिमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाजवळील मंत्रालयाच्या परिसरात स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वासातच्या सुमारास बाँबस्फोट करण्यात आला. या बॉंबस्फोटामुळे या परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, बॉंबस्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.\nVideo: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...\nमृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलगा असून, चार परदेशी सुरक्षा संघटनांचे सदस्य असल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला \"गार्डावर्ल्ड' नावाच्या खासगी कॅनेडियन सुरक्षा कंपनीच्या वाहनाला लक्ष्य करीत केला होता, अशी माहितीही पोलिसांनी या वेळी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"त्यांच्या' कष्टाला पुरस्काराचे फळ\nनगर ः फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले की, त्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. फक्त ते काम समाजहिताचे असावे लागते. असेच समाज हिताचे काम गेल्या अनेक...\n\"हा' अभिनेता सांगणार, कर्जत-जामखेडची महती\nजामखेड : कर्जत-जामखेड तालुक्‍यातील ऐतिहासिक, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची महती अभिनेता मिलिंद गुणाजी भटकंतीच्या माध्यमातून सांगणार आहे. या...\nगायरानात चारण्यावरून उंटास ठार मारले \nसोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (...\nनव्या पाणीपुरवठा योजनेचे काय झाले\nभंडारा : शहरातील नागरिक तब्बल एका तपापासून दूषित व अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. नाग नदीचे सांडपाणी व गोसेखुर्दचे पार्श्‍वजल यांनी...\nउत्तर प्रदेशात आता 'गो पर्यटन'\nलखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने \"गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या...\nपरभणी शहरातून बारा लाख रुपयाचे चोरीचे तांबे जप्त \nपरभणी : परभणी शहरातून चोरीचे तांबे ते घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी शनिवारी (ता.सात) रात्री आडवून चौकशी केली असता त्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/matherans-mini-train-will-run-soon-235604", "date_download": "2019-12-08T21:32:36Z", "digest": "sha1:DRM3HCZVT2QA42A3X5EMFMGS7RAFHSU6", "length": 16256, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "माथेरानची मिनी ट्रेन लवकरच रुळावर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nमाथेरानची मिनी ट्रेन लवकरच रुळावर\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nअमन लॉज ते माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सेवा नाताळपूर्वी (25 डिसेंबर) सुरू होणार आहे.\nमुंबई, ता. 15 : अमन लॉज ते माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सेवा नाताळपूर्वी (25 डिसेंबर) सुरू होणार आहे. नेरळ ते माथेरान या 22 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीला शुक्रवारी (ता. 15) सुरुवात झाली. या संपूर्ण मार्गावर \"माथेरानची राणी' चार महिन्यांनंतर धावू लागेल, असे सांगण्यात आले.\nयंदा मुसळधार पावसामुळे नेरळ ते माथेरानदरम्यान रेल्वेमार्गाचे 22 ठिकाणी मोठे नुकसान झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने मिनी ट्रेन सेवा बंद केली. नेरळ-माथेरान या 22 किलोमीटरच्या संपूर्ण रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. या कामासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येईल.\nजेसीबी, दोन मिक्‍सर आदी यंत्रसामग्रीच्या मदतीने 60 कामगार चार महिन्यांत हे काम पूर्ण करतील. त्यानंतर पुढील वर्षी मार्चपासून मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. नेरळ ते माथेरान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी साहित्य पोहोचवण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. या भागात रस्ता वाहतूक नसल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगनंतर साहित्य वाहून नेले जात आहे.\nरेल्वेने 15 दिवसांपूर्वी माथेरान येथे पिट लाईनचे काम सुरू केले. हे काम 20 ते 25 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू करण्यात येईल. मिनी ट्रेनला असलेली प्रवाशांची पसंती लक्षात घेऊन 25 डिसेंबरपूर्वी शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नेरळ ते माथेरान स्थानकांदरम्यान दिवसभरात मिनी ट्रेनच्या सहा फेऱ्या होतात. मिनी ट्रेनमधून महिन्याला सुमारे 90 हजार पर्यटक प्रवास करतात. त्यामुळे मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.\nजानेवारी ते मे 2016 या काळात दोन वेळा मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवा���ांच्या सुरक्षेसाठी मिनी ट्रेन बंद करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयाने नेरळ ते माथेरान मार्गाचा सुरक्षितता अहवाल तयार करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्य रेल्वेने दुरुस्तीची कामे करून ऑक्‍टोबर 2017 मध्ये अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केली; परंतु नेरळ ते माथेरान या संपूर्ण मार्गावर मिनी ट्रेन सेवा सुरू करण्यात रेल्वेला अपयश आले. त्यातच यंदा मुसळधार पावसामुळे मिनी ट्रेनच्या मार्गाची वाताहत झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्नी प्रियकरासोबत पळाली; पतीने मुलांची हत्या करत...\nमुंबई : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी\nमुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती...\n'पानिपत'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय; मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद\nमुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\nअमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आहेत तरी कोण\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस���क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/two-killed-cryptozo-blast-236002", "date_download": "2019-12-08T21:43:33Z", "digest": "sha1:SCNYCVGTHRFO56T5R7PACALY4KBZEX3V", "length": 13863, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘क्रिप्टझो’तील स्फोटात दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\n‘क्रिप्टझो’तील स्फोटात दोघांचा मृत्यू\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nकंपनी प्रशासनावर कारवाईची मागणी; मृतदेह नातेवाईकांनी घेतले ताब्यात\nअलिबाग : माणगावमधील विळे-भागाड एमआयडीसीतील क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला; तर १६ जण नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटर येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. कारवाईच्या आश्‍वासनानंतर नातेवाईकांनी शनिवारी (ता. १६) सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतले. या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.\nआशिष येरुणकर (रा. म्हशेवाडी), राकेश हळदे (रा. उंबर्डी निजामपूर) अशी होरपळून मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचे मृतदेह रात्री १०.३० वाजेपर्यंत निजामपूर येथे पोहचणार आहेत. कायदा-सुव्यस्था बिघडू नये यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. शनिवारी झालेल्या पंचक्रोशीतील सभेत कंपनीच्या संचालकांबरोबरच कारखाना निरीक्षकांवरदेखील (फॅक्‍टरी इन्स्पेक्‍टर) गुन्हे दाखल करावेत; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.\nफॅक्‍टरी निरीक्षकांचा अहवाल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतांचे नातेवाईक मुंबईतून आल्यानंतर प्रशासनाबरोबर चर्चा होऊ शकते, चर्चेसंदर्भात कोणतीही कल्पना दिलेली नाही.\n- अनिल पारस्कर, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड\nभरपाई मिळण्यासंदर्भात तडजोड नातेवाईकांना मान्य नाही. बैठकीत ५० लाख रुपये मृतांना आणि ३० लाख जखमींना भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. उद्या मालकाबरोबर प्रांत कार्यालायात बैठक होणार आहे.\n- जनार्दन मानकर, ग्रामस्थ, निजामपूर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगायरानात चारण्यावरून उंटास ठार मारले \nसोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (...\nशिर्डी विमानतळ बुधवारपासून सुरू\nशिर्डी ः मागील 22 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवारपासून (ता. 11) सुरू करण्याचा निर्णय \"स्पाईस जेट' कंपनीने घेतला...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\nकापसाच्या गोदामात कामगाराची आत्महत्या\nमुरबाड : मुरबाडजवळील धनिवली येथील टेक्‍नोक्राफ्ट कंपनीतील कापसाच्या गोदामात एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मकनू ऊर्फ...\nतब्बल सोळा वर्षांनंतर कळले फसवणूक केली...\nलोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल वसुली नाक्‍याची जागा चुकल्याची उपरती सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल सोळा वर्षांनंतर झाली...\nपिंपरी : प्रियकर अन् मुलांच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून\nपिंपरी : पतीला कृष्ठरोग असून स्वत:सह मुलांनाही कृष्ठरोग होईल असे वाटत असल्याने तसेच प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकर व मुलांच्या मदतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/15/shave-but-be-careful/", "date_download": "2019-12-08T20:28:50Z", "digest": "sha1:NG6YY24CLMQT375PXW3YVGZ2EJG6YP2O", "length": 10017, "nlines": 59, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दाढी करा.. पण जपून - Majha Paper", "raw_content": "\nशासनासोबत काम करण्याची युवकांना सुवर्णसंधी\nउत्खननामध्ये सापडले प्राचीन धातूच्या कारखान्यांचे अवशेष\nपॉवरफुल अमेरिकन अध्यक्षांनी या गोष्टींची नाही पॉवर\nकावासाकीच्या बाईकवर घसघशीत डिस्काऊंट\nकेसांच्या उत्तम आरोग्यासाठी वापरा ‘गार्लिक ऑईल’\nही लक्षणे कोणत्या आजाराची सुरुवात तर नाहीत\nप्रवास करताना देखील राहा फिट\nमोदींचे ३१ मार्चपासून नवरात्र उपास\nदर सहा तासांत तोंडाच्या कर्करोगाने एक मृत्यू\nएकत्र दारू पिणारी जोडपी अधिक आनंदी\nहिंदू धर्मियांसाठी पूजनीय आहेत नाग नागिणी\nदाढी करा.. पण जपून\nमध्यंतरीच्या काळात दाढी ठेवण्याचा ट्रेंड मागं पडला होता. परंतु आता दाढी ठेवण्याकडील तरूणाईचा कल वाढला आहे. असं असलं तरी नियमित दाढी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही.\nमित्रानों, सध्याच्या फॅशनच्या युगात आपला हटके लूक असावा असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी विविध आकर्षक केशरचनांचा आधार घेतला जातो. त्याच बरोबर हल्ली दाढीही विविध आकर्षक प्रकारात ठेवण्यावर भर दिला जात आहे.\nआपल्याला दाढी शोभत नाही असाही अनेकांचा समज असतो. असे तरूण जरा दाढी वाढली की शेव्हिंग करतात. परंतु दाढी रेखीव तसंच जखम न होता करणं हे तसं कौशल्याचं किंबहुना जिकीरचं काम असतं. परंतु काही सोप्या टीप्सचा अवलंब करून तुम्हाला सहजपणे आणि व्यवस्थित दाढी करता येते.\nसध्याच्या फॅशनच्या युगात दाढीही विविध आकर्षक प्रकारात ठेवण्याकडील कल वाढला आहे. असं असलं तरी नियमितपणे दाढी करणाऱ्यांची संख्याही लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु दाढी रेखीव आणि जखमा न होता करणं हे कौशल्याचं काम असतं. त्यासाठी काही टीप्स महत्त्वाच्या ठरतात.\nकाय आहेत या टीप्स…\n* दाढी करताना केस बेसिनमध्ये पडतात. यामुळे बेसिनमध्ये पाणी साचण्याची शक्‍यता असते. म्हणून दाढी करताना केस बेसिनमध्ये अडकणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी बेसिन वेळच्या वेळी स्वच्छ करायला हवं.\n* दाढीचे केस कमी करण्यासाठी आधी ट्रिमरचा वापर करावा आणि त्यानंतर बारीक केसांवर रेझरचा वापर करावा. याचं कारण ट्रिमरच्या वापरानं केस कमी झाल्यामुळे ते रेझरच्या सहाय्यानं काढून टाकणं सहजा सहजी शक्‍य होतं. साहजिक अधिक केस असताना होणाऱ्या त्रासापासून सुटका होऊ शकते.\n* अनेकांना दाढी केल्यानंतर परत आंघोळ करण्याची सवय असते. परंतु यामुळे कामावर जाण्यासाठी वा महत्त्वाच्या कामासाठी उशीर होऊ शकतो. हे लक्षात घेता दाढी केल्यानंतर आंघोळ करण्याऐवजी फक्‍त तोंड धुण्याचा मार्गही श्रेयस्कर ठरणार आहे.\n* दाढी करताना बेसिनमध्ये पडलेले केस स्वच्छ करण्यासाठी पुठ्ठयाचा वापर करता येईल. पुठ्ठा वापरल्याने ही स्वच्छता करताना हात खराब होणार नाहीत आणि बेसिनही स्वच्छ होण्यास मदत होईल.\n* दाढी करताना केस ब्लेडमध्ये अडकून बसतात. त्यामुळे वेळच्या वेळी रेझर नीट स्वच्छ करणं गरजेचं ठरतं. या कामाचा कंटाळा करणं उचित ठरत नाही.\n* दाढीनंतर आफ्टर शेव्ह लोशनचा अवश्‍य वापर करावं. हे आफ्टर शेव्ह लोशन उत्तम दर्जाचं असावं. ते तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेसाठी हानीकारक ठरत नाही ना, हेही पाहिलं जाणं आवश्‍यक आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/530553", "date_download": "2019-12-08T20:47:29Z", "digest": "sha1:H5YYKNAKYAJOAUKUJD3BNM7GOPYEK3IX", "length": 6041, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डीएसकेंचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त मंजूर; तात्पुरता दिलासा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » डीएसकेंचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त मंजूर; तात्पुरता दिलासा\nडीएसकेंचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त मंजूर; तात्पुरता दिलासा\nपुणे / प्रतिनिधी :\nडीएसके कंपनीचे मालक डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारपर्यन्त मंजूर करण्यात आला असून, याबाबत मंगळवारी पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.\nडीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणात अटक टाळण्यासाठी डीएसके यांनी ऍड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला होता. या अंतरिम जामीनावर शनिवारी न्य��यालयात सुनावणी झाली. डीएसकेचा यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त न्यायालयाने मंजूर केला असून, त्यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.\nआर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या पुणे व मुंबई येथील निवासस्थान आणि कार्यालयांवर छापा टाकून महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केला आहे. या कागदपत्रांची, हार्डडिस्कची छाननी करत पोलिसांनी डीएसकेंच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. मुदतठेवीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखविल्याने डीएसकेंच्या विविध कंपनीत नागरिकांनी मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली. ठेवीदारांना त्यांची मुद्दल अथवा व्याज परत मिळत नसल्याने त्यांनी डीएसकेंकडे पाठपुरावा करत पैशांची मागणी केली. मात्र, डीसकेंनी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे अद्याप परत न केल्याने पोलिसांनी डीएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाकरिता एका विशेष पथकाची नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.\nगडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद\nपद्मावतीला हिंसक विरोध चुकीचा : व्यंकय्या नायडू\nमालेगाव बॉम्बस्फोट; तीन आरोपींची निर्दोष मुक्तता\nपटोलेंच्या गुंडांकडून परिणय फुकेंच्या भावाचे अपहरण करुन मारहाण\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/678190", "date_download": "2019-12-08T21:30:03Z", "digest": "sha1:POPTQBWSYWWCAUDTMK6JAWE7CKLAX3WT", "length": 8179, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लोकसभा निवडणूक निकालाला होणार विलंब - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » लोकसभा निवडणूक निकालाला होणार विलंब\nलोकसभा निवडणूक निकालाला होणार विलंब\nविधानसभेच्या 5 मतदान केंद्रावर होणार ‘व्हीव्हीपॅट’-‘ईव्हीएम’ पावत्यांची मोजणी : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nलोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ‘ईव्हीएम’शी जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ (व्हो��र व्हेरीफारबल पेपर ऑडिट्रेल) मशीनमधील पावत्यांची मोजणी केली जावी, असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. मतदारांची निवडणूक प्रक्रियेबाबतची विश्वासार्हता अधिक दृढ होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकाच मतदान केंद्रावर पावत्यांची मोजणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी केले जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.\nमतदानादिवशी ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची मोजणी केली जावी, अशी मागणी असणारी याचिका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वाखाली 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच एकुण मतदानापैकी 50 टक्के मतदानाची पडताळणी करावी, असेही म्हटले होते. या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी केली जावी, असा आदेश दिला.\nयापूर्वी विधानसभेच्या एकाच मतदान केंद्रावरील ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी होत होती. अशा प्रकारे देशातील 4125 मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी होत होती. आता ही संख्या 20 हजार 625 इतकी होईल. सुमारे 6.75 लाख ‘ईव्हीएम’च्या ‘व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र 50 टक्के ‘ईव्हीएम’ला जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनमधल पावत्यांची मोजणी केल्यास लोकसभा निवडणूक निकालास सहा दिवस विलंब होईल, असे निवडणूक आयोगाने न्यायालयात स्पष्ट केले होते. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजवणी केली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले.\nमतदार ‘ईव्हीएम’ मशीनवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबतो. त्यावेळी उमेदवारच नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेले व्हीव्हीपॅट स्लिप (पावती) सात सेंकदांमध्ये मतदाराला दिसते. यानंतर ती पावती कट होऊन काचेच्या पेटीत जमा होते. जमा झालेली पावतीमुळे मतदानबाबत खात्री होते. ‘व्हीव्हीपॅट’ मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱयांनाच असतो.\nकेरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर उडविणाऱयास कोटीचे बक्षीस\nसीआरपीएफचे 400 जवान केरळमध्ये पडले आजारी\nस्वदेशी आण्विक घडय़ाळाची इस्रोकडून निर्मिती\nभारतीय जोडप्याला न्यूझीलंडचा व्हिसा दुरापास्त\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/vidhansabha-election-2014", "date_download": "2019-12-08T22:34:11Z", "digest": "sha1:DLOIFVV4MFPRN54AKSRN2XQRABTYBSNT", "length": 8077, "nlines": 110, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Vidhansabha election 2014 Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना समन्स\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचं समन्स\n2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं\n2019 मध्ये फक्त लोकसभाच नाही, या आठ राज्यातही निवडणूक\nनवी दिल्ली : नववर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. 2019 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण यावर्षी लोकसभा निवडणुकांसोबतच आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार\nशिवसेना-भाजपचे युतीसाठी 5 फॉर्म्युले\nमुंबई: भाजपने लोकसभा निवडणूक 2019 साठी बिहारमध्ये जागावाटप करुन रणशिंग फुंकलं आहे. बिहारमध्ये भाजपने एक पाऊल मागे घेत जिंकलेल्या 22 पैकी केवळ 17 जागाच लढवणार\nभाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड\nमुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला सातत्याने युतीसाठी गळ का घातली जात आहे, त्याची कारणं दिवसेंदिवस समोर येत आहे. कारण भाजपचा दुसरा गुप्त\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/425789/", "date_download": "2019-12-08T21:05:07Z", "digest": "sha1:F6KJYTMHPYC3W7I5JU6IN47CPBL7IJKG", "length": 3484, "nlines": 54, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "Killians Boutique Hotel, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 650 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 750 पासून\n1 अंतर्गत जागा 200 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 8 चर्चा\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nपाहुण्यांच्या रूम्स 22 रूम्स, स्टँडर्ड डबल रूमसाठीची ₹ 9,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n20 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nडीजे ठिकाणाद्वारे प्रदान केले जातात\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 750/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,02,002 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigrammar.com/marathi-grammar/", "date_download": "2019-12-08T22:13:44Z", "digest": "sha1:HFRIOW7Q3I4MZW3BYU43JT4HFXAJOOOG", "length": 12781, "nlines": 176, "source_domain": "www.marathigrammar.com", "title": "Marathi Grammar | Introduction To Marathi Grammar Full Guide", "raw_content": "\nMarathi grammar किंवा मराठी व्याकरण हा एम .पी.एस.सी परीक्षेतील एक महत्वाचा विषय आहे.\nमहाराष्ट्र शासनाचा सर्व कारभार हा मराठीतूनच चालतो.म्हनुन मराठी भाषा कोणत्याही स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवाराला अवगत असणे आवशक आहे.\nमराठी भाषा ही शुद्ध स्वरूपातून बोलली जावी ह्यासाठी Marathi Grammar माहीत असेने निकडीचे आहे.\nयू टुब वर मराठी व्याकरणावरील चॅनल असून त्या मध्ये मराठी व्याकरणावर आधारित विडियो Lectures मोफत प्रकाशित करण्यात आले आहे.\nमाझ्या Marathi Grammar, एम पी एस सी अभ्यासक्रमावर आधारित pdf नोट्स मी Marathigrammar.com ह्या साकेत स्थळाला भेट देवून तुम्ही त्या वेळोवेळी मिळवू शकता.\nह्या संकेत स्थळावर काही ऑनलाइन Marathi grammar वर आधारित Marathi grammar online test परीक्षा घेण्यात सुद्धा येईल.\nभाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालवा किंवा भाषेचा व्यवहार शूद्ध स्वरूपतून चालवा याकरिता जे नियम ठरविण्यात आले.त्या नियमांना Marathi Grammar म्हणतात.\nभाषेला योग्य वळण देणे हेच व्याकरणाचे काम असून .Marathi Grammar ल पतंजलिनी शब्दंनुशासण असे म्हटले आहे.\nव्याकरण म्हणजे स्पष्टीकरण होय .\nव्याकरण म्हणजे स्पष्टीकरण शास्त्र होय.\nव्याकरण हा शब्द वी+आ+कारण किंवा वि +आ +कृ असा लिहिला जातो.\nमराठी भाषेचे पहिले पुस्तक श्रीरंपूर प.बंगाल येथे तयार करण्यात आले आहे.\nमराठी भाषेतील पहिले पुस्तक 1836 मध्ये (महाराष्ट्र भाषेचे व्याकरण)प्रकाशित झाले यांचे लेखक गंगाधर शास्त्री फडके होते.\nपुढील माहिती Marathi Grammar भाषेचा उगम ,शब्द ,वाक्य,पद,अक्षर,वर्ण ह्या साठी विडियो पाहावा.\nमराठी व्याकरण वर्णविचार व प्रकार :-\nज्या वर्णचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यास स्वर म्हणतात.\nज्या वर्णच्या उच्चारला वर्णाच्या वर्णाची गरज लागत नाही अश्या स्वतंत्रपणे उच्चारल्या येणार्‍या वर्णाना स्वर म्हंटतात.\nस्वराचा ��च्चार करत असतांना तोंड उघडे असते\nएकूण स्वर 14 आहेत\nअ ,आ,ई ,इ ,उ,ऊ,ऋ ,लृ,ए ,ऐ ,ओ ,औ,आणि दोन ईग्रजीतील स्वर\nMarathi grammar स्वरचे प्रकार साठी विडियो बघावा.\nमराठी व्याकरण स्वर्रांधी :-\nज्या वर्णाचा उच्चार करतांना स्वरचि आधी मदत घ्यावी लागते त्यास स्वरांधी म्हणतात.\nस्वरांधी म्हणजे स्वर आहे आधी असा वर्ण\nस्वरांधीचे दोन प्रकार पडतात .ते आहे अं आणि अः यांना स्वरांधी म्हणतात\nपुढील माहिती करिता विडियो बघावा.\nमराठी व्याकरण व्यंजन :-\nव्यंजन वर्णचा उच्चार करण्यास स्वरचि अवशक्यता असते त्यास व्यंजन असे म्हणतात .\nव्यंजनाचा उच्चार पूर्ण करण्यास ‘अ’ या स्वरांची मदत घ्यावी लागते\nवि +ज्ज +न = व्यंजन\nव्यंजन म्हणजे प्रगट करणे/व्यक्त करणे\nव्यंजन ही अपूर्ण उच्चारची व लंगडी असतात\nव्यंजनाचा उच्चार करतांना तोंड बंद असते\nएकूण वजन 34 आहेत\nपुढील आदिक माहिती करिता विडियो बघावा\nमराठी व्याकरण संधि :-\nसंधि ही तत्सम शब्दाच्या बाबतीत होते.वर्णच्या एकत्र होण्याच्या प्रकरस संधि असे म्हणतात.\nवर्ण + वर्ण = संधि\nसंधि म्हणजे वर्णाचे एकत्रीकरण होय\nसंधि म्हणजे साधने/जोडणे होय\nएकपुढे एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकरास संधि असे म्हणतात .\nसंधीचे चार प्रकार पडतात\nमराठी व्याकरण स्वर-संधि :-\nजेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्या संधिला स्वर संधि असे म्हणतात.\nपुढील महितीकरिता विडियो बघावा\nमराठी व्याकरण व्यंजनसंधी :-\nस्पर्श व्यंजनपैकी अनुनासिकशिवाय कोणत्याही व्यंजांनापूढे कठोर व्यजण आले असतं,त्या पहिल्या व्यंजांनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यजण येवून संधि होते.याला प्रथमव्यंजंसंधी म्हणतात.\nपुढील महितीकरिता विडियो बघावा .\nमराठी व्याकरण विसर्गसंधी :-\nएकत्र येणार्‍या वर्णातील पहिलं वर्ण विसर्ग व दूसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो त्यास विसर्गसंधि असे म्हणतात.\nपुढील महितीकरिता विडियो बघावा\nमराठी व्याकरण मराठी विशेष संधि :-\nमराठीत तत्सम शब्द संस्कृत भाषेतून बरेच आले आहेत ते एकत्र आले आहेत ते एकत्र आले की त्याची संधि होते म्हणून मराठी संधीचे दोन प्रकार पडतात\n1.पूर्व रूप संधि :-\nजेव्हा स्वर एकपुढे एक आले असता त्यातील पहिलं स्वर न बदलता तसाच राहतो व दूसरा स्वर लोप पावतो त्या संधीस पूर्वरूप संधि म्हणतात\nनदी + आत =नदीत\nकाही + असा =काहीसा\nकिती+ एक = कितीक\nमराठी शब्दांची संधि होत असतांना पहिलं पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दूसरा स्वर कायम राहतो त्यास पररूप संधि असे म्हणतात.\nघरी =घर + ई\nघ + र+अ+ +ई =अ हा स्वर लोप पावतो\nमराठी व्याकरण शब्दांच्या जाती :-\nशब्दांच्या एकूण आठ जाती आहेत.\nपुढील माहिती करिता विडियो बघावा.\nMarathi grammar ह्या संकेत स्थलवर वेळोवेळी माहिती सुधारण्यात येईल त्या मुले संकेत स्थळला\nMarathi Mhani ह्या टॉपिक वरील विडियो सुद्धा बघवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=QrDZASTq3oyYv86JiPiDag==", "date_download": "2019-12-08T22:05:36Z", "digest": "sha1:57LOZ56ZPTZRDEDNIMM2WW2PUCDAUYPR", "length": 2980, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवा पदक बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "नवी दिल्ली : देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.\nस्वातंत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. तुरूंग सेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. प्रतिष्ठित सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.\nयाशिवाय, देशातील 37 तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भायखळा जिल्हा कारागृहाचे शिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे शिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/viewsonic+tablets-price-list.html", "date_download": "2019-12-08T20:31:38Z", "digest": "sha1:LQQHSIR4NOFPTI7KLZXYZUMV6YOTTSVF", "length": 11092, "nlines": 276, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विजेवसोनिक टॅब्लेट्स किंमत India मध्ये 09 Dec 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्��� आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nविजेवसोनिक टॅब्लेट्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nविजेवसोनिक टॅब्लेट्स दर India मध्ये 9 December 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1 एकूण विजेवसोनिक टॅब्लेट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन विजेवसोनिक विजेवपद ७ए टॅबलेट ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी विजेवसोनिक टॅब्लेट्स\nकिंमत विजेवसोनिक टॅब्लेट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन विजेवसोनिक विजेवपद ७ए टॅबलेट ब्लॅक Rs. 15,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.15,990 येथे आपल्याला विजेवसोनिक विजेवपद ७ए टॅबलेट ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nविजेवसोनिक टॅब्लेट्स India 2019मध्ये दर सूची\nविजेवसोनिक विजेवपद ७ए टॅ� Rs. 15990\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nशीर्ष 10 Viewsonic टॅब्लेट्स\nविजेवसोनिक विजेवपद ७ए टॅबलेट ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 7 Inches\n- इंटर्नल मेमरी 512 MB\n- रिअर कॅमेरा 3 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/rebellion-in-sangli-create-trouble-for-shiv-sena-bjp-alliance-zws-70-1989367/", "date_download": "2019-12-08T20:50:49Z", "digest": "sha1:WI3OIQKO2JGJBVBXT6ZIDEXZEOMZR3AL", "length": 14432, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rebellion in Sangli create trouble for shiv sena bjp alliance zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणी��पात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nसांगलीत बंडखोरी महायुतीसाठी त्रासदायक\nसांगलीत बंडखोरी महायुतीसाठी त्रासदायक\nनिशिकांत पाटील यांना गेली तीन वर्षे भाजपने उमेदवारी देतो असे सांगून काम करायला भाग पाडले.\nजिल्हय़ातील तीन मतदारसंघांमध्ये झालेली बंडखोरी ही महायुतीची डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना राज्यभर प्रचारासाठी मोकळीक महायुतीत झालेल्या बंडखोरीने मिळवून दिली असून, त्याचा फटका महायुतीला अन्य मतदारसंघांत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिराळा आणि जत या दोन मतदारसंघांतील बंडखोरी भाजपच्या मुळावर उठली तर नवल नाही. एरवी बंडखोरी हा स्वभाव धर्म असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र बंडखोरी औषधालाही दिसली नाही.\nभाजपमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र अखेपर्यंत बंडखोरांनी दाद दिली नाही. आमदार पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला जागा मिळाली असून सेनेचे शिवबंधन हाती बांधून गौरव नायकवडी हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मदानात उतरले आहेत. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. निशिकांत पाटील यांना गेली तीन वर्षे भाजपने उमेदवारी देतो असे सांगून काम करायला भाग पाडले. मात्र राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबरोबरच भापजचे मूळ कार्यकत्रे असलेल्या विक्रम पाटील यांच्याशी असलेले मतभेद यातून पक्षांतर्गत संघर्ष वाढला होता. पक्षांतर्गत गटबाजीतून नगराध्यक्ष पाटील यांना एकाकी पाडण्यात आले होते.\nइस्लामपूर मतदारसंघात आता वंचित बहुजन आघाडी, बळीराजा शेतकरी संघटनेसह पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही तिरंगी होत आहे. एकास एक उमेदवार देऊन जयंत पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची भाजपची रणनीती मोडीत निघाली असून या बहुरंगी लढतीचा लाभ राष्ट्रवादी उठविण्याच्या तयारीत आहे. यामुळे आ. पाटील यांना अन्य मतदारसंघात विशेषत शिराळा मतदारसंघात लक्ष घालण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे.\nइस्लामपूर मतदारसंघालगत असल��ल्या शिराळा मतदारसंघात याचे परिणाम होणार आहेत. शिराळा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या वाळवा तालुक्यातील ४२ गावांमध्ये आमदार पाटील यांचेही कार्यक्षेत्र आहे.\nजतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा सामना काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्याशी असून आता सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीकडून मदानात उतरलेले भाजपचे डॉ. रवीद्र आरळी यांची बंडखोरी जगताप यांना त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.\nसांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी आपली बंडखोरी मागे घेतली आहे.\nतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत शेजाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली असून, अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात उरले असले तरी खरा सामना राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे अजितराव घोरपडे यांच्यात होत आहे.\nशिराळा आणि जत या दोन मतदारसंघांतील बंडखोरी भाजपच्या मुळावर उठली तर नवल नाही. एरवी बंडखोरी हा स्वभाव धर्म असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र बंडखोरी औषधालाही दिसली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/katta-gang-my-group/manjusha-joshi-sharing-her-memory-of-childwood-friends/articleshow/56220730.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-08T20:42:05Z", "digest": "sha1:CCYNXZM2K7W5XDHRLDEKSNCH2ZDUNMEY", "length": 14107, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "katta gang, my group News: नव्याने भेटलेले जुने वर्गमित्र - manjusha joshi sharing her memory of childwood friends | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nनव्याने भेटलेले जुने वर्गमित्र\nआम्ही सगळे घाटकोपर येथील सर्वोदय विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी २०१४ साली एकत्र भेटलो. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेने शिक्षक आणि माजी विद्यार्थी असं स्नेहसंमेलन ठाण्याला गडकरी रंगायतन येथे आयोजित केलं होतं. सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. आवडते शिक्षक आणि इतक्या वर्षांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी यामुळे प्रत्येकजण भारावून गेला होता. या कार्यक्रमानंतर आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा जन्म झाला.\nआम्ही सगळे घाटकोपर येथील सर्वोदय विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी २०१४ साली एकत्र भेटलो. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेने शिक्षक आणि माजी विद्यार्थी असं स्नेहसंमेलन ठाण्याला गडकरी रंगायतन येथे आयोजित केलं होतं. सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. आवडते शिक्षक आणि इतक्या वर्षांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी यामुळे प्रत्येकजण भारावून गेला होता. या कार्यक्रमानंतर आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा जन्म झाला.\nआमची इयत्ता दहावी बॅच १९८३ सालची. त्यामुळे व्हॉट्सअॅपचं नाव पण मी आणि माझे इयत्ता दहावी(अ)चे कुटुंब' असं जरा हटकेच दिलं. सुरुवातीला ४-५ जणांचा ग्रुप आता चांगलाच आकार घेऊ लागला. म्हणता-म्हणता २५-३० मित्र-मैत्रिणी यात सामील झाले. आता आमची प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात एकमेकांना शुभेच्छा देऊनच होते. खूप वर्षाच्या कालावधीनंतर भेटल्यावर सुरुवातीला थोडं संकोचल्यासारखं वाटलं. पण आता परत एकदा शाळेच्या वर्गात बसल्यासारखे सगळे गप्पा मारत असतात. खरं तर आता प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, नोकरी-व्यवसाय वेगळा, कोणी मोठ्या हुद्द्यावरही आहे\nपण गप्पा मारताना या गोष्टींना आमच्यामध्ये थारा नसतो. सगळे समानतेच्या पातळीवर येऊन गप्पा मारतात. म्हणूनच एकाच कुटुंबातील असल्यासारखे आम्ही वागतो हे आमचं वैशिष्ट म्हणावं लागेल. एका वर्षी आम्ही नेमाडे मॅडमकडे कर्जत येथे सहलीला गेलो होतो. सोबत बक्षी मॅडम पण होत्या. शाळेत असताना सहलीला जाताना त्या आमची काळजी घेत होत्या. आता आम्ही प्रत्येक जण त्यांची काळजी घेत होतो.\nकर्जतला आम्ही दिवसभर खूप धमाल-मस्ती आणि शाळेत असताना जी गाणी गायचो ती गाणी गाऊन परत गत आठवणींना उजाळा दिला. या सगळ्यासाठी नेमाजे मॅडमचे आभार. परत निघताना मॅडमचे डोळे पाणावलेले पाहून सगळ्यांनाच भरुन आलं.\nएकमेकांच्या मनाची जपणूक तर सगळेजणच या ग्रूपमध्ये करतात. अशा या आमच्या ग्रुपबद्दल किती आणि काय सांगायचं. शेवटी असं म्हणावंसं वाटतं की, अशी ही मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं एक संजीवन असं नातं आहे. प्रत्येकाच्या जीवनात असं नातं फुलून यावं आणि त्याने ते अनुभवावं.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकट्टा गँग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nझटपट होणारे क्रीमी व्हेजिटेबल सँडविच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनव्याने भेटलेले जुने वर्गमित्र...\nमैत्री असावी तर अशी...\n​ मैत्रीचे अतूट बंध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T22:00:09Z", "digest": "sha1:OT24ZYZSTVMDRIAXLPMDJB2LRR34JOSI", "length": 5509, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहन बागान ए.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\n(मोहन बगान या पानावरून पुनर्निर्देशित)\nमोहन बागान ॲथलेटिक क्लब\nमोहन बागान (बांग्ला: মোহন বাগান এ. সি.) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्य���वसायिक फुटबॉल क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.\nमोहन बागानने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरँड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.\nमोहन बागानची ईस्ट बंगाल ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47920", "date_download": "2019-12-08T22:54:10Z", "digest": "sha1:KPENHB3WBYAHUDH7FEHIHEZWVCDHJYTU", "length": 12436, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रकथा १ - अल्पना - आयाम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चित्रकथा १ - अल्पना - आयाम\nचित्रकथा १ - अल्पना - आयाम\n'चित्रकथा - मराठी भाषा दिवस २०१४'\nमराठी भाषा दिवस २०१४\nआयामचं अक्षर समजायला त्रास\nआयामचं अक्षर समजायला त्रास होत असेल तर त्याची गोष्ट त्याच्याच शब्दात.\nत्याचं नाव जय होत.\nतो शर्यत मध्ये नेहमी हारतो.\nएक दिवशी त्यानी प्रॅक्टीस केली.\nआणि जयनी कसरत केली.\nत्याचे शाळेत रेस झाली आणि तो जिंकला.\nत्याला गोल्ड मेडल मिळाला.\nलहान मुलांचे गोष्टीच्या पुस्तकांचे मोठया अक्षरातील ब्लॉक बुक असतात त्यातील छोटीसी, गोड गोष्ट वाटत आहे. शाब्बास आयाम....\nसमजतय अक्षर व्यवस्थित. छान\nछान गोष्ट. शाब्बास आयाम\nया विभागात आलेल्या काही कथांमध्ये मुलांनी नकळत किंवा उमजून गोष्टीतून काही शिकवण दिली आहे ते आवडलं.\nअक्षर समजतंय व्यवस्थित. मस्त\nमस्त लिहिलंय आयामने. खूप खूप शाब्बासकी त्याला आणि गोष्टीतल्या जयलाही\n छोटी आणि छान गोष्ट\nअक्षर छान आहे आयामचं.\nअक्षर छान आहे आयामचं.\nमस्त आहे छोटीशी गोष्टं\nमस्त आहे छोटीशी गोष्टं\nआयाम, छान आहे गोष्ट\nआयाम, छान आहे गोष्ट\nम���्त लिहीली आहे गोष्ट\nमस्त लिहीली आहे गोष्ट\nआयामकडून सगळ्यांना (स्पेशली इतक्या छान प्रशस्तीपत्रकाबद्दल संयोजकांना) मोठ्ठं थँक्यु.\nछान गोष्ट लिहिली आहेस\nछान गोष्ट लिहिली आहेस आयाम,\nत्याच्या अक्षरात वाचण्यातच तर मजा आहे..\nआयाम छान लिहिली आहेस गोष्ट\nछान लिहिली आहेस गोष्ट\nजवळ्जवळ सगळ्या मुलांनी गोष्टीतून शिकवण सांगितलीये. मस्त वाटतंय ते वाचून\nगोष्ट हा प्रकार बरोब्बर\nगोष्ट हा प्रकार बरोब्बर हाताळलाय. 'एकदा एक मुलगा होता...' फिक्शन बास\nआणि नेटकी, जेवढ्यास तेवढी गोष्ट, उगीच फाफट पसारा नाही.\nअक्षर नीट समजतंय. मी त्यानं लिहिलेलीच वाचली.\nकिती छान गोष्ट लिहीली आहे.\nकिती छान गोष्ट लिहीली आहे. आयामला शाब्बासकी बरं का आयाम, ही गोष्ट माझ्यासाठी मुलासाठी खूप खास आहे. कारण त्याचं नावही जय आहे.\nछान आहे आयामची गोष्ट..\nछान आहे आयामची गोष्ट.. शाब्बास आयाम\nथोड्याश्या प्रयत्नांनी आयामनी काही प्रतिक्रिया स्वतः वाचल्या. बाकीच्या त्याला वाचून दाखवल्या. इतक्या सार्‍या स्मायलीज मिळालेल्या बघून तो खूप खुश झालाय. वरचं थँक्यु पण त्यानीच लिहिलंय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१४\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/fr/13/", "date_download": "2019-12-08T22:22:37Z", "digest": "sha1:YTBYGF7EIN3BTIZ6H3UMVSXBFGPDTRZ2", "length": 15986, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "काम@kāma - मराठी / फ्रेंच", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख��या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » फ्रेंच काम\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nत्यांना कुठे जायला आवडते Où a--------- a---- \nत्यांना कुठे जायला आवडत नाही Où n----------- p-- a---- \nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + फ्रेंच (11-20)\nMP3 मराठी + फ्रेंच (1-100)\nतुम्हांला हे माहित आहे का की जर्मन ही दक्षिण प्रशांतमध्ये बोलली जाते हे खरोखरच सत्य आहे हे खरोखरच सत्य आहे पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात. ती एक क्रेओल भाषा आहे. भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात. हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात. आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत. पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात. क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत. हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे. पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत. त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत. बर्‍याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे.\nम्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात. क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे. क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे. क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे. गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्‍याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात. प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, ���्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे. क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत. कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात. त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो. त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात. क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात. एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत. बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही (= स्त्री नाही तर मग रडणे नाही (= स्त्री नाही तर मग रडणे नाही\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/articles-in-marathi-on-bjp-vs-congress-party-1607418/", "date_download": "2019-12-08T20:39:23Z", "digest": "sha1:Y6RDKI5LKBSBLXHMEGKC3HAN2TSF7QSQ", "length": 21934, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on BJP vs Congress Party | आशादायी शक्यताही मावळतीस.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nचंपारण्यचा सत्याग्रह व रशियाची क्रांती १९१७ मध्ये झाली\nचंपारण्यचा सत्याग्रह व रशियाची क्रांती १९१७ मध्ये झाली, त्या वेळी जगात अनेक शक्यता निर्माण होण्याचे ते वर्ष होते. आज बरोबर शंभर वर्षांनी २०१७ हे वर्ष काळाच्या पडद्याआड जाताना शक्यतांच्या आशा आक्रसवणारे, संवेदना बोथट करणारे वर्ष ठरले आहे. मावळत्या वर्षांत भाजपचा विस्तार व लोकशाहीच्या पराभवाची मालिका सुरूच राहिली. भाजप निवडणुकीबरोबरच राजकारणाचा खेळही जिंकण्यात यशस्वी झाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय झाला. उत्तराखंड व हिमाचलात काँग्रेसला भाजपने सत्तेवरून खाली खेचले व शेवटी जाता जाता गुजरातेतही सरकार बनवले. गोवा व मणिपूरमध्ये भाजपला विजय मिळाला नव्हता; पण जोडतोडीचे राजकारण करून त्यांनी तेथेही सरकार बनवले.\nपडद्याआडचे खेळ करीत भाजपने जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत आपल्या पसंतीचे सरकार स्थानापन्न केले. भाजप सगळीकडे जिंकत गेला, पण देश मात्र हरत गेला. वर्षांच्या सुरुवातीला नोटाबंदीचे गारूड होते; पण आता त्या फुग्याला वर्ष संपताना टाचणी लागली आहे. जीएसटी ज्या घाईगडबडीत लागू केला गेला त्यात छोटय़ामोठय़ा व्यापाऱ्यांची दैना झाली. शेतीचे संकट व आत्महत्यांच्या बातम्या कानावर येत राहिल्या. राष्ट्रीय पातळीवर आर्थिक वाढीचे आकडे निराश करणारे होते. त्यातच गुजरातचे उदाहरण पाहिले तर मतदारांना भुलवण्यासाठी हिंदू-मुस्लीम खेळ पुन्हा एकदा केला जाण्याची शक्यता आहे. गुजरात निवडणुकीनंतर काँग्रेसला राजकारणात पुन्हा सुगीचे दिवस येण्याचे भास होत आहेत, पण हकीकत वेगळी आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व हिमाचलात काँग्रेसची फजिती झाली. गोवा व मणिपूरमध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला. गुजरातमध्येही जवळजवळ खेचत आणलेली सत्ता अखेर हाती आली नाहीच. ग्रामीण गुजरातेत जेवढा असंतोष व संताप होता त्याचा फारसा लाभ काँग्रेसला मिळवता आला नाही.\nराष्ट्रीय पातळीवर काँग्रेसकडे संघटनात्मक जाळे नाही. त्यामुळे हा पक्ष निवडणुकीच्या मैदानात दोन हात करू शकत नाही. या पक्षाने आता सत्तेचे स्वप्न पाहणेही सोडल्यात जमा आहे. सोनिया गांधी यांच्या जागेवर आता राहुल गांधी यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ घालणे ही औपचारिकता होती; पण राहुल गांधी हे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या चालत्या-बोलत्या ‘निवडणूक यंत्रा’चा मुकाबला कसा करणार याची शंकाच आहे. या वर्षांत समर्थविरोधी पक्षाचा पर्याय उभा राहण्याच्या शक्यता बंद झाल्या आहेत. वर्षांच्या सुरुवातीला विरोधकांची एकी होण्याचे वारे होते. नितीशकुमारांचे नाव वाजतगाजत होते; पण नंतर चक्रे फिरली आणि ते पुन्हा भाजपच्या वळचणीला गेले.\nतृणमूल काँग्रेस सोडली तर बहुतांश प्रादेशिक ��क्ष व डाव्यांची घसरगुंडी कायम राहिली. पंजाबात सर्वानाच आशा लावून नंतर पराभूत झालेल्या आम आदमी पक्षाकडे आता पर्याय म्हणून पाहता येत नाही; पण पर्यायी राजकारण हाच त्यांचा अजून आधार आहे. राजकीय पक्ष सोडले तर तमिळनाडूत जलीकट्टू आंदोलन, गुजरातेत पाटीदार, महाराष्ट्रात मराठा, तर आंध्रात कापू यांची आरक्षण आंदोलने उभी राहिली. त्यांच्या आंदोलनात जोर होता; पण त्यांना पर्यायी राजकारणाची दिशा सापडली नाही.\nजून महिन्यात मध्य प्रदेशात मंदसौर येथे पोलिसांनी शेतकरी आंदोलकांवर गोळ्या चालवल्या तरीही हे आंदोलन पुढे जात राहिले. नंतर देशात शेतकरी आंदोलन पसरत गेले. त्यांच्याकडून पर्यायी राजकारणाची अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा विद्यार्थी व युवा आंदोलनांकडून आहे. देशाच्या विविध भागांत युवा आंदोलनातून विरोधाचे सूर उमटले. त्यातून समर्थविरोधी पर्याय उभा राहण्यास मदत होऊ शकते. हे वर्ष लोकशाही संस्थांच्या संकोचाचे होते. सरकारच्या स्वैरतेवर अंकुश लावण्याची जबाबदारी असलेल्या संस्था आणीबाणीप्रमाणे नांगी टाकताना दिसल्या. निवडणूक आयोग सरकारच्या बाजूने झुकलेला होता. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबतच्या आक्षेपात दम नाही हे खरे; पण निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती गुजरातमध्ये केली, त्यात अनेक घोटाळे व पक्षपात होता. सर्वोच्च न्यायालयाचे वागणे हे या वर्षांतील गालबोटच ठरले. खासगीपणाचा म्हणजे व्यक्तिगततेचा अधिकार व तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने योग्यच भूमिका घेतली. त्यातून घटनात्मक रचना अधिक मजबूत झाली; पण बिर्ला-सहारा डायरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांनीच जैन हवालाकांडात दिलेला निर्णय बदलून कोलांटउडी मारली ते धक्कादायक होते. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही मुख्य न्यायाधीशांवर संशयाची सुई होती तेव्हा न्यायव्यवस्थेने शंका दूर करण्याऐवजी त्या अधिक गहिऱ्या केल्या.\nलोकशाहीची रखवालदार समजली जाणारी माध्यमे सत्तेच्या चरणी लोटांगण घालीत भाटगिरी करीत राहिली. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी विरोधकांनाच प्रश्न विचारण्याचे अजब वर्तन त्यांनी केले. सरकारविरोधी बोलण्याची हिंमत दाखवणाऱ्या माध्यमकर्मीची गठडी वळण्यात आली. या वर्षांत आपल्या संवेदना बोथट झाल्याचाही अनुभव येत गेला. गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्राणवायूअभावी मुलांनी प्राण गमावणे हा दोन-चार दिवस चघळण्यापुरता विषय ठरला; पण अजूनही सरकारी रुग्णालयांची यंत्रणा ढिम्म आहे. गुरमित सिंह ऊर्फ बाबा राम रहीम याच्या कुकर्माचा भांडाफोड तर झाला; पण लोकांनी हनीप्रीतच्या कहाण्याच जास्त चघळल्या. देशात महिलांच्या शोषणाविरोधात, त्यांच्या विरोधातील हिंसाचाराविरोधात आपण अजूनही निद्रिस्त आहोत. हे वर्ष सुरू होण्याआधी गोमांसाच्या संशयावरून अखलाखची हत्या होऊन गेली होती. या वर्षी जुनैद व पहलू खान यांची वेळ होती. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून वादविवाद झाले; पण त्या नामवंत व हिंदू पत्रकार होत्या म्हणून थोडी तरी दखल घेतल्यासारखे केले गेले; पण जेव्हा अफरजुलची क्रूर हत्या झाली तेव्हा आपल्या संवेदना परत थंड पडल्या. त्याच्या हत्येची चित्रफीत पाहून थरकाप उडण्याचीच परिस्थिती होती.\nदेशाबरोबरच जगही आक्रसत चालले होते. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीचे हे पहिले वर्ष. खोटारडय़ांचे बादशाह व लहरी राज्यकर्त्यांचे ते प्रतीक. त्यांचे सत्तेवर येणे हे अमेरिकी जनतेच्या बौद्धिक पतनाचे निदर्शक होते. एके काळी देश व जगातही मानवी हक्कांची नायिका ठरलेल्या आंग सान स्यू की यांनी त्यांच्याच म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर झालेले अत्याचार व नंतर त्यांचे बांगलादेशात आश्रयाला जाणे यावर घेतलेल्या शहामृगी पवित्र्यावर सगळे जगच थक्क झाले. आता आपण नवीन वर्षांची आतुरतेने वाट पाहत असताना देश आणि जगावेही या आक्रसलेल्या स्थितीतून बाहेर येऊन फिनिक्सप्रमाणे भरारी घ्यावी, हीच माझ्या वतीने शुभेच्छा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smyv.xyz/friendshipday2-2019/", "date_download": "2019-12-08T22:35:55Z", "digest": "sha1:JZ5IXRNGEEV2PAKM3UAS6DGXO52RN624", "length": 2238, "nlines": 41, "source_domain": "smyv.xyz", "title": "FriendshipDay 2019 - Hindi Shayari and Status", "raw_content": "\nतुज्या सर्व इच्छा, मनोकामना, तुजे सर्व स्वप्न पूर्ण व्ह्यावे हेच इश्वर चरनी प्राथना.\n👇🏻👇🏻खाली क्लिक करून सरप्राइज Gift घ्या 👇🏻👇🏻\n👆🏻👆🏻वरी क्लिक करून सरप्राइज Gift घ्या 👆🏻👆🏻\nतुज्यासाठी काय गिफ्ट देऊ, तू माज्या आयुष्यात आलास हेच माज्यासाठी सर्वात मोठ गिफ्ट आहे.\n👇🏻👇🏻खाली क्लिक करून सरप्राइज Gift घ्या 👇🏻👇🏻\n👆🏻👆🏻वरी क्लिक करून सरप्राइज Gift घ्या 👆🏻👆🏻\nआयुष्यात काहीही झाल तरी माजी साथ सोडून जाऊ नकोस.\n👇🏻👇🏻खाली क्लिक करून सरप्राइज Gift घ्या 👇🏻👇🏻\n👆🏻👆🏻वरी क्लिक करून सरप्राइज Gift घ्या 👆🏻👆🏻\nतू फ़क्त मित्र नाहीस तर, जिव आहेस माझा.\nइतर मित्राना पण नक्की पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-12-08T22:28:18Z", "digest": "sha1:VL7A7LAAF7A5WVS5D3SC5CDSXCK5NWNE", "length": 4758, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मध्य अनातोलिया प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nतुर्कस्तानच्या नकाशावर मध्य अनातोलिया प्रदेश\nमध्य अनातोलिया (तुर्की: İç Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.\nआग्नेय अनातोलिया • एजियन • काळा समुद्र • पूर्व अनातोलिया • भूमध्य • मध्य अनातोलिया • मार्मारा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१३ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अ��ी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9D", "date_download": "2019-12-08T22:12:46Z", "digest": "sha1:Y6F7A5JYYQXBJTCG47W2DHKKVNU3CSHV", "length": 7161, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉम क्रूझ - विकिपीडिया", "raw_content": "\nटॉम क्रूझ (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) हा एक अमेरिकन सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार तर दोन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत.\nटॉम क्रूझने आजवर टॉप गन (१९८६), अ फ्यू गूड मेन (१९९४)), जेरी मॅग्वायर (१९९६), मॅग्नोलिया (१९९९), द लास्ट सामुराई (२००५) इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. १९९६ पासून तो मिशन: इम्पॉसिबल ह्या शृंखलेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या शृंखलेमधील मिशन: इम्पॉसिबल, मिशन: इम्पॉसिबल २, मिशन: इम्पॉसिबल ३‎, मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल व मिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन ह्या पाचही चित्रपटांमध्ये तो इथन हंट नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत चमकला आहे.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील टॉम क्रूझचे पान (इंग्लिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९६२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०१५ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T22:21:51Z", "digest": "sha1:7EO2KBCVY7D6MS2VZE5BSQYQZJ2Z4PAG", "length": 6634, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रातील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त उपवर्गच हवेत. कृपया गावांचे लेख या वर्गात जोडू नका.\nList_of_Villages_Alphabetical जनगणना यादीतील गावनाव आणि जनगणना-गावक्रमांक शोध\nमहाराष्ट्र राज्यातील गावे - जनगणनेतील निर्देशांक\nमहाराष्ट्रातील सर्व गावांचे निर्देशांक यादी\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील गावे‎ (२७ क)\n► तालुक्यानुसार महाराष्ट्रातील गावे‎ (३७ क)\n► आशा स्वयंसेविका उपलब्ध नसलेली गावे‎ (९ प)\n► जलयुक्त शिवार अभियानात सहभागी गावे‎ (९ प)\n► जव्हार तालुक्यातील गावे‎ (१०१ प)\n► महाराष्ट्रातील अवैध वाळू उपशाने त्रस्त गावे‎ (२ प)\n► महाराष्ट्रातील प्रदूषणग्रस्त गावे‎ (१० प)\n► महाराष्ट्रातील शुद्धिकरण न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणारी गावे‎ (३० प)\n► वाडा तालुक्यातील गावे‎ (१६८ प)\n► वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे‎ (८ प)\n\"महाराष्ट्रातील गावे\" वर्गातील लेख\nएकूण ४८ पैकी खालील ४८ पाने या वर्गात आहेत.\nमहाराष्ट्र राज्यातील गावे - जनगणनेतील निर्देशांक\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१८ रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/afghan-taliban-releases-3-indian-engineers-post-talks-with-us-zws-70-1988574/", "date_download": "2019-12-08T21:17:33Z", "digest": "sha1:G6D4LFMAVTKTED7DQKOMYUUHK63CLQVY", "length": 25279, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Afghan Taliban releases 3 Indian engineers post talks with US zws 70 | सुटका झाली तरी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nट्रम्प यांचे दूत झल्मे खलिलझाद तालिबानशी चर्चा करतच राहिले\nतिघा अभियंत्यांच्या सुटकेचे स्वागत सावधपणेच व्हावे, कारण अमेरिका-तालिबान चर्चा सुरूच राहणे आणि तीही इस्लामाबादेत होणे हे चिंताजनकच..\nअफगाणिस्तानमध्ये आजही बऱ्याच मोठय़ा टापूमध्ये प्रभावी असलेल्या तालिबानने रविवारी सकाळी ११ तालिबानी अतिरेक्यांच्या बदल्यात तिघा भारतीय अभियंत्यांची सुटका केली. गेले वर्षभर हे अभियंते तालिबानच्या ताब्यात होते. इतक्या कालावधीनंतर झालेली त्यांची सुटका ही भारताची समाधानाची ब��ब असली आणि यात अमेरिकेचे विशेष दूत झल्मे खलिलझाद यांच्या शिष्टाईचा महत्त्वाचा वाटा असला, तरी दीर्घकालीन विचार करता काही पैलू चिंताजनक दिसतात. त्यांची चर्चा व्हावयास हवी.\nजवळपास महिन्याभरापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानशी सुरू असलेल्या चर्चेतून तडकाफडकी माघार घेतली होती. अफगाणिस्तानच्या एका आत्मघातकी हल्ल्यात अमेरिकी सैनिकाचा झालेला मृत्यू हे त्या निर्णयामागील कारण आणि निमित्त. प्रचंड आकांडतांडव करून ट्रम्प यांनी अर्थातच ट्विटरवरून तो निर्णय जाहीर केला. परंतु तरीही ट्रम्प यांचे दूत झल्मे खलिलझाद तालिबानशी चर्चा करतच राहिले या चर्चेमध्ये तालिबानच्या वतीने बोलणी करत आहे मुल्ला अब्दुल घनी बरादर. हा कुणी साधा तालिबानी नाही. तालिबानच्या संस्थापकांपैकी हा एक. मुल्ला ओमर याच्या नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या. २०१०मध्ये त्याला अटक झाली, त्या वेळी त्या घटनेला अमेरिकेने दहशतवादविरोधी लढय़ाचे निर्णायक वळण असे संबोधले होते. तो जवळपास साडेआठ वर्षे तुरुंगात खितपत पडला होता. तालिबानने अनेकदा विनंती करूनही त्या त्या वेळच्या पाकिस्तानी सरकारांनी त्याला मुक्त केले नव्हते. परंतु गेल्या वर्षी इम्रान खान यांची तेहरीक-ई-इन्साफ पार्टी सत्तेवर आली. २० ऑगस्ट २०१८ रोजी इम्रान यांनी सत्ताग्रहण केले आणि साधारण दोनच महिन्यांनी म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी मुल्ला अब्दुल घनी बरादर याची सुटका झाली. इतकेच नव्हे, तर काही महिन्यांनीच तालिबानने त्याची दोहा, कतार येथे राजनयिक व्यवहार प्रमुख म्हणून नेमणूकही केली. गेले काही महिने दोहा येथील अमेरिका-तालिबान वाटाघाटींमध्ये बरादर तालिबानचे प्रतिनिधित्व करत होता. इतकेच नव्हे तर तो, झल्मे आणि बहुधा अफगाणिस्तानचे विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी यांना ट्रम्प यांनी थेट व्हाइट हाऊसचे निमंत्रण दिले होते. आता थोडेसे तिघा भारतीयांना मुक्त करण्याच्या बदल्यात सोडण्यात आलेल्या दहशतवाद्यांविषयी.\nएक तर केवळ तीन भारतीयांच्या बदल्यात जे ११ दहशतवादी सोडले गेले, ते सर्व अमेरिकी नियंत्रित तुरुंगात होते. त्यांच्यापैकी तीन महत्त्वाचे म्होरके मानले जातात. त्यांच्यातील अब्दुल राशीद बलुच हा अमेरिकेनेच विशेष उल्लेखित जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केला होता. आत्मघातकी दहशतवाद्य���ंना विविध भागांत धाडणे आणि अमली पदार्थाच्या तस्करीच्या माध्यमातून निधी जमवणे ही कामे तो करत असे. आणखी एक जण अफगाणिस्तानातील कुख्यात हक्कानी गटाशी संबंधित होता आणि कुनार प्रांताचा समांतर प्रमुख म्हणूनही वावरत होता. अफगाण आणि ‘नाटो’च्या फौजांवर हल्ले करण्यात त्याचा सहभाग असायचा. तिसरा महत्त्वाचा दहशतवादी हा निमरोझ प्रांताचा समांतर प्रमुख म्हणून वावरत होता. हे तिघे आणि इतर आठ दहशतवादी बागराम येथे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली तुरुंगात बंदिस्त होते. याचा अर्थ झल्मे आणि बरादर म्हणजेच अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा केवळ पुन्हा सुरू झाली आहे असे नव्हे, तर अशा चर्चेतून ठोस निष्पत्तीही दिसते आहे. ही बाब दोन कारणांसाठी गंभीर ठरते. एक तर अफगाणिस्तानात नुकतीच अध्यक्षीय निवडणूक झाली आणि ती आपण जिंकल्याचे परस्परविरोधी दावे विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी आणि त्यांचे विरोधी उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केले आहेत. ही निवडणूक आणि त्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून सुरू असलेले परस्परविरोधी दावे यांना अमेरिका किंवा तालिबान यांनी गांभीर्याने घेतलेले नाही. तालिबानच्या धमकीमुळे मोठय़ा संख्येने मतदार या निवडणुकीकडे फिरकले नाहीत, असे मत आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनीही नोंदवले आहे. म्हणजेच अफगाणिस्तानच्या भवितव्याचा फैसला करण्यासाठी अमेरिकेला लोकनियुक्त सरकारपेक्षा तालिबानचे दहशतवादी अधिक महत्त्वाचे वाटतात परवा सुटका केलेल्या तीन अभियंत्यांचे अपहरण गेल्या वर्षी मे महिन्यात बागलान प्रांतातून झाले होते. त्या वेळी एका भारतीय कंपनीसाठी काम करणारे सात अभियंते आणि त्यांच्या वाहनाचा चालक यांना तालिबानने ताब्यात घेतले आणि अज्ञातस्थळी हलवले. सातपैकी एकाची या वर्षी मे महिन्यात सुटका झाली आणि तिघांना रविवारी सोडण्यात आले. म्हणजेच तालिबानच्या ताब्यात अजूनही तीन अभियंते आहेत. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेच्या ताब्यातील आणखी काही दहशतवाद्यांना सोडण्याविषयी दबाव आणला जाईल हे उघड आहे. तालिबानच्या ताब्यातील प्रदेशांमध्ये अशा प्रकारची खंडणीखोरी यापूर्वीही होत असे. मात्र सद्यस्थितीत या खंडणीखोरीने गंभीर वळण घेतले आहे. कारण अफगाणिस्तानातून फौजा माघारी घेण्याची विलक्षण घाई अमेरिकेला झाली असून, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे. म्हणूनच ही घाई आणि त्यापायी झालेली ११ दहशतवाद्यांची सुटका ही भारतासाठी चिंता वाढवणारी घडामोड ठरते.\nयाचे प्रमुख कारण म्हणजे, ज्या भेटीमुळे भारतीय अभियंत्यांची आणि त्या बदल्यात ११ दहशतवाद्यांची सुटका झाली, ती खलिलझाद-बरादर भेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये झाली. म्हणजे आता अशा भेटीगाठींसाठी दोहा किंवा इतर कोणत्या शहरात जाण्याची गरज उरलेली नाही. कारण पाकिस्तान अशा भेटींसाठी मेहमाननवाज्मी करायला तत्परतेने तयारच आहे खलिलझाद-बरादर भेटीपेक्षाही बरादर-इम्रान भेटीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ही भेट गेल्या गुरुवारी झाली. अशा प्रकारे तालिबानी म्होरक्याशी थेट इस्लामाबादेत चर्चा करणारे इम्रान हे पहिलेच पाकिस्तानी पंतप्रधान ठरले. आजवर अशा भेटीगाठी अप्रत्यक्षपणे म्हणजे आयएसआयच्या माध्यमातून व्हायच्या. तालिबानी नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न इम्रान यांनी अमेरिकेत गेल्यानंतरही केला होता. बरादरची मुक्तता, त्याची इस्लामाबादमध्ये भेट घेणे आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यामुळे तेथे आणि भारतात जिहादी हल्ल्यांची शक्यता वारंवार बोलून दाखवणे या तिन्ही स्वतंत्र घडामोडी मानणे कठीण. त्यांच्यामागे एक समान सूत्र दिसते. यापूर्वीही अफगाणिस्तानातील जिहादी काश्मीरकडे ‘वळवण्या’चे प्रकार आयएसआयने केलेले आहेत. इम्रान यांच्या अमदानीत त्याला अघोषित राजकीय अधिष्ठान लाभू पाहत आहे. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या भारताच्या निर्णयाकडे, खोऱ्यात नव्याने दहशतवाद माजवण्याची संधी म्हणून पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पाहत आहे. इम्रान खान हीच भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून मांडत आहेत. अफगाणिस्तानात अश्रफ घनी सरकार हे कधी नव्हे इतके कमकुवत झाल्याचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानकडून, तालिबानच्या माध्यमातून घेतला जात आहे. या तालिबान्यांना पाकिस्तानी नेतृत्व किंवा वर्चस्व मान्य नाही, असा एक सिद्धान्त काही दिवसांपूर्वीपर्यंत मांडला जात होता. तो तथ्यहीन असल्याचे पाकिस्तानातील घडामोडींकडे पाहिल्यास स्पष्ट होते. अफगाणिस्तानात गेली काही वर्षे भारतानेही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून, सरकारी आणि बिगरसरकारी कंपन्यांद्वारे हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. भारताचा वाढ���ा प्रभाव पाकिस्तानला नेहमीच सलत होता. तो कमी करण्याची नामी संधी अमेरिका-तालिबान वाटाघाटींमुळे पाकिस्तानकडे चालून आली आहे. ट्रम्प यांच्यासारखी बेभरवशाची आणि संवेदनाशून्य व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षस्थानावर असणे ही बाबही तालिबान आणि पाकिस्तानच्या पथ्यावर पडली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या दहशतवाद-पुरस्कार धोरणाला उघडे पाडत असतानाच, काश्मीर खोऱ्यातील स्थिती शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यास भारताने प्राधान्य दिले पाहिजे. तूर्त इतकेच भारताच्या हातात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/now-there-is-a-contraception-pill-for-men/", "date_download": "2019-12-08T22:13:28Z", "digest": "sha1:VXJOZYFZOHM7HKDCVBXUTZJJBAWAYRM2", "length": 6392, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "Now there is a contraception pill for men ! | मुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ! 'ही' आहेत ३ वैशिष्ट्ये | arogyanama.com", "raw_content": "\nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nआरोग्यानामा ऑनलाईन टीम : अमेरिकन वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी डिमेथॅन डड्ढोलोन अनडिकॅनोट (डीएमएयु) नावाची गर्भनिरोधक गोळी तयार केली आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या औषधाची चाचणी माकडांवर यशस्वी झाली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक स्टिफनी पेज यांनी हे संशोधन केले आहे.\nअर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय\nमानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे\n‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे\n१ महिलांप्रमाणेच पुरुषांनाही दररोज ही गोळी घ्यावी लागते.\n२ पुरूषांच्या शरीरातील ज्या नलिकेद्वारे शुक्राणू लिंगापर्यंत जातात त्या नलिकेत व्हेसलक्रिम टाकली जाते.\n३ गर्भनिरोधनासाठी पुरूषांसाठी कंडोम आणि नसबंदी नंतर हा तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे.\nलिंबाचे 'हे' ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर 'ही' सुद्धा असू शकतात ६ कारणे\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर 'ही' सुद्धा असू शकतात ६ कारणे\nडोळ्यांची ‘ही’ समस्‍या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय\nचेहऱ्याला साबणाऐवजी लावा बेसन, होतील ‘हे’ १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या\nमानसिक ताण दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय, करा ‘हा’ खास व्यायाम\nपावसाळ्यातील त्वचेच्या समस्या आणि अ‍ॅलर्जी\nआरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने\n ‘नेलपेंट’ लावल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान\nआरोग्य समस्या दूर करण्यासाठी पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/baazinow-introduces-two-new-exciting-live-game-shows-for-consumers/articleshowprint/65669533.cms", "date_download": "2019-12-08T21:51:40Z", "digest": "sha1:UQFJEFMMJTHRQXBE5PM4ZIM3GK7NZYZJ", "length": 3373, "nlines": 6, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ब्रेनबाजीनंतर पोलबाजी आणि बिंगोबाजी गेमची हवा", "raw_content": "\n'ब्रेनबाजी' या डिजिटल क्वीझ गेमला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर पोलबाजी आणि 'बिंगोबाजी' हे दोन क्वीझ गेम टाइम्स इंटरनेटनं आणले आहेत. 'बाजी नाउ' या अॅपवर हे गेम उपलब्ध आहेत. 'बाजी नाऊ अॅप'ला आतापर्यंत ५० लाख लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर, २००पेक्षा अधिक शहरांमध्ये 'बाजी नाऊ' अॅपवरील गेमना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.\n'पोलबाजी' या गेममध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी देशातील समस्यांवर आधारित प्रश्नांसाठी तीन पर्याय देण्यात येणार आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडायचे आहेत. तर, 'बिंगोबाजी' हा लाइव्ह क्���ीझ गेम आहे. 'बिंगोबाजी' आणि 'पोलबाजी' गेममध्ये स्पर्धकांना १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत बक्षिसं जिंकण्याची संधी आहे.\n''बाजी नाऊ'च्या माध्यमातून लाइव्ह व्हिडिओ तसंच, संवाद साधण्याचा अनुभव लाखो लोकांना पहिल्यांदाच मिळणार आहे. भविष्यात अजूनही काही नवीन प्रयोग तुमच्यासमोर घेऊन येण्याचा आमचा मानस आहे,' असं टाइम्स इंटरनेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम सिन्हा यांनी सांगितलं.\n'ब्रेनबाजी' रोज रात्री ८.३० वाजता खेळता खेळणार आहे. तर, दर आठवड्याच्या शेवटी एक वाजताही खेळता येणार आहे. तर, 'बिंगोबाजी' रोज सायंकाळी ४.३० वाजता आणि 'पोलबाजी' रोज रात्री नऊ वाजता आणि दर आठवड्याच्या शेवटी दुपारी ३ वाजता खेळता येणार आहे. 'गुगल प्ले स्टोर' आणि 'अॅपल अॅप स्टोर'वरून तुम्हाला 'बाजी नाऊ' अॅप डाउनलोड करता येईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:56:42Z", "digest": "sha1:5NY3FSYFQ4CF57UX5LRIKNSHYOEHY6CU", "length": 20091, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "महारेरा: Latest महारेरा News & Updates,महारेरा Photos & Images, महारेरा Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\n‘रेरा’ प्रकल्पांसाठी उद्या कार्यशाळा\n'महारेरा' कायद्यात नवी तरतूदविकासकांची फसवणूक रोखणारग्राहकांना अधिक सुरक्षितताम टा...\nपुणे, कल्याणमधील दोन प्रकल्पांबाबत निर्णयदोन्ही विकासकांना ८० हजार, ४० हजारांचा दंड म टा...\nपुणे, कल्याणमधील दोन प्रकल्पांबाबत निर्णयदोन्ही विकासकांना ८० हजार, ४० हजारांचा दंड म टा...\nमहारेराच्या नियमांबाबत ‘नरेडको’तर्फे कार्यशाळा\nम टा प्रतिनिधी, नाशिक'नरेडको' नाशिकच्या वतीने महारेरासंबंधित भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळा होणार आहे...\nबांधकाम व्यावसायिकांच्या चुकांमुळे गृहप्रकल्प रखडल्याने ग्राहक आर्थिक संकटे आणि कर्जांच्या गर्तेत आहेत...\nरेरा नोंदणी म्हणजे काय\n​ रेराकडे प्रकल्पाची नोंदणी करणे म्हणजे मागितलेली आवश्यक माहिती नोंदणे. यामधे, जसे एखाद्या महानगरपालिकेकडे नकाशे व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून त्याची छाननी करून बांधकाम परवाना दिला जातो, तशी प्रक्रिया येथे होत नाही.\nखरेदीदारच पूर्ण करणार गृहप्रकल्प; तळेगावच्या 'डीएसके सदाफुली'ला संजीवनी\nनिवासी बांधकाम प्रकल्प बिल्डरच्या चुकांमुळे रखडल्यास खरेदीदारांना तो कायदेशीररीत्या हाती घेऊन पूर्ण करण्याची संधी रेरा कायद्यान्वये असते. मात्र, प्रत्यक्षात या तरतुदीचा वापर झाल्याचे उदाहरण नाही.\nचार महिन्यांत कृती आराखडा\nदिवाळी तेजाने उजळला बाजार\nरिअल इस्टेट सकारात्मक; कापड बाजारात मोठी उलाढालम टा...\n‘महारेरा’कडून नरेडको वेस्टची स्वयं-नियामक म्हणून नेमणूक\n'एक्झर्बिया' अंबीच्या विशेष ऑफर्ससह साजरी करा दिवाळीस्लग - १ आरके ७...\nगृहनिर्माण प्रकल्पांची जाहिरात करणारी वेब पोर्टल रेरा कायद्याच्या कक्षेत\nगृहनिर्माण प्रकल्पांची जाहिरात करणारी पोर्टल ‘रेरा’च्या कक्षेत\nबिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारा\nकायद्यामुळे बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत झाली. जो बिल्डर शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करेल, त्यांच्यासोबत आम्ही राहू. बिल्डर माफियांना माफ नव्हे, तर साफ करू', असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले.\nगृहनिर्माण प्रकल्पांतील अनियमिततेला चाप लावण्यासाठी २०१६ साली अस्तित्वात आलेला 'रेरा' कायदा देशपातळीवर चांगलाच रुजू लागला आहे. आज दोन वर्षांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे.\nगृहप्रकल्पांच्या नोंदणीबाबतस्पष्टता आणण्याची मागणी\nनाका शाळेची पाटी कोरी\nकष्टकरी महिलांना शिक्षण देण्याच्या बाता हवेतचशिक्षण विभागाच्या फसलेल्या उपक्रमामध्ये भरनाका शाळा योजनेचा दीड वर्षात फज्जाSanika...\n¬¬¬¬सर्वसामान्यांना खरेदी करता येतील अशी स्मार्ट घरे\nमार्केट यार्डसारख्या परिसरात घर असावे, असे प्रत्येक पुणेकराला वाटत असते; परंतु मार्केट यार्ड परिसर हा पुण्यातील प्रीमियम लोकेशनपैकी एक असल्याने ...\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1469", "date_download": "2019-12-08T22:19:10Z", "digest": "sha1:LZXXAXCSRSGNZAL7Y2B2AYV2OTH55WIG", "length": 10340, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ध्यान : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ध्यान\nआचार्य बोधीधर्म आणि झेन\nRead more about आचार्य बोधीधर्म आणि झेन\nRead more about द्वैताची पेरणी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर\n९: सिंदखेड राजा- मेहकर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-new-mayor-of-kolhapur-is-out-for-work-on-the-first-day/", "date_download": "2019-12-08T21:40:11Z", "digest": "sha1:LUMF3SHB5PSBRKYUXV62VL5AMNYSHD4G", "length": 12664, "nlines": 196, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नूतन महापौर पहिल्याच दिवशी पडल्या कामासाठी बाहेर - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome मराठी Kolhapur Marathi News नूतन महापौर पहिल्याच दिवशी पडल्या कामासाठी बाहेर\nनूतन महापौर पहिल्याच दिवशी पडल्या कामासाठी बाहेर\nकोल्हापूर :- महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर यांनी निवड झाल्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयीन प्रवेश केला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शहरातील मंजूर रस्ते व डांबरी पॅचवर्कच्या कामाची पाहणी केली. पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. महापालिकेच्या वतीने दैनंदिन होणारी पॅचवर्कची कामे, नव्याने सुरु असलेल्या कामाचा आढावा महापौरांनी शहर अभियंता यांच्याकडून घेतला होता.\nशिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर\nआज, दुपारी महापौर यांनी कावळा नाका ते तावटे हॉटेल मुख्य रस्त्यावर महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेल्या पॅचवर्कच्या कामाची व रुईकर कॉलनी येथे नव्यान करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी संबंधीत ठेकेदार यांना रस्ते दर्जेदार करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.\nयावेळी नगरसेविका सौ. उमा इंगळे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नगीमे, अरुणकुमार गवळी आदी उपस्थित होते. विभागीय कार्यालय क्र.1 च्या वतीने निर्माण चौक ते जरगनर नाका मेनरोड, टिंबर मार्केट कमान, विभागीय कार्यालय क्र.3 च्यावतीने उमा टॉकीज ते बागल चौक मेनरोडवर पॅचवर्कचे काम करण्यात आले आहे.\nमहाविकास आघाडीत फूट पाडण्यात भाजपचे संकटमोचक यशस्वी; नाशिकमध्ये भाजपचा महापौर\nPrevious articleमटणाच्या दरावरून कोल्हापुरात तणाव\nNext articleकचरा उठावासह प्रक्रियेची क्षमता वाढणार कधी\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/23667?page=2", "date_download": "2019-12-08T22:41:37Z", "digest": "sha1:PJVBWHL2RVV6HN4SJJGPMNUB3DGKEY6V", "length": 40309, "nlines": 284, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन\nमुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन\nदिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अ‍ॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.\nदरवर्षी वेवढे भरतो त्याच्या\nदरवर्षी वेवढे भरतो त्याच्या ३१ पट १५ वर्षानंतर मिळतात. >> पाटील.. हे जरा विस्कटून सांगणार काय\nयूटीआय बाँड फ़ंड ३०.११.१९९८\nयूटीआय बाँड फ़ंड ३०.११.१९९८ रोजी गुंतवलेल्या रु.१०,००० चे आज होतात रु. ३१,४५९.२३\nयूटीआय मास्टरशेअर १.७.१९९४ रोजी घेतलेल्या १५ रुपयाच्या एका युनिटवर आजपर्यंत मिळालेला डिव्हिडंड :रु. ४०.६० + आजची NAV रु.३४.५५ (बोनस धरून). एकूण रु. ७५.१५ लाभांश दरवर्षीमिळालेला आहे, त्यावर कमावता आलेले व्याज हिशेबात धरलेले नाही. तसे धरून IRR = 16.63%\nकाही म्युचल फ़ंड योजनांचे योजना सुरू झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंतचे annualised return\nयूटीआय मास्टर प्लस १९९१ : १३.०६%\nयुटीआय इक्विटी (आधीची मास्टरग्रोथ १९९२) : ११.८१%\n<< <कारण हि सगळी 'पेपर\n<< <कारण हि सगळी 'पेपर गुंतवणूक' आहे आणि मलातरी त्याचा काही भरवसा वाटत नाही> आँ\nतोळा तोळा सोन्यापेक्षा गोल्ड फंड केव्हाही बिनधोक (चोरीचा, शुद्धतेचा प्रश्न नाही).\nगोल्ड इटीएफमध्ये तसेच काही फंडांच्या ओपन एण्ड गोल्ड फंडमध्येही सिप करता येते. >>\nफंडचे दिवाळे निघणारच नाही किंवा फंड वाली कंपनी घोटाळा करणारच नाही ह्याची काही खात्री देता येते का मला असे म्हणायचे आहे कि ह्या सगळ्या कंपन्या (फंड, बॉंड , वगैरे वगैरे ...) \" liability ऑफ loss \" घेतात का मला असे म्हणायचे आहे कि ह्या सगळ्या कंपन्या (फंड, बॉंड , वगैरे वगैरे ...) \" liability ऑफ loss \" घेतात का जर कंपनीचे दिवाळे निघाले (उदा. AIG ,USA ) तर आपले सरकार त्यांना severance package देईल काय जर कंपनीचे दिवाळे निघाले (उदा. AIG ,USA ) तर आपले सरकार त्यांना severance package देईल काय अशा परिस्थितीत तुमचे सगळे पोलीसीचे फायदे तुम्हाला मिळतील काय अशा परिस्थितीत तुमचे सगळे पोलीसीचे फायदे तुम्हाला मिळतील काय म्हणून मी म्हंटले होते कि \"जर हि योजना पटत नसेल तर काही प्रमाणात सोने आणि काही प्रमाणात इतर गुंतवणूक करण्यास हरकत नाही.\"\nएक लक्षात घ्या कि, जो पर्यंत तुमचे पैसे तुमच्या हातात नाहीत तो पर्यंत त्या पैशाला गृहीत धरू नये. शेवटी काय आहे, सगळ्या कंपन्या माणसेच चालवतात आणि कुणाचे डोके कधी फिरेल हे सांगता येत नाही. म्हणून आपली रिस्क diversify करावी .\nमनिष, हे पहा :\nम्हणून मी म्हंटले होते कि \"जर\nम्हणून मी म्हंटले होते कि \"जर हि योजना पटत नसेल तर काही प्रमाणात सोने आणि काही प्रमा��ात इतर गुंतवणूक करण्यास हरकत नाही.\" : रिस्क डायव्हर्सिफिकेशन हा गुंतवणुकीतला महत्त्वाचा नियम आहेच. सगळा पैसा एकाच फंड हाउसकडे,एकाच योजनेत, एकाच प्रकारच्या असेटमध्ये गुंतवू नये.\nअसेट निवडताना तुम्हाला कितपत रिस्क (आर्थिक+मानसिक) दृष्ट्या पेलवते याचा विचार करावाच लागतो. जितकी तुमची रिस्क घ्यायची क्षमता कमी, तितके कमी रिटर्न्स तुम्हाला मिळतील.\nसिस्टमिक रिस्कच्या नियमनाबद्दलची खात्री ही दुसर्‍याने देऊन भागत नाही. त्यामुळे याबद्दल काही बोलण्यासारखे नाही.\nलोक्स गैरसमज नसावा पण\nलोक्स गैरसमज नसावा पण स्वतःच्या मुलांसाठी कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असलात तरी मॅच्युरिटीवेळी ते पैसे तुमच्याच हातात यावेत. म्हणजे तुमच्या नावेच इन्व्हेस्ट करावे असं मला वाटतं. पुढचं कुणी पाहीलय. आपलीच मुलं आहेत, आपले संस्कारही आहेत सगळं मान्य आणि तरीही पैसे आपल्याच हाती यावे मग आपण ते मुलांना द्यावे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी वापरावे.\nभरलं ताट दुसर्‍याला द्यावं पण आपला पाट देऊ नये असं काहीसं वाक्य नटसम्राट मधलं एकदम घट्ट बसलय डोक्यात. घरच्या जेष्ठांनाही हेच सांगितलय.\nबाकी मीपण सशाच्या काळजाची\nबाकी मीपण सशाच्या काळजाची पोस्ट, PPF आणि स्टेट ब्यांक जिंदाबाद. नाही म्हणायला SBI च्या गोल्ड फंडात मंथली भरायला सुरवात केलीय.\nमला SBI च्या गोल्ड फंडचा फंडा\nमला SBI च्या गोल्ड फंडचा फंडा कोणी सांगेल का लिंक नको प्लीज. आधी इथे कुठे त्यावर लिहिलं गेलं असेल तर त्याची लिंक चालेल..\n\"....तरीही पैसे आपल्याच हाती यावे मग आपण ते मुलांना द्यावे.....\"\n~ प्रचंड सहमत....आणि त्यातही विशेष म्हणजे एका स्त्रीने हे मत मांडणे विशेष वाटत आहे. मी अशी कैक उदाहरणे पाहिली आहेत माझ्याच सहकार्‍यांच्या संदर्भात.... ज्यानी 'पुत्रप्रेमापोटी' जवळपासची पूंजी एक रकमेने देऊन मग लग्न झाल्यापासून मुलगा पाहात नाही आता, असे कसे झाले, का व्हावे ... असे भजन म्हणत नशिबाला दोष देत देत टाळ कुटणारे.\n\"मोलकरीण' चित्रपटातील सुलोचना आणि परशुराम सामंतच जणू.....सारे कष्ट आणि पैसा मुलावर खर्च केला.....आणि तो मुलगा कलेक्टर झाला, पण आता फाटक्या धोतर उपरण्यातील बापाला बाप म्हणून ओळख न दाखविणारा... तर पुढे त्याच्याच घरात आईला मोलकरीण म्हणून नोकरी. छे \nगुंतवणूकीचे पैसे नक्कीच आपल्याच हाती यावेत, त्यावर 'व्यवहार' नामक शेंदूर थ���पावा व मगच पुढच्या पिढीच्या कल्याणाची चिंता करावी.\nअरे हा धागा आजच पाहिला. इकडचे\nअरे हा धागा आजच पाहिला. इकडचे प्रतिसाद वाचल्यावर बरेच गैर समज दिसले. माझ्या कडुन थोडे अर्ध्य\n१. पीपीएफ मधली गुंतवणुक सुरक्षित खरी. फक्त त्यात लॉक इन आहे.\n२. गोल्ड बाँड मधे गुंतवणुक करणे हे प्रत्यक्ष सोने खरेदी पेक्षा कधीही चांगले. प्रत्यक्ष सोने घेण्यात अनेक अडचणी येवु शकतात जश्या:- सुरक्षितता, गुणवत्ता, कीती साठवणार ह्या वर मर्यादा आहेत.\n३. अनेक नॅश्नलाइज्ड बँक्स गोल्ड बाँड्स वितरीत करतात त्यातली गुंतवणुक सेफ असते.\n४. गुंतवणूक नेहेमी बॅलन्स्ड असावी. ( नॉट टु कीप ऑल एग्ज इन वन बास्केट)\n५. मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम उत्तम म्युचल फंड, गोल्ड फंड, बँकांच्या एफडी, सोने, चांदी च्या वीटा,ह्या सगळ्यात विखरुन ठेवावी.\n६. झापड लावुन दर वर्षी विशेष्ठ गुंतवणुक करावीच.\n७. सोन्या बरोबरच प्रत्यक्ष चांदी खरेदी हा ही उत्तम गुंतवणूकीचा पर्याय आहे. ( गेल्या २-३ वर्षात सोन्या पेक्षा चांदी ची वाढ खुपच लक्षणीय आहे. चांदी ची खरेदी करताना नाणी किंवा भांड्यां पेक्षा शुध्द चांदीच्या विटा खरेदी कराव्यात. आर्थातच साठवणुकीवर मर्यादा आहेत)\nकुठलाही गोल्ड फंड हा खालील फंड्यावर चालतो\n१. तुम्ही जेंव्हा गुंतवणुक करता त्या दिवशी गोल्ड फंड चा जो पब्लीश रेट असतो त्या नुसार तुम्हाला तेवढे युनीट्स मिळतात. म्हणजेच जर आजचा १० ग्रॅमचा पब्लीश रेट ३३००० आहे म्हणजे एका ग्रॅमचे म्हणजेच एका उनीटचा रेट ३३०० झाला. तुम्हाला जर ५०,००० गुंतवायचे असतिल तर १५.१५ युनीट्स (ग्रॅम) मिळतिल.\n२. जसा जसा रेट वाढत जाईल तशी तशी तुमची गुंतवणुक वाढत जाईल.\n३. तुम्हाला दर वर्षी ( किंवा कंपनी तत्वा नुसार) डिव्हीडंड म्हणुन अजुन युनीट्स मिळत जातिल.\n४. हा सगळा डिव्हीडंड टॅक्स फ्री ( अत्ता तरी) आहे\n५. विकायला जाल तेंव्हा जेवढे युनीट्स तेवढे पैसे\nहेच जर तुम्ही प्रत्यक्ष सोने घेतले, तर विकायला जाल तेंव्हा त्यात घट ही घेतातच. परत शुध्दतेची खात्री नसते.\nकोणतीही गुंतवणुक तुम्ही मायनर\nकोणतीही गुंतवणुक तुम्ही मायनर च्या नावाने केली तरी ती गुंतवणुक करणार्‍या पालकाच्या सोर्स मधुन धरली जाते. त्या मुळे त्या वरील परतावा हा त्या पालकाचे इन्कम धरले जाते. म्हणुनच टॅक्स ही पालकालाच भरावा लागतो.\nइंशुरन्स हा इन्शुरन्स म्हणुनच पहावा. तो आणि इन्व्हेस्ट्मेंट ह्यांची गल्लत करु नये. खुप लोकांना तोंडघशी पडताना पाहिले आहे.\nअनेक रेप्युटेड कंपन्या जश्या टाटा मोटर्स, ज्या टाइम डिपॉझीट्स घेतात. तिकडे गुंतवणुक ही चांगली आहे, कारण ह्या कंपन्या चांगल्या रेटींग च्या असतात ( ए. , ए+) त्यांचा परतावा चांगला असतो. ही डिपॉझीट्स इन्शुअर्ड असतात.\nमुलांच्या नावार डायरेक्ट गुंतवणुक करु नये. त्यांचे नाव सेकंड ठेवावे किंवा नॉमिनी बनवावे.\nजी काही गुंतवणुक करणार त्यांच्या झेरॉक्स कॉपीज काढुन शक्यतो स्कॅन करुन ठेवा. स्कॅनर नसेल तर नीदान मोबाइल किंवा कॅमेर्‍यात फोटो काढुन ठेवा. सगळ्या स्कॅन कॉपीज २-३ पेन ड्राइव्ह किंवा सीडी वर कॉपी करुन सुरक्षित ठीकाणी ठेवा. जर खरी कागद्पत्र गहाळ झाली तरी नीदान त्याच्या कॉपीज असतिल.\nसेन्सीबल पोस्ट्स. विषेशतः स्कॅन कॉपी बॅकप बद्दल.\nमो कि मी उत्तम पोस्ट. चांदी\nमो कि मी उत्तम पोस्ट.\nचांदी बद्दल प्रथमच ऐकतेय..त्याबद्दल आणखी लिहाल ़का खरेदी व साठवणुक दोन्हिंबद्दल\nवेका, चांदी सुमारे ३०-३२ हजार\nचांदी सुमारे ३०-३२ हजार रुपये प्रतिकिलोपासून सुरु होऊन सध्या ६३ हजारावर आहे. ६ महिन्यापूर्वी चांदी ५३ होती\nशुद्ध चांदीच्या विटा १-१ किलोच्या मिळतात. चांदीला कमर्शियल वापर जास्त आहे. आपण चांदीचे दागिने सहसा वापरत नाही (फक्त पैंजण जोडवी इ.) व ताट्/वाटी/तांब्या/पेला वै. पण चांदी ही सर्किट्बोर्ड्स व केबल्स मधे अत्यंत उपयोगी आहे, व तिथे टनावारी वापरली जाते. सबब, तिचे मार्केट हलते रहाते. घेणे-विकणे असा खेळ करायचा असेल तर चांदी चांगली.\nइब्लिस ... करेक्ट... चांदी\nचांदी ही एक अनेक उद्योगात वापरली जाणारी कमॉडिटी आहे. त्या मुळे तिची किंमत सारखी हलती असते. वर इब्लिस म्हणाले तसं, गेल्या २ वर्षात चांदी दुप्पट झाली.\nचांदीच्या १ किलो च्या वीटा सोनारांकडे उपलब्ध असतात. तसेच बरेच जण त्याची सर्टिफिकेट पण देतात. विटा विकताना घट ही मामुली येते. ( दागीने किंवा भांड्यां पेक्षा) ( ३ टक्के साधारण). पण चांदी विकत घेतल्यावर एक नजर त्याच्या किंमतीकडे मात्र ठेवावी लागते. पण एक दोन वर्षात हमखास ३० ते ४० टक्क्यां पर्यंत अ‍ॅव्हरेज लाभ होतोच.\nमोकीमी, धन्स... म्हणजे गोल्ड\nम्हणजे गोल्ड फंड मधे पैसे गुंतवल्यावर शेवटी त्यांच्याकडुन सोनं घ्यावं लागत नाही तर.. आपण ते युनिट्स तसेच विकु शकतो ना\nचिमुरी माझ्या माहीतीप्रमाणे गोल्ड फंडात खर्‍याखुर्‍या सोन्याचा अ‍ॅज सच काही संबंध नसतो त्याच्या किंमती असतो. उदा,\nतुम्ही दर महिन्याला जी रक्कम भरता त्याच्या किंमतीइतकी सोन्याची युनिट्स तुम्हाला (पेपरवर) मिळतात. असं करत समजा २ वर्षात तुमच्याकडे ५० युनिट्स जमा झाली (मध्यमवर्गिय उदाहरण याची पूर्ण जाणिव आहे ) आणि तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट बंद करायचं ठरवलं तर तुम्हाला ५० युनिट्स * त्यावेळेच्या सोन्याचा भाव इतके पैसे मिळतील.\nमोकीमी अत्यंत उपयोगी पोस्ट.\nदरवर्षी वेवढे भरतो त्याच्या\nदरवर्षी वेवढे भरतो त्याच्या ३१ पट १५ वर्षानंतर मिळतात.>>>\nहे एक मीथ आहे. कारण पीपीएफ मधे पहिल्या वर्षी जेवढे भरता त्याच्या ३१ पट मिळु शकतिल, प्रोव्हायडेड इंटरेस्ट रेट ८.५% कायम राहिला तर आणि तरच. दर वर्षी जेवढे भरता त्याच्या प्रमाणात मिलत जातिल. उदा. २ र्‍या वर्षी टोटल गुंतवणुक १४ वर्षेच होइल, ३र्‍या वर्षा करीता १३ .. अशा उतरत्या क्रमाने इन्व्हेस्टमेंट चा काळ कमी कमी होत जाईल. त्या मुळे सर सकट पैसे १५ वर्षांनी ३१ पट नाही होणार. तसेच १५ वर्षांनी मिळणार्‍या पैश्या ची पी.व्ही. म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यु काढली तर परतावा कुठल्याही परिस्थीतित ७ ते ८ टक्क्यां पेक्षा जास्त होत नाही.\nआज जमिन, फ्लॅट्स ( काही काही शहरात), सोने , चांदी व शेअर्स ( ह्यात मुचल्फंड, इक्वीटी सगळे आले) हे सोडले तर कोणत्याही गुंतवणुकीत ८ ते ९ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळत नाही.\nफ्लॅट्स मधे ही जर तुम्ही बँक लोन काढुन घर घेणार असाल तर परतावा नक्कीच कमी होतो. परत मेंटेनन्स आहेच. प्रोपर्टी टॅक्स, सर्व्हीस टॅक्स, पार्किंग, मेंटेनन्स, व्हॅट, हे सगळे जमेस धरुनच कॅल्क्युलेशन्स करावी. मोठ्या शहरां मधले काही भाग सोडले तर घरे भाड्यानेही जात नाहीत किंवा तुमच्या महिन्याच्या हप्त्या येवढे भाडेही मिळत नाही ( गेले ते दिवस).\n१९७१ ते २००४ या काळात\n१९७१ ते २००४ या काळात सोन्याची डॉलर्मधली किंमत आणि रुपयामधली किंमत याची तुलना केली तर हा चार्ट एकदम बोलका आहे.\nआभार मोकिमी आणि इब्लिस. घेणे\nआभार मोकिमी आणि इब्लिस.\nघेणे विकणे करायचं तर देशात असायला हवं\nकोणाला इ गोल्ड विषयी माहीती\nकोणाला इ गोल्ड विषयी माहीती आहे का अमेरीकेत इ गोल्ड कसे घ्यावे\nमी इपीएफ मधे पण बेसिक\nमी इपीएफ मधे पण बेसिक पगाराच्या ८८% गुंतवणुकीचा पर्याय घेतला आहे. ते पैसे पण टॅक्स फ्री असतात. इपीएफ बद्दल कोणी जास्त माहीती देवू शकेल का\nत्रिशंकू, त्या दोन चार्ट्सबरोबरच डॉलर -रुपी एक्स्चेंज रेटचा चार्टही टाकायला हवा ना\nइथे मिळालेल्या माहितीनुसार १९७० सालात १ डॉलर = ७.५६ रुपये, तर २००५ सालात १ डॉलर = ४४.०९ रुपये होते.\nमोकीमी अत्यंत उपयोगी पोस्ट.\nचांदीत गुंतवणूक करावी असे कधी लक्षातच आले नव्हते.\nदुबईच्या सोन्याबद्ल कोणाला काही माहित आहे का इथले आणि आबुधाबीचे सोने खुप शुध्द असते भारतापेक्षा हे खरे आहे का इथले आणि आबुधाबीचे सोने खुप शुध्द असते भारतापेक्षा हे खरे आहे का इथले सराफी असच सांगतात आणि देशातले सांगतात सगळीकडचे सोने सारखेच असते (शुध्द्) .खर काय ते कळतच नाही. एवढ नक्की की इथे फसवणूक नाही.\nचर्चा वाचली. नुकतीच ह्याबाबतीत ओळखीतल्या एकाशी चर्चा केली होती. त्यांच्या मते शिक्षणाच्या 'किंमतीत' गेल्या पाच वर्षात २४ % वाढ झालेली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठीची तरतुद जितकी लवकर सुरु कराल तितकं चांगलं. त्यांनी सांगितलेले काही मुद्दे :\n१. जी काय गुंतवणूक कराल ती पालकांनी आपल्याच नावावर ठेवावी. मायनरच्या नावावर ठेऊ नये.\n२. पीपीएफ हा गुंतवणूकीचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण त्याचे रिटर्न्स टॅक्स फ्री असतात. १ लाख वर्षाला भरता येतात आणि ती रक्कम भरावीच.\n३. एनएससी मध्ये शक्यतो गुंतवू नये कारण परत मिळणार्‍या रक्कमेच्या तुलनेत टॅक्स खूप जास्त जातो.\n४. आपल्या सेव्हिंग अकाऊंट आणि फिक्स्ड डिपॉझिट ह्यामध्ये जास्तित जास्त किती पैसे ठेवायचे ह्याची मर्यादा ठरवून ठेवावी. त्याच्यावर पैसे असतील तर ते गुंतवावे.\n५. LIC पीलिसी ह्या नवरा बायबो दोघांनी काँबिनेशक करून काढाव्यात. ह्यात अनेक पर्यात उपलब्धा आहेत जे ठराविक काळाने तसेच शेवटी चांगला परतावा देतात.\n६. इतर सर्व इंश्युरन्स कंपन्यांपेक्षा LIC सगळ्यात भरोसा ठेवण्याजोगं आहे.\n७. प्रत्येक मिळवत्या माणसाने एका वेळी एकतरी रिकरिंग डिपॉझिट सुरु ठेवावे, जेणेकरून थोडी थोडी रक्कम बाजूल पडत रहाते. जी वर्षा/मुदती अखेरी गुंतवता येते किंवा काही कामासाठी वापरता येते.\n८. मुलांच्या शिक्षणासाठी करायची गुंतवणूक शक्यतो शेरमार्केटमध्ये वगैरे करू नये.\nसेव्हिंग्ज याबाबतीत मी प्रचंड\nसेव्हिंग्ज याबाबतीत मी प्रचंड अज्ञानी आहे. सध्या तरी फक्त एफ डी, रिकरिंग, आणि प���रत्यक्षात सोनं घेणे इ. च प्रकार केलेले आहेत.\nमाहिती असावं म्हणुन विचारतेय की पी पी एफ मधे ठरवलेली रक्कम दर वर्षी भरावीच लागते का ही रक्कम आपल्या सोयीने कमी जास्त करता येते का ही रक्कम आपल्या सोयीने कमी जास्त करता येते का म्हणजे पहिल्या वर्षी ५००००, दुसर्‍या वर्षी ७००००, तिसर्‍या वर्षी समजा नाही जमले पैसे टाकायला, अन चौथ्या वर्षी परत ५०००० असं काही करता येतं का\nसेव्हिंग्ज याबाबतीत मी प्रचंड\nसेव्हिंग्ज याबाबतीत मी प्रचंड अज्ञानी आहे. सध्या तरी फक्त एफ डी, रिकरिंग, आणि प्रत्यक्षात सोनं घेणे इ. च प्रकार केलेले आहेत.>> मी पण ..\nमाहिती असावं म्हणुन विचारतेय की पी पी एफ मधे ठरवलेली रक्कम दर वर्षी भरावीच लागते का ही रक्कम आपल्या सोयीने कमी जास्त करता येते का ही रक्कम आपल्या सोयीने कमी जास्त करता येते का म्हणजे पहिल्या वर्षी ५००००, दुसर्‍या वर्षी ७००००, तिसर्‍या वर्षी समजा नाही जमले पैसे टाकायला, अन चौथ्या वर्षी परत ५०००० असं काही करता येतं का म्हणजे पहिल्या वर्षी ५००००, दुसर्‍या वर्षी ७००००, तिसर्‍या वर्षी समजा नाही जमले पैसे टाकायला, अन चौथ्या वर्षी परत ५०००० असं काही करता येतं का>> हो चिमुरी वेरीएबल अमाउंट टाकता येते पीपीफ ला.. फक्त लिमीट आहे वर्षाला १ लाख.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-due-to-track-failure-in-virar-slow-trains-in-down-direction-towards-virar-will-be-running-between-ccg-to-bsr-station-all-remaining-trains-are-running-late-by-15-to-20-minutes-on-western-railway/articleshow/70971441.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-08T21:18:37Z", "digest": "sha1:IB6TBRZHBVMGF5B6I3TMZDQRZ6VOURH3", "length": 12618, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mumbai local train: मुंबई: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत - Mumbai Due To Track Failure In Virar Slow Trains In Down Direction Towards Virar Will Be Running Between Ccg To Bsr Station All Remaining Trains Are Running Late By 15 To 20 Minutes On Western Railway | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nमुंबई: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत\nतांत्रिक बिघाडामुळं पश्चिम रेल्वेवरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दुरुस्तीनंतर विरार अप धीम्य�� मार्गावरील तसेच विरार डाउन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nमुंबई: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत\nमुंबई: तांत्रिक बिघाडामुळं पश्चिम रेल्वेवरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दुरुस्तीनंतर विरार अप धीम्या मार्गावरील तसेच विरार डाउन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nमुंबई आणि उपनगरांमध्ये कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे. पावसामुळं मध्य आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे. पावसातही सुरळीत असलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक विरारजवळ रुळाला तडा गेल्यानं विस्कळीत झाली होती. तर तांत्रिक बिघाडामुळं वसई-विरारदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बिघाड दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nमुंबई: माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचे गूढ उकलले\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यां���ा डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबई: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत...\nमुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यात संततधार सुरुच...\nविद्यासागर राव यांना निरोप; नौदलाची मानवंदना...\nगणेशोत्सव विशेषः शतक महोत्सवी 'चिंतामणी'...\nमेट्रोमुळे महत्त्वाकांक्षी 'नवे बीकेसी' प्रकल्प अडला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/suicide-of-mns-activist/articleshow/70777903.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-08T20:43:49Z", "digest": "sha1:CIKHGBTL5CP2XE3WD7N4OCNCOYNF534P", "length": 10112, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या - suicide of mns activist | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nमनसेचा कार्यकर्ता प्रवीण चौगुले (२७) याने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री कळव्यातील विटावा परिसरात ...\nठाणे : मनसेचा कार्यकर्ता प्रवीण चौगुले (२७) याने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री कळव्यातील विटावा परिसरात घडली. प्रवीण याने यापूर्वी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्याने आत्महत्या का केली याबाबत कळवा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत प्रवीणने हा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे प्रवीण चौगुले याने आत्महत्या केल्याची जोरदार चर्चा सध्या ठाण्यात चालू आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n अवघे चार नगरसेवक असलेल्या आघाडीचा महापौर\nआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी क्रेनच्या मदतीने वाचवले\nडोंबिवली: अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार\nठाणे: जीव धोक्यात घालून रेल्वे पोलिसानं प्रवाशाला 'असं' वाचवलं\nअंबरनाथ: सरकारी रुग्णालयात इंजेक्शनची बाधा, १२ रुग्ण अत्यवस्थ\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nउल्हासनगरच्या नामबदलाला मनसेचा विरोध...\nयेऊरमधून ११ जुगारींना अटक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/world-cup-final-umpire-given-6-runs-on-overthrow-was-wrong-according-rule-it-may-be-5-runs/articleshow/70231190.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-08T22:07:43Z", "digest": "sha1:RPDBOVVNR7ZQJP7XJ2FD75CZBE2UEHEL", "length": 12946, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "world cup final overthrow: वर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा? - world cup final: umpire given 6 runs on overthrow was wrong according rule it may be 5 runs | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nसर्वाधिक 'चौकारां'च्या मदतीने इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला असला तरी सामन्यातील पंचाच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शेवटच्या षटकात ओव्हर थ्रोमुळे इंग्लंडला पंचांनी सहा धावा दिल्या. मात्र, नियमानुसार, सहाऐवजी पाच धावा देणे योग्य ठरले असते, असे मत समोर येऊ लागले आहे.\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nसर्वाधिक 'चौकारां'च्या मदतीने इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला असला तरी सामन्यातील पंचाच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शेवटच्या षटकात ओव्हर थ्रोमुळे इंग्लंडला पंचांनी सहा धावा दिल्या. मात्र, नियमानुसार, सहाऐवजी पाच धावा देणे योग्य ठरले असते, असे मत समोर येऊ लागले आहे.\nक्रीडा विषयक संकेतस्थळ इएसपीएन 'क्रिकइन्फो'नुसार, इंग्��ंडला त्या ओव्हरथ्रोवर पाच धावा देणे योग्य ठरले असते. नियम १९.८ नुसार, जर दोन्ही फलंदाज दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांनी एकमेकांना क्रॉस केले नसेल, त्यावेळी किंवा त्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू थ्रो केला असेल तर आणि चेंडू इतर क्षेत्ररक्षकाकडून थांबवला गेला नाही व चौकार गेला असेल तर पाच धावा मोजण्यात येतील. जर, थ्रो करण्याआधीच दोन्ही फलंदाज दुसरी धाव काढताना क्रॉस झाले असतील ती दुसरी धाव मोजण्यात आली असती. मात्र, अंतिम फेरीत पंचांनी त्यावेळी पाचऐवजी सहा धावा मोजल्या. त्यामुळे पंचांच्या कामगिरीवर चर्चा झडत आहेत.\nआयसीसीच्या पॅनलवरील माजी पंच व क्रिकेट नियमविषयक समितीचे सदस्य असणारे सायमन टफेल यांनीदेखील पंचांच्या या चुकीवर बोट ठेवले आहे. त्या चेंडूवर पाच धावा द्यायला हव्या होत्या. मात्र, पंचांनी २+४ अशा सहा धावा बहाल केल्या. खेळामध्ये अशा चुका होत असतात. मात्र, अशा चुका भविष्यात टाळता आल्या पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईल तिथे सुपरहिट\nगोलंदाज तबरेज शम्सीने मैदानात दाखवली जादू; रुमालाची बनवली छडी\nबुमराहला हिणवणाऱ्या रझाकचा भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला 'मजाक'\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nक्लब क्रिकेटमध्ये नवा इतिहास एकाच खेळाडूनं कुटल्या ५८५ धावा\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\nIndia vs West Indies Live: वेस्ट इंडिजचा भारतावर आठ गडी राखून विजय\nएजीआरसी संघाने मारली बाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह...\nरोहितकडे टी-२० व वनडे, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nइंग्��ंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A5%B2%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T21:50:30Z", "digest": "sha1:ZJUQXFOMDQBLKTNZ4JWTOJ3COR3AIWUL", "length": 2044, "nlines": 24, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एडवर्ड ॲपलटन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसर एडवर्ड व्हिक्टर ॲपलटन (सप्टेंबर ६, इ.स. १८९२ - एप्रिल २१, इ.स. १९६५) हा इंग्लिश नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील एडवर्ड ॲपलटन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nLast edited on १३ ऑक्टोबर २०१४, at ०९:३३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/twitter-reacts-as-ardent-fan-requests-virat-kohli-to-play-in-pakistan-psd-91-1989577/", "date_download": "2019-12-08T21:40:53Z", "digest": "sha1:D7XC5UBYYX5CFOMNY3BKIYRNAQ64KXU7", "length": 11875, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Twitter reacts as ardent fan requests Virat Kohli to play in Pakistan | विराट पाकिस्तानात खेळ! चाहत्याची ट्विटरवर मागणी… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nअतिरेकी हल्ल्यांमुळे भारत-पाकिस्तान द्विपक्षीय सामने बंद\nमुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका बंद झाल्या आहेत. जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी संघटनांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत भारत क्रिकेट खेळणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली. यानंतर तब्बल ११ वर्ष भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांविरोधात मालिका खेळले नाहीयेत. (विश्वचषक, चॅम्पिअन्स ट्रॉफीतील सामन्यांचा अपवाद वगळता) मात्र पाकिस्तानच्या एका चाहत्याने चक्क विराट कोहलीला पाकिस्तानात क्रिकेट खेळण्याची विनंती केली आहे.\nपाकिस्तान विरुद्ध श्रीलंका टी-२० सामन्यादरम्यान शाहबाज कासमी या तरुणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराट कोहलीला ही विनंती केली आहे.\nभारतीय चाहत्यांनीही त्याच्या या मागणीवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.\nदरम्यान श्रीलंकेच्या संघाने नुकताच पाकिस्तानचा दौरा केला. अतिरेकी संघटनांचे हल्ले आणि दहशतवाद या सावटाखाली असलेल्या पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरु व्हावं यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात भारत-पाकिस्तान देशांमध्ये मालिका खेळवली जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI : टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाची अनोखी हॅटट्रीक, कर्णधार विराटही चमकला\nVideo : ….आणि विराटने भर मैदानात विल्यम्सच्या डायरीतली पानं फाडली\nVideo : ढिसाळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विराटने दाखवून दिलं, असा पकडतात झेल…\n कोहलीला बाद करत केजरिक विल्यम्सने केला हिशेब चुकता\nIND vs WI : रोहितला मागे टाकत विराट ठरला पुन्हा अव्वल\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81", "date_download": "2019-12-08T21:46:27Z", "digest": "sha1:YK2KGRKZ7RZB44B6DGNDEZMJP2KUZQAI", "length": 2730, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आयोआना रालुका ओलारु - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआयोआना रालुका ओलारु (रोमेनियन: Ioana Raluca Olaru; जन्म: ३ मार्च १९८९) ही रोमेनिया देशाची एक टेनिसपटू आहे. ज्युनियर टेनिसमध्ये यशस्वी ठरलेल्या ओलारूला अद्याप व्यावसायिक टेनिसमध्ये विजेतेपद मिळाले नाही.\n३ मार्च, १९८९ (1989-03-03) (वय: ३०)\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर आयोआना रालुका ओलारु (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_17.html", "date_download": "2019-12-08T21:28:27Z", "digest": "sha1:2BEGXGQHSS2OZFVU7L6BZIM7UKBSI4SZ", "length": 22128, "nlines": 129, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: माळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी", "raw_content": "\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nआंबेगाव तालुक्यात दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत २५ पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह सापडले असून मृतांची संख्या मोठ्या प्रमाणाव वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.या दुर्घटनेची नेमकी कारणे यथावकाश समोर येतीलच.परंतु सध्यातरी डोंगर माथ्याच्या सपाटीकरणामूळे डोंगराच्या मूळ ढाच्याला धक्का लागला आणि ही दुर्घटना घडली अशी शंका घेण्यास जागा आहे.\nअर्थात हे काही एका दिवसात घडलेले नाही. ही प्रक्रिया गेली काही वर्षे सुरू होती आता मोठ्या पावसाच्या निमिताने तीने उग्र रूप धारण केले इतकेच. जमिनीच्या सपाटीकरणासाठी आता अनेक कारणे दिली जातील,ती कारणे योग्य, अयोग्य, नैतिक की अनैतिक हा भाग अलाहिदा परंतु हीच कारणे या दुर्घटने मागे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.निसर्गाशी छेडछाड मुद्दाम केली काय किंवा अनवधानाने झाली काय त्याचे दुष्परिणाम हे होणारच.\nडिंभे धरणामूळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, वचपे, कळंबई, फुलवडे, बोरघर, माळीण, अडिवरे, पंचाळे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी इत्यादी आदिवासी गावे पुर्णत: व अंशत: बाधित होऊन धरणाच्या पाण्यात बुडाली. या गावांतील आदिवासी शेतक-यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे बेरोजगार होवून कायमची निराधार झाली. या लोक़ांचा पूर्वापार व्यवसाय म्हणजे वनौषधी गोळा करणे आणि विकणे यातून भागत ना��ी, म्हणून अनेक कुटुंबे वर्षातील काही दिवस मजुरी करतात. डिंभे धरणामुळे झालेल्या विविध प्रकारच्या विस्थापनामुळे या लोकांची परिस्थिती अधिकच बिकट झाली. या दुर्गम भागात जगण्यासाठी करावी लागणारी खडतर कष्टाची कामे सामूहिक श्रमदानातून, म्हणजेच 'पडकई'ने करण्याची पद्धत आहे.परंतु याच परंपरेवर प्रशासनाने घाला घातला आणि या दुर्घटनेला वाट मोकळी करून दिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही\n२०१० च्या हिवाळी अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पडकई कार्यक्रम राबवण्यासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करून अडतीस कोटींचा निधी राखून ठेवण्याची घोषणा करण्यात आली.मात्र हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरीत आणि आदिवासींची एकगट्ठा मते मिळविण्यासाठी घेतला गेला होता हे पुढे सिद्ध झाले. आदिवासी कधीही निसर्गाशी छेडछाड करीत नाहीत त्यामूळे पडकईतून म्हणजे सामूहीक श्रमदानातून काही कामे केली असती तर कदाचित ही दुर्घटन घडली नसती,मात्र शासनाने पोकलेन लॉबीच्या दबावाला बळी पडत पडकई कार्यक्रमाची 'राष्ट्रीय ग्रामीण रोहयोसाठी महाराष्ट्राचा पथदर्शी प्रकल्प' म्हणून शिफारस केली नाही.त्यामूळे जमिनीच्या सपाटीकरणाची कामे पडकई ऐवजी पोकलेनच्या माध्यमातून करण्याचा मार्ग मोक़ळा झाला.\nमागील काही वर्षात डोंगर माथा आणि डोंगर उतार फोडल्याने - त्यांचे सपाटीकरण केल्याने झालेल्या दुर्घटना पुणे जिल्ह्याने पाहिल्या आहेत. अशा दुर्घटनांमध्ये अनेक जणांचा बळी गेल्यानंतर शासनाने काही उपाय योजना करित असल्याचा देखावा केला. डोंगर- टेकड्या फोड, टेकड्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी , त्यावर कारवाईसाठी भरारी पथके नेमली.मात्र या पथकांनी नेमके काय केले, अशा कामांची पाहणी केली, ती रोखली की त्यांना मदत केली हे गुलदस्त्यातच राहिले. या पथकांमूळे कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही .उलट या पथकांच्या निर्मितीनंतर अशा प्रकारांमध्ये वाढ झाल्याचेच दिसून येते.\nपुणे जिल्ह्यामध्ये विशेषत: २००४-५ नंतर डोंगर टेकड्या , नदीपात्र यांच्याशी छेडछाड करण्याचे प्रकार वाढले.यानंतरच्या काळात पुणे जिल्ह्याच्या विविध परिसरात मोठ्या प्रमाणावर टेकड्या व डोंगर फोडून अनेक बांधकाम व्यावसायिक करोडो चौरस फूट जागा तयार केली.त्यासाठी अक्षरशा रात्रंदिवस स्फोट केले गेले .खरेतर अशा प्रकारे डोंगर फोडायला परवानगी देणे कायद्यात बसत नाही,परंतू अनेक व्यावसायीकांनी अशा प्रकारे जागा तयार करून त्यांची विक्रीही केली. याच काळात कात्रज टेकडी फोडली गेली, वारजे , बाणेर बावधन येथील टेकड्यांव अतिक्रमणे केली गेली. पौडजवळ मुगावडे येथे सह्याद्री डोंगर फोडला गेला.त्यासाठी अक्षरश: हजारो किलो स्फोटके वापरण्यात आली.एकदा तर इथेही दरड कोसळली मात्र कोणतीही जिवितहानी न झाल्याने गावक-यांना धाकदपटशाने गप्प बसवण्यात आले.परंतु बेकायदा डोंगरफोड काही थांबली नाही. परिणामी आज ना उद्या येथे धोका संभवतोच .एकदा भितीपोटी गप्प बसलेल्या नागरिकांना उद्या कदाचित निसर्ग आवाज उठविण्याची संधीही देणार नाही.त्यामूळे गप्प बसून जे होइल त्याची मुकाट्याने वाट पहायची की त्याविरूद्ध आवाज उठवायचा हे ठरविण्याची वेळ आता तेथील नागरिकांवर आलेली आहे\nनागरिकांनी अशा प्रकाराबात कितीही तक्रारी केल्या तरी प्रशासन ढीम्म हलत नाही असा पुणे जिल्ह्यातील अनुभव आहे .नागरिकांच्या तक्रारीनंतर अशा बेकायदा कामासाठी तहसिलदार आणि प्रांताला जबाबदार धरले जाईल अशी डरकाळी प्रशासनाने फोडली होती परंतु पुढे काहीच घडले नाही.नाही म्हणायला अशी काही दुर्घटना घडली की प्रशासन कोणाचा तरी कोणाचा तरी किसन राठोड करते,याचा अर्थ अशा किसन राठोडांचा काही दोष नसतो अशातील भाग नाही. ते दोषी असतातच परंतु त्याहीपेक्षा जास्त दोषी असतात ते अशा राठोडांचे गुन्हे ,दोष , बेकायदा कामे यांना मदत करणारे,त्यांच्याशी सामिल असणारे व त्यांच्या कृत्याकडे जाणीवपूर्वक दुलक्ष करणारे अधिकारी आणि राजकारणी त्याच्यापेक्षा जास्त दोषी असतात. त्यांना मात्र कोणतीही शिक्षा होत नाही. कारण गुन्हा करणारे , गुन्ह्याचा तपास करणारे आणि न्याय देणारेही तेच.पुणे जिल्ह्यातील डोंगर टेकड्यांची बेकायदा फोड, त्यावरील अतिक्रमणे, नदीपात्रातील बेकायदा बांधकामे यांचा आढाव घेतला तर त्यात सर्वात जास्त सहभाग राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि वरीष्ट अधिका-यांचाच मोठ्या प्रमाणावर सहभाग आढळून येतो.\nमुगावडेजवळील सह्याद्री डोंगर २००९ साली सुस्थितीमध्ये होता. या परिसराचा समावेश माधव गाडगीळ यांच्या पश्चिम घाट अहवालामध्ये आहे.\nहाच डोंगर फोडल्यानंतर त्याची अवस्था अशी झाली.\nसह्याद्री डोंगर फोडल्यानंतरची त्याची अवस्था सरकारी ब���बूंना आणि भरारी पथकांना मात्र कधीही दिसली नाही.\nपुण्याजवळील घोटावडे येथील नदीपात्रात खाजगी मालकीची जेटी , अधिका-यांना अजूनही दिसत नाही\nपुण्याजवळील घोटावडे येथील नदीपात्रातील जागा २००९ साली अशी होती\nआणि वरील जागा मूळात अशी होती\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जागा देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपाव��ाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-vs-south-africa-2nd-test-match-summary-zws-70-1989396/", "date_download": "2019-12-08T21:11:09Z", "digest": "sha1:4WLXAOVI2AAYND65GRD4OSC2KLEKSI6N", "length": 21835, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India vs South Africa 2nd Test Match Summary zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nIndia vs South Africa : गहुंजेचा गड कोण जिंकणार\nIndia vs South Africa : गहुंजेचा गड कोण जिंकणार\nभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला आजपासून प्रारंभ\nभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला आजपासून प्रारंभ\nभारत-द. आफ्रिका कसोटी मालिका\nसलामीवीर रोहित शर्माचा प्रयोग अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरला आहे. आता त्याला फलंदाजीचा निखळ आनंद लुटू दे, अशी ग्वाही भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. मग पुण्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी परिपूर्ण असल्याचे व्यावसायिक उत्तर विराटने बुधवारच्या पत्रकार परिषदेत दिले. परंतु गहुंजेची खेळपट्टी ही विशाखापट्टणमपेक्षा अधिक प्रमाणात फिरकीला साथ देईल. त्यामुळे नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे आहे, याची पक्की जाणीव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवरील ही उभय कर्णधारांची जुगल��ंदी सामन्याचे चित्र मांडते आहे.\nतीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या कसोटीसह विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार आहे. परंतु भारतातील खेळपट्टय़ांची मला जाण आहे. आम्ही जिद्दीने मालिकेत पुनरागमन करू, असा विश्वास डय़ू प्लेसिसने व्यक्त केला आहे. विशाखापट्टमणच्या पहिल्या कसोटीत भारताने २०३ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.\n२०१७ मध्ये गहुंजेला झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला तीन दिवसांत धूळ चारली होती. प्रतिस्पर्धी संघासाठी रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारत स्वत:च सापडला. खेळपट्टीचे हेच हुकमी स्वरूप भारतासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय पावसाचे सावट असल्याने कधी ढगाळ तर कधी प्रखर सूर्यप्रकाश हे वातावरण दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळेच सराव संपल्यानंतर विराट डोक्याला टॉवेल गुंडाळून ड्रेसिंग रूममध्ये परतला.\nविशाखापट्टणमच्या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये शतके झळकावून रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा फलंदाज हा शिक्का पुसून टाकला, तर दुसरा सलामीवीर मयांक अगरवालने द्विशतकी खेळीने क्रिकेटरसिकांची दाद मिळवली. कसोटीतील सलामीची जोडी मिळाल्यामुळे मायदेशात होणाऱ्या आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांसाठी भारताची प्रमुख समस्या मिटली आहे. आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे भारताच्या सलामीवीरांना जेरबंद करण्याचे प्राथमिक आव्हान असेल. रोहित कसोटी क्रिकेटमध्ये काय करतोय, याकडे लक्ष केंद्रित करू नका, असा सल्ला विराटने पत्रकारांना दिला आहे. विराट, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमान विहारी यांच्या भारताची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे गहुंजेच्या खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिल्यास हे भारतीय फलंदाज पुन्हा बहारदार शतकांसह संघाला ५०० धावसंख्येचा डोंगर उभारून देऊ शकतील.\nपरदेशातील विजयासाठी दुप्पट गुण हवे -विराट\nवेस्ट इंडिजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकत जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने भारताने १२० गुणांची कमाई केली होती. परंतु या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीनंतर परदेशातील विजयासाठी दुप्पट गुण देण्याची सूचना भारताचा कर्णधार विराट कोहलीने केली आहे. ‘‘जर तुम्ही मला जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी गुणदान पद्धती तयार करायला सांगितली तर मी परदेशातील विजयासाठी दुप्पट गुण देईन. पहिल्या आवृत्तीनंतर हे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे,’’ असे विराट म्हणाला.\nपुण्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे पुणेकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळच्या उन्हामुळे भारतीय संघाला नेटमधील सराव करता आला. पण सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी आणि दुपारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. परंतु पाऊस थांबताच २० मिनिटांत मैदान खेळासाठी सज्ज करण्याची यंत्रणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडे आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचे पावसामुळे नुकसान झाले होते.\nवेगवान आणि फिरकी दोन्ही गोलंदाजांसाठी खेळपट्टी साथ देईल. पहिले दोन दिवस ती फलंदाजांसाठी पोषक ठरेल. परंतु खेळपट्टी काय रंग दाखवेल, हे सांगणे नेहमीच अवघड असते. सकाळी खेळपट्टी, हवामान पाहून अंतिम ११ खेळाडू निश्चित करू.\n– विराट कोहली, भारताचा कर्णधार\nभारताने विशाखापट्टणमचा गड रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन फिरकी गोलंदाज तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या बळावर जिंकला. आता दुसऱ्या कसोटीत फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत कोणती रणनीती आखतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पहिल्या कसोटीप्रमाणे दक्षिण आफ्रिकेची मदार केशव महाराज, सेनूरॅन मुथूस्वामी आणि डेन पीट या तीन फिरकी गोलंदाजांवर असेल. परंतु वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीला संघात स्थान मिळाल्यास पीटला विश्रांती द्यावी लागेल.\nकामगिरी उंचावण्याचे आफ्रिकेपुढे आव्हान\nडीन एल्गर (१६०), क्विंटन डी कॉक (१११) आणि सेनूरॅन मुथूस्वामी यांच्यावर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची प्रमुख मदार असेल. पहिल्या कसोटीत भारताच्या ५०० धावसंख्येला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉक आणि एल्गर यांनी शतके झळकावत ४३१ धावा उभारल्या होत्या. आफ्रिका संघातील भारतीय वंशाचा अष्टपैलू खेळाडू मुथूस्वामीने दोन्ही डावांत झुंजार फलंदाजी करताना अनुक्रमे नाबाद ३३ आणि नाबाद ४९ धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीतील ही सकारात्मक कामगिरीच दुसऱ्या कसोटीत अधिक उंचावू शकेल, असा आशावाद डय़ू प्लेसिसने व्यक्त केला आहे.\nविराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्��र पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.\nफॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बव्हुमा, थ्युनिस डी ब्रून, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडीन मार्करम, सेनूरॅन मुथूस्वामी, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्जे, व्हर्नन फिलँडर, डेन पीट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.\n६ फॅफ डय़ू प्लेसिसने आफ्रिकेचा कसोटी कर्णधार म्हणून १९९४ धावा केल्या असून, दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सहा धावांची आवश्यकता आहे.\n१ आफ्रिकेच्या केशव महाराजला कसोटी कारकीर्दीतील बळींचे शतक साकारण्यासाठी एका बळीची आवश्यकता आहे.\n* सामन्याची वेळ :सकाळी ९.३० वा.\n* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1973285/the-crorepatis-of-kaun-banega-crorepati-flashback-ssv-92/", "date_download": "2019-12-08T21:27:46Z", "digest": "sha1:CHHCBNFREUKQCO7QQLGABZIG3RZZPI7W", "length": 9083, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: The Crorepatis of Kaun Banega Crorepati flashback | हे आहेत KBCचे आतापर्यंतचे करोडपती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nहे आहेत KBCचे आतापर्यंतचे करोडपती\nहे आहेत KBCचे आतापर्यंतचे करोडपती\nहर्षवर्धन नवाथे हे 'केबीसी'चे पहिले विजेते ठरले. मुंबईचे हर्षवर्धन हे शो जिंकल्यानंतर जणू सेलिब्रिटीच ठरले होते.\n'केबीसी'च्या दुसऱ्या पर्वात बक्षिसाची रक्कम दोन कोटी रुपये ठेवण्यात आली होती. पेशाने अभियंता असलेले ब्रिजेश दुबे शेवटच्या प्रश्नाच्या उत्तराबाबत ठाम नसल्याने त्यांनी १ कोटी रुपये जिंकले होते.\n'कौन बनेगा करोडपती जोडी स्पेशल' भागात विजय राऊळ व त्यांची पत्नी अरुंधती १ कोटी रुपये जिंकले होते.\n२००१ मध्ये विशाखापट्टणमचा १४ वर्षीय रवी सैनी 'कौन बनेगा करोडपती ज्युनिअर' पर्वात १ कोटी रुपये जिंकला होता.\nबिहारचे सुशील कुमार यांनी केबीसीच्या पाचव्या पर्वात तब्बल पाच कोटी रुपये जिंकले होते.\n'केबीसी'च्या पाचव्या पर्वात अनिल कुमार सिन्हा करोडपती ठरले होते.\n'केबीसी'च्या चौथ्या पर्वात राहत तस्लीम यांनी एक कोटीची रक्कम जिंकली होती. या शोमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.\n'केबीसी'च्या अकराव्या पर्वात सनोज राज हे पहिले करोडपती ठरले\n'केबीसी'च्या चौथ्या पर्वात प्रशांत बतर १ कोटी रुपये जिंकले होते. त्यांनी ५ कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न स्वीकारला होता. पण त्याचं उत्तर चुकीचं दिल्याने दुर्दैवाने त्यांना फक्त ३ लाख वीस हजार रुपये घरी घेऊन जाता आले.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/25356", "date_download": "2019-12-08T22:25:41Z", "digest": "sha1:XGP7AVML4RVRPMWBTGVYSWU73MXOUMLB", "length": 3554, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "(किर्ती-मराठी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /(किर्ती-मराठी\nझाली आज माझ्या जखमांची मोजणी\nआकडा चुकीचा वाटतोय वजनात घोळ आहे\nवेदनांचा आता नको पसारा उगाच\nएकूण घेण्यास दुःख कुणास वेळ आहे\nकळ्यांनो उमलू नका एवढ्यात\nमिठीत मी त्याच्या पहाट होण्यास वेळ आहे\nमुली माझ्या फुलां परी नाजूक\nशिक्षण मी त्यांना काट्यांच्या कुंपणात देत आहे\nछोटी शब्दरचना होती रस्त्यात पडली\nहात धरुन म्हणाली चल आई शोधायची आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6043", "date_download": "2019-12-08T22:21:03Z", "digest": "sha1:5AVLD53FZS5HDDWZLYVVCLZRAMCCVH2X", "length": 7340, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हवाईदल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हवाईदल\nगणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी... गनेस पूजे दी\nगणेश पूजा... सन १९७२\nRead more about गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी... गनेस पूजे दी\nसुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण\nबरीच वर्षे वाट पाहिलेला दिवस अखेर आज उजाडला. नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.च्या कारखान्यात गेली पाच-सहा वर्षे सुखोई-30 एमकेआय या भारतीय हवाईदलाच्या सामरिक शक्तीची ओळख असलेल्या लढाऊ विमानावर जगातील एकमेव स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जोडणी सुरू होती. त्यासाठी विमानात आणि या क्षेपणास्त्रातही आवश्यक बदल करण्यात येत होते. अर्थातच त्याची माहिती धडाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हती.\nRead more about सुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण\nअमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'\n‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.\nRead more about अमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'\nआणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. नवी दिल्लीचा किस्सा.\nअसे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो. माझ्याबाबत असे अनेकदा घडले.\nवेस्टर्न एयर कमांडचे एक विहंगम दृष्य...\nRead more about आणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. नवी दिल्लीचा किस्सा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2019-12-08T22:20:00Z", "digest": "sha1:THE6OKB6YOKWRKE5PP5NWXZRD3QZCBAN", "length": 5718, "nlines": 70, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रोन-आल्प - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरोन-आल्प (फ्रेंच: Rhône-Alpes; ऑक्सितान: Ròse-Aups) हा फ्रान्सच्या आग्नेय भागातील एक प्रदेश आहे. रोन-आल्पच्या पूर्वेस इटली तर ईशान्येस स्वित्झर्लंड हे देश आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली रोन नदी तसेच आल्प्स पर्वतरांगा ह्यांवरुन ह्या प्रदेशाचे नाव रोन-आल्प असे पडले आहे. ल्योन हे फ्रान्समधील दुसरे मोठे महानगर रोन-आल्प प्रांताची राजधानी आहे. ग्रेनोबल, सेंत-एत्येन व व्हालांस ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत. फ्रान्स व स्वित्झर्लंडची सीमा अंशत: ठरवणारे जिनिव्हा सरोवर रोन-आल्पच्या ईशान्य भागात स्थित आहे.\nरोन-आल्पचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४३,६९८ चौ. किमी (१६,८७२ चौ. मैल)\nघनता १३८.६ /चौ. किमी (३५९ /चौ. मैल)\nआर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेला रोन-आल्पची अर्थव्यवस्था युरोपामधे सहाव्या क्रमांकावर आहे.\nखालील सहा विभाग रोन-आल्प प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.\nफ्रान्समधील ३ मोठी शहरे रोन-आल्प विभागात आहेत.\nल्यों क्षेत्र: १७,९८,३९५ (2008)\nग्रेनोबल क्षेत्र: ५,६०,४५३ (2008)\nसेंत-एत्येन क्षेत्र: ३,२१,७०३ (1999)\nव्हालांस क्षेत्रः १,६४,३३४ (2008)\nरोन-आल्प प्रदेशामध्ये आजवर ३ वेळा हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा भरवल्या गेल्या: १९२४ साली शामॉनी येथे, १९६८ साली ग्रेनोबल येथे व १९९२ साली आल्बर्तव्हिल येथे. खालील लीग १ फ���टबॉल क्लब रोन-आल्प प्रदेशात स्थित आहेत.\nएव्हियां तोनाँ गेलार एफ.सी.\nआल्प्स पर्वतराजीमध्ये स्वित्झर्लंडच्या जवळ वसलेले रोन-आल्प हे युरोपातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. ह्यामुळे रोन-आल्पमध्ये रेल्वे व महामार्गांचे जाळे आहे. टीजीव्ही ही फ्रेंच रेल्वे कंपनी येथे अनेक मार्ग चालवते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/actress-yami-gautam-opens-up-about-playing-a-tik-tok-star-in-film-bala/", "date_download": "2019-12-08T20:48:04Z", "digest": "sha1:GZFPZZ44F64TQ3TOA7LMZCHICO2N2MD7", "length": 18575, "nlines": 200, "source_domain": "policenama.com", "title": "actress yami gautam opens up about playing a tik tok star in film bala | 'या' कारणामुळं अभिनेत्री यामी गौतमनं केली TikTok वर 'एन्ट्री' !", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n‘या’ कारणामुळं अभिनेत्री यामी गौतमनं केली TikTok वर ‘एन्ट्री’ \n‘या’ कारणामुळं अभिनेत्री यामी गौतमनं केली TikTok वर ‘एन्ट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमला आता टिकटॉकचे वेड लागले आहे. आता ती टिकटॉक सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असल्याचे दिसत आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, यामी टिकटॉकचा वापर जास्त प्रमाणात करत असावी. पण खऱ्या आयुष्यात यामी टिकटॉकचा वापर करत नाही असे तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.\nयामी गौतमचा नुकताच ‘बाला’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली आहे. चित्रपटाच्या भूमिकेसाठी कलाकार काय करतील याचा नेम नाही. कारण ‘बाला’ चित्रपटासाठी तिने अशीच तयारी केली आहे. यामीने भूमिका साकारण्यासाठी टिकटॉकचा वापर केला आहे. याआधी ती सोशलवर जास्त सक्रिय नव्हती. चित्रपटाच्या भूमिकेच्या तयारीबद्दल यामी म्हणाली की, या चित्रपटाची भूमिका अशी आहे की, वैयक्तिक आयुष्यातली मी त्यापेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेचा प्रत्येक पैलू माझ्यापेक्षा फार वेगळा आहे. यात काही भाग सोशल मीडियाचा आहे.\nयाबद्दल यामी म्हणाली की, ‘चित्रपटातील माझी भूमिका एका टिकटॉक सुपरस्टारची आहे. ती मुलगी दिवसभर टिकटॉक व्हिडिओ बनवत असते. खऱ्या आयुष्यात मला टिकटॉक हे काय असते हे माहित नाही. मला त्याचा वापर करता येत नाही. मी पहिल्यांदा अकाउंट ओपन केले होते. तेव्हा आश्चर्यचकित झाले होते. ते खूप वेगळे जग आहे. हे धमाल विश्व आहे. तेथील लोक खूप गांभीर्याने आणि व्यावसायिक पद्धतीने व्हिडिओ तयार करतात. दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते आपली सर्जनशीलता दाखवितात. शूटिंगसाठी हे सारे पाहणे आवश्यक होते. काही व्हिडिओ मी तयार केले पण पोस्ट केले नाही. शूटिंग संपल्यावर मी ते अकाउंट पुन्हा पाहिले नाही.’\nअकाली गळणाऱ्या केसांची कथा सांगणाऱ्या ‘बाला’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली. समीक्षकांकडून या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली होती.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nमुंबई – आग्रा महामार्गावर वाहनाच्या धडकेत वाघाडीचा तरुण ठार\nराज्यात राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला केंद्राची मंजुरी\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\nमुंबई मनपामध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप ‘रेडी’ \n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट…\nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली…\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभ���नेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी लोकांनीच घरावर लावल्या…\nशेतीच्या वादातून खून करणार्‍या चौघांना जन्मठेप\n पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा ‘बालविवाह’, बापासह…\nनरेंद्र मोदींना पर्याय आहे का शरद पवारांनी दिलं ‘हे’…\nवायसीएमएच मधील डॉक्टर भरती आणि औषध, साहित्य खरेदी पारदर्शक नाही : आमदार अण्णा बनसोडे\nमहाराष्ट्र सरकारनं 90 % ‘निर्भया’ फंडाचा वापरच केला नाही\nEPFO कर्मचार्‍यांची मागणी, ‘इतकी’ वाढवावी महिन्याची पेन्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navpradnyeche-tantradnyan-news/5g-mobile-technology-telecom-world-abn-97-1972199/", "date_download": "2019-12-08T21:36:46Z", "digest": "sha1:O3HUGJLYGWS6SPDZQNNIGIDL7AMOD5VT", "length": 26070, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "5G mobile technology telecom world abn 97 | पाचव्या पर्वातील शक्यता.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nसध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते.\n‘५-जी’ म्हणजे टेलिकॉम विश्वातील मोबाइल तंत्रज्ञानाचे पाचवे पर्व.. ते कोणते बदल घडवून आणणार आहे\nमागील लेखात आपण ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात चर्चा केली. सध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते. एक म्हणजे, आपण वापरण्याचे उपकरण- जसे मोबाइल फोन, लॅपटॉप, आयओटी सेन्सर, इत्यादी; आणि दुसरे, क्लाऊडवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स- जसे ईमेल, गूगल ड्राइव्ह, ऑनलाइन बँकिंग, इत्यादी. आपल्या हातातील उपकरणात विदा (डेटा) साठवण्याचे प्रमाण जवळजवळ बादच होत चाललेय. उदा. पूर्वी- म्हणजे अगदी दशकभरापूर्वी- आपण फोनवर किंवा संगणकावर गाणी स्टोअर करून ती ऐकायचो. हल्ली ती आपण ‘गाना’, ‘सावन’ यांसारख्या म्युझिक अ‍ॅप्सद्वारा ऑनलाइन ऐकतो. हे सर्व शक्य व्हायला एकंदरीत डिजिटल क्रांती जेवढी कारणीभूत असेल, तेवढाच यशाचा वाटा जातो जगभरातील टेलिकॉम क्रांतीला. तेव्हा आजचा लेख ‘५-जी’, ‘फायबर-नेटवर्क’ या विषयावर.\nटेलीकॉम क्षेत्र ‘२-जी’पासून ‘३-जी’पर्यंत वाटचाल करत सध्या येऊन पोहोचलेय ‘५-जी’च्या उंबरठय़ावर आणि दुसरीकडे हाय स्पीड फायबर-नेटवर्क घरोघरी, गावोगावी पोहोचतेय. आपण कितीही नाके मुरडत असलो, तरी आजच्या घडीला भारतातील दूरसंचार किमती (टेलीकॉम व्हॉइस/डेटा पॅक) जगातील सर्वात कमी आहेत.\nमोबाइल व इतर विना-केबलजोडणीची उपकरणे ‘वायरलेस नेटवर्क’ वापरून व्हॉइस/डेटाची देवाणघेवाण करतात, तर घरातील लँडलाइन फोन, वायफाय-केबल राऊटर आदी ‘वायरलाइन नेटवर्क’ वापरतात. वायरलेस नेटवर्क्‍स अनेक प्रकारची असून त्यातील प्रमुख म्हणजे- ‘जीएसएम मोबाइल नेटवर्क’ १९९६ च्या आसपास भारतात मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू झाली तेव्हा २-जी नेटवर्क प्रचलित होते, त्यापुढे\n३-जी, ४-जी आले आणि हल्ली जगभरात ५-जीच्या चाचण्या सुरू आहेत. यातील ‘जी’ म्हणजे ‘जनरेशन’ (पिढी) आणि १-५ आकडे टेलीकॉम वायरलेस तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचे पर्व सुरू झाल्याचे दर्शवतात. ५-जी म्हणजे टेलीकॉम विश्वातील मोबाइल तंत्रज्ञानाचे पाचवे पर्व. इथे प्रत्येक नवीन पर्व म्हणजे जास्त क्षमता, वेग, व्याप्ती, अद्ययावत तंत्रज्ञान आणि कमी खर्च. तेव्हा जसे ३-जीने २-जीला, ४-जीने ३-जीला हद्दपार केले, तसेच हळूहळू ५-जी करेल. आता प्रत्येक पर्वात काय काय घडले, ते पाहू :\n१-जी : टेलीकॉम पर्वातील प्राथमिक पायरी आणि मोबाइल फोनची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.\n२-जी : मोबाइल फोनमध्ये व्हॉइस-कॉलव्यतिरिक्त एसएमएस सुविधाही सुरू झाली.\n३-जी : इंटरनेटचा वापर मोबाइलमध्ये आणण्यास कारणीभूत आणि डिजिटल क्रांती जनसामान्यांच्या हाती येण्यास सुरुवात झाली.\n४-जी : २००८ मध्ये आलेले अद्ययावत तंत्रज्ञान, ज्यामुळे मोबाइल इंटरनेट वेग- क्षमता- शाश्वती प्रचंड वाढून मोबाइलवर व्हिडीओ कॉन्फरन्स, ऑनलाइन गेमिंग, सिनेमा बघणे शक्य झाले (१०० एमबीपीएस वेग).\n५-जी : त्याही पुढील पायरी, ज्याच्या जगभर चाचण्या सुरू आहेत. कायम नेटवर्क चालू राहण्याची शाश्वती, नगण्य विलंब आणि ४-जीच्या मानाने प्रचंड वेग (दहा हजार एमबीपीएस) असे अहवाल येतायेत. तुलनामत्कदृष्टय़ा ४-जी वेग जर एक सिनेमा इंटरनेटवरून डाऊनलोड करायला सहा मिनिटे लावेल, तिथे ५-जी फक्त चार सेकंद हे सर्व शक्य होतेय ५-जीच्या एक मिलिसेकंदपेक्षा कमी देवाणघेवाण विलंबामुळे.\n४-जी आणि ५-जी यांच्यातील प्रमुख फरक म्हणजे- ‘मोबाइल टॉवर विरुद्ध लहान सेल संकल्पना’ ४-जी मोबाइल टॉवर फार दूरवर मोबाइल नेटवर्क पोहोचवू शकतात. परंतु हल्लीच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत त्यांची क्षमता, वेग कमी पडू लागला आहे. तसेच नवीन मोबाइल टॉवर उभारणे आर्थिकदृष्टय़ा अशक्य आणि प्रचंड वेळखाऊही आहे. त्याउलट, ५-जी तंत्रज्ञानामध्ये मोबाइल टॉवर बाद होऊन लहान लहान सेल (वायफाय राऊटरच्या आकाराचे) उभारले जातात. ४-जी मोबाइल टॉवर काही किलोमीटपर्यंत नेटवर्क पोहोचवू शकतात, तर ५-जी सेल फक्त २५० फुटांपर्यंत. परंतु ४-जी मोबाइल टॉवर हे काही कोटी रुपयांचे आणि पाच-सहा महिन्यांचे प्रकल्प, त्यात त्यांची देखरेख, वीज खर्चही प्रचंड; मात्र छोटे छोटे ५-जी सेल काही हजारांचे, काही तासांत उभे करता येण्याजोगे आणि देखभाल, वीज खर्चही अत्यंत वाजवी. मुख्य म्हणजे, मागणीनुसार नवीन ५-जी सेल उभारण्याची मुभा. थोडक्यात, भांडवली खर्च विरुद्ध परिचालन खर्च.\nपरंतु ४-जी मोबाइल टॉवर असो की ५-जी सेल; दोघांच्या तळाशी असतात हाय स्पीड फायबर-नेटवर्क तुमच्या मोबाइलपासून व्हॉइस/डेटा दुसऱ्या मोबाइल वा इंटरनेटवरील संकेतस्थळापर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया कशी असते तुमच्या मोबाइलपासून व्हॉइस/डेटा दुसऱ्या मोबाइल वा इंटरनेटवरील संकेतस्थळापर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया कशी असते तर, प्रथम मोबाइलपासून तुमच्या घराजवळील मोबाइल टॉवपर्यंत (आणि भविष्यात ५-जी सेल); तिथून पुढे फायबर-नेटवर्कमधून ज्यांच्याशी तुम्ही बोलताय, त्या मोबाइलधारी व्यक्तीच्या सर्वात जवळील मोबाइल टॉवपर्यंत आणि तिथून पुढे त्याच्या मोबाइलपर्यंत. संशोधन असे सांगते, की जगभरातील मोबाइल नेटवर्क फक्त ११ टक्के ट्रॅफिक देवाणघेवाण करते, इतर ८९ टक्के ट्रॅफिक फायबर नेटवर्कमधून जाते.\nमोबाइलच्या ठिकाणी लॅपटॉप वा संगणकाचा विचार केल्यास, त्यांना जोडलेले लॅन केबल किंवा तुमच्या घरातील वायफायमधील केबलदेखील हाय स्पीड फायबर-नेटवर्कद्वारा डेटा देवाणघेवाण करते. म्हणूनच ५-जीचा हाय स्पीड फायबर-नेटवर्कशी घट्ट संबंध आहे, किंबहुना ते एकमेकांस पूरक आहेत. कारण छोटे छोटे ५-जी सेल जागोजागी उभारायचे, म्हणजे त्या-त्या ठिकाणी फायबर-नेटवर्क उपलब्ध हवे; नाही तर ५-जी सेल जोडायचे कोणाशी\nआता पाहू, हाय स्पीड फायबर-नेटवर्क म्हणजे नक्की काय हाय स्पीड फायबर-नेटवर्कच्या संरचनेची तुलना आपल्या रक्तवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्यांशी केली गेलीय. पूर्वीच्या काळी तांब्याच्या तारांमधून दूरसंचार व्हायचा. तांब्याच्या तारा गंजणे, पाण्यामुळे शॉर्ट होणे आणि मुख्य म्हणजे ३०० फुटांपर्यंतच त्यांची क्षमता असल्यामुळे सिग्नल कमी होणे, वगैरे आव्हाने होती. फायबरची तार चक्क एक प्रकारचे प्लास्टिक तंतू असून त्यांच्यात प्रकाश लहरींमार्फत देवाणघेवाण होते.\nअसल्या महाकाय फायबर ऑप्टिक केबलचे जाळे केवळ जगभरात जमिनीवर नसून समुद्राखालीदेखील आहे. त्यांना ‘अंडर-सी केबल’ म्हटले जाते. एका भूखंडातून दुसऱ्या भूखंडापर्यंत दूरसंचार याच मार्गाने पोहोचतो. तिथून असले जाळे जमिनीमार्गे मग शेवटी मोबाइल टॉवपर्यंत जोडले जाते. उदा. टाटा कम्युनिकेशन्स अंडर-सी केबलचा प्रचंड व्यवसाय असलेली जगातील अव्वल कंपनी म्हणून ओळखली जाते. हाय स्पीड फायबर-नेटवर्क आपल्या घरी वा कार्यालयापर्यंत येण्याचे काही पर्याय पुढीलप्रमाणे :\n(१) एफटीटीपी (फायबर टु द प्रीमाइसेस) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाबाहेर रस्त्यावर संपून शेवटचे काही फूट जुनी तांब्याची तारजोडणी. स्वस्त, कमी वेळखाऊ, सरकारी प्रकल्पासाठी उपयुक्त.\n(२) एफटीटीबी (फायबर टु द बेसमेंट) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाच्या तळामजल्यावर संपून तिथून पुढे काही मीटर जुनी तांब्याची तारजोडणी. स्वस्त, कमी वेळखाऊ आणि शहरांमध्ये सर्वाधिक वापर.\n(३) एफटीटीएच (फायबर टु द होम) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाच्या आत. तुलनेने महाग, वेळखाऊ आणि हळूहळू प्रसार होतोय. ५-जी आल्यामुळे या पर्यायाचा येत्या काळात कदाचित मार्ग बंद होण्याची शक्यता.\n५-जीचा फायदा भारतातील सर्वाना व्हायचा असल्यास सर्वात आधी गावोगावी फायबर ऑप्टिक केबलचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या शेवटच्या टोकाला २५० फुटांवर ५-जी सेल लावणे तसे सोपे काम. रिलायन्स जिओ, टाटा-स्काय, एअरटेल आणि सरकारी कंपनी रेलटेल आदींनी देशभर फायबर ऑप्टिक केबलचे जाळे उभे करायला सुरुवात केली असून प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यामुळे काही वर्षांतच ५-जीचे आमूलाग्र फायदे अनुभवायला मिळतील.\nआता शेवटी करिअर व व्यवसाय मार्गदर्शन : फायबर ऑप्टिक, ५-जी सेल कौशल्य असलेले फिल्ड-टेक्निशियन्सना येत्या काळात प्रचंड मागणी असणार आहे. इथे छोटे कंत्राटी व्यवसाय उभारण्यासदेखील वाव आहे. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्यांना फायबर आणि ३/४/५-जीचे कौशल्य मिळवून टेलीकॉम कंपनीच्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटरमध्ये रोजगार संधी मिळू शकतात. थोडक्यात, हे प्रचंड आर्थिक उलाढाल असलेले क्षेत्र असून इथे अनेक नवीन व्यवसाय, रोजगार निर्माण होणार आहेत.\nलेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरह���रोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bestofasmee.blogspot.com/2014_03_11_archive.html", "date_download": "2019-12-08T22:21:46Z", "digest": "sha1:RIO7SN3WZRJQPXTV3KT2G3GGZ5ZHHFLR", "length": 15250, "nlines": 249, "source_domain": "bestofasmee.blogspot.com", "title": "साऊली : 11-Mar-2014", "raw_content": "\nमाझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..\nआपल्याकडे परदेश आणि परदेशातल्या लोकांवर टीकाच जास्त होते. अर्थात मीहि त्याला अपवाद नव्हते. खरं तर हि लोकं काही वेगळी नसतात. संस्कृतीचा फरक असल्याने आपल्याला त्यांच्या काही गोष्टी खटकतात. आणि तश्या त्यांना देखील आपल्या गोष्टी खटकतच असतात. हे माझ्या इथल्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यावरून आणि स्वानुभवावरून सांगत आहे . सिडनीत ४ वर्ष्यापुर्वी जेव्हा मी आले तेव्हा खूप भांबावलेली होती . बऱ्याच मेहनतीने आणि घरातल्या बसून कंटाळल्याने मी नौकरी शोधण्याचा निर्णय घेतला आणि मला संधी मिळाली. \"The Smith Family\" च्या मुख्य शाखेत मुख्य विभागात 'मानव संसाधन प्रशासक 'अर्थात ' Human Resource Administrator 'म्हणून निवड झाली. आनंद होता पण खूप ताण होता . आणि इतक्या मोठ्या संस्थेत काम करण्याचा अर्थात नौकरीचाच हा पहिला अनुभव. घाईघाईत माझ्या सोबतीनेच दोन स्त्रिया..ललना लिफ्ट मधे आल्या. \"Hi Good Morning \" म्हटल्या. अनोळख्या व्यक्तीने स्मितहास्याने अशी चौकशी करणं माझ्यासाठी नवीन असल्यानी मी भांबावली पण दचकत हे\"Gm\" केलं. पु��च्याच क्षणी \"You are late \"असं विचारलं मी अजूनही तिच्याकडे विचारात बघतच होते ती पुन्हा म्हटली \"Because you look nervous \" मी म्हटलं \"Yes I guess It's my first day here \" तिखट मिरची झोंबावी तशी ती ओरडली,\"o oo.. Good luck & have a nice day\"असं विचारलं मी अजूनही तिच्याकडे विचारात बघतच होते ती पुन्हा म्हटली \"Because you look nervous \" मी म्हटलं \"Yes I guess It's my first day here \" तिखट मिरची झोंबावी तशी ती ओरडली,\"o oo.. Good luck & have a nice day\" मी आपलं \"Thank you \" म्हटलं. तशी ती हातातल्या ड ब्ब्याकडे बघून म्हटली,\" whats in your launch box \" मी आपलं \"Thank you \" म्हटलं. तशी ती हातातल्या ड ब्ब्याकडे बघून म्हटली,\" whats in your launch box you can exchange with my sandwich \"मी म्हटलं,\"That's spicy veg rice\" आणि माझा मजला आला म्हणून मी तिला निरोप दिला डब्बा दिला नाही ;)पण नकळत मनावरचा तन गेला. अनोळख्या शहरात अनोळख्य व्यक्तीकडून मिळालेल्या शुभकामनेने मनाला अर्थातच दिलासा मिळालं . तसं…. आपल्याकडे ओळख नसतांना साधा स्मितहास्य देखील मिळणं अवघड असतं. असा त्या क्षणी मला जाणवलं. आणि खरचं लिफ्ट असो कि साधं रस्त्यावरून आपण वाटसरूला बाजूला होऊन दिलेल्या वाटेला हि लोकं भले दिलसे स्मित हास्याने धन्यवाद देतात किंवा सलग शिंका येतांना रेल्वे मध्ये बाजूला बसलेली व्यक्ती जेव्हा ,\"are you ok \" विचारते किंवा साधं बाळासोबत रेल्वेमध्ये जातांना 'pram ' उचलतांना जेव्हा मदतीचे ४ हात समोर येतात किंवा उभे असतात जागा देतात.तेव्हा अनोळख्या माणुसकीची वेगळीच झलक डोळ्यासमोर येते.\nआपण देवावर श्रद्धा ठेवतो,\nकाही ठिकाणी अंधश्रद्धाही म्हणतो .\nआणि जिथे तर्क लागत नाही,\nतेव्हा त्याला नियती म्हणतो.\nमी..मनात आल ते लिहिते.. माझे विचार माझ्याशीच भांडत असतात कित्येकदा. लिहिण्यासाठी हातात काही नसलं तरी सुद्धा...जमेल तिथे व्यक्त करण्यासाठी मांडत असतात कित्येकदा. एवढा मात्र नक्की मी एक पवित्र आत्मा आहे. जग सुंदर आहे.प्रत्येक गोष्टीत एक वेगळंच सौंदर्य आहे.पाहिलं म्हणजे दिसत.हे खरं.हो......काही वाटा जरा अवघड असतात ...काही प्रश्न अनुत्तरीत असतात.म्हणून काय झालंत्याच जीवनांत रंग भरतात.वाटलं तेव्हा पावसात ओलंचिंब भिजून घ्यावं,कडकडीत थंडीत शेकोटीची ऊब घेत बसावं,सरबरीत उन्हाळ्यात झाडाखाली निजावं.समुद्र असेलच तर किनाऱ्यावरुन दूरवर चालत जावं.नाहीतर असंच घराबाहेर पडून रस्त्यावर चालत राहावं.मनाला वाटलं ते वाटलं तेव्हा करत राहावं.नाहीतर तास तास भर लिहिण्यासाठी बसलं तरी काहीही न लिहिता उठावं.मी आहे त्यात रमणारी ..स्वप्नात गुंतणारी...मी माझ्याच मनाची उंच भरारी,मी क्रोधही आणि कोमल हास्यही...मी शब्दांची कुंभारी.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nआपल्याकडे परदेश आणि परदेशातल्या लोकांवर टीकाच जास्...\nआपण देवावर श्रद्धा ठेवतो, काही ठिकाणी अंधश्रद्धाही...\nपाटी आणि ५ पैसे...\nपाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटल...\nचौकटीत राहू जगणं म्हणजे.. अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ. चौकट तोडून जगणं..म्हणजे.. नियम तोडल्याची भीती,लढाई... चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य, आ...\nसंधीची वाट पाहत बसल कि हुकत असते....\nसध्याचे दिवस म्हणजे खूप कंटाळवाणे वाटताये.काहीतरी करायचं आहे.पण नक्की काय हे समझत नाहीये.सध्या सगळेच छंद दुर्लक्षित आहेत.वाचनाला तर पार विस...\nकश्यासाठी अपेक्षा करावी कुणाकडून, जर एकटाच येतो जन्माला, अन जातोही एकटच आपण. रडावसं वाटल्यावर, खांदा द्यायला कुणीच नसतं. आपली मतं जाणून घ...\nआता फक्त नहात राहावं, आल्या सरीत चिंब. आता फक्त गात राहावं, होईल तितका दंग. लागणार नाही आरसा आता, पाहण्या प्रतिबिंब. डोळ्य...\nशब्द जिव्हारी लागे लागे, शब्दच देती अपार माया. शब्द सुगंधी सडा मोगरा, अन तेच शस्त्रही मुखवटे ओळखाया. शब्द जप-जप साधू संतांच...\nजिवापलीकडे प्रेम केलं कि जिवापलीकडच्या जखमाही होतात...\nमाझे मलाच मीही समजावयास होते झाले कधी न पूर्वी ते व्हावयास का होते केली किती उपवासे अन पारायानेही श्रध्देने त्यास व्यर्थ समजुनी म...\nकळी उमलते, फुल बनते. सुगंध पसरवते, मनाला प्रफुल्लीत करते. नंतर कोमजते. न सुगंध येतो. न उरते ती प्रफुल्लता, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/for-th-best-result-follow-the-rules-of-yoga/", "date_download": "2019-12-08T21:35:40Z", "digest": "sha1:ZKOIKM5JJJXUQG5YDI34U4VS73O7LPCF", "length": 6746, "nlines": 99, "source_domain": "arogyanama.com", "title": "#YogaDay2019 : योगासने कधी करावीत आणि कधी करू नयेत, जाणून घ्या - Arogyanama", "raw_content": "\n#YogaDay2019 : योगासने कधी करावीत आणि कधी करू नयेत, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : कोणतेही काम करण्याची एक योग्य वेळ असते. म्हणूनच प्रत्येक कामाची एक वेळ ठरलेली असते. आणि त्या-त्यावेळी ती कामे केली जातात. परंतु, जर चांगले काम चुकीच्��ा वेळी केले तर फायदा कमी आणि नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. काही कामे चुकीच्या वेळी केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. योगासनांचेही तसेच आहे. योगासने कोणत्यावेळी करावी आणि कशी करावीत याचे काही नियम आहेत. त्यापद्धतीनेच योगाभ्यास केल्यास त्याचा लाभ दिसून येतो. योगशास्त्रात योगासने करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.कोणत्या वेळी योगसने करू नये याविषयी महत्त्वाच्या सूचना आहेत.अशा वेळी योगासने किंवा व्यायाम केल्यास मोठी हानी होऊ शकते.\nयोगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी\n‘माईण्डफुलनेस मेडिटेशन’ करून दूर ठेवा ‘डिमेन्शिया’, ‘अल्झायमर’ सारखे आजार\nहे’ 1 आसन केल्यास दूर होतील अनेक आजार, जाणून घ्या\nयोगासने कधी करू नयेत\n– आपण आजारी असाल तेव्हा\n– कोणत्याही प्रकारची नशा केली असेल तेव्हा\n– भूक, झोप किंवा अन्य कारणामुळे शरीरात अशक्तपणा असेल तेव्हा\n– भोजन केल्यानंतर ५ तास होण्यापूर्वी\n– अतिशय भूक किंवा तहान लागलेल्या स्थितीत\n– मन संतापाने क्रुद्ध असेल तेव्हा\n– स्त्रीयांनी मासिक पाळी सुरू असताना\n– शास्त्रात सांगितलेल्या वेळीच योगासने करावीत\n#YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट\n#YogaDay2019 : 'सेक्स पॉवर' जागृत करण्‍यासाठी करा योगासने\n#YogaDay2019 : 'सेक्स पॉवर' जागृत करण्‍यासाठी करा योगासने\n‘स्मोकिंग’ न करणाऱ्यालाही ‘या’ ५ कराणांमुळे होऊ शकतो ‘लंग कँसर’\nWHO ने सांगितलं एंटिबायोटिकचा वापर कसा करायचा\nहार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो\nकेसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या\nतजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय \nप्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा\nगरोदर महिलांनी ‘या’ तेलाचा वापर अवश्य करावा, जाणून घ्या याचे फायदे\n‘हे’ 9 दुर्लभ आजार चेहरा विकृत करतात, वाचून बसेल धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2018/11/", "date_download": "2019-12-08T21:09:47Z", "digest": "sha1:CZMFOKQ2TJL26EVEJ22ZGQ5CMNP2Y267", "length": 66896, "nlines": 308, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: November 2018", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे हरित इमारत धोरण, हरकती सूचना फक्त पोस्टाद्वारे, इमेल आयडी नाही \nमहाराष्ट्र शासनाने नुकतेच आपले हरित इमारत धोरणाचा मसूदा प्रसिद्ध केला असून असून त्यावर हरकती सूचना मागवल्या आहेत. मात्र हा मसूदा फक्त इंग्रजीत असून हरकती सूचना पाठवण्यासाठी इमेल आयडी देण्यात आलेला नाही. नागरिकांच्या माहितीसाठी सदर मसूद्याचा मुक्त मराठी अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत.\nमहाराष्ट्र शासनाचा राज्याचा हरित विकासास प्रोत्साहन देण्याचा आणि महाराष्ट्र हरित इमारतींच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचे सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे. हरित संकल्पना आणि तंत्रज्ञान यांचा उद्देश उर्जेची कार्यक्षमता, प्रभावी कचरा व्यवस्थापन, आणि नैसर्गिक स्रोतांवर कमीतकमी ताण पडावा असा आहे . हरित इमारतींमध्ये मूर्त आणि अमूर्त असे दोन्ही प्रचंड फायदे आहेत. सर्वात मूर्त फायदा म्हणजे पाणी आणि ऊर्जा यांचा पहिल्या दिवसापासून कमी होणे हा आहे. ऊर्जेची आणि पाण्याची बचत अनुक्रमे २०-३०% आणि ३० – ५०% इतकी होउ शकते . हरित इमारतींच्या अमूर्त फायद्यांमध्ये वाढीव वायू गुणवत्ता, उत्कृष्ट प्रकाश , वापरकर्त्यांच्या आरोग्याचे रक्षण , आणि वेगाने नष्ट होणा-या राष्ट्रीय स्त्रोतांचा संवर्धन यांचा समावेश आहे.\nवरिल बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने हरित इमारत धोरण तयार केले असून ते शासनाच्या अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे.शासनाने या धोरणावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. या हरकती व सूचना पाठवण्याची अंतिम मुदत ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिना इतकी असली तरी ते कोणत्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध होइल सांगता येत नाही. त्यामूळे नागरिकांनी सदर धोरण राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ६ नोव्हेंबर पासून एक महिन्याच्या आत म्हणजे ५ डिसेंबर पर्यंत पाठवाव्यात हे उत्तम\nसदर धोरणाचा मसूदा सर्व कामकाजाच्या दिवशी खालील कार्यालयांमध्ये जनतेला अवलोकनासाठी उपलब्ध आहे\n(१) टाउन प्लॅनिंग, सेंट्रल बिल्डिंग, पुणे यांचे संचालक कार्यालय;\n(२) टाउन प्लॅनिंग, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण औरंगाबाद, अमरावती विभाग यांचे संयुक्त संचालक कार्यालय;\n(३) टाउन प्लॅनिंग, शहरी संशोधन कक्ष, सेंट्रल बिल्डिंग पुणे उपसंचालक अधिकारी.\nसदर हरकती सूचना उपसंचालक नगररचना, नगर संशोधन विभाग, सेंट्रल बिल्डिंग, पुणे यांच्याकडे पाठवायच्या आहेत. हरकती सूचनांसाठी इमेल आयडी देण्यात आ���ेला नाही. तसेच सदर मसूदा मराठीत उपलब्ध नसल्याने इंग्रजी मसूद्याचे मूक्त भाषांतर इथे प्रसिद्ध करत आहोत.\nनागरी विकास विभाग महाराष्ट्र शासन\nयुनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) अंतर्गत पॅरिस हवामान करार १२ डिसेंबर २०१५ रोजी भारतसह १९६ देशांमध्ये सर्वसमावेशकतेने स्वीकारण्यात आला. जागतिक तापमान वाढीच्या धोक्यावर मात करण्यासाठी या शतकात तापमान वाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे त्यात १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ करणे हा या कराराचा उद्देश आहे. भारत सध्या बांधकाम क्षेत्रात प्रचंड प्रगती करत आहे. पायाभूत क्षेत्राचा एक भाग म्हणून परवडणारी घरे निर्माण करण्याच्या निर्णयामुळे या क्षेत्रात वेगाने वाढ होणे अपेक्षित आहे . तथापि, या वाढीचा पर्यावरणावर प्रचंड प्रभाव पडणार आहे . इमारती आणि बांधकाम क्षेत्राने या परिणामांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पॅरिस कराराची पूर्वनिर्धारित लक्ष्ये पूर्ण करण्यात या क्षेत्राचा वाटा महत्वाचा आहे.\nसध्या, बांधकाम क्षेत्रामध्ये जागतीक उर्जा आणि पाण्याचा ४०% इतका आहे. आणि या क्षेत्राचा वापर करणा-यांकडून ४८% इतक्या घनकच-याची निर्मिती होते. आपली ऊर्जेची आवश्यकता प्रामुख्याने जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहे तसेच पाणी हा एक दुर्मिळ स्त्रोत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील इमारती पर्यावरणास अनुकूल ठरतील अशा पद्धतीने बांधल्या जाणे आवश्यक आहे. हरित संकल्पना आणि तंत्रज्ञान याचा उद्देश ऊर्जेचा योग्य वापर, प्रभावी कचरा व्यवस्थापन याद्वारे नैसर्गिक स्रोतांवर कमीत कमी ताण पडावा हा आहे . हरित इमारतींमध्ये मूर्त आणि अमूर्त दोन्ही फायदे प्रचंड आहेत. सर्वात मूर्त फायदा म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून पाणी आणि ऊर्जा यअंच्या वापरात बचत होते. ही बचत ऊर्जेच्या बाबतीत २० ते ३०% आणि पाण्याच्या वापरात ३०% ते ५०% इतकी असू शकते. हरित इमारतींच्या अफाट फायद्यांमध्ये हवेची उत्तम गुणवत्ता, उत्कृष्ट प्रकाश,वापरकर्त्यांचे स्वास्थ्य आणि रहाणीमान् यात सुधारणा , सुरक्षितता आणि वेगाने नष्ट होणा-या राष्ट्रीय स्रोतांचे संरक्षण यांचा समावेश आहे.\nसध्या देशात नोंदणीकृत हरित इमारतींच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. वाढ आतापर्यंत क्षेत्रनिहाय झाली आहे. बाजाराची मागणी किंवा सामाजिकदृष्ट्या जागरूक विकासकांनाही याचे श्रेय दिले जाऊ शकते. हरित इमारतींना उत्तेजन देण्यासाठी शासन स्तरावरून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. हे धोरण राज्यातील हरित विकासाला प्रोस्ताहन देण्याचा आणि हरित इमारतींच्या क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे\nमोठ्या प्रमाणात लोकांच्या फायद्यासाठी पर्यावरणपुरक बाबींना प्रोत्साहन देण्यात शासनाची भुमिका बजावण्यासाठी धोरणाचा मोठा उपयोग होणार आहे.स्त्रोतांचे जबाबदारीने उत्पादन आणि उपभोगासह संयुक्त राष्ट्रांचे १२ आणि १३ वे उद्दीष्ट साध्य करण्याच्या आणि वातावरणातील बदल हाताळण्याच्या दृष्टीने टाकावयाच्या पावलांपैकी हे पहिले पाउल असेल.\nहे धोरण महाराष्ट्रातील सर्व आगामी व्यावसायिक इमारती तसेच निवासी इमारतींना लागू होईल. व्यावसायिक इमारतींमध्ये कार्यालय, आयटी पार्क, बँक, शॉपिंग मॉल, हॉटेल, हॉस्पिटल, विमानतळे, स्टेडियम, परंपरा केंद्रे, शैक्षणिक संस्था (महाविद्यालये, विद्यापीठ), ग्रंथालये, संग्रहालये इत्यादींचा समावेश होतो.\nशहरी महाराष्ट्राच्या दृष्टीने वेगाने प्रगती करणारे बांधकाम क्षेत्र हे आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहे त्यामूळे या क्षेत्राचे स्थैर्य आणि पर्यावरणविषयक बाबी यात संतुलन राखण्यासाठी नविन मापदंडाच्या विचार या धोरणात करण्यात आला आहे.\n१) सर्व नवीन व्यावसायिक आणि निवासी जागा हरित इमारती म्हणून विकसित केल्या जातील याची खात्री करणे\n२) हरित इमारतींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विकासक आणि खरेदीदार यांना प्रोत्साहन देणे\n३) महाराष्ट्रातील हरित इमारतीच्या निर्मितीमधील सर्व अडथळे कमी करणे\nमहाराष्ट्र सरकार इमारतींना हरित इमारती प्रमाणित करण्यासाठी टीईआरआय-गृह GRIHA (Green Rating for Integrated Habitat Assessment) आणि जीबीसीआय-लीड (GBCI- LEED (Leadership in Energy & Environmental Design)यांच्याशी सामंजस्य करारावर सही करेल. त्याचप्रमाणे हरित प्रमाणीकरणासाठी स्पष्ट आणि निर्दोष निकष आणि प्रक्रिया निर्धारित करण्यासाठी या संस्थांबरोबर कार्य करेल.\nअ) तेरी – गृह कौन्सिलला GRIHA (Green Rating for Integrated Habitat Assessment) द्वारे भारतातील इमारती व निवासस्थानाच्या विकासास प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय उपखंडातील शाश्वत निवासाशी संबंधित वैज्ञानिक आणि प्रशासकीय समस्यांवरील परस्परसंवादासाठी गृह हा एक स्वतंत्र मंच आहे , त्याची स्थापना (एनर्जी अँड रिसोर्सेज इंस्टीट्यूट, नवी दिल्ली) एमएनआरई (नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालय, सरकार) यांच्या आणि देशभरातील काही निवडक तज्ञांच्या सहकार्याने केली गेली.\nGRIHA हे Green Rating for Integrated Habitat Assessment चे संक्षिप्त रूपआहे. GRIHA हे राष्ट्रीय पातळीवर स्वीकार्य मापदंडांच्या अनुषंगाने लोकांना त्यांच्या इमारतीचे मूल्यांकन करण्यास मदत करते. तसेच ते इमारतीच्या संपूर्ण आयुष्याच्या पर्यावरणीय कामगिरीचे मूल्यांकन करून त्याद्वारे 'हरित इमारत' निश्चित करते. GRIHA मान्यताप्राप्त उर्जा आणि पर्यावरणीय तत्त्वांवर आधारित मूल्यांक़न पद्धती, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थापित प्रथा आणि उदयोन्मुख संकल्पनांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करेल.\nब्) जीबीसीआय - लीड (Leadership in Energy & Environmental Design) ग्रीन बिझिनेस सर्टिफिकेशन इंक. (GBCI) एक अमेरिकन संस्था आहे जी बांधलेल्या इमारतींच्या वातावरणाशी संबंधित अनेक बाबींचे त्रयस्थ मूल्यांकन आणि प्रमाणन करते. प्रकल्पांचे ऊर्जा आणि पर्यावरण रचना (LEED) प्रमाणन आणि व्यावसायिक मूल्यांक़न यासाठी यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या सहाय्याने जानेवारी २००८ मध्ये ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन इंस्टीट्यूटची स्थापना करण्यात आली.\nलीड, किंवा लीडरशीप इन एनर्जी अँड एनवायरनमेंटल डिझाइन ही एक जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी हरित इमारत मूल्यांकन पद्धती आहे. जवळजवळ सर्व इमारती, समुदाय आणि गृह प्रकल्पांसाठी LEED हा एक निष्पक्ष, अत्यंत कार्यक्षम आणि स्वस्त हरित इमारतींसाठी मंच आहे . LEED प्रमाणपत्र हे शास्वत यशाचे जागतीक पातळीवर सर्वमान्य मानांकन आहे.\nहरित इमारतीच्या बांधकाम खर्चात थोडीशी वाढ होते याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच विकासकांनी अतिरिक्त खर्चाचा बोजा ग्राह्कावर टाकू नये यासाठी शासन त्यांना सवलती देणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनाही नियमित इमारतींपेक्षा हरित इमारतींकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे..\nहरित इमारतीमूळे बांधकामाच्या किंमतीत किरकोळ वाढ होणार असली तरी परिचालन खर्च (operational costs ) कमी झाल्याने मिळणारे फायदे कायमस्वरूपी चालू राहतात.\nहे धोरण संपूर्ण महाराष्ट्राला लागू असले तरी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील बांधकाम उद्योगाच्या प्रमाणात आणि आकारातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. एक न्यायसंगत आणि वाजवी धोरण सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही भागामधील प्रोत्साहनांमध्ये फरक करण्याची आवश्यकता आहे.\n(१) विकसन शुल्कामध्ये सवलत:\nशासकीय संस्थांकडून हरित इमारत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विकासकांना विकास शुल्कांवर सवलत दिली जाईल.\nअधिकृत संस्थेकडून हरित इमारतीध्ये मालमत्त्ता घेणा-यास रहिवास दाखला मिळाल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी मालमत्ता कर सूट मिळविण्याचा अधिकार असेल.\nमहानगरपालिका वर नमूद केलेल्या प्रोत्साहनांशिवाय आणि त्यांच्या अखत्यारित कोणतेही अतिरिक्त प्रोत्साहन देउ शकतात.\nया टप्प्यावर विकासक त्याला हरित इमारतीची निर्मिती करावयाची असल्यास त्याने अधिकृत संस्थेकडे आपली योजना सादर केली पाहिजे आणि पूर्व-प्रमाणिकरणासाठीचे सर्व निकष पूर्ण केले पाहिजेत. त्यानंतर संस्था पूर्व-स्थापित मापदंडांनुसार टिकावू बांधकामासंदर्भात शिफारशी करून बांधकाम प्रक्रियेवर नियंत्रण ठेवेल.विकासक आणि वास्तूविशारदाची हव्या असलेल्या हरित मानांकनासह स्वयंहस्ताक्षरीत शपथपत्रे व पूर्व प्रमाणपत्रांची कागदपत्रे संस्था संबंधित महापालिकेकडे सादर करेल. सवलतीसाठी केलेल्या अर्जावर वास्तूविशारदाने सही केली पाहिजे.\nअधिकृत संस्था प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या हरित मानांकणाचे प्रमाणपत्र जारी करेल. जेंव्हा अंतिम प्रमाणपत्र देणे शक्य नसेल तेंव्हा रहिवासी दाखला मिळेपर्यंतच्या कालावधीसाठी कारणापुरते प्रमाणपत्र देण्याचा विचार केला जाउ शकतो त्यानंतर उद्दीष्टाच्या पुर्ततेसाठी अंतिम प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल\nबांधकाम पूर्ण झाल्यानंतर तसेच विकसकाने प्रमाणपत्राची प्रत महानगरपालिकेला सादर केल्यानंतर आणि देण्यात आलेले मानांकन विकसकाने केलेल्या मूळ घोषणेशी जुळत असल्यास व इतर अटींची पूर्तता झालेली असल्यास त्याला रहिवास दाखला देण्यात येईल. जर बांधकामाला मिळालेले मानांकन मूळ घोषित मानांकनापेक्षा कमी असेल तर विकसकाला मिळालेली सवलत अधिक २००% दंड इतकी रक्कम रहिवास दाखला मिळवण्यासाठी भरावी लागेल .\nमहानगरपालिकेने सदर धोरणामध्ये नमूद केलेले बदल स्विकारण्यासाठी आपल्या बांधकाम परवनगी प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे. अंतिम प्रमाणपत्र सादर केल्यानंतर विकसक भरलेले विकसनशुल्क परतीसाठी अर्ज करू शकतो. पालिकेने हरित इमारतींची यादी तयार केली पाहिजे.इमारतीतील रहिवासी थेट करसवलतीस पात्र असल्याने कर मागणी चलनावर देण्यात आलेली सवलत प्रतिबिंबित झाली पाहिजे.\nया पॉलिसीचे फायदे मिळवण्यासाठी ग्राहकांसाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया नाही. सवलत थेट त्यांच्या कर पावतींमध्ये दिसून येईल. तथापि, जेव्हा ग्राहक कर सवलतीचा लाभ घेतात तेव्हा ते शहरी विकास विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या केलेल्या डेटाबेसमध्ये नोंद होण्यास मान्यता देतात\nनगर विकास विभाग प्रत्येक वर्षी सदर धोरणाचे पुनरावलोकन करेल आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्यास कोणत्याही सुधारणा प्रस्तावित करेल\nपर्यावरणपुरक इमारतींच्या धोरणाचा मसूदा फक्त इंग्रजीतून प्रसिद्ध , मराठीला डावलले \n निलंबित ठेकेदाराला पुणे पालिकेची पुन्हा नोंदणी\nदर्जाहीन काम आणि वाढीव बिले सादर करण्यासंदर्भात दोषी ठरण्यात आलेल्या ठेकेदाराला पालिकेने पुन्हा नोंदणी दिली आहे. नितिन वरघडे या ठेकेदाराला पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दर्जाहीन कामे आणि वाढीव बिले सादर करण्यासंदर्भात दोषी ठरवून तीन वर्षांसाठी निलंबित केले होते. वरघडे यांना पालिकेने सुमारे ६९८ कामे त्या काळात दिली होती.निलंबनाच्या कालवधीत वरघडे यांच्या आईच्या कंपनीत भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांनी भागीदारी केल्याचे निष्पन्न झाले आहे.\nपालिकेच्या चौकशी समितीने वरघडेच्या कामांबाबत अहवाल सादर केला होता.तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सदर ठेकेदाराच्या कामांची चौकशी केली केली होती. अर्थातच सौम्य अहवाल सादर करावा किंवा चौकशी गुंडाळावी यासाठी बकोरिया यांच्यावर सर्वपक्षिय दबाव होता. मात्र कोणत्याही दबावाला बळी पडता त्यांनी आपली चौकशी पूर्ण केली होती. अर्थात त्याची किंमत लवकरच बकोरिया यांना चुकवावी लागली. त्यांना पुणे पालिकेतून हलविण्यात आले.\nवरघडे यांना २०१४ ते २०१७ या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. आश्चर्य म्हणजे या निलंबनाच्या कालवधीत वरघडे यांनी आईच्या नावावर एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार योगेश् टिळेकर भागीदार आहेत. वरघडे यांनी जरी आईच्या नावावर कंपनी स्थापन केली असली तरी सर्व क���रभार स्वता: वरघडे बघत होते हे त्यांनी कंपनी नोंदवताना दिलेल्या स्वत:च्या इमेलवरून सिद्ध होते. आता ज्या ठेकेदाराला पुणे महापालिकेने निलंबित केले त्याच्याशी आमदारांनी भागीदारी का केली हे त्या आमदारांनाच माहित.\nवरघडेंना पुन्हा पालिकेत नोंदणीकृत ठेकेदार म्हणून प्रवेश मिळाला असला तरी त्यांना ज्या कारणासाठी निलंबित करण्यात आले होते , म्हणजे दर्जाहिन कामे करणे वगैरे त्या कामांचा दर्जा सुधारून घेण्यात आला का , दर्जाहीन कामे केली असतानाही ज्या अधिका-यांनी त्यांची बिले मंजूर केली त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली किंवा जी वाढीव बिले सादर केली होती ती बिले मंजूर करणा-यांवर काय कारवाई करण्यात आली या बाबी गुलदस्त्यातच आहेत.\nवरघडेंना निलंबित करताना पालिकेतील सरव पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रचंड तोंडसुख घेतले होते. त्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकही अग्रेसर होते. ते नगरसेवक आता आपल्याच पक्षाच्या आमदारांना दोषी ठेकेदाराशी भागीदारी केल्याबद्दल जाब विचारणार का\nनिलंबन संपल्यानंतर ज्या तत्परतेने वरघडेंना पुन्हा नोंदणी देण्यात आली त्यावरून त्यांचे निलंबन हे नाममात्र आणि केवळ देखावा होता हे सिद्ध होते.वरघडेंना मार्च २०१८ मध्ये पुन्हा नोंदणी देण्यात आली आहे.\nपर्यावरण पुरक इमारतींच्या धोरणाचा मसूदा फक्त इंग्रजीतून प्रसिद्ध , मराठीला डावलले \nराज्य शासनाने पर्यावरण पुरक इमारतींच्या धोरणाचा मसूदा प्रसिद्ध केला असून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. परंतू हा मसूदा फक्त इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कदाचित राज्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचाच या विषयाशी संबध आहे आणि त्यांना फक्त इंग्रजी कळते अशी शासनाची समजूत असावी. किंवा मराठी येणा-यांना किंवा समजणा-यांना पर्यावरणाशी काही देणे घेणे नसते असाही शासनाचा समज असावा त्यामूळेच सदर मसूदा मराठीत प्रसिद्ध करण्यात आलेला नसावा.\nखरेतर शासनाची सर्व धोरणे , नियम, आदेश , अहवाल, निर्णय अधिसूचना , प्रारूप नियम इत्यादी सर्व माहिती मराठीतून प्रकट करावीत, तसेच शासनाचे भाषा संचालनालय मजबूत करावे असे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिनांक २९ मे २०१४ रोजी दिले होते.परंतु इथे सर्वोच्च न्यायालया��्या निकालाची पत्रास कोण ठेवत नाही तर मुख्य माहिती आयुक्तांच्या निर्णयाची फिकिर कोण करणार \nवास्तविक पहाता, माहिती अधिकार अधिनियम २००५ मधिल कलम ४ (१) (ग) (घ) नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने ज्यामुळे लाकांना बाधा पोहोचते अशी महत्त्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करतांना सर्व संबंधित वस्तुस्थिती प्रसिध्द करावयाची असते तसेच, आपल्या प्रशासनिक किंवा न्यायिकवत् निर्णयांबाबतची कारणे बाधित व्यक्तींना कळवावयाची असतात.\nत्याचप्रमाणे कलम ४ (४) नुसार पुरेपुर मोबदला देणारा खर्च, स्थानिक भाषा आणि त्या स्थानिक भागातील संपर्काची सर्वात प्रभावी पध्दती या बाबी विचारात घेऊन, सर्व माहिती प्रसारित करावयाची असते आणि यथास्थिती राज्य जन माहिती अधिकारी यांच्याकडे, शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ती माहिती मोफत किंवा विहित करण्यात येईल इतक्या माध्यमाच्या खर्चाएवढया किंवा मुद्रणाच्या खर्चाएवढया किंमतीला सहजपणे उपलब्ध करावयाची असते.\nसर्व नवीन व्यावसायिक आणि निवासी जागा हिरव्या इमारती म्हणून विकसित केली जातील याची खातरजमा करणे ,हरित इमारतींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विकासक आणि खरेदीदार यांना प्रोत्साहन देणे, महाराष्ट्रातील हरित इमारत निर्मितेतील सर्व अडथळे दूर करणे ही पर्यावरण पुरक इमारत धोरणाची उद्दीष्टे आहेत . शासनाचे कोणतेही धोरण नागरिकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होउ शकत नाही. त्यामूळे नागरिकांवर थेट परिणाम करणा-या धोरणाची माहिती नागरिकांना होउ न देणे कायद्याच्या विरोधात तर आहेच परंतू ती नागरिकांच्या विश्वासाशी प्रतारणाही आहे.\nसदर धोरण वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावर नागरिकांनी आपल्या हरकती सूचनअ पाठवायच्या आहेत. शासनाच्या संकेतस्थळावर हे धोरण ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले आहे . ते कोणत्या वर्तमानपत्रात आणि कधी प्रसिद्ध होइल हे सांगता येत नाही त्यामूळे नागरिकांनी ५ डिसेंबर २०१८ पर्यंत आपल्या हरकती सूचना पाठवाव्यात हे उत्तम.\nसदर धोरणाचा मसूदा संचालक व उपसंचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, सेंट्रल बिल्डींग पुणे, सर्व विभागीय कार्यालयांचे विभागीय सहसंचालक यांच्याकडे अवलोकनासाठी उपलब्ध असल्याचे मसूद्यामध्ये म्हटले आहे.\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मराठीत��न प्रकट करा,राज्य माहिती आयोगाचे शासनाला आदेश\nमोदींची ५९ मिनिटात कर्ज योजना कुणाची खळगी भरण्यासाठी \nसुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी भेट म्हणून एक अनोखी भेट दिली आहे ज्यामूळे या क्षेत्रातील उद्योगांसाठी ५९ मिनिटात कर्ज घेणे म्हणजे सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या दृष्टीने एक भयावह दु:स्वप्न असेल.\nया कर्जाची प्रक्रिया त्वरीत आणि सुलभ होण्यासाठी लघु उद्योग विकास बँकेच्या मदतीने कॅपिटावर्ड या संस्थेने psbloansin59minutes.com हे संक़ेतस्थळ विकसित केले आहे.ज्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकाला असे कर्ज घ्यायचे आहे त्याला या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा लागतो.\nधक्कादायक बाब म्हणजे, अर्ज भरताना हे संकेतस्थळ कर्ज घेणा-यांना आयकर (आय-टी) वेबसाइटचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड, वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) बँक खाते आणि वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड द्यायला सांगते.\nअर्जदाराकडून जीएसटी, आयकर, नेट बँकिंग, संबधित उद्योगाचे संचालक, भागीदार किंवा मालक आणि इतर आवश्यक तपशीलही घेतला जातो\nजीएसटीच्या तपशीलानुसार कर्जदाराला जीएसटी ओळख क्रमांक (जीएसटीआयएन), जीएसटी वापरकर्त्याचे नाव आणि जीएसटी पासवर्ड देण्यास सांगीतले जाते . तर आयकर विवरणांसाठी, अर्जदाराला मागील तीन वर्षाचे रिटर्न्स एक्सएमएल स्वरूपात द्यावे लागतात .इतकेच नव्हे तर www.incometaxindiaefiling.gov.in वरील खात्याचा पासवर्डही द्यावा लागतो .\nहे पुरेसे नाही म्हणून की काय, अर्जदारास मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेन्ट पीडीएफ स्वरूपात किंवा बँक खात्याचे \"लॉग इन आयडी आणि पासवर्ड\" देण्यास सांगितले जाते.\nहे धक्कादायक नाही का आयकर, बँक खाते आणि जीएसटीसाठी यांचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड दिल्यास कोणीही या तपशीलांचा सहजपणे वापर करू शकतो . विशेष म्हणजे जीएसटी, आयटीआर आणि बँक स्टेटमेंट्स किंवा लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिल्याशिवाय या संक़ेतस्थळावरील अर्ज पूर्ण करताच येत नाही.\nखरेतर कोणतेही संक़ेतस्थळ आयकर, जीएसटी, बँक खाते इत्यादी संवेदनशील आणि खाजगी तपशील मागूच कसे शकते \nडेटा सुरक्षा आणि सुरक्षिततेविषयी psbloansin59minutes.com हे संकेतस्थळ आपण संवेदनशील डेटा गोळा करत असल्याची कबूली देते तसेच सदर माहिती आपल्या क्लाउड सर्व्हरसह सुरक्षित असल्याचेही सांगते.\nआश्चर्य म्हणजे अर्जदारांची इत्यंभूत माहिती गोळा करणा-या psbloansin59minutes.com संकेतस्थळाच्या मालकीबद्दलची कोणतीही माहिती त्यावर देण्यात आलेली नाही .सदर सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.\nया संक़ेतस्थळावर नोंदणीसाठी,सर्व माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेकरता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र , जर कर्ज घेणा-यास 'तत्वत: मंजूरी' हवी असेल तर त्याला रु. १००० रुपये आणि अधिक लागू कर भरावे लागतात तसेच प्रक्रिया शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या ०.३५ % द्यावे लागतात्.\nतसेच सदर संकेतस्थळ स्पष्ट शब्दात सांगते की 'तत्वत: मंजूरी' याचा अर्थ कर्ज मंजूर झाले असा नाही. \"तत्वत: मंजूरी‘ मिळाल्यानंतर , संबधित वित्तीय संस्था पूर्ण चौकशी करून कर्ज मंजूर करावे की नाही याचा निर्णय घेईल. अंतिम निर्णय संबधित वित्तीय संस्थेच्या स्वेच्छाधिकारानुसार असेल असेही संकेतस्थळावर स्पष्ट केलेले आहे.\nकरियर ३६० चे प्रकाशक आणि संस्थापक पेरी महेश्वर यांनी या संकेतस्थळाविषयी बरीच तथ्ये आणि प्रश्न उपस्थीत केले आहेत ते म्हणतात ’ज्यांनी ५९ मिनिटात कर्जासाठी अर्ज केला असेल त्यांना इमेलद्वारे 'तत्त्वत: मंजुरी मिळेल परंतु यापैकी बहुतेक तपशील जसे कर्जाच्या रकमेची गणना, अर्जदाराला प्रतिसाद देणे आणि बँक टॅग करणे यासारख्या बाबी संगणकाच्या माध्यमातून आपोआप होणा-या आहेत.‘\nआता या संपूर्ण विषयामागचे कटू वास्तव काय आहे ते पाहू.\n१. तत्वत: कर्ज मंजूरीचे पत्र मेल आयडी क्रमांक-Reply@CapitaWorld.com वरून येते.\n२. .कॅपिटलवर्ल्ड कंपनी ३० मार्च २०१५ रोजी स्थापन केली गेली आहे.म्हणजे देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर\n३. कंपनी अहमदाबाद, गुजरात येथे नोंदणीकृत आहे\n४. ३१ मार्च २०१७ पर्यंत कंपनीने विशेष कामे केली नाहीत आणि अवघा १५००००- ( पंधरा हजार रुपये महसूल मिळविला.\n५. जीनंद शाह आणि विकास शाह या कंपनीचे स्वाक्षरीकर्ते आहेत.\n६. कंपनीच्या संचालक मंडळाचे आणखी एक संचालक विनोद मोधा हे अनिल अंबानी यांच्या मालकीच्या निरमा आणि मुद्रा याचे एक रणनीतिक सल्लागार आहेत.\n७. सर्व कर्जदारांना आवेदन शुल्क म्हणून ११८० आणि प्रक्रिया शुल्क म्हणून कर्जाच्या रकमेच्या ०.३५ % द्यावे लागतात्.\n८. वरील रक्कम कॅपिटावर्ल्ड बँकांकडून घेते जे बँका नंतर कर्जदारांकडून वसूल करतात\n९. ही अहमदाबाद स्थित खाजगी कंपनी कर्जदारांची संवेदनशील माहिती त्याची ���ात्रता इत्यादी माहिती स्वत:कडे ठेवते.\n१०. मार्च २०१८ नंतर कंपनीने ४ नवीन संचालकांना समाविष्ट केले. त्यांच्यातील एक, अखिल हांडा हे मोदींच्या २०१४ निवडणूकतील प्रोफेशनल सपोर्ट ग्रुपचे संस्थापक आहेत.\nमाहिती खूप झाली आता काही प्रश्न\n१. कॅपिटावर्ड कोणत्या अधिकारात कर्ज मंजूर आणि बँक टॅग करू शकते त्यांचा अधिकार काय आहे त्यांचा अधिकार काय आहे आणि त्यांना हा अधिकार दिला कुणी आणि त्यांना हा अधिकार दिला कुणी अगदी सुलभ आणि त्वरीत मंजूरी म्हणजे कागदी रुमाल वापरून फेकून देण्याइतके सोपे नाही. थोडक्यात म्हणजे हा कर्जदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.\n२. ते कसे निवडले गेले निवडीचे निकष , पात्रता काय होती\n३. कॅपिटावर्ड फार काही काम करत नव्हती किंवा त्यांच्याकडे अनुभवही नव्हता मग त्यांची निवड कशी झाली \n४. शाह, अहमदाबाद, गुजरात. इतके सगळे सारे संयोग एकाचवेळी कसे काय जुळून आले\n५. मोधा, मुद्रा, अनिल अंबानी काय भानगड आहे\n६. इतका प्रचंड प्रकल्प अनुभव नसलेल्या कंपनीला कोणत्या विश्वासावर देण्यात आला\n७. कराराच्या अटी काय होत्या\n८. .कॅपिटावर्ड यातून किती पैसे मिळवणार याचा काही अंदाज \n९. कॅपिटावर्डला ११६० रुपयांबरोबर कर्जाच्या ०.३५% ही दिले जणार . लाखो कर्जदारांकडून या कंपनीला किती मिळणार याचा काही अंदाज भाग देखील दिला कल्पना करा सुक्ष्म , लघू व मध्यम उद्योजकांची संख्या लाखोंच्या घरात आहे\n१०. माहितीची गोपनीयता आणि गैर प्रकटीकरणाबाबत कंपनीशी काही करार झाला आहे का\nकर्ज वितरण ही एक प्रदिर्घ प्रक्रिया आहे.आता फक्त धूर दिसू लागला आहे आता कंपनीचे स्वामित्व, करार, संचालक इत्यादीची माहिती उघड झाला तर आग कुठे लागली आहे हेही लवकरच कळेल.\nत्यांनी सिडबी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इतर बँकांना जून २०१८ मध्ये ११९ रुपये प्रति शेअरच्या प्रिमियमवर २२.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावली. त्यांना हा पैसा संपूर्ण संकेतस्थळ विकसित करण्यासाठी वापरता आला असता.\nआता, ते सांगतील की या सर्व बँका कॅपिटावर्डमध्ये ५०% पेक्षा जास्त मालकी असलेले भागधारक आहेत आणि म्हणूनच ते अर्ध पीएसयूसारखे आहे.\nया योजनेतील सर्वात धोकादायक आणि निराशाजनक पैलू म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सार्वजनिक पैशाचा वापर राजकारण्यांनी एमएसएमईच्या मदतीने पैसे कमवण्याकरता पुन्हा केला आहे. ५९ मिनिटांच्या योजनेखालील कर्जास क्रेडिट गॅरंटी ट्रस्टने पूर्णपणे हमी दिली आहे याचा अर्थ बँकेकडे पैशांची परतफेड करून जबाबदारी नाही\nहे एक विखारी वर्तूळ आहे.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nमहाराष्ट्राचे हरित इमारत धोरण, हरकती सूचना फक्त पो...\nपर्यावरण पुरक इमारतींच्या धोरणाचा मसूदा फक्त इंग्र...\nमोदींची ५९ मिनिटात कर्ज योजना कुणाची खळगी भरण्यासा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/millions-liters-water-are-wasted-due-erosion-235159", "date_download": "2019-12-08T21:45:45Z", "digest": "sha1:GCKK5QKQ5E7FOPMC5D2TPOL3KCHMEHDI", "length": 13866, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब ! पाण्याचा फवारा शंभर फुट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\n पाण्याचा फवारा शंभर फुट\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nवीज पुरवठा खंडित होऊन पुन्हा सुरू झाल्यामुळे पाण्याचा उच्चदाब निर्माण होऊन निवळी येथे ही मुख्य जलवाहिनी फुटली. सुमारे 100 फुट लांब पाण्याचा फवारा उडत होता.\nरत्नागिरी : जिंदल कंपनीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) फुटल्याने सुमारे शंभर फुट उंच पाण्याचा फवारा उडत होता. निवळी येथील वृंदावन हॉटेलसमोर ही वाहिनी फुटली. पाण्याच्या अतिदाबामुळे ही वाहिनी फुटून सुमारे 150 क्‍युबिक मिटर पाणी वाया गेले. एमआयडीसीने तत्काळ पाणी पुरवठा खंडित करून दुरूस्तीचे काम हाती घेतले.\nतालुक्‍यातील निवळी-बावनदीवरून जिंदल कंपनीला पाणी पुरवठा केला जातो. 600 एमएम व्यासाची ही जलवाहिनी आहे. सुमारे 40 किमी लांब हे पाणी नेले आहे. त्यासाठी साडेतिनशे अश्‍वशक्तीचा विद्युत पंप बसविण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित होऊन पुन्हा सुरू झाल्यामुळे पाण्याचा उच्चदाब निर्माण होऊन निवळी येथे ही मुख्य जलवाहिनी फुटली. सुमारे 100 फुट लांब पाण्याचा फवारा उडत होता.\nसुमारे 25 ते 26 वर्षांपूर्वीची वाहिनी\nएमआयडीसीला याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ विद्युत पंप बंद केला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे 25 ते 26 वर्षांपूर्वीची हा वाहिनी आहे. पाण्याच्या अतिदाबाने ती फुटली. दिवसभरात दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्‍यता आहे.\nमहामार्गालगत ही पाईपलाईन फुटल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी या पाण्याच्या फवाऱ्यामध्ये आपली वाहने धुऊन घेतली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगायरानात चारण्यावरून उंटास ठार मारले \nसोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (...\nशिर्डी विमानतळ बुधवारपासून सुरू\nशिर्डी ः मागील 22 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवारपासून (ता. 11) सुरू करण्याचा निर्णय \"स्पाईस जेट' कंपनीने घेतला...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\nकापसाच्या गोदामात कामगाराची आत्महत्या\nमुरबाड : मुरबाडजवळील धनिवली येथील टेक्‍नोक्राफ्ट कंपनीतील कापसाच्या गोदामात एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मकनू ऊर्फ...\nतब्बल सोळा वर्षांनंतर कळले फसवणूक केली...\nलोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल वसुली नाक्‍याची जागा चुकल्याची उपरती सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल सोळा वर्षांनंतर झाली...\nपिंपरी : प्रियकर अन् मुलांच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून\nपिंपरी : पतीला कृष्ठरोग असून स्वत:सह मुलांनाही कृष्ठरोग होईल असे वाटत असल्याने तसेच प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकर व मुलांच्या मदतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-actress-parna-pethe-become-rapper-234464", "date_download": "2019-12-08T21:33:58Z", "digest": "sha1:UFHUH7HZCG6CJ3DCX3AESUS2TK6CMGJI", "length": 13842, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "पर्ण पेठे बनली रॅपर ? पर्णने मराठी, हिंदी, पारसी, गुजराती भाषेत केलं रॅप | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nपर्ण पेठे बनली रॅपर पर्णने मराठी, हिंदी, पारसी, गुजराती भाषेत केलं रॅप\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nमराठी अभिनेत्रींना असं रॅप करताना आपण क्वचितच पाहिलय. मात्र पर्ण पेठेच्या रॅपने जबरदस्त राडा केला आहे.\nमराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अभिनेत्री पर्ण पेठे सध्या तिच्या एका हटके कामामुळे चर्चेत आली आहे. पर्ण पेठेच्या मराठी रॅपविषयी बोललं जातयं. मराठी अभिनेत्रींना असं रॅप करताना आपण क्वचितच पाहिलय. मात्र पर्ण पेठेच्या रॅपने जबरदस्त राडा केला आहे.\nआता तुम्हाला वाटेल पर्णने हे रॅप एखाद्या चित्रपटासाठी वैगेरे गायलं असावं, पण तसं नाही. तर पर्णने नुकतच पृथ्वी महोत्सवात एक नाटक सादर केलय. 'Bone of contention in Cosmopolitan CHS' या नाटकात पर्णची एक हटके भूमिका आहे. पर्ण या नाटकात महाराष्ट्रीयन मोलकरणीच्या भूमिकेत दिसत आहे. या नाटकात पर्ण निवेदक आहे.\nअशी निवेदक जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाट्यरसिकांचं लक्ष वेधून घेते.\nया नाटकात पर्णने तब्बल 14 रॅप गायले आहेत. यात पारसी, हिंदी, मराठी, गुजराती अशा भाषांमधील रॅपचा समावेश आहे. या नाटकात विविध ठिकाणच्या कलाकारांची धमाल भट्टी जमली आहे. मुंबई, लखनऊ, दिल���ली, पुणे, उत्तराखंड, देहरादून आणि देशाच्या विविध कोपऱ्यातून आलेले जबरदस्त उर्जा असलेले कलाकार या नाटकात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनंदुरबारच्या तरूणाने बनविला ‘रहस्य'पट\nनंदुरबार : मूळचा सोनेवाडी (ता. शिंदखेडा) येथील असलेल्या नंदुरबारस्थित भावेश पाटील या तरूणाने मराठीतील पहिलाच रहस्यपद असलेल्या ‘रहस्य' या चित्रपटाची...\nभावनिक गुंत्यांची वीण (महेश बर्दापूरकर)\nगोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इप्फी) आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील (आयसी) १५ चित्रपटांनी यावेळी प्रेक्षकांना नात्यांतला प्रेमाचा,...\n'जयपुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल' मध्ये पुण्याच्या 'मेडिसीन लॅम्पस' ची निवड\nपुणे : पुण्यातील एका 'इंडीपेंडंट फिल्ममेकर' ने अतिशय नाजुक विषयाला हात घातला आणि स्वत:च्या पहिल्या वहिल्या फिचर फिल्मचं लेखन तसेच दिग्दर्शन केलं....\n'Tanhaji :The Unsung Warrior' सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित होणार\nमुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला...\nपुण्यातील हमाल...चित्रपटात करतोय धमाल\nजळगाव : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला, धान्याची पोती उचलणाऱ्या हमाल तरुणाने चक्क चित्रपटसृष्टीपर्यंत मजल गाठत एकापाठोपाठ तीन मराठी...\nखाकीने घेतले छत्रपतींच्या युद्धनीतीचे धडे\nजळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन फौजफाट्यासह आज सिनेमागृहात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&%3Bpage=1&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:23:48Z", "digest": "sha1:APSUTWT7AX5J37HAEZGZKHGGXIOJJ777", "length": 28290, "nlines": 326, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (52) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (36) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (11) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove मुंबई महापालिका filter मुंबई महापालिका\n(-) Remove शिवसेना filter शिवसेना\nमहापालिका (90) Apply महापालिका filter\nउद्धव ठाकरे (59) Apply उद्धव ठाकरे filter\nदेवेंद्र फडणवीस (40) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (38) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (35) Apply राजकारण filter\nकॉंग्रेस (30) Apply कॉंग्रेस filter\nनिवडणूक (29) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (27) Apply महाराष्ट्र filter\nनरेंद्र मोदी (24) Apply नरेंद्र मोदी filter\nजिल्हा परिषद (18) Apply जिल्हा परिषद filter\nनगरसेवक (15) Apply नगरसेवक filter\nबाळासाहेब ठाकरे (15) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nनगरपालिका (12) Apply नगरपालिका filter\nनोटाबंदी (11) Apply नोटाबंदी filter\nराज ठाकरे (10) Apply राज ठाकरे filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (10) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nकिरीट सोमय्या (9) Apply किरीट सोमय्या filter\nलोकसभा (9) Apply लोकसभा filter\nउत्तर प्रदेश (8) Apply उत्तर प्रदेश filter\nगुजरात (8) Apply गुजरात filter\nएमआयएम (7) Apply एमआयएम filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nमहानगरपालिका (7) Apply महानगरपालिका filter\nसंजय राऊत (7) Apply संजय राऊत filter\nनारायण राणे (6) Apply नारायण राणे filter\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nसंजय निरुपम (6) Apply संजय निरुपम filter\nराजकीय पक्ष (5) Apply राजकीय पक्ष filter\nशिवाजी महाराज (5) Apply शिवाजी महाराज filter\nशेतकरी (5) Apply शेतकरी filter\nअधिवेशन (4) Apply अधिवेशन filter\nअशोक चव्हाण (4) Apply अशोक चव्हाण filter\nडोंबिवली (4) Apply डोंबिवली filter\nपत्रकार (4) Apply पत्रकार filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nपिंपरी-चिंचवड (4) Apply पिंपरी-चिंचवड filter\nमुंबईच्या नगरसेवकांना हवा स्वत:साठी राज्यभरात टोलमुक्त प्रवास\nमुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी आता टोल माफीची मागणी केली आहे. मानधनात पाचपट वाढ करावी, अशी सातत्याने मागणी करणाऱ्या 227 नगरसेवकांना आता राज्यातील सर्व टोल नाक्‍यांवर विनामूल्य प्रवास हवा आहे. खासदार- आमदार यांच्या प्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा...\nमुंबई - राज्य सरकारमध्ये सहभागी होताना विधान परिषदेतील चार सदस्यांना कॅबिनेट मंत्री केल्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचा असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसांतच किमान तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना नारळ देण्याची चर्चा शिवसेनेत सुरू...\nसत्ता स्थापनेसाठी मुंबईत खलबते\nचिपळूण- जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी मुंबईतून हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सर्वच लोकप्रतिनिधी मुंबईत असल्याने, तेथे शक्‍य होईल तेव्हा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेनेला मिळालेले यश आमदारांचे की मंत्र्यांचे,...\nमुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता धूसर\nमुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे राज्यात पडसाद उमटणार असून, यापुढे शिवसेनेला जपून पावले टाकावी लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या विक्रमी यशामुळे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाबतची अस्थिरता धूसर झाली आहे. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये...\nभाजपला पाठिंबा देण्यास सेना अनुकूल\nकोल्हापूर - जिल्ह्यातील विविध पक्षांतील राजकारण आणि नेत्यांमधील हेवेदावे पाहता झेडपीसाठी भाजपला पाठिंबा देण्यावरून सेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तथापि बेरजेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून सेनेच्या बहुतेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप नैसर्गिक मित्र असल्याचे सांगत अनुकूलता दर्शवली. याउलट...\nशिवसेनेला उपाध्यक्ष, तर जनसुराज्यला बांधकाम सभापती\nकोल्हापूर - ग्रामीण भागातील मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिली पसंती दिली आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी मुंबई महापालिका महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेतील...\nजिल्हा परिषदांत भाजप-शिवसेना एकी शक्‍य\nमुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्���ापन करता येईल, असा...\nकर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी - मुख्यमंत्री\nमुंबई - \"\"राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सोबत आहेत आणि राहतील, असा दावा करतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला यश मिळाल्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाणला. \"\"राज्य सरकार...\nमुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात - अशोक चव्हाण\nमुंबई - राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी...\nभाजपने शिवसेनेला मुंबई महापालिका का सोडली \nमुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अचानक माघार घेत शिवसेनेला पुढे चाल दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने \"पारदर्शी' पद्धतीने माघार घेण्यामागची कारणे काय आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय या बाबत चर्चा रंगू लागली...\nमुंबई महापालिकेत युतीचीच सत्ता\nपुणे - मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी अथवा खुर्चीसाठी आम्ही लढत नव्हतो. पारदर्शकता या मुद्द्यावर आमचा भर होता. या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी...\nशेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...\nमोदींच्या भाजपापेक्षा सेना बरी\nमुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका...\nमुंबई - अस्तित्व व अस्मिता यांच्या कात्रीत शिवसेना सापडल्याचे चित्र असून, मुंबई महापालिकांच्या निकालांनी शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याचे संकेत आहेत. अशा कठीण प्रसंगी कुणाच्याही दारात युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या...\nशिवसेनेला पाठिंबा देण्यास संजय निरुपम यांचा नकार\nमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे...\nउत्तर- मध्य मुंबईतील हार शिवसेनेला मारक\nमातब्बर नगरसेवक हारले; \"मॅजिक फिगर'चे स्वप्न भंगले मुंबई - अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर- मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला नाही. प्रभाग रचनेतील बदलामुळे शिवसेनेच्या नऊ दिग्गजांना पालिकेचे दरवाजे बंद झाले. त्याचा फटका थेट...\nमहाजन, निलंगेकर, पाटील, तावडेंचा भाव वधारणार\nमुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...\nभाजपने 12 लाख मतदार गायब केले- शिवसेना\nमुंबई- 'शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत 84 पेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. पण ते का झाले नाही याची कारणे तपासावी लागतील. मुंबईतील 12 लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून 'ठरवून' झाला काय\nभारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...\n#votetrendlive मुंबईत शिवसेनेने 'करुन दाखविलं'\nमुंबई - करुन दाखवलं या टॅग लाईननंतर 'Did You Konw' असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शतकाजवळ मजल मारत खऱ्या अर्थाने करुन दाखविले. शिव��ेनेनंतर भाजप दुसऱ्या स्थानी असून, शिवसेनेने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे. शिवसेनेने सुरवातीच्या काही तासांतच 90 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2548/members", "date_download": "2019-12-08T22:42:29Z", "digest": "sha1:Q3JUDGUEYW5Z6JYPFX54ENHSPDPZD7W7", "length": 3815, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाककृती आणि आहारशास्त्र members | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र members\nपाककृती आणि आहारशास्त्र members\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-availability-trained-manpower-college-fisheries-dr-paturkar-23117", "date_download": "2019-12-08T22:03:14Z", "digest": "sha1:OXEZJZ5W3TWB77I73NU7REHH6AEO6D7Z", "length": 17309, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Availability of trained manpower from the College of Fisheries: Dr. Paturkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर\nमत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता ः डॉ. पातूरकर\nबुधवार, 11 सप्टेंबर 2019\nअमरावती ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारां���ा मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्‍त केला.\nअमरावती ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासोबतच येथील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी हे ज्ञान सहाय्यभूत ठरेल, असा विश्‍वास महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्‍त केला.\nकृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने सिंभोरा (ता. मोर्शी) येथे २१ हेक्‍टर क्षेत्रावर प्रस्तावीत मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, जिल्हा परिषद सदस्य संजय गुलक्षे, कुलसचिव चंद्रभान पराते, अधिष्ठाता डॉ. सोमकुवर, अमरावती मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव सुरजुसे उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय असून त्याद्वारे रोजगार व उत्पन्न वाढविणे शक्‍य आहे.\nराज्यातील मत्स्यव्यवसाय व मत्स्यसंवर्धनातील अपेक्षित असलेला वृद्धीदर तसेच या व्यवसायानुरुप वाढ होण्यासाठी सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. ही परिसरातील गरज महाविद्यालयाच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे सांगून डॉ. पातूरकर म्हणाले की, सिंभोरा येथील २१ हेक्‍टर जागोवर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यात नागपूर, उदगीर आणि कोकणातील शिरगाव या तीन ठिकाणीच मत्स्यविज्ञान महाविद्यालय आहे. मोर्शीतील हे महाविद्यालय त्या क्रमवारीत चौथे आहे. राज्यात जवळपास पाच ते सहा पशु व मत्स्यविज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेचे काम सुरू आहे. त्यातले मोर्शीचे हे महाविद्यालय सर्वात लवकर मंजूर होऊन सुरू होत आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता ३० आहे. या महाविद्यालयासाठी ९८ पदांच्या निर्मितीस तसेच पाच वर्षासाठी १०८ कोटी ९५ लाख इतक्‍या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.\nकृषिमंत्री होताच डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या भागात मत्स्यविज्ञान महाविद्यालय मंजूर करून निधीही आणला. अकोला येथेसुद्धा पशुविज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय प्रस्तावीत आहे. परंतू ���्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा तिढा सुटू शकला नसल्याने पुढील प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे.\nव्यवसाय शिक्षण प्रशिक्षण महाराष्ट्र पुढाकार नगर जिल्हा परिषद अमरावती रोजगार उत्पन्न नागपूर कोकण अकोला\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...\nअमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...\nनांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...\nपुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...\nखानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nनगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...\nजळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...\nसोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...\n‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...\nशेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्��्रज्ञांनी...\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16311", "date_download": "2019-12-08T22:27:55Z", "digest": "sha1:MDBW2MM4MVNDH6QQ4MMFDRGFRGJTFECQ", "length": 27414, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /बांधवगडचे व्याघ्रदर्शन /बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग )\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग )\nलेकाची दहावी संपली आणि हुश्य झालं. दहावीची मांडवपरतणी म्हणून आम्ही बांधवगडचा बेत केला. मागे 'फोलिएज' बरोबरचा कान्हाचा अनुभव फार छान होता, त्यामुळे पुन्हा त्यांच्याबरोबरच जायचे नक्की केले. एकतर त्यांची सगळी सोय मस्त होती, सोबतही छान होती. पन सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचा \"पायगुण\" मस्त होता कारण कान्हाला आम्हाला नऊ वेळा व्याघ्रदर्शन घडले होते. पहिल्यांदाच जंगलात जाऊन इतक्यांदा वाघ पहायला मिळाला होता त्यामुळे आम्ही फारच नशिबवान ठरलो होतो. त्यात त्या वेळेस गाईडच्या अनुभवामुळे एका ठिकाणी अगदी तासभर काही दिसत नसताना त्याच्यावर विश्वास ठेऊन थांबून राहिल्यावर फार मोठे घबाड मिळाले होते.\nझालं काय, आम्ही एका टेकडीवरच्या वळणाच्या रस्त्यावर होतो. उज���ी कडे छोटी टेकडी होती, अन डावी कडे खाली नदी होती. डावी कडे थोडे खोल असल्याने अन तिथे खुप झाडी असल्याने काहीच दिसत नव्हते. थोडे लांबवर नदीपलिकडचा चढ अन तिथली छोटी टेकडी दिसत होती. मागे साधारण दहा फुटाचा रस्ता दिसत होता अन पुढे लगेच वळण. आम्ही जरा साशंकच होतो, इथून काय अन कोठे दिसणार पण आपल्यापेक्षा गाईडचा जंगलचा अनुभव मोठा, या विचाराने गप्प बसलो. आर्धातास झाला पण तरी काही घडेना. बरं जंगलात बोलायला बंदी. निसर्ग बघत अन जंगलाची निरव शांतता ऐकत बसून राहिलो. मध्येच गाईडकडे काय अशी नजरने, मानेने विचारणा करत होतो. तो हळूच म्हणाला, \" इधरसे बाधिन जायेगी | निचे पानी है और सामने एक गुफा जैसे दिख रहा है ना | \" आम्हाला फारसे कळले नाही. पण समोरच्या टेकाडावरती थोडी गुहेसारखी जागा आता सांगितल्यावर आम्हाला दिसली. खरच मस्त गुहा होती ती \nअन मग अचानक जंगलाला जाग आली. चितळाने पहिला कॉल दिला. कॉल म्हणजे; वाघ, बिबळ्या वगैरे शिकारी प्राणी शिकारी साठी हालचाल करू लागले की इतर प्राण्यांना त्यांचा सुगावा लागतो. अन मग ते इतर प्राण्यांना सावध करण्यासाठी विशिष्ठ आवाज काढतात, त्याला कॉल असे म्हटले जाते. एरवी माकड, सांबर, चितळ ओरडताना जसा आवाज काढतात त्यापेक्षा; हा कॉल देताना ते वेगळे आवाज काढतात. जसे माकडे एरवी हुप असे ओरडतात तर कॉल देताना खॉक खर असा काहीसा खोकल्यासारखा आवाज काढतात. जंगलात लक्ष देऊन एक दिवसजरी फिरलात की हे कॉलस कळायला लागतात. अर्थात खरा कॉल कोणता, फॉल्स कॉल कोणता हे कळायला जरा वेळच लागतो. पण हे कॉल ट्रेस करायला मजा येते.\nतर आता जंगल जिवंत झाले. आमच्या मागच्या बाजूने चितळाने कॉल दिला. आमच्यात लगेच चैतन्य आले. लगेचच माकडाने खॉक केले. जंगल भराभर हालू लागले. गाईडने कानोसा घेउन जीप चालकाला जीप हळूहळू मागे घे असे सांगितले. \" बच्चेवाली आ रही है| \" आम्ही थक्कच चक्क वाघिण अन तिची पिल्ले एकत्र चक्क वाघिण अन तिची पिल्ले एकत्र एकदम गाईड म्हणाला, \" जल्दी कर \"\nजीप झटक्यात मागे गेली. पण जsssssरा उशीर झाला. आम्ही चकीत होऊन बघत राहिलो. मगाशी येताना आमच्या जीपच्या टायरचे ठसे होते त्यावर आता वाघिणीच्या पावलांचे ठसे होते. \" बच्चेवाली यहाँसे अभी निचे गयी \" आम्ही ते ठसे पाहून मंत्र मुग्ध झालो., इतके की त्याचे फोटोही काढायचे विसरलो.\n\" अरे आगे ले, जहाँ पर खडे थे\" गाईडने जीपचालकाला ऑर्डर दिली . आता आम्ही त्याच्या माहिती, अनुभव अन ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवला. तरी मनात खुटखुटत होते, बच्चे वाली पण पिल्लांचे ठसे तर नव्हते.....\n\" वो देखो, सामने देखो, ऊस गुफाँ के सामने देखो....\" आता गाईडही उतावळा झाला होता. आम्ही समोर बघितलं. तसं जवळ जवळ ४० एक फूट अंतर होतं. आम्ही गाईड दाखवत होता तिथे प्राण डोळ्यात आणून पहात होतो. आम्हाला तिथल्या झुडुपांमध्ये हालचाल दिसली. अन अहो आश्चर्य तिथे दोन अगदी छोटी पिल्ल खेळत होती. अजून काळी-पांढरीच होती, एक क्षण मला ती मांजराची पिल्लच वाटली, इतकी छोटी होती ती अन तेव्हढ्यात एक मोठा वाघ गुहेतून बाहेर आला. \" वो देखो बडा बेटा आ गया | \" आम्ही थक्क झालो. म्हणजे ही वाघिण नव्हती, तिचा मोठा मुलगा, छोट्या भावंडांना सांभाळत गुहेत बसला होता , अन आई आल्यावर हे सगळे कुटुंब बाहेर खेळायल आले होते, आईच्या छ्त्रा खाली सुरक्षित वाटल्याबरोबर अन तेव्हढ्यात एक मोठा वाघ गुहेतून बाहेर आला. \" वो देखो बडा बेटा आ गया | \" आम्ही थक्क झालो. म्हणजे ही वाघिण नव्हती, तिचा मोठा मुलगा, छोट्या भावंडांना सांभाळत गुहेत बसला होता , अन आई आल्यावर हे सगळे कुटुंब बाहेर खेळायल आले होते, आईच्या छ्त्रा खाली सुरक्षित वाटल्याबरोबर वाघिण मात्र दिसत नव्हती . कारण ती खाली दोन टेकड्यांच्या खालच्या घळीत होती. आता पिल्ल अन त्यांचा दादा थोडे अजून खाली उतरले. आता ते आम्हाला दिसत नव्हते. पण त्यांचे म्यॉव म्यॉव अन गुर्गुर ऐकू येत होते. फारच मजा वाटत होती.\nतेव्हढ्यात आमच्या पुढून आता कॉल देणे सुरु झाले. वाघिण तिथे न थांबता पुढे निघाली होती. गाईडने विचारले, इथेच थांबायचे का खरं तर पिल्ल, त्यांचा दादा दिसत नव्हते. पुढे गेलो असतो तर वाघिण दिसण्याची शक्यता होती. पण गाईड म्हणला, त्याने त्याच्या १४ वर्षांच्या जंगल अनुभवात इतकी छोटी पिल्ल पाहिली नव्हती. जेमतेम महिन्याची होती. त्यामुळे त्याला त्या पिलांना पाहण्याचा मोह सुटत नव्हता, खरं तर मोठा वाघ पाहण्याची संधी सोडून या न दिसणार्‍या पिल्लांसाठी बसण त्याच्या कर्तव्यात बसणारे नव्हते. वाघ दाखवा असा टुरिस्टांचा हेका असतो. असे असताना हातातला वाघ सोडणे त्याला योग्य वाटेना. पण मग आम्ही त्याला सांगितले की वाघ नाही दिसला तरी चालेल पण हा अनुभव घेउ यात. तो फारच खुश झाला. अन मग जवळ जवळ २५ मिनिटं आम्ही त्या तिघांचा खेळ नुसता अनुभवत बसलो. ती २५ मिनिटं मी आयुष्यात विसरणार नाही. ते निर्व्याज्य म्यॉव अन गुरगुर अजूनही माझ्या कानात गुंजतय. एक अविस्मरणीय प्रसंग \nमग त्यांची ही जुगलबंदी एकदम थांबली. बहुतेक आई थोडी लांब गेल्या मुळे ती शांत झाली असतील किंवा दमली असतील. आम्ही अजून दहा मिनिट वाट बघितली. पण सारं काही शांत होतं. मग तिथे न थांबता गाईडने जीप पुढे काढायला सांगितली. मनात अजूनही तेच आवाज रुणझुणत होते. साधारण पाच एक मिनिटं आमची जीप पुढे जात राहिली. सगळे जण त्या पिल्लांची भाषा ऐकून शांत झाले होते.\nपण पिक्चर अभी बाकी है दोस्तो\nगाईडही तो अनुभव मनात साठवत शांत बसला होता. अन एकदम तो उभा राहिला. एव्हाना आम्हाला त्याच्या देहबोलीवरून कळून चुकले .... वाघिण आमच्या भेटीला येतेय......\nसमोरुन वानराने खॉक केले. अन डावीकडच्या झाडीत हालचाल दिसली. साक्षात वाघिण आपल्या मोठ्या मुलासाठी त्याचा खाऊ घेऊन येत होती. अन आम्हाला दर्शन देण्यासाठीच जणू त्या वाटेवरून परत येत होती. मधल्या पाऊण तासात शिकार करून ती परतत होती. अन तिच्या कामाच्या वेळात आम्ही तिच्या बाळांचे बेबीसिटिंग केले म्हणून ती आम्हाला भेटायला आली होती जणू क्षणात तिने दिशा बदलली अन झाडांमधून आपल्या गुहे कडे दिसेनाशी झाली. अक्षरशः २ मिनिटांचा खेळ क्षणात तिने दिशा बदलली अन झाडांमधून आपल्या गुहे कडे दिसेनाशी झाली. अक्षरशः २ मिनिटांचा खेळ पण डोळे निवाले अगदी. परतीच्या प्रवासात आम्ही सगळे अगदी अगदी तृप्त-तृप्त, शांत-शांत होतो.\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16317\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन (३. दुसर्‍या दिवशी सकाळीच \"कथा सफल-संपूर्ण\" ) : http://www.maayboli.com/node/16366\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ४. टायगर शो \nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16598\nबांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679\n ६. कल्लू आणि बल्लू up बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) ›\n आरती मस्तच वर्णन पुढचे\n आरती मस्तच वर्णन पुढचे भाग लवकर येऊ देत.\nवृतांतसोबत थोडे फोटो असते तर अजुन मजा आली असती.\nकान्हाला आम्हाला नऊ वेळा व्याघ्रदर्शन घडले>>>> खरंच नशिबवान आहात तुम्ही.\nदहावीची मांडवपरतणी म्हणून आम्ही बांधवगडचा बेत केला>>>>\nतिच्या कामाच्या वेळात आम्ही तिच्या बाळांचे बेबीसिटिंग केले म्हणून ती आम्हाला भेटा���ला आली होती जणू>>>>\n९ वेळा वाघ पाहिलात\n९ वेळा वाघ पाहिलात खरच नशीबवान आणि अनुभव एकदम मस्त लिहिलाय\nमांडवपरतणी>>>>मस्त वाटला हा शब्द तिथे\nलेख मस्तच. काय सह्ही अनुभव आहे हा\nपुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतेय आणि हो ब्लॉग देखील वाचते आता. धन्स लिंक दिल्या बद्दल\nमांडवपरतणी>>>>मस्त वाटला हा शब्द तिथे <<<\nअजून काळी-पांढरीच होती, एक\nअजून काळी-पांढरीच होती, एक क्षण मला ती मांजराची पिल्लच वाटली, इतकी छोटी होती ती अन तेव्हढ्यात एक मोठा वाघ गुहेतून बाहेर आला\nआरती जी , मस्त अनुभव \n मी कधि जंगलात गेले\n मी कधि जंगलात गेले नाहिये पण तुमचे वर्णन वाचुन चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले एकदम. पुढच्या भागाचि वाट बघतेय.\nवाव... मस्तच.. आम्ही ताडोबाला गेलो होतो, तासतास तोंडे बंद करुन बसलो पण आमच्या गृपला काही वाघाने दर्शन दिले नाही तुम्ही खरेच नशिबवान.. पुढचे लिही लवकर लवकर...\nअप्रतीम अनुभवकथन. पुढच्या लेखाची वाट बघत आहे; त्याची लिंक आठवणीने पाठव.\n छानच लिहिलं आहेस आणि\n छानच लिहिलं आहेस आणि अनुभवही फार रोचक\n<< म्हणजे ही वाघिण नव्हती, तिचा मोठा मुलगा, छोट्या भावंडांना सांभाळत गुहेत बसला होता , अन आई आल्यावर हे सगळे कुटुंब बाहेर खेळायल आले होते, आईच्या छ्त्रा खाली सुरक्षित वाटल्याबरोबर वाघिण मात्र दिसत नव्हती . कारण ती खाली दोन टेकड्यांच्या खालच्या घळीत होती. आता पिल्ल अन त्यांचा दादा थोडे अजून खाली उतरले. आता ते आम्हाला दिसत नव्हते. पण त्यांचे म्यॉव म्यॉव अन गुर्गुर ऐकू येत होते. >>\n खरंच लकी तुम्ही लोक. पण काही फोटो असतील तर टाक ना. अजून छान वाटेल. रच्याकने, हे \"'फोलिएज\" काय आहे वाईल्डलाईफ टूर कंपनी आहे का वाईल्डलाईफ टूर कंपनी आहे का डिटेल्स दे ना. तुमचा अनुभव चांगला असेल तर बरंच आहे. पुढचा लेख टाक लवकर. आणि ह्या लेखाची लिंक तिथे दे म्हणजे सगळे नंतर एकदम पण वाचता येतील. पु.ले.शु.\nआरती, फारच गोड आहे तुझी\nआरती, फारच गोड आहे तुझी वर्णन्-शैली\nए खरच, फोटो हवे होते\nए खरच, फोटो हवे होते यार.......... मस्त\nआरती मस्त अनुभव ग. फोटो असते\nआरती मस्त अनुभव ग. फोटो असते तर मजाच आली असती.\nमी अजुन कधीच वाघ बघितला नाहिये. पण लहानपणी माझ एक स्वप्न होत वाघाच्या पिल्लाला पाळायच कित्ति गोजिरवाणि दिसतात नाहि. ती हौस मांजरिवर भागवावि आता\n खरं तर गेल्यावर्षी मे महिन्यात गेले होते, तेव्हापासून लिहू लिहू असं म्हणत होते. पण वर्ष असच गेलं. हा लेख लिहिला, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया इतक्या छान, उत्साहवर्धक होत्या म्हणूनच पुढचे भाग लिहित गेले. माझं हे सर्व लिखाण तुम्हा सगळ्यांना सानंद अर्पण पुढे मागे याचे पुस्तक केले तर तेही तुम्हालाच\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actor/boyz-poster-launch-held-jspm-college-pune/", "date_download": "2019-12-08T20:45:21Z", "digest": "sha1:E7PFPDAXN6RDRCJCWEAJ2J3RJP4C2N3F", "length": 6928, "nlines": 55, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Boyz poster launch held at JSPM college Pune - Cinemajha", "raw_content": "\nगेल्या काही दिवसांपासून ‘बॉईज’ या चित्रपटाच्या पोस्टरविषयी चर्चा सुरु आहे. या पोस्टर वर उभी असलेली तीन पाठमोरी मुलं नक्की कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या गोष्टीचा खुलासा पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये नुकताच झाला. बॉईज या चित्रपटाचा पोस्टर लाँच कार्यक्रम पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी तीन मुले म्हणजेच पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड हि ती तीन मुलं असून या समारंभावेळी यांना प्रेक्षकांसमोर आण्यात आले. या तिघांनी मिळून सर्वांचा भरपूर मनोरंजन केले तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांना पूर्णपणे साथ दिली. या चित्रपटातील ‘जीवना…’ हे गाणे या वेळी सादर करण्यात आले.\nस्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्या परफॉर्मन्स मुळे जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांना भरपूर आनंद मिळाला. ‘जीवना…’ हे गाणे दोन व्हर्जन मध्ये असून ,जे गाणे सर्वात जास्त लोकांना आवडेल तेच गाणे सिनेमात दाखवले जाईल अशी घोषणा या वेळी करण्यात आली. या वेळी तसेच पार्थ, सुमंत आणि प्रतिक यांनी या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स सादर केला.\nस्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील ‘बॉईज’ चित्रपटातील जीवना…’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. अभिनेता पार्थ भालेराव यांनी या आधीही अनेक मराठी चित्रपट केले आहेत. अभिनेता सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांचा हा पहिला चित्रपट आहे. किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आहेत. अवधुत गुप्ते या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच प्रस्तुतकर्त्याची भूमिका पेलणार आहेत.\nबॉईज या चित्रपटाने सोशल साईट्स वर प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवली आहे त्याच प्रमाणे या पोस्टर प्रदर्शन सोहोळ्यात तरुणाईच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. येणाऱ्या यूथ फेस्टिवल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणारा आहे.\nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T21:16:35Z", "digest": "sha1:GUEYRR2RKZB7BK2U5K6UKAUVXHUO3YKX", "length": 15993, "nlines": 234, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लिस्बन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलिस्बन (पोर्तुगीज: Lisboã; लिस्बोआ) ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.\nस्थापना वर्ष इ.स. ७१९\nक्षेत्रफळ ८४.८ चौ. किमी (३२.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)\n- घनता ६,४५८ /चौ. किमी (१६,७३० /चौ. मैल)\n- महानगर ३०.३५ लाख\nलिस्बन हे पोर्तुगालचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९४ साली लिस्बन युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती.\nप्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले लिस्बन इ.स. ७११ साली उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. पुढील ४०० वर्षे अरबांच्या शासनाखाली घालवल्यानंतर इ.स. ११०८ साली नॉर्वेजियन क्रुसेडने लिस्बनवर ताबा मिळवला. इ.स. ११४७ साली पहिल्या अल्फोन्सोच्या नेतृत्वाखालील सैन्याने लिस्बनवर कब्जा करून ह्या भूभागावर ख्रिश्चन धर्म पुन्हा आणला. १२५५ साली लिस्बन नव्या पोर्तुगीज प्रदेशाची राजधानी बनली.\n१५व्या शतकामध्ये सुरू झालेल्या शोध युगामध्ये पोर्तुगीज शोधक आघाडीवर होते व ह्यांपैकी अनेक शोध मोहिमांची सुरूवात लिस्बनमधूनच झाली. १४९७ साली येथूनच वास्को दा गामाने भारताकडे प्रयाण केले होते. १८व्या शतकाच्या मध्यात लिस्बन युरोपामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते. परंतु १ नोव्हेंबर १७५५ रोजी येथे झालेल्या एका प्रलयंकारी भूकंपामध्ये लिस्बनमधील सुमारे ३०,००० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या व जवळजवळ पूर्ण शहराची पडझड झाली. भूकंपानंतर पंतप्रधान सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो ह्याच्या मार्गदर्शनाखाली लिस्बन पुन्हा बांधले गेले.\nताहो नदीच्या मुखाजवळ वसलेले लिस्बन हे युरोपातील सर्वात पश्चिमेकडील राजधानीचे शहर आहे. लिस्बन शहराचे क्षेत्रफळ ८४.९४ चौरस किमी (३२.८० चौ. मैल) इतके आहे.\nलिस्बनमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात. संपूर्ण युरोपामध्ये लिस्बन येथे हिवाळ्यादरम्यान सर्वात उबदार हवामान अनुभवायला मिळते.\nलिस्बन साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी पर्जन्य मिमी (इंच)\nसरासरी पावसाळी दिवस (≥ 0.1 mm)\nसध्या लिस्बन पोर्तुगालमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून लिस्बन क्षेत्र पोर्तुगालच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. येथील बंदर युरोपामधील सर्वात वर्दळीच्या बंदरांपैकी एक आहे. २०१० सालापासून पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे लिस्बनची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत.\nलिस्बनमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी लिस्बन मेट्रो तसेच पारंपारिक परिवहनासाठी ट्राम सेवा जबाबदार आहे. १९९८ साली खुला करण्यात आलेला येथील वास्को दा गामा पूल युरोपामधील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. लिस्बन पोर्तेला विमानतळ हा पोर्तुगालमधील सर्वात मोठा विमानतळ लिस्बन शहरामध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. टी.ए.पी. पोर्तुगाल ह्या पोर्तुगालमधील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.\nफुटबॉल हा लिस्बनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. येथील एस्तादियो दा लुझ ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २००४ तसेच २०१४ युएफा चँपियन्स लीग ह्या स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले होते. एस्त��दियो होजे अल्वालादे हे लिस्बनमधील दुसरे प्रमुख फुटबॉल स्टेडियम आहे. पोर्तुगीज प्रिमेइरा लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे एस.एल. बेनफीका, स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल व सी.एफ. ओस बेलेनेन्सेस हे तीन प्रमुख क्लब लिस्बनमध्ये स्थित आहेत. पोर्तुगाल फुटबॉल संघ आपले सामने लिस्बन महानगरामधूनच खेळतो.\nलिस्बन शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.\nसाओ टोमे व प्रिन्सिप 1983-05-26\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील लिस्बन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on २१ नोव्हेंबर २०१८, at १६:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/kharif-crop-has-received-less-compensation-235804", "date_download": "2019-12-08T21:12:46Z", "digest": "sha1:AKNUV66SDQZSWA7YBCHGI3AGILKAD3OB", "length": 17089, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "फळपिकांना मिळालेली मदत अपुरी; संत्रा, मोसंबीसह कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण मदतीची गरज | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nफळपिकांना मिळालेली मदत अपुरी; संत्रा, मोसंबीसह कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण मदतीची गरज\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nसंत्रा व मोसंबी या फळपिकात कडधान्य व कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यामुळे आता सर्वेक्षण करीत असताना शासकीय कर्मचारी हे अर्धे क्षेत्र फळबाग व अर्धे खरीप पिकांचे दाखवीत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.\nजलालखेडा, (जि. नागपूर) : मागील वर्षी कोरडा व यावर्षी ओला दुष्काळ यामुळे नरखेड व काटोल तालुक्‍याच्या शेतकऱ्यांच्या कंबरडे मोडले आहे. अशातच राज्यपालांनी मदत जाहीर केली असली तरी ती अपुरी असल्याचे मत नोंदविण्यात येत आहे. रब्बीचा हंगाम येवढ्या मदतीत होणार का, असाही सवाल शेतकरी करीत आहेत.\nराज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. खरिपासाठी प्रतिहेक्‍टरी 8 हजार तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदतीचा अत्यल्प फायदा होणार आहे. नरखेड व काटोल तालुक्‍यांत संत्रा व मोसंबी या फळपिकात कडधान्य व कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यामुळे आता सर्वेक्षण करीत असताना शासकीय कर्मचारी हे अर्धे क्षेत्र फळबाग व अर्धे खरीप पिकांचे दाखवीत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.\nखरीप पिकांकरिता पूर्ण मदत\nफळपिकांत खरीप पिकांची आराजी नमूद न करता फक्त फळपिकांची आराजी नमूद करण्याची मागणी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू आहे. त्या शेतकऱ्यांना खरीप पिकांकरिता पूर्ण मदत करण्यात यावी, असे मत नोंदविण्यात येत आहे. संत्रा, मोसंबी, निंबू, डाळिंबे या फळ उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान पूर्ण मिळण्यात यावे. मागील शासनाच्या वाटपात अनुदान देतेवेळी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून तलाठी आरपर्यंतची मदत देत असताना एक हेक्‍टरची मदत अन्य पिकांसाठी 6 हजार 800 रुपये व एक हेक्‍टरची मदत फळपीक 18 हजार रुपयांप्रमाणे वितरित करण्यात आली होती.\nबॅंकेने केली वळती रक्कम\nबॅंकेत अनुदान जमा करीत असताना बंकेंनी कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती केल्याने त्याचा लाभ मिळाला नाही. अनुदान जमा झाल्याचे बॅंकेने मोबाईलवर संदेश पाठवून सांगितले. मात्र, चोवीस तासांत रक्‍कम वळती केली. यासोबतच विमा कंपन्यांकडून दिली जाणारी नुकसानभरपाई मिळाली नसल्याचेही शेतकरी सांगत आहेत.\nमध्यवर्ती बॅंकेतील थकीत कर्जदार शेतकऱ्यांवर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यांना शासनाकडून वाढीव रक्कम मिळाली, तर ते खाते कर्जमाफी योजनेत समाविष्ट होईल. बॅंकेच्या वसुलीत वाढ झाल्याने बॅंकचे पुनर्जीवन होईल. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकेत जावे लागणार नाही.\n-वसंत चांडक, माजी सभापती, नरखेड पंचायत समिती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरातील वाहतूक पुन्हा बेशिस्त\nनागपूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुधारण्याचे...\nआनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात\nनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली \"खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी...\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\nकरवसुली घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार\nभिवापूर (जि.नागपूर) : करवसूली करणारा कर्मचारी कन्हैया दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\nपतीने कवटाळले मृत्यूला; \"छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत\nनागपूर : जाती, समाजाची बंधने झुगारत त्यांनी घर सोडले... प्रेमविवाह केला... पुढे काय, हे कोडेच ठरले होते...त्यात जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/20706?page=1", "date_download": "2019-12-08T22:43:30Z", "digest": "sha1:YN645BJWWKYSD3WQS4NOCUW3QRCQS44A", "length": 10837, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तू आणि तुझे शब्द........ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /दक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान /तू आणि तुझे शब्द........\nतू आणि तुझे शब्द........\nतू आणि तुझे शब्द...\nनक्की कोणाच्या प्रेमात पडावं तेच कळत नव्हतं .......\nपण मनाचा हा गुंता क्षणात सुटला \nतुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,\nशब्दाना कुठेतरी मर्यादा येतेच की \nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nवा क्या बात है... सुंदर\nवा क्या बात है... सुंदर\nपडलीच असणार... कालच सिंहगडरस्त्यावरून जातांना जोरात धप्प असा आवाज झाला\nदक्षे हेच सांगायच होत का गं\nहेच सांगायच होत का गं तुला इमेल मधे कहितरी म्हणत होतिस... पण शब्दांना मर्यादा असल्यामुळे लिहु शकली नाहिस\nदक्स.... क्या बात है......\nदक्स.... क्या बात है......\nकुछ तो गडबड है....\nव्वा दक्षिणा क्या बात है. .\nव्वा दक्षिणा क्या बात है. . काय अनुभवाचे बोल की काय\n क्या बात है दक्षिणे..\n क्या बात है दक्षिणे..\nविचार करण्यासारखी गोष्ट - मर्यादा असलेला पुरुष (मर्यादा पुरुषोत्तम) चांगला समजला जातो.\nगो म्हशी, त्या कोणाचे ते शब्द\nगो म्हशी, त्या कोणाचे ते शब्द निस्ते वाचून प्रेमात पडू नकोस..\nडोळे उघडे ठेव नि ते शब्द सुचयणारा डोक्या तितक्याच बरा आसा काय ता अधी बघ.. नाय तर क्धी तरी मर्यादीत गोष्टी सेफ आसतत.\nबाकी लेखन रोमँटीक आसा ह्या तुझा\nतू आणि तुझे शब्द...>> दोन्ही\nतू आणि तुझे शब्द...>>\nदक्षे हे घे माझे शब्द\nदक्षे हे घे माझे शब्द\nजाता जाता माझा झब्बू.......\nदोन्ही अवघडच बाई>>> अवघड की\nदोन्ही अवघडच बाई>>> अवघड की अवजड\nसुनल्या मेल्या सगळीकडे पंगो\nसुनल्या मेल्या सगळीकडे पंगो घेवक जातस\nसुन्या, तू उगीच अवघड जागेच्या\nसुन्या, तू उगीच अवघड जागेच्या दुखण्यात नको शिरु\nसुंदर... आता थांबु नको...\nसुंदर... आता थांबु नको... लिहित रहा...\nकाय ग हे दक्षे \nकाय ग हे दक्षे नक्कीच प्रेमात पडलेली दिसतेस.एक्दम कविता बिविता करायला लगलीस ती बाकि कविता मस्त आहे.\nसुंदर... आता थांबु नको...\nसुंदर... आता थांबु नको... लिहित रहा...>>>>>..\nमस्त हे कारण आहे का तुझ्या\nहे कारण आहे का तुझ्या बारिक होण्याचे\nदक्षिणा, छानच आहे कविता\nअरे वा दक्स ... क्या बात\nअरे वा दक्स ... क्या बात है\nव्वा दक्षिणा..... अगदी थोडक्यात पण महत्वाचा आशय .....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/volleyball-competition-starts-in-vaze-college-4746", "date_download": "2019-12-08T22:09:42Z", "digest": "sha1:3CBYVHKTJJCRO4W72TTWJCTVTSQC3P4R", "length": 5470, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन", "raw_content": "\nBy भूषण शिंदे | मुंबई लाइव्ह टीम\nमुलुंड - वझे महाविद्यालयात रविवारी व्हॉलीबॉल सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुंबईमधून अनेक महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यांमध्ये जे संघ पुढील फेरीत गेले आहेत त्यांचे सामने 22 डिसेंबरला होणाराय. तर त्या सामन्यांमधून जिंकलेले संघ अंतिम फेरीत जातील. अ��तिम फेरी 23 डिसेंबरला वझे महाविद्यालयातच होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिलीय. या सामन्यांसाठी मुले आणि मुली असे वेगळे संघ करण्यात आले आहेत. विजेत्या संघाला 23 डिसेंबर रोजी पारितोषिक म्हणून 'वझे कप' देण्यात येईल.\nजागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेला सुवर्णपदक\nखूप वर्ष मेहनत केल्यानंतर ‘बीडब्ल्यूएफ’चं विजेतेपद पटकावलं- पी व्ही. सिंधू\nरोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द\nसचिन घरोटे ठरला 'स्वातंत्र्यवीर दौड २०१९'चा विजेता\nहोऊ दे दोन दोन हात\nसौरव गांगुली बनणार BCCI चा नवा अध्यक्ष\nमोहम्मद शेखची हॅटट्रीक; तिसऱ्यांदा जिंकली सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा\nमुंबईकर सुनीत जाधव शरीरसौष्ठवात तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’\n७ एप्रिलला रंगणार ६ वी सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा\nलोकल अपघातात बोटे गमावलेली द्रविता धावणार मुंबई मॅरेथॉनमध्ये\nमुंबईत रंगणार NBA च्या बास्केटबाॅल मॅच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44920", "date_download": "2019-12-08T21:31:56Z", "digest": "sha1:PS7N3NSAHREO6CBBSBEHLVEKMHO34CRX", "length": 9941, "nlines": 175, "source_domain": "misalpav.com", "title": "चंद्रयान आणि रिलेशनशिप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nपुणेरी कार्ट in जे न देखे रवी...\nपुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.\nकवितेची उरलेली कडवी, चंद्रयान \"सुर्यावर\" उतरल्यावर लिहिणार आहात का \nपुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.\nपुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची.\nपुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची.\nजमलं तर यशस्वी लक्ष्यभेद\nनाही तर घट\"स्फोट\" नक्की\nहा हा हा हा\nदोन ओळी व त्यावरचे प्रतिसाद, सर्वच भारी\nसर्वांची प्रतिभा जागृत केली.\nआवाज पहा येई कसा बीप बीप बीप\nसुरवातीस होते भारी घाई घाई घाई\nउडू लागता आवाज होई सुई सुई सुई\nकाउंट डाउन सुरु होता भर भर भर\nआग कसे ओकू लागे घर घर घर\nदुर जाता दिसू लागे छान छान छान\nबघताना मोडून जाई मान मान मान\nचांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग\nमोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग\nदुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड\nजवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड\nअसे कोणी म्हणू नये ही विन्नती आहे ;)\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mrgos.info/section/gadi-ani-vahane.html", "date_download": "2019-12-08T20:50:45Z", "digest": "sha1:DHGKNOWRIZRS4CRSWTCM6RSJWPTPKBIF", "length": 3874, "nlines": 73, "source_domain": "mrgos.info", "title": "गाडी आणि वाहने - MRgos - ऑनलाइन पहा, व्हिडिओ डाउनलोड करा", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\n6 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 248 ह\n4 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 2.2 लाख\n3 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 49 ह\n4 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 584 ह\nदिवसापूर्वी / वेळा पाहिला 290 ह\n8 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 1.3 लाख\n4 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 495 ह\n3 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 18 ह\n3 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 1.5 लाख\n19 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 3 लाख\nBREAKING: हैदराबाद गैंगरेप के चारों आरोपी POLICE ENCOUNTER में मारे गए\n2 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 235 ह\n3 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 1.1 लाख\n8 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 1.2 लाख\n11 दिवसांपूर्वी / वेळा पा��िला 775 ह\n8 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 969 ह\n21 दिवसापूर्वी / वेळा पाहिला 493 ह\n11 दिवसांपूर्वी / वेळा पाहिला 342 ह\n© 2010-2019 MRgos ऑनलाइन व्हिडिओ पोर्टल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/indiscipline-drivers-in-bhayandar-mpg-94-1949977/", "date_download": "2019-12-08T20:55:33Z", "digest": "sha1:5B5PYJQLMBSQ7KA44GHXND4ETDXG6XM6", "length": 12002, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indiscipline Drivers in Bhayandar mpg 94 | नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nनियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई\nनियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई\nदोन महिन्यांत १३ हजार चालकांकडून ३२ लाखांची दंडवसुली, नऊ मद्यपी चालक तुरुंगात\nदोन महिन्यांत १३ हजार चालकांकडून ३२ लाखांची दंडवसुली, नऊ मद्यपी चालक तुरुंगात\nराज्यात वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ई चलन पद्धत सुरू केल्यानंतर मीरा भाईंदर शहरात अवघ्या दोन महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १३ हजाराहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ९ मद्यपी वाहनचालकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.\nवाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईत पारदर्शकता यावी यासाठी राज्यात ई चलन पद्धत सुरू करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ात या सेवेची सुरुवात मीरा भाईंदरमध्ये करण्यात आली. त्यानंतर १ जून ते ३१ जुलै दरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणारे १३ हजार १९३ गुन्हे नोंदवले आहेत.\nयात सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्या १२१६ वाहनचालकांवर, चारचाकी चालवताना सीट बेल्ट न लावणाऱ्या ८३३ आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३३ वहानचालकांवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना दंडाव्यतिरिक्त शिक्षा झाल्याची प्रकरणे फारशी ऐकिवात नव्हती, मात्र मीरा भाईंदरमध्ये कारवाई झालेल्या ९ मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त सिग्नल तोडणे, अवैध वाहतूक, अती वेगाने वाहन चालविणे, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणे, बेदरकारपणे वाहन चालविणे आदी कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली.\nई चलन पद्धतीत वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रे देण्यात आली असून त्याद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना तात्काळ चलन बजावणे शक्य होत आहे. तसेच दंडाची रक्कम रोखीने तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डने देखील घेण्याची या यंत्रात सुविधा असून त्याच्या पावतीची देखील तात्काळ प्रिंट काढून देण्याची सोय आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=87", "date_download": "2019-12-08T22:10:22Z", "digest": "sha1:ARDEKGYXXBCMB6H4CQ27QKMSNKCAZLIX", "length": 14444, "nlines": 297, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "पश्चिम महाराष्ट्र – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nसमाजातल्या वाईट गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी युवकांनी कार्य करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन\nपुणे [] लिंग, जात आणि महिलांचा अनादर यासारख्या समाजातल्या वाईट गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी आणि देशाला\nसशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ\nपुणे [] राजभवन य��थे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nपुणे [] केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. पोलीस\nयुती तोडल्यानंतर ठाकरे आणि मोदींची पहिल्यांदाच भेट\nपुणे [] युती तोडल्यानंतर ठाकरे आणि मोदींची पहिल्यांदाच भेट झाली असून पुणे विमानतळावर मुख्यमंत्र्याकडून पंतप्रधानांचं\nपुण्यातल्या पोलीस परिषदेनिमित्त मोदी-उद्धव एकाच कार्यक्रमात उपस्थित\nपुण्यातल्या पोलीस परिषदेनिमित्त मोदी-उद्धव एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणार असून युती तोडून सेनेनं आघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर\nहैदराबाद पोलिसांना सलाम – आमदार प्रणिती शिंदे\nसोलापूर [] हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन, मी त्यांना सलाम करते. पोलिसांवर ती एन्काऊंटर करण्याची वेळ आली.\nहवामान खात्याकडून मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात गुरूवारी पावसाचा अंदाज\nपुणे [] हवामान खात्याकडून मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात उद्या (गुरूवारी) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.\n‘मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप’चा मतदारांनी उपयोग करुन घ्यावा – दिलीप शिंदे\nपुणे [] भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध अॅप\nकोल्हापूरात पोलिसांना मारहाण, तिघांना अटक\nकोल्हापूर [] कोल्हापूरातील करवीर पोलीस ठाणे आणि राजारामपुरी हद्दीत सेवा बजावणाऱ्या पोलिसांवर शनिवारी मध्यरात्री वाहनधारकांनी\nपुणे – भाऊ रंगारी गणपती मंडळाची दान पेटी गेली चोरीला.\nपुणे [] शहरातील प्रसिद्ध असलेल्या अशी ख्याती असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाची दान पेटी चोरीला गेली\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/kathaaklechya/", "date_download": "2019-12-08T20:38:56Z", "digest": "sha1:TRXIEORC2JO6GIGSMSTGYTLGZW3SMK53", "length": 15313, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कथा अकलेच्या कायद्याची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nविविध पलू हा विषय मराठीत लिखाण न झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठी अनोळखी आणि म्हणून क्लिष्ट.\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nदोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..\nतू गिर, मैं संभालूंगा..\nनातं सुदृढ राहायला हवं असेल तर एकाच्या अवगुणांना दुसऱ्याने आपल्या गुणाने तोलून धरलं पाहिजे\nमाझ्या मागच्या पत्रात मी तुला सांगितले होते बघ की, तुझा ‘बटवा’ तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.\nयातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nभारतावर दबाव आणण्याचे निरनिराळे मार्ग अमेरिका अवलंबते आहे.\nभारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.\nया औषधाने ल्युके���िया रुग्णांच्या आयुष्यात क्रांती घडवली.\nतरुण आहे ‘हक्क’ अजुनी..\nबलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना अलीकडे नवी औषधे सापडेनाशी झाली\nभारताने १९७० मध्ये नवा पेटंट कायदा अवलंबला.\nऔषधांवरील सक्तीचा परवाना ही १९७० मधल्या भारतीय पेटंट कायद्यातील आणखी एक अतिशय महत्त्वाची तरतूद.\nएवढाच गुंतागुंतीचा असतो एखाद्या नव्या औषधाचा जन्मही.\nऔषधं आयात करावी लागत आणि ती पेटंटेड असल्याने प्रचंड महाग असत.\nलहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधल्या राजकन्या, राक्षस, चेटकिणी वगैरे फक्त कल्पनेत असतात,\nसंगणकीय सॉफ्टवेअर्स हा आजच्या जगण्याचा एक परवलीचा शब्द.. त्यावर प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. पण या सॉफ्टवेअर्सना पेटंट द्यायची की नाही हा वर्षानुवर्षांपासून गोंधळाचा विषय आहे. सॉफ्टवेअर्स ना गणिती\nचक्रवर्ती खटल्यानंतर अमेरिकेत सजीवांवर पेटंट्स देण्याचे पर्व सुरू झाले; त्यात रीकॉम्बिनंट तंत्रज्ञानाने बनविलेल्या अनेक डीएनएवरील पेटंट्सचाही समावेश होता.\n‘सजीव प्राणी निसर्गनिर्मित आहेत.. त्यांच्यावर ‘पेटंट’ कोण मागेल नि मिळवेल’ असे वाटत असेल तर गेल्या ४१ वर्षांतील घडामोडी जरा लक्षपूर्वक पाहा.\nही शर्यत रे अपुली..\n‘नावीन्य’ हा निकष संशोधनाने एकदा पार केला, की मग उरतात असाहजिकता आणि औद्योगिक उपयुक्तता हे आणखी दोन निकष.\nक्या नया है वह\nपेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत\nकथा अकलेच्या कायद्याची असून अडचण नसून खोळंबा..\nपेटंट्सच्या अर्थकारणाबद्दल बोलायला लागलं, की हमखास हत्ती आणि तीन आंधळ्यांची गोष्ट आठवते. पेटंट्स एकाच वेळी अत्यावश्यक वाटतात\nपहिले पेटंट कुणी दिले कुणाला इटलीमध्ये मध्ययुगात सुरू झालेली ही पद्धत आधी युरोपात आणि मग समुद्रापार केव्हा गेली हा इतिहासदेखील रोचक आहेच.. तो पेटंटबद्दल अधिक चर्चा करण्याआधी पाहायलाच हवा\nमुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..\nउचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.\nमाया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actor/saha-gunn-film-based-education-current-education-system/", "date_download": "2019-12-08T20:44:38Z", "digest": "sha1:X3ZLGHK2KUQ3MN2PCECA4KHSZBQARP2G", "length": 7065, "nlines": 54, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "'Saha Gun' a film based on current education system - Cinemajha", "raw_content": "\nआज आपण पाहतो कि शालेय मुलांवरील अभ्यासाचं दडपण वाढले आहे . स्पर्धात्मक युगात ते सतत वेगवेगळ्या दडपणा खाली अडकलेले असतात. या मुळे मुलांना समजून घेणे हे फार गरज आहे. ‘६ गुण’ हा आगामी चित्रपट या वेशीवर आधारित आहे. या चित्रपटाला विविध महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले आहे.\nया चित्रपटाचा कथानक विद्या सर्वदे या गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलाच आहे. शाळेत पहिला येणार हा मुलगा आहे. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. आईच्या कडक शिस्तीत त्याचा अभ्यास होतो. तो हुशार आहेच मात्र, जगातील स्पर्धेविषयी अनभिज्ञ आहे.\nशाळेत एक नवीन मुलगा येतो. त्याचा नाव राजू , हा हरहुन्नरी मुलगा त्याच्या पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येतो. विद्या, मागे पडतो , तो राजूची बरोबरी करू शकत नाही.अश्यावेळी अभ्यासातील वाढणारी स्पर्धा त्याच्यावर व त्याच्या पालकांना येणारं दडपण यावर हा चित्रपटात आधारित आहे.\n‘६ गुण’ हा चित्रपट किरण गावडे यांचा दिग्दर्श म्हणून पहिला चित्रपट असणार आहे. उज्ज्वला गावडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, अशोक कोटियन आणि शीला राव सहनिर्माते आहेत.शीला राव यांनी “अस्तु” या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती केली होती.\n‘६ गुण’ या चित्रपटात अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री अमृता सुभाष, आर्चित देवधर, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणव रावराणे असे उत्तम कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटत चार गाणी आहेत . सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी ‘या देशाला घडवू या’ हे गाणं गायलं आहे. ‘अभ्यास अभ्यास’ हे गाणे राज पवार यांनी गेले असून संगीत बद्ध केले आहे. तसेच “कबड्डी कबड्डी” हे गाणे राज पवार यांनी संगीतबद्ध केले असून रवींद्र खोमणे यांनी गायलं आहे. कपिल रेडकर यांनी ‘अभ्यास अभ्यास’ या गाण्याचं वेस्टर्न व्हर्जन संगीतबद्ध केले असून गायलं आहे.\nशिक्षण व्यवस्थेवर हसतखेळत ६ गुण या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. खेळ, गाणी, नाच अशा प्रकारे मुलांच्या मनोवस्थेचा वेध घेतला आहे. मुलांना आवडतील अश्या प्रकारची गाणी या चित्रपटात आहेत. सर्व पालकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा . हा चित्रपट पाह्यल्यामुळे त्यांना मुलांच्या जाणीवा आणि अभ्यासाचं दडपण या मनोवस्थेची कल्पना येईल.\nहा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.\nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/alliance/4", "date_download": "2019-12-08T21:08:25Z", "digest": "sha1:FADKUSEWSJCHFEUJYC47OSKR7I65RQPE", "length": 29964, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "alliance: Latest alliance News & Updates,alliance Photos & Images, alliance Videos | Maharashtra Times - Page 4", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एक�� बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\nमित्र पक्षांची ५५ जागांची मागणी\nआपल्या राजकीय ताकदीचा अंदाज न घेता, लहान मोठ्या पक्षांनी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीकडे अवास्तव जागांची मागणी करण्याचा लकडा अजूनही कायम ठेवला आहे, हे पुन्हा एकदा गुरुवारी अधोरेखित झाले. आमच्यासारख्या मित्र पक्षांना ३८ नव्हे, तर ५५ जागा मिळायला हव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.\nमहायुतीच्या घटकपक्षांना भाजपने बाजूला फेकले आहे. गेल्यावेळचे त्यांचे हे लाडके पक्ष आज अस्तित्व राखण्यासाठी झुंजत आहेत. राजकारणातील संघर्ष असा एकतर्फी संपवण्यात आला आहे...\nपिंपरी: मित्रपक्षांमध्येच रंगणार तिकिटासाठी चुरस\nपिंपरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदाही बहुरंगी होण्याची शक्यता आहे. अनुसूचि�� जातीसाठीच्या राखीव पिंपरी मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत बहुरंगी लढतीत शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती.\nयुतीचे त्रांगडे कायम; शिवसेनेचं नेतृत्व बुचकळ्यात\nविधानसभेला निम्म्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर केल्यानंतरही प्रत्यक्षात कमी जागा घेत भाजपसोबत युती करायची की नाही, अशा द्विधा मनस्थितीत शिवसेना नेतृत्व अडकल्याचे कळते.\nयुतीची चिंता आम्हालाही, लवकरच निर्णय घेऊ: मुख्यमंत्री\nराज्यात भारतीय जनता पक्षाचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीच्या विषयाला बगल देत जाहीर केले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची चिंता आम्हालाही असल्याचे म्हटले आहे. युतीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित होईल असेही स्पष्ट केले आहे. युतीबाबत लवकरच चर्चा सुरू होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nसेनेला ११८ जागा देण्याची भाजपची तयारी\nविधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात शिवसेनेने मागितलेल्या १३० जागांपैकी ११८ जागा देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित बारा जागांपैकी कोणत्या आणि किती जागा द्यायच्या यावर भाजपम आणि शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. यात मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर-मानखुर्द, उल्हासनगर जागांचा समावेश आहे.\nराज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गोटात उत्साह आहे. तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसून येतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर दौरे करून 'बांधणी' करत आहेत. मात्र, काँग्रेस अजूनही शांत आहे. यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वर्चस्वाची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे.\nयुतीला २२० पेक्षा अधिक जागा: चंद्रकांत पाटील\nभाजप-शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असून, या निवडणुकीत किमान २२० पेक्षा जास्त मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.\nभारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून भाजपने दोन पावले पुढे येत शिवसेनेकडून मित्रपक्षांना द्यावयाच्या ९ जागा धरून त्यांना जवळपास १३० जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे कळते.\nदोन दिवसांत युतीची घोषणा; उद्धव ठाकरे यांची ग्वाही\n'सन्मानजनक जागा मिळाल्या, तरच भाजपसोबत युतीची बोलणी होतील,' असे एकीकडे सांगताना दुसरीकडे 'युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एकदोन दिवसांत युतीची घोषणा होईल,' अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे युतीबाबतचा संभ्रम शुक्रवारीही कायम राहिला.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीवरून तणातणी सुरू असतानाच १४४ जागांशिवाय युती होऊ शकणार नाही, असा इशारावजा निर्धार शिवसेनेकडून व्यक्त झाला, त्याच दिवशी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार यशस्वीपणे चालवल्याचे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला बेदखल करून टाकले, यामधील राजकीय संकेत दुर्लक्षित करता येत नाहीत.\nयुतीच्या जागवाटपाचा गुंता वाढण्याची चिन्हे\nविधानसभेच्या २८८ पैकी पक्षाला किमान १३५ जागा पाहिजेत. मित्रपक्षांना आमच्याकडूनही नऊ जागा द्यायला आम्ही तयार आहोत. शिवाय आम्ही दोन-पाच कमी जागा घ्यायलाही तयार होऊ, पण भाजपनेही दोन पावले मागे यायला हवे, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे कळते. मात्र, भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांतील जागावाटपाचा गुंता सुटण्याऐवजी वाढेल असेच दिसते.\nशिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल: रावते\nआगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली. रावते यांच्या या भूमिकेचं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची यादी युतीच्या जागावाटपानंतरच\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे विधानसभा निवडणुकीचे जागावाटप ठरले असले तर��� उमेदवारांची यादी युतीच्या जागावाटपानंतर जाहीर करण्याची रणनीती दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आखली आहे.\n'मनसे'ला डच्चू; आघाडीत स्थान नाही\nजे गेलेत त्यांची काळजी नको, सरकार आपलेच येणार: पवार\n'जे गेले त्यांची काळजी करू नका, असे सांगतानाच सरकारविरुद्ध जनमत आहे आणि सरकार आपलेच येणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला.\nराज्यात २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते.\nशिवसेनेचा नेत्यांना सबुरीचा सल्ला\nआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात असून, येत्या बुधवारपर्यंत युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, सध्याच्या जागावाटप तोडग्याच्या चर्चेतून तूर्तास काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेतून शिवसेनेने नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे कळते.\nपंतप्रधानांच्या सभेत होणार युतीची घोषणा\nतीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये १९ सप्टेंबर रोजी युतीची घोषणा होणार असल्याचे सूतोवाच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी मुंबईत केले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे लागले आहे. या सभेत गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेची उत्सुकता वाढली आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी १२५ जागा, मित्रपक्षांना ३८ जागा\nयेत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडी करणार असून त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १२५ जागा कॉंग्रेस तर १२५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकार��ाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=88", "date_download": "2019-12-08T22:09:07Z", "digest": "sha1:2CYCWK2XBUVIGXCSMOASICGITWPAIDRA", "length": 14533, "nlines": 309, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "मराठवाडा – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nसंताजी जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी – आमदार अब्दुल सत्तार\nसिल्लोड [] संतांचे कार्य हे सर्व मानव जातीसाठी असते. देशाच्या संत साहित्यात व समाज सुधारणेतील\nजालन्याच्या मुलीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका.\nजालन्यातून अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार , 23 दिवसांनंतर मुलीची पोलिसांनी केली सुखरुप\nजगाला बाबासाहेबांच्या विचारांची गरज – अब्दुल समीर\nसिल्लोड [] भारतासारख्या विभिन्न संस्कृती व बोलीभाषा असलेल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे\nसिल्लोड [] मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन विधीज्ञ संतोष झाल्टे यांनी केले आहे.\nसिल्लोड [] मोबाईल कंपन्यांनी पहिले ग्राहकाना मोफत कॉल व इंटरनेट डाटा देण्याचे आमिष दाखवत गोरगरीब,\nसिल्लोड शहरातील भाजीमंडई कांद्याचे भाव कडाडल्यामुळे सर्व सामन्याच्या घरातून कांदा गायब\nसिल्लोड [] शहरातील भाजीमंडई कांद्याचे भाव कडाडल्यामुळे सर्व सामन्याच्या घरातून कांदा गायब झाला असल्याने शहरातील\nबाबासाहेब असते तर लाखो उपेक्षिताना न्याय मिळाला असता – प्रा. अनिल साबळे\nसिल्लोड [] आजहि समाजात अनेक जन आपल्या मुलभूत हक्का पासून वंचित आहेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nपरभणी रेल्वेस्थानकावर भीषण आग, दोन्ही वेटिंगरूमसह हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालय जळून खाक\nपरभणी [] येथील रेल्वे स्थानकावरील हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन वेटिंग रुम\nऔरंगाबादमध्ये बिबट्या सहा तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद.\nऔरंगाबाद [] शहरात मंगळवारी सकाळी एक बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली होती. या बिबट्याला जेरबंद\nनवस फेडण्यासाठी कट्टर शिवसैनिक बीड ते तुळजापूर पाई दंडवत घालत निघाला\nबीड [] नवरात्रात तुळजाभवानीला साकडं घातले ��ोते की उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवू दे मी\nशिवसेनेच्या वतीने सिल्लोड शहरात आनंदोत्सव साजरा\nसिल्लोड [] मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शहरातील\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/festival-of-lights/articleshow/72026642.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-08T21:50:11Z", "digest": "sha1:B4AB76UNMNLWSXPRBWGUI7BEP5DPI6AX", "length": 8677, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "satara News: दीपोत्सव - festival of lights | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nदीपोत्सवत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सातारा येथे यादोगोपाल पेठेतील श्री मुरलीधर मंदिरात सायंकाळी सहा वाजता शेकडो पणत्यांची आरास केली होती...\nत्रिपुरारी पौर्णिम���निमित्त सातारा येथे यादोगोपाल पेठेतील श्री मुरलीधर मंदिरात सायंकाळी सहा वाजता शेकडो पणत्यांची आरास केली होती. ॉ\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसंकटं येतात आणि मार्गही निघतो, चिंता नाही: शरद पवार\nपुणे-सातारा महामार्गाच्यादुरुस्तीसाठी गडकरींना निवेदन\nखासदार श्रीनिवास पाटील यांना यशवंतराव चव्हाण\n‘संबोधी’च्या व्याख्यानमालेचाप्रारंभ महात्मा फुले स्मृतिदिनी\nडोक्यात वार करून खून\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशिराळ्यात येणार ‘फॉरेनची पाटलीन’...\nबाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी...\nजलतरण स्पर्धेत मृदुलाला रौप्यपदक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/maratha-reservation-protest-in-chakan/articleshow/65197831.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-08T21:14:50Z", "digest": "sha1:PTAJO32NBNBFTUKQSXCPBYNSCIJN7H6U", "length": 15059, "nlines": 186, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "protest in chakan: Live: चाकण पेटले; २५ ते ३० बसेसची जाळपोळ - maratha reservation protest in chakan | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nLive: चाकण पेटले; २५ ते ३० बसेसची जाळपोळ\nमराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी चाकणमध्ये काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आक्रमक मोर्चेकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरतानाच मिळेल त्या बसेसवर दगडफेक करत बसेसची जाळपोळ केल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. त्यामुळ�� चाकणमध्ये प्रचंड तणाव पसरला असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nLive: चाकण पेटले; २५ ते ३० बसेसची जाळपोळ\nमराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी चाकणमध्ये काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आक्रमक मोर्चेकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरतानाच मिळेल त्या बसेसवर दगडफेक करत बसेसची जाळपोळ केल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. त्यामुळे चाकणमध्ये प्रचंड तणाव पसरला असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\n> चाकणमधील स्थिती नियंत्रणाखाली: पोलीस\n> पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल\n> औरंगाबाद: आंदोलन चिघळल्याने औरंगाबाद ते पुणे मार्गावर एसटी बसची सेवा बंद\n> फोटो काढल्याने चाकणमध्ये आंदोलकांनी फोडले शंभरहून अधिक मोबाइल\n> आंदोलकांकडून ७० हून अधिक वाहनांचे नुकसान\n> आंदोलकांनी बसवर जोरदार दगडफेक करत फोडल्या काचा\n> संतप्त जमावाने पेटविल्या बस\nपुणे: चाकणमध्ये संतप्त जमावाने पेटवल्या बस (व्हिडिओ: राहुल देशमुख) #MarathaReservation #MarathaQuotaStir… https://t.co/VUc5AtjNmY\n> चाकणमधील काही भागात इंटरनेट आणि मोबाइल सेवा ठप्प\n> विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील चाकणमध्ये दाखल\n> आंदोलकांनी पेटवल्या गाड्या\n> चाकणमध्ये जमावाचा पोलीस स्टेशनवर हल्ला\n> आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात ५ पोलीस जखमी\n> पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या बस रद्द , प्रवाशांचे हाल\n> आंदोलकांनी पेटवली बस\n> चाकणमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन महिला जखमी\n> आंदोलकांनी २५-३० गाड्या पेटवल्या\n> पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या\n> आंदोलकांनी केली पोलिसांवर दगडफेक\n> आक्रमक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार\n> आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांकडून बसवर दगडफेक\n> चाकणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त\n> सकाळी ११ वाजता आंदोलकांनी रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केलं.\nपुण्यात मार्केट यार्ड बंद\nमराठा आंदोलकांनी आज मार्केट यार्ड परिसरात बंद पुकारला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी एसटी आणि पीएमपीच्या बसेसना लक्ष्य केलं होतं. काही ठिकाणी आंदोलकांनी वाहने पेटवून दिल��याने तणाव वाढला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्येही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. तर पिंपरीतही आंदोलकांनी वाहने पेटवल्याने पोलिसांना त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nदहा रुपयांत थाळी; 'करून दाखवलं'\nकाडीमोडानंतर मोदी-उद्धव यांची पहिली भेट अवघ्या १० मिनिटांची\nइतर बातम्या:मराठा आरक्षण|मराठा आंदोलन|चाकण बंद|चाकण पेटले|Pune|protest in chakan|Maratha reservation|marartha morcha\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nLive: चाकण पेटले; २५ ते ३० बसेसची जाळपोळ...\nचाकणमधील स्थिती नियंत्रणाखाली: पोलीस...\n‘बोगस’ डॉक्टरांकडून कुत्र्यांची नसबंदी\nपुण्यात आज ‘बंद’ नाही...\nदागिने चोरीप्रकरणीतिघांना केली अटक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/transport-minister-diwakar-route-says-drivers-of-ola-and-uber-are-not-following-the-rules-32837", "date_download": "2019-12-08T21:11:54Z", "digest": "sha1:HTYY2NTIWW4KYLFFPZ7NAMIIQFI47EB4", "length": 8936, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ओला-उबर सेवा बेकायदेशीर, चालक संपावर जाण्याची शक्यता", "raw_content": "\nओला-उबर सेवा बेकायदेशीर, चालक संपावर जाण्याची शक्यता\nओला-उबर सेवा बेकायदेशीर, चालक संपावर जाण्याची शक्यता\nBy मुंबई लाइव्ह टीम\nविविध मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी चालकांच्या मागण्यांवर तोडगा निघत नसल्यामुळं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी संप स्थगित केला होता. मात्र, सोमवारी झालेल्या ३०व्या राज्य रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात रावते यांनी ओला-उबर या दोन्ही सेवा बेकायदा असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे ओला-उबरचे चालक पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.\nएक शहर टॅक्सी योजना\n३० व्या राज्य रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या झालेल्या उद्घाटनावेळी दिवाकर रावते यांनी ओला-उबर सेवा बेकायदा असल्याचं म्हटलं होतं. तसंच, ओला-उबर या ऑनलाईन टॅक्सी सेवांमुळे स्थानिक टॅक्सी-रिक्षा सेवेचा व्यवसाय मंदावला असल्याच त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं एक शहर टॅक्सी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेर्तंगत सीएनजीवर वाहन चालवायचं असेल तर चालवा, अन्यथा परवानगी मिळणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं होतं.\nओला-उबरच्या चालकांनी पुकारलेल्या संपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्र राष्ट्रीय कामगार संघटना आणि मराठी कामगार सेनेला मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर चालकांचा संप स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी संप स्थगित केल्यानंतर रावते यांनी सर्व टॅक्सी सेवांसाठी एकच शहर टॅक्सी योजना २०१७ प्रस्तावित असल्याचे जाहीर केलं होतं. मात्र, सरकारच्या या प्रस्तावित योजनेला ओला-उबर चालकांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती मिळवली होती.\nदरम्यान, ओला-उबर चालकांच्या मागण्या अजूनही प्रलंबित असल्यामुळे ते संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं ओला-उबर सेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा संपाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.\nपुणे आणि नाशिक मार्गावर धावणारी लोकल मुंबईत दाखल\nपरळ स्थानकानंतर जोगेश्वरी स्थानकात उभारणार टर्मिनस\nओला-उबरचालकमागण्यापरिवहन मंत्रीदिवाकर रावतेराज्य रस्ते सुरक्षा सप्ताहबेकायदा\nमुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट\nवांद्रे- वर्सोवा सी-लिंकच्या कामाला सुरुवात\nक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कार���ाई\n'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा\nलाचखोरीत पोलीस अव्वल, महसूलला मागे टाकलं\nपीएनबी घोटाळा: मेहुल चोक्सीला दणका, कारवाईवरील स्थगिती अर्ज फेटाळला\nशिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा\nदिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांच्या तिकीट दरात वाढ\nमहापालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन\n'या' मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा\nएसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड\nरिक्षावर झाड कोसळल्यानं चालकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pen-drives/sandisk-ultra-fit-usb-31-flash-drive-128gb-price-psc1de.html", "date_download": "2019-12-08T21:44:13Z", "digest": "sha1:LTCRCXASFK4Q3YKKHMMDIR2Q43JWB22E", "length": 9930, "nlines": 204, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nअल्ट्रा फिट पेन ड्राइव्हस\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब किंमत ## आहे.\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब नवीनतम किंमत Dec 09, 2019वर प्राप्त होते\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गबपयतम उपलब्ध आहे.\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 1,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब दर नियमितपणे बदलते. कृपया सांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब - वाप���कर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब वैशिष्ट्य\nट्रान्सफर स्पीड Upto 130 MB/s\nसेल्स पाककजे Main Unit\n( 718 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3912 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\nसांडिस्क अल्ट्रा फिट उब 3 1 फ्लॅश ड्राईव्ह १२८गब\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=89", "date_download": "2019-12-08T22:07:21Z", "digest": "sha1:OWESR7SU4GFLPN2XGZFGJ6XSNA2H4DDB", "length": 14080, "nlines": 301, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "उत्तर महाराष्ट्र – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nशिर्डी [] आदिवासी शाळांतील मुलांनी केलेले सुंदर संचलन आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा\nकृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nअहमदनगर [] भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा\nसंगमनेर- टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्राने हल्ला, दोन जखमी, चार जण अटक.\nसंगमनेर [] टोल नाक्यावर पैसे देण्यावरुन पुणे नाशिक मार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्राने\nधुळे – आमदार फारूक शाह यांनी केली शहरातील रस्त्यांची पाहणी\nधुळे [] मागील आठवड्यात धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.\nपेट्रोलियम कंपन्यांचे खाजगीकरनाच्या निर्णयाला कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा विरोध.\nमनमाड [] केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्या नंतर त्याचे पडसाद आता उमटू\nसिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुराव रद्दीत विकले – एकनाथ खडसे\nजळगाव [] सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुराव रद्दीत विकले, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा\nअजितदादांचा राजीनामा अपेक्षित होता – एकनाथ खडसे\nसारंगखेडा यात्रेत स्वच्छता व सुरक्षेवर भर द्या- डॉ.राजेंद्र भारुड\nनंदुरबार [ डॉ सचिन साबळे यास कडून ] मौजे सारंगखेडा येथे श्री दत्त जयंतीनिमित्ताने\nमहाराष्ट्रात शिवसेना खूप अडचणीत- एकनाथ खडसे\nजळगाव [] राजकारणात शेवटच्या वेळेपर्यंत काहीपण होऊ शकतो. शिवसेना व भारतीय जाणता पक्षामध्ये जमत नव्हत\nपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी केला मोठा खुलासा\nनाशिक [] गेल्या मागील दिवसांपासून नाशिक शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस ही तेवढ्याच जागरूकतेने\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/kartarpur-corridor-is-a-historic-decision-said-by-pakistan/articleshow/66899425.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-08T21:56:09Z", "digest": "sha1:367PXTWZFNHBLB336VBWADXVEVO5EUCG", "length": 13237, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pakistan on kartarpur: कर्तारपूर कॉरिडॉर हा ऐतिहासिक निर्णय - kartarpur corridor is a historic decision said by pakistan | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nकर्तारपूर कॉरिडॉर हा ऐतिहासिक निर्णय\nकर्तारपूर कॉरिडॉर हा फक्त शीख बांधवांची दीर्घ काळची इच्छा पूर्ण करण्यासाठीचा उपक्रम असल्याचा दावा पाकिस्तानने शनिवारी केला. एकीकडे या निर्णयाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा पाकचा प्रयत्न असतानाच, कॉरिडॉरबाबत नकारात्मक प्रचार केला जात असल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nकर्तारपूर कॉरिडॉर हा ऐतिहासिक निर्णय\nपाठ थोपटून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न\nकर्तारपूर कॉरिडॉर हा फक्त शीख बांधवांची दीर्घ काळची इच्छा पूर्ण करण्यासाठीचा उपक्रम असल्याचा दावा पाकिस्तानने शनिवारी केला. एकीकडे या निर्णयाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा पाकचा प्रयत्न असतानाच, कॉरिडॉरबाबत नकारात्मक प्रचार केला जात असल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान कार्यालयात १०० दिवस पूर्ण केल्यानंतर बुधवारी खान यांनी कॉरिडॉरचे भूमिपूजन केले. त्यावर भारताने पाकचा हा दुटप्पीपणा असल्याची टीका केली होती.\nशीख धर्माचे संस्थापक गुरूनानक यांनी १५२२मध्ये कर्तारपूर साहिब गुरूद्वाऱ्याची स्थापना केली होती. शीख धर्मियांमध्ये या गुरूद्वाऱ्याविषयी विशेष स्थान आहे. गुरूनानक जयंतीसाठी दर वर्षी हजारो भाविक पाकिस्तानात जातात. त्यामुळे भारतीय भाविकांना या गुरूद्वाऱ्यापर्यंत विशेष कॉरिडॉर करण्याचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानला दिला होता. पुढील वर्षी गुरू नानक यांची ५५०वी जयंती आहे, या पार्श्वभूमीवर पाकिस्तान या कॉरिडॉरची उभारणी करीत आहे. भारत सरकारतर्फे केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल व हरदीपसिंग पुरी यांच्यासह पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू त्या कार्यक्रमास उपस्थित होते. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आपण पावले टाकत असल्याचा दावाही खान यांनी केला आहे. खान यांनी याप्रसंगी केलेल्या वक्तव्यात काश्मीरचाही उल्लेख केला होता. भारताने मात्र, त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने त्यात नाक खूपसू नये, असा इशारा भारताने दिला आहे.\nदरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमांनी पाकच्या चांगल्या प्रयत्नांबाबत नकारात्मक सूर आळवल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी केला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी फसवलं\nनासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता\nसंसदेत भाषण थांबवून खासदाराचे गर्लफ्रेंडला प्रपोज\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nपाकच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्टअॅटॅक\nइतर बातम्या:भारत पाकिस्तान|पाकिस्तान करतारपूर कॉरिडॉर|करतारपूर कॉरिडॉर|pakistan on kartarpur|Kartarpur Corridor|India Pakistan\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकर्तारपूर कॉरिडॉर हा ऐतिहासिक निर्णय...\nकर्जबुडव्यांविरोधात नऊ कलमी अजेंडा...\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन...\nअलास्का ७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरलं...\nपाकिस्तान जपणार कपूर घराण्याचा वारसा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2019-12-08T21:53:47Z", "digest": "sha1:MQNYURSSLB5TWMH7TRBQEP2444CXCC4P", "length": 6217, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६३ मधील मृत्यू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९६३ मध्ये मृत क्रिकेट खेळाडू‎ (१ प)\n\"इ.स. १९६३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २८ पैकी खालील २८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n��ा पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-12-08T22:23:55Z", "digest": "sha1:TJFQFYJMT2636S7MWVWATG6HIOVM6FO4", "length": 5067, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००१ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००१ मधील चित्रपट\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २००१ मधील इंग्लिश चित्रपट‎ (१ प)\n► इ.स. २००१ मधील मराठी चित्रपट‎ (रिकामे)\n► इ.स. २००१ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (५ प)\n\"इ.स. २००१ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nइ.स. २००१ मधील चित्रपट\nकभी खुशी कभी गम\nबस इतना सा ख्वाब है\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २००८ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/736807", "date_download": "2019-12-08T20:35:33Z", "digest": "sha1:3HN4WAEXWDLUNO2K7SMBYBRI7T676ZO6", "length": 4286, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बँकांनी डेबिट-क्रेडीट कार्डांच्या माहितीची सुरक्षा निश्चित करावी : आरबीआय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » बँकांनी डेबिट-क्रेडीट कार्डांच्या माहितीची सुरक्षा निश्चित करावी : आरबीआय\nबँकांनी डेबिट-क्रेडीट कार्डांच्या माहितीची सुरक्षा निश्चित करावी : आरबीआय\nदेशातील बँकांनी आपल्या ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डांचा डाटा सुरक्षित असल्याचे निश्चित करावे अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) केली आहे. 13 लाख कार्डांचा डाटा ऑनलाईन उपलब्ध झाल्याची तपासणी करणयाचे आदेश आरबीआयने दिले असल्याचे रॉयर्टस न्यूजच्या वृत्तामधून दिले आहे.\nजवळपास 13 लाख कार्डची माहिती 100 डॉलर (जवळपास 7 हजार रुपये) प्रति कार्ड विक��� असल्याची माहिती सिंगापूरच्या सायबर डेटा ऍनालिसिस संस्था ग्रुप आयबीने सादर केलेल्या अहवालात सांगितले आहे. यामध्ये भारतीयाचे कार्ड 98 टक्के आहे. तर 18 टक्के कार्डची माहिती ही एकाच बँकेची असल्याचे समोर आले आहे. परंतु या बँकेच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही.\nऑगस्ट महिन्यातपर्यंत देशात 517 लाख पेडिट आणि 8,515 लाख डेबिट कार्ड असल्याचे आरबीआयच्या आदीसुचनेनुसार समोर आले आहे.\nतीन सत्रांच्या घसरणीला अखेर ब्रेक\nशहरासाठी येणार थायलंडहून येणार ड्रोन कॅमेरे\nउद्यापासून वाहन विमा नियम सुधारित लागू\nरिलायन्स पॉवरची जेईआरएसोबत हात मिळवणी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actor/ajay-devgan-seen-upcoming-marathi-movie/", "date_download": "2019-12-08T20:45:56Z", "digest": "sha1:C5FG5ZYZV6O3SXMWWF53XOYG3RZYQ45P", "length": 5578, "nlines": 54, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Ajay Devgan to be seen in upcoming Marathi movie - Cinemajha", "raw_content": "\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता निर्माता अजय देवगण प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची निर्मिती करत आहेत. अजय देवगण यांच्या प्रोडक्शन कंपनी ने अनेक चांगले चित्रपट देण्याचा प्रयत्न आज पर्यंत केला आहे. अनेक चांगल्या विषयांवरचे चित्रपट त्यामुळे प्रेक्षकांना अनुभवता येत आहेत . तसेच आशयघन विषयावरील चित्रपटाची निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.\nलवकरच अजय देवगण प्रोडक्शन एक वेगळ्या विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे करणार असून नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाविषयी आणखी एक विशेष गोष्ट आहे. ती म्हणजे अजय देवगण आय चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांनसमोर येत आहेत. अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हि खूप आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अजय काजोलकडून मराठीचे धडे घेत आहे. काजोल यांच्या आई तनुजा मराठी आहेत तयामुळे काजोल खूपच छान मराठी बोलते.\nया आगामी चित्रपटात नाना पाटेकर, इरावती हर्षे आणि सुमीत राघवन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण प्रोडक्शन, अभिनव शुक्ला आणि मनिष मिश्रा यांचे वॉटरगेट प्रोडक्शन एकत्र येऊन करणार आहे. तसेच नाना पाटेकर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त काजोल यांच्या उपस्थित झाला सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.\nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/174747-", "date_download": "2019-12-08T20:41:33Z", "digest": "sha1:6MLISAABQVHEDF6RZTVRTUBPAP7UPY34", "length": 8573, "nlines": 26, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "उच्च श्रेणीतील बॅकलिंक्स आपली संभाव्य ग्राहकांपर्यंत आपली सामग्री दृश्यमान करण्यासाठी कशी मदत करू शकतात?", "raw_content": "\nउच्च श्रेणीतील बॅकलिंक्स आपली संभाव्य ग्राहकांपर्यंत आपली सामग्री दृश्यमान करण्यासाठी कशी मदत करू शकतात\nदुवा इमारत सामग्री श्रेणीसाठी एक परिपूर्ण संधी आहे. वेबसाइटच्या दृश्यमानता सुधारणात येतो तेव्हा दर्जेदार इनबाउंड दुवे तयार करण्यासाठी एक की आहे. दुवा इमारत प्राथमिक Google श्रेणीचा घटक असेल आणि असेल. म्हणूनच आमचे लेख उच्च दर्जाचे बॅकलिंक्स प्राप्त करण्याच्या प्रभावी पद्धतींसाठी समर्पित असतील.\nलिंक इमारत म्हणजे जिथे आपण आपल्याकडे परत जाणाऱ्या इतर वेब स्रोतांकरीता दुवे स्थापन करता - online free logo create. लिंक बिल्डिंगमध्ये, आपण आपल्या साइटवरील इनबाउंड दुवे देखील तयार करु शकता जे विविध बाह्य डोमेनकडे निर्देश करतात. या निसर्गाचे भरपूर बॅकलिंक्स तयार करून, आपण एक नेटवर्क तयार करण्यात सक्षम व्हाल. जर आपल्या साइटला सूचित करणार्या बाह्य दुव्यांची सर्वात मोठी संख्या उच्च प्राधिकारिक सन्मान्य डोमेनकडून आलेली असेल तर आपली साइट शोध परिणामांमध्ये मूल्य आणि रँकमध्ये उच्च वाढेल.\nइनबाउंड दुवे प्राप्त करण्यासाठी असंख्य विविध पद्धती आहेत. यापैकी बरेच पद्धतींवर मज्जाव आहेत आणि आपल्या साइटवर बंदी घातली जाऊ शकते. आपण दुवा इमारत आयोजित करण्यासाठी पांढरा हॅट एसइओ तंत्र आपले लक्ष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे का आहे.\nGoogle मध्ये सामग्री कशी रँक करावी\nसर्वात महत्वाचा क्षण जो आपण भेटला पाहिजे तो आपली साइट अधिकार आणि ब्रॅन्ड जागरूकता वाढवित आहे. आपण असे समजू शकतो की त्यामुळे कठीण नाही. ���पल्याला आपल्या प्रेक्षकांशी संबंधित विषय समाविष्ट करणारे लांब लेख तयार करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, संशोधन-आधारित गुणवत्ता, सखोल सामग्री तुकडे जे आपल्या संभाव्य ग्राहकांच्या प्रश्नांचा पूर्णपणे उत्तर देतात.\nकाय अधिक आहे, आपल्याला या सामग्रीसाठी उच्च दर्जाचे, संबंधित बॅकलिंक्स तयार करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक निर्मितीसाठी सुव्यवस्थित दुवे नेहमी आवश्यक असतात. कोणत्याही दिशानिर्देश न देता सामग्री रँक करणे जवळजवळ अशक्य आहे.\nउच्च श्रेणीतील बॅकलिंक्स कसे प्राप्त करावे\nऑप्टिमायझेशनवर नकारात्मक परिणाम म्हणून आपल्या बॅकलिंक्सची योग्यरित्या रचना करणे आवश्यक आहे.\nलिंकची इमारत मध्ये तयार केलेली सामान्य चूक वेबमास्टर अचूक जुळणी अँकर मजकूर वापरत आहे. अॅन्कर्ससाठी आपला ब्रँड विविधता दर्शविण्यासाठी आपल्याला भिन्न कीवर्ड वापरण्याचा प्रयत्न करावा लागेल. शिवाय, आपल्याला अचूक जुळणी किंवा व्यावसायिक अँकर टाळण्यासाठी आवश्यक आहे.\nआपण विशिष्ट लक्ष देणे आवश्यक असलेल्या बॅकलिंक्सची दुसरी एक प्रकारची सामग्री-संबंधित दुवे आहेत. ते कोनाडा संबंधित ब्लॉग आणि अतिथी पोस्ट येतात. इन-कंटेंट लिंक्स तयार करताना लांबलचक फरक विविधतेसह नैसर्गिक, लक्ष्यित, आणि कमी प्रतिस्पर्धी शोध संज्ञांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.\nसामग्री रँक सुधारणे एक वेळ घेणारे प्रक्रिया असू शकते. तथापि, आपण एक महत्वपूर्ण आधार तयार केल्यानंतर, आपण अचूक जुळणी अँकरसह गुणवत्ता, उच्च-शक्तीयुक्त बॅकलिंक्स तयार करणे प्रारंभ करू शकता. मला आधी नमूद केल्याप्रमाणे, आपल्याला अँकर ग्रंथ पुनरावृत्ती टाळण्याची आवश्यकता आहे कारण शोध सांगकामे स्पॅम म्हणून आकर्षित करतात.\nउच्च दर्जाच्या बॅकलिंक्सचे नेटवर्क तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले बरेच चरणे आहेत. या उपाययोजनांमध्ये बॅकलिंक्सची विनंती करणे समाविष्ट आहे; आला संबंधित ब्लॉगर्स आणि वेबमास्टर्ससह सकारात्मक संबंध तयार करणे; बाह्य दुवेसह प्रशस्तिपत्रे पोस्ट करा; आपला ब्लॉग तयार करा आणि तो प्रसिद्ध करा; लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला संपर्क सामायिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/photo_competition?page=1&order=title&sort=asc", "date_download": "2019-12-08T21:50:54Z", "digest": "sha1:N64WG3C2DXWLZIEAIHE47DYFCYGB7VSR", "length": 7837, "nlines": 80, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " छायाचित्रण स्पर्धा | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १७: कार्यमग्न आबा 29 सोमवार, 04/03/2013 - 20:18\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १८: प्लास्टिक राजेश घासकडवी 13 बुधवार, 20/03/2013 - 23:05\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १९: स्वयंपाकघर ३_१४ विक्षिप्त अदिती 55 सोमवार, 01/04/2013 - 23:16\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २ : घर विसुनाना 42 बुधवार, 18/07/2012 - 13:19\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २०: उत्सव मैत्र 20 शुक्रवार, 26/04/2013 - 12:29\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २१: काळ मी 43 गुरुवार, 20/06/2013 - 19:39\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र धनंजय 55 मंगळवार, 06/08/2013 - 00:08\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश ऋषिकेश 46 सोमवार, 26/08/2013 - 11:22\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३ : वाट आतिवास 38 शुक्रवार, 10/08/2012 - 23:39\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३२ : फळे वाचक 49 गुरुवार, 17/04/2014 - 23:01\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३३ : आभूषणे बाबा बर्वे 13 शनिवार, 03/05/2014 - 20:04\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ४ : सावली ऋता 25 शनिवार, 18/08/2012 - 12:58\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र रवि 24 बुधवार, 29/08/2012 - 21:16\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ६ : पाऊस सर्वसाक्षी 25 सोमवार, 10/09/2012 - 13:03\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ७ : भारतीय शिल्पकला राजे 37 शनिवार, 29/09/2012 - 09:03\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ८ : पोत (टेक्श्चर) धनंजय 60 शनिवार, 27/10/2012 - 14:01\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग सर्वसाक्षी 56 सोमवार, 26/08/2013 - 09:52\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : रोमन राजकारणी व लेखक सिसेरो (४३), चित्रकार व शिल्पकार बर्निनी (१५९८), प्राच्यविद्या संशोधक द्यूपेराँ (१७३१), जादूगार हुदिनी (१८०५), लेखक इंतजार हुसेन (१९२३), विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की (१९२८)\nमृत्यूदिवस : कवी भा.रा. तांबे (१९४१), लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे (१९५९), कवी रॉबर्ट ग्रेव्हज (१९८५), अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान (१९९३)\nजागतिक नागरी विमान उड्डयन दिन.\n१८७७ : एडिसनने पहिल्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१८८८ : जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरसाठी पेटंट दाखल केले.\n१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने ���मेरिकेवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.\n१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.\n१९८८ : सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून रशियन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. सोव्हिएत महासत्तेच्या विसर्जनातला एक टप्पा.\n२००१ : अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे तालिबानला कंदाहारवरचा ताबा सोडणे भाग पडले.\n२००४ : हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n२००९ : कोपनेहेगन येथे हवामान परिषद सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.shivbharat.com/p/shakaka.html", "date_download": "2019-12-08T22:04:13Z", "digest": "sha1:ASBSOAN7DGWU4ZNUN6NG65DTEMXX2UTG", "length": 10921, "nlines": 64, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "शिवभारत - इतिहासाशी जडले नाते : शककर्ते शिवराय - विजय देशमुख", "raw_content": "\nपेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन\nशककर्ते शिवराय - विजय देशमुख\nनाव - शककर्ते शिवराय (खंड १,२ )\nलेखक - श्री. विजयराव देशमुख\nप्रकाशक - छत्रपती सेवा प्रतिष्ठान,नागपूर\nमहाराष्ट्राचे मानबिंदू 'शिवराय' हे एक अदभुत रसायन वर्षानुवर्षे अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घालत आले आहे.शिवरायांचे आयुष्य हे अत्यर्क अशा घटनांनी भरलेले आहे. गेल्या शंभर वर्षात अनेक चरित्रकारांनी शिवाजीमहाराजांवर चरित्र लेखन केले आहे.परंतु त्यातूनही वेगळा ठसा उठवणारे शिवचरित्रकार \"विजयराव देशमुख\" यांच्या \"शककर्ते शिवराय\" या शिवचरित्राचे स्थान निर्विवाद अव्वल आहे.उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांचा चिकित्सक रीत्या अभ्यास अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी मांडलेले आहे.\nइतिहास हा केवळ तर्कावर, कल्पनाशक्तीवर मांडला जात नाही तर तो ससंदर्भ आणि अभिनिवेशरहित मांडून सत्यतेच्या जवळ जातो हे विजयरावांनी पटवून दिले आहे. कारण तब्बल ७२ प्रकरणांत तब्बल २८०० संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. यासाठी १२० पेक्षा अधिक संदर्भग्रंथांचा उपयोग त्यांनी करून घेतला आहे.हे आकडे कितीही मोठे दिसत असले तरी वाचताना कुठेही क्लिष्टता जाणवत नाही. पुस्तकाची सुरवात होते ती म्हणजे 'शिवपूर्वकालीन उत्तर भारत' या प्रकरणावरून आणि शिवाजी महाराजांच्या निधनाच्या घ���नेबरोबर शेवट होतो.शिवाजीमहाराजांचे मातृ-पितृकुळ,प्रतापगडाचे मंत्रयुद्ध, आग्राभेटीचा राजस्थानी पत्रांचा तपशील, परतीचा मार्ग, कर्नाटक मोहिमेचा तपशील अशी अभ्यासकांना वेगळे खाद्य पुरवणारी अनेक प्रकरणे यात आहेत.\n१९८२ साली हा ग्रंथ छत्रपती सेवा प्रतिष्ठान,नागपूर यांनी प्रकाशित केला. या ग्रंथाचा लेखन कालावधी १९७४ ते १९८२ असा आठ वर्षाचा आहे. १९८२ साली प्रकाशित झाल्यावर हातोहात याच्या २ आवृत्त्या हातोहात खपल्या आणि लगेच ते दुर्मिळ झाला यानंतर ग्रंथाची सातत्याने मागणी होत होती, सव्वीस वर्षानंतर २०१० साली याच लोकआग्रहास्तव पुन्हा एकदा\nहा ग्रंथ प्रकाशित केला गेला.\nविजयराव देशमुख गेल्या चार दशकापासून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत, तसेच अनेक स्थळांची भौगोलिक पाहणी करून त्यांनी आपले निष्कर्ष तपासून घेतले आहेत. शिवचरित्रातील प्रसंगांचा तपशील पुरवणारी अनेक साधने उपलब्ध आहेत. परंतु त्या साधनांचे सखोल अध्ययन करून त्यांची नीट संगती( interpretation) लावण्याचे कार्य विजयरावांनी अतिशय सुंदररीत्या पार पाडले आहे.निर्मितीपासुनच त्याची 'प्रासादिकता' शिवभक्तांनी, विद्वानांनी, संशोधकानी सर्वांनीच अनुभवली आहे. म्हणून फक्त अभ्यासकच नव्हे तर सर्वसामान्यांच्या घराघरात हे शिवचरित्र आवर्जून असावे \n'शककर्ते शिवराय' आणि थोरामोठयांचे अभिप्राय\n\"सत्य कथनाचे दृष्टीने क्रम लावायचा तर पहिला क्रमांक देशमुखांना द्यावा लागेल. दुसरा पुरंदरे यांच्या पुस्तकाला आणि तिसरा (रणजित) देसाई यांच्या पुस्तकाला द्यावा लागेल. नव्याने विस्तृत शिवचरित्र लिहिणार्‍यास आपल्या चरित्रास पुर्णता आणण्यासाठी श्री देशमुख यांचे पुस्तक लक्षपुर्वक वाचावेच लागेल.\"\n\"ऐतिहासिक साधनांचा चिकित्सापुर्वक अभ्यास मांडणारे श्री विजयराव देशमुख हे गेल्या पंचविशीतील प्रथमस्थानीचे शिवचरित्रकार आहेत... येथुन पुढे नव्याने शिवचरित्रावर लेखन करावयास जो जो अभ्यासक बसेल त्याला श्री देशमुखांच्या प्रस्तुत शककर्ते शिवराय' या शिवचरित्राची दखल न घेता पुढे जाता येणार नाही.\"\n\"आपला शककर्ते शिवराय ग्रंथ लक्षपुर्वक वाचला. मला प्रथम दर्शनीच असे जाणवले की आपल्या ग्रंथातील माहिती पेक्षा अगदी निराळी माहिती मिळाली तरच यापुढे शिवचरित्र लिहिण्याचे धाडस लेखकांनी करावे.\"\nस. मा. गर्गे, संपाद�� भारतीय समाजविज्ञान कोश, पुणे\nसुबुध्द माणसाच्या घरात हे चरित्र राहिल यात शंका नाही. असा मोलाचा नजराणा आपण मराठी भाषेला देऊन आम्हाला उपकृत केले आहे.\nना. सं. इनामदार, पुणे\nनेहमी वाचनात असलेल्या मजकडील पुस्तकांत आपल्या शककर्ते शिवराय या ग्रंथाचे दोन्ही खंड आवर्जुन असतात. मी त्याची काही पारायणेच केली असावीत. आपला ग्रंथ बहु निका झाला आहे.\nदुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर\nजावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2019-12-08T21:47:54Z", "digest": "sha1:6RUIZY6DWUMUG4AUVOLFHCLF3OV3RUTU", "length": 16646, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:कौल/माजी प्रचालक - विकिपीडिया", "raw_content": "\nमाजी प्रचालकांना प्रचालक मंडळाकडून प्रचालक अधिकार हवा असेल तर असे प्रस्ताव येथे खाली मांडावेत.\nमहत्त्वाची नोंद:या पानावरील होणारे अनामिक अंकपत्त्यांचे लेखन/मतप्रदर्शन व केलेले मतदान बघता तेथील चर्चा या पानाचे चर्चापानावर हलविण्यात आलेली आहे. या पानावर केवळ प्रचालकांनीच मतप्रदर्शन/कौल/मतदान करणे अपेक्षित आहे. मूळ पान केवळ प्रचालकांनाच संपादित करण्याजोगे सुरक्षित करण्यात येत आहे.हवे असल्यास इतर सदस्यांनी कृपया याचे चर्चापानावर आपली चर्चा सुरू ठेवावी.\nTiven2240 (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल)\n१६ जूनच्या दिवशी मराठी विकिपीडिया समुदायाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रचालक बनण्यासाठी मला पाठिंबा दर्शविला. मला कौल ११-९ मिळाला होता. ज्यासाठी मला ६ महिन्यांचा तात्पुरता प्रचालक कालावधी देण्यात आला. आता ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे आणि पुन्हा प्रचालक मंडळीपासून मत देण्याची गरज आहे. (विकिपीडिया समुदायाचा कौल इथे पहा)\nमी ह्या तात्पुरत्या कालावधीत काय केले आहे\nहा कालावधी पास होणे मला सर्वात आव्हानात्मक वाटते. मी मराठी विकिपीडियावरील साचे आणि तांत्रिक कार्यांवर काम करीत आहे. मी मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या गॅजेट्स दुप्पट केले आहे. मी मराठी विकिपीडियावरील मृत मेसेज बॉक्स साचामध्ये प्राण आणले आहे. अनेक तांत���रिक कामात हातभर लावले आहे. नवीन संपादन गाळणी तयार केली ज्यांनी आयपी पत्ता वरून गैरवर्तन करणारे खात्यांवर बंदी आली आहे. साईट नोटीस द्वारे सदस्यांना संदेश दिले तसेस संरक्षित पानात बदल करण्यास संपादन-विनंती करण्यास सोई केली.[ विशेष:योगदान/Tiven2240\nतुम्ही कोणत्या तांत्रिक कामांमध्ये योगदान दिले आहे\nमी संपूर्ण विकिपीडियावर वापरल्या जाणाऱ्या संदर्भ साचे अद्यतनित केले.२ साइटोईड, रेफटूलबारमध्ये योगदानकर्ता म्हणून काम केले आहे. आरटीआरसीला मराठी विकिपीडियात आणणे आणि सर्वात महत्त्वाचे बदल प्रचालक/प्रशासकाद्वारे संरक्षित केलेल्या प्रत्येक पृष्ठावर संरक्षण बॅनरचे प्रदर्शनाचे काम केले आहे.[१]\nआपण कोणती प्रशासकीय कार्ये केलेली आहेत\nमी तारखेनुसार ६ सदस्यांची खाती अवरोधित केली आहेत. मी २ सदस्यांचे ब्लॉकमध्ये बदल केले आहेत. मी ७४ पृष्ठे सुरक्षित केली आहेत आणि १४ संरक्षणे सुधारली आहेत आणि ५ पृष्ठे संरक्षणातून काढली आहेत. माझ्याकडे ७३ नकलडवक उल्लंघन पुनरावृत्ती हटविणे ३ लॉग हटविणे आणि २ पृष्ठांचे पुनर्संचयित केले आहे. आजपर्यंत मी एकूण ४,२९९ पृष्ठे हटविली आहेत. मी या प्रकल्पात सर्वात जास्त प्रचालकीय काम करणारा सदस्य आहे[२]\nप्रशासकीय कार्यांव्यतिरिक्त आपण सर्व कोणती कार्ये केली आहेत\nमी मराठी विकिपीडियाच्या जवळजवळ प्रत्येक नामविश्वमध्ये योगदान दिले आहे. मी मराठी विकिपीडियामध्ये ९१ लेख तयार केले आहेत. वैयक्तिकरित्या ९६ सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर स्वागत केले आहे. तसेच मी विकिपीडिया नामविश्वचे ६४ पृष्ठ तयार केले. बनवल्या गेलेल्या साचांचा बहुकांश हिस्सा २६४ वर गणला जातो जो १६ नामविश्वात ७७७ पृष्ठांपर्यंत बनला आहे.[३]\nमराठी विकिपीडिया वगळता तुम्ही आणखी काय करता\nमी विकीमिडिया कॉमन्सवर स्वयंसेवक देखील आहे जेथे माझ्याकडे रोलबॅकर, फाईल मुवर, गस्तक अधिकार आहेत. मला विकिपीडियावरील अविकीकरणाच्या विरूद्ध लढण्यासाठी इंग्रजी विकिपीडियावर रोलबॅक अधिकार आहेत. आणि इतर काही विकिपीडियांनी माझ्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी मला अपलोडर अधिकार आणि स्वतः पुष्टी करण्याची स्थिती दिली आहे. मी ग्लोबल ओटीआरएस (OTRS) ग्रुपचाही सदस्य आहे ज्याच्या टीममध्ये फक्त ५९३ निवडक सदस्य आहेत.विशेष:मध्यवर्तीअधिकारी/Tiven2240\nयानंतर आपण पुढे कोणती कामे चालू ठेवू इच्छिता\nविकिपीडिया फाउंडेशनच्या ईडीपीनुसार नसलेल्या बॅकलॉग आणि प्रतिमा हटविण्यावर मी अधिक काम करू इच्छितो. मी नवीन तांत्रिक गॅझेट आणण्यासाठी संपादने करणे आणि इतर आगाऊ विकींप्रमाणेच संपादकांचे अनुभव सुरू ठेऊ इच्छितो. बहुतेक नवीन बदल आणण्यास लवकरच मदत मिळेल जेव्हा सामूहिक संमतीनंतर विशेष धोरणे लागू केली जातील.\nआपण प्रचालक समुदायांचे मत का निवडले\nविकिपीडिया:प्रचालक म्हणून मी आता एक माजी प्रचालक आहे आणि निश्चितपणे मला ठरविलेल्या धोरणानुसार जावे लागेल. प्रचालक म्हणून मला कायम ठेवण्याबाबतचा मराठी विकिपीडियावरील प्रचालक निश्चितपणे योग्य निर्णय घेतील यावर माझा विश्वास आहे.\nयाप्रकारे मी मराठी विकिपीडियाच्या प्रचालक समुदायाला (प्रचालक मंडळाला) त्यांचे योग्य मत देण्यासाठी विनंती करतो की या प्रकल्पाची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय सदस्य गटामध्ये मला पुढे कायम ठेवावे.\n--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:२७, २१ सप्टेंबर २०१८ (IST)\nयेथे मराठी विकिपीडियावर सदस्य:Tiven2240 यांना प्रचालकपदावर पुढे चाल देण्यास, ठेवण्यास व कायम करण्यास अनेकांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विरोध असला, तरीही एक तांत्रिक व्यक्ती प्रचालक पदावर असण्याची मराठी विकिपीडियाची आत्यंतिक निकड लक्षात घेता, व टायवेन यांनी आजवर येथे केलेले कार्य लक्षात घेऊन,मी त्यांना प्रचालकपदावर निवड करण्याबाबत/पुढे चाल देण्याबाबत/कायम करण्याबाबत आपले समर्थन लेखी प्रगट करीत आहे.\nअनेकांनी त्यांचे मराठी भाषेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.याबाबत मला असे नमूद करावेसे वाटते कि त्यांनी मराठी भाषेचे शब्दांबाबत व व्याकरणाबाबत अधिक अभ्यास करावा व ती अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा.सरावाने हे सहजशक्य आहे असे माझे मत आहे.\nदुसरी गोष्ट अशी कि, त्यांनी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देतांना व निर्णय प्रक्रियेत तसेच कोणतीही प्रचालक कार्यवाही करतांना आवश्यक तो संयम बाळगावा असे सुचवावेसे वाटते.मी येथे नमूद केलेल्या गोष्टींवर ते गंभिरपणे विचार करतील व त्या प्रत्यक्षात आणण्यावर अंमल करतील अशी आशा करूया.मी येथे नमूद केलेली मते कोणीही कृपया गैर-अर्थाने घेऊ नये.पुढील वाटचालीस मी टायवेन यांना वैयक्तिकरित्या शुभेच्छा देतो.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:०४, १० ऑक्टोबर २०१८ (IST)\nपाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar\n--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:०४, १० ऑक्टोबर २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०१८ रोजी ००:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/p/blog-page.html", "date_download": "2019-12-08T21:09:54Z", "digest": "sha1:DKH5ZBTJJGOWX7IXETMS37D4T5RQ6ZZX", "length": 6475, "nlines": 86, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: माहिती अधिकार कट्टा", "raw_content": "\nमॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत सुरू झालेल्या माहिती अधिकार कट्टय़ाला उत्तम प्रतिसाद मिळत असून,आता आजी माजी शासकीय कर्मचारी अधिकारीही या उपक्रमात सहभागी होउ लागले आले आहेत. येथे आपसातील चर्चेतून गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते.\nकट्टय़ावर माहिती अधिकाराबाबत प्रश्न विचारता येतात, मते मांडता येतात, चर्चा करता येते , अडचणी मांडता येतात,परंतु कोणीही मार्गदर्शकाच्या भूमिकेत नसते.आपसातील चर्चेतूनच गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमामागील हेतू आहे. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमामागील हेतू आहे.\nचित्तरंजन वाटिका येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत माहिती अधिकार कट्टा भरत असतो\n(संपर्क: विजय कुंभार - ९९२३२९९१९९)\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे मह��राष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nमाहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत राजस्थान सरकार देशा...\nशासनाकडून भरीव अर्थसहाय्य मिळणा-या खाजगी संस्थां म...\nआरोपींना वाचवण्यासाठी घरकुल घोटाळ्यातील यशस्वी विश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-change-her-caste-owing-love-236180", "date_download": "2019-12-08T21:24:29Z", "digest": "sha1:C7IP6CS6LCEWTHR4FKR3XC2GS2GIAYD4", "length": 16606, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "लग्नासाठी बदलला धर्म, तरीही 'ही' अभिनेत्री अविवाहित | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nलग्नासाठी बदलला धर्म, तरीही 'ही' अभिनेत्री अविवाहित\nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\nसर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा ही होय. तिने ‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. नयनताराचा आज वाढदिवस आहे.\nमुंबई : सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा ही होय. तिने ‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. नयनताराचा आज वाढदिवस आहे.\nनयनताराने आतापर्यंत अनेक मल्याळम, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली आहे. नयनताराने २००३ मध्ये मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिची सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणती केली जाते.\nनयनताराचे खरे नाव ‘डायना मरियम कुरिअन’ असे आहे. चित्रपटसृष्टीमधील नयनताराचा प्रवास अतिशय यशस्वी आणि खास होता. मात्र नयनताराला खासगी आयुष्यात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. एक काळ असा होता की नयनतारा आणि प्रभूदेवाच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही काळानंतर ते दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचे समोर आले होते.\nनयनतारा आणि प्रभूदेवाच्या अफेरच्या चर्चा सुरु असताना प्रभू देवा विवाहित असून त्याला तीन मुले होती. पण प्रेम हे अंधळं असतं हे त्या दोघांनी सिद्ध करुन दाखवले होते. नयनतारा आणि प्रभूदेवा लिवइन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले. प्रभूदेवाच्या पत्नीला या गोष्टीची भनक लागताच तिने २०१० मध्ये कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेतून प्रभूदेवा आणि नयनतारा लिवइनमध्ये राहत असल्याचा खुलासा झाला. प्रभूदेवाने नयनताराशी लग्न केले तर त्या उपोषण करतील अशी धमकी त्यांनी प्रभूदेवाला दिली. तेव्हा नयतराच्या विरोधात अनेक आंदोलन देखील झाली. त्यामुळे नयनतारा आणि प्रभूदेवाचे नाते आणखी घट्ट झाले.\nप्रभूदेवा नयनताराच्या इतक्या प्रेमात होता की त्याने त्याचा १६ वर्षांचा संसार देखील मोडून २०११ मध्ये पत्नीला घटस्फोट दिला. तेव्हा त्याने पत्नीला १० लाख रुपये आणि मालमत्तेचा काही हिस्सा पोटगी म्हणून दिला होता. मात्र घटस्फोटानंतर काही दिवसांतच प्रभूदेवा आणि नयनतारा यांच्यातील नात्याला देखील पूर्णविराम लागला. पण नयनताराने प्रेमा खातर धर्म देखील बदलला असल्याचे म्हटले जाते.\nनयनतारा खरं तर जन्माने ख्रिश्चन होती पण प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठी तिने २०११ मध्ये हिंदू धर्म स्वीकारला असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आज वयाच्या ३५ व्या वर्षी देखील नयनतारा अविवाहित आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्नी प्रियकरासोबत पळाली; पतीने मुलांची हत्या करत...\nमुंबई : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी\nमुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती...\n'पानिपत'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय; मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद\nमुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आ���े. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\nअमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आहेत तरी कोण\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/wind-blows-developers-234862", "date_download": "2019-12-08T21:36:19Z", "digest": "sha1:5IWJKGPSWFMHSUHFRRM4OIDUDEOQNSUD", "length": 14919, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "पवनसूत डेव्हलपर्सला दणका | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nनिर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दररोज एक हजार रुपये अतिरिक्त भरपाई द्यावी लागेल, असे डेव्हलपरला सांगण्यात आले आहे.\nनागपूर ः ग्राहकाने खरेदी केलेल्या भूखंडाची वर्तमान सरकारी दरानुसारची किंमत अथवा त्यांनी जमा केलेले दोन लाख 88 हजार रुपयांवर 18 टक्के व्याजासह यापैकी जी रक्कम अधिक असेल ती द्यावी, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने पवनसूत रियल इस्टेट ऍण्ड लॅन्ड डेव्हलपर्सला दिला आहे.\nतक्रारकर्त्यांना ग्राहक मंचाच्या आदेशानुसार दोन लाख 88 हजार रुपयांवर 23 डिसेंबर 2012 ते प्रत्यक्ष रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. तक्रारकर्तीला शारीरिक-मानसिक त्रासापोटी 20 हजार व तक्रार खर्चापोटी पाच हजार अशी एकूण 25 हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कमही डेव्हलपरने द्यायची आहे. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दररोज एक हजार रुपये अतिरिक्त भरपाई द्यावी लागेल, असे डेव्हलपरला सांगण्यात आले आहे.\nरजनी तकदीर रामटेके यांनी पवनसूत डेव्हलपर्सच्या बनवाडी येथील ले-आउटमधील एक भूखंड सहा लाख 89 हजार 900 रुपयांत खरेदी केला आहे. यासाठी त्यांनी डेव्हलपर्सला 23 जानेवारी 2012 पर्यंत एकूण दोन लाख 88 हजार रुपये दिलेत. त्यानंतर त्यांनी उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवीत भूखंडाचे विक्रीपत्र करून मागितले. परंतु, त्यांना कंपनीकडून प्रतिसाद देण्यात आली नाही. त्यांच्या कायदेशीर नोटीसचीही दखल घेण्यात आली नाही. त्यांना त्यांचे पैसेही परत करण्यात आले नाही. परिणामी त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचाने नोटीस बजावल्यानंतर डेव्हलपर्सने लेखी उत्तर दाखल करून तक्रार रद्द करण्याची विनंती केली होती. परंतु, मंचाने कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरत तक्रारकर्तीला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरातील वाहतूक पुन्हा बेशिस्त\nनागपूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुधारण्याचे...\nआनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात\nनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली \"खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी...\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\nकरवसुली घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार\nभिवापूर (जि.नागपूर) : करवसूली करणारा कर्मचारी कन्हैया दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\nपतीने कवटाळले मृत्यूला; \"छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत\nनागपूर : जाती, समाजाची बंधने झुगारत त्यांनी घर सोडले... प्रेमविवाह केला... पुढे काय, हे कोडेच ठरले होते...त्यात जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/482478", "date_download": "2019-12-08T21:23:45Z", "digest": "sha1:S2EPSBMBPIDTRZUFT6O4Q4U7IBOFD5JF", "length": 8441, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "म्हादईच्या पाण्याची पातळी घटल्याने गांजे प्रकल्पातील दोन पंप बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईच्या पाण्याची पातळी घटल्याने गांजे प्रकल्पातील दोन पंप बंद\nम्हादईच्या पाण्याची पातळी घटल्याने गांजे प्रकल्पातील दोन पंप बंद\nम्हादई नदीच्या पाण्याची पातळी बऱयाच प्रमाणात कमी झाल्याने याचा परिणाम गांजे प्रकल्पातून खांडेपार नदीत सोडण्यात येणाऱया पाण्यावर झाला आहे. येणाऱया काळात याचा विपरित परिणाम ओपा पाणी प्रकल्पावर होणार आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांसमोर चिंता निर्माण झाली आहे. ओपा प्रकल्पावर याचा परिणाम झाल्यास फोंडा, मडगाव व दक्षिण गोव्याच्या बऱयाच भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.\nयासंबंधीची माहिती अशी की, सरकारने ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेखाली म्हादई नदीवर अनेक ठिकाणी बंधारा योजना राबविली आहे. अशाच प्रकारचा बंधारा गांजे येथे बांधण्यात आला आहे. हा बंधारा म्हादई नदीच्या पात्रात बांधण्यात आलेला सर्वात मोठा बंधारा आहे. यात जवळपास 28 लाख घनमीटर पाण्याचा साठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर सरकारने खांडेपार नदीचे पात्र जिवंत ठेवण्यासाठी केला आहे. गांजे बंधाऱयावर 35 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी करूनही पाण्याचा साठा खांडेपार नदीत सोडण्याची योजना आहे. कोटय़ावधी खर्च करून पाण्याचा साठा खास जलवाहिनीद्वारे खांडेपार नदीत सोडल्यानंतर सदर पाणी ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी उपलब्ध होते. गांजे येथील सदर प्रकल्प जानेवारी महिन्यात कार्यान्वित करण्यात येतो. यंदाही जानेवारीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. 300 एचपी क्षमतेचे तीन पंप यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र सध्या म्हादई नदीच्या पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात घटली आहे. यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक पाणी पुरवठा मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे गांजे प्रकल्पातील तीनपैकी दोन पंप बंद करावे लागले आहेत. याचा मोठा परिणाम खांडेपार नदीत पाणी वळविण्यावर झाला आहे. यामुळे सध्या अधिकारी वर्गाची अस्वस्थता वाढली आहे. पावसाळी मोसमास अजून काही दिवसांचा अवधी आहे. तोवर गांजे प्रकल्प बंद करावा लागणार याचा परिणाम ओपा प्रकल्पावर होणार आहे. सध्या गांजे प्रकल्पातील एकच पंप कार्यान्वित आहे. आणखीन दोन किंवा तीन दिवस हे पाणी मिळेल. त्यानंतर उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास प्रकल्पातील सर्व पंप बंद करावे लागतील.\nजलसिंचन खात्यातर्फे म्हादई नदीच्या पात्रात वरच्या बाजूस बांधण्यात आलेल्या बंधाऱयाच्या फळय़ा काढून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे प्रकल्पाला काही प्रमाणात संजीवनी मिळत आहे. मात्र सदर प्रक्रिया जास्त दिवस चालणारी नाही. येणाऱया काळात खांडेपार नदीत पाणी वळविण्याची प्रक्रिया बंद झाल्यास याचा परिणाम ओपा प्रकल्पावर होणार आहे.\nदक्षिण गोव्यातील अनेक भागात पाणी पुरवठा करणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. महत्वाचे म्हणजे खांडेपार नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱया पाण्याची चोरी काही औद्योगिक आस्थापने करीत असलयाची बाब उघडकीस आली आहे.\nमहसूल खात्याशी संबंधित कार्यालये करणार जनताभिमूख\nमांडवी पुलाचा निम्मा खर्च केंद्र उचलणार\nवाहतूक उपसंचालक अमुल गावकर यांचे निधन\nसंगीत कलेला उभारी देण्यासाठी सरकार तत्पर\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे ���ेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2693709", "date_download": "2019-12-08T20:48:58Z", "digest": "sha1:T26Z4TKQVOE2FINTRGB4I7TF6DSXD6YR", "length": 16786, "nlines": 48, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "वापरकर्ता अनुभव वि वर्धा समजणे", "raw_content": "\nवापरकर्ता अनुभव वि वर्धा समजणे\nमी या वर्षी वेब डिझायनर्स आणि डेव्हलपरशी संबंधित युजर इंटरफेस (यूआय) आणि यूझर अनुभव (यूएक्स) आणि त्यातील फरक किती आहे यावर अनेक चर्चा केले आहेत. ईकॉमर्स व्यापार्यांकरिता, आपण आपल्या ऑनलाइन स्टोअरचे कोणत्याही प्रकारचे रीडिझाइनची योजना करत असल्यास फरक ओळखणे महत्त्वाचे आहे.\nआपल्या ऑनलाइन स्टोअरचे सर्वात कठीण घटक म्हणजे वापरकर्ता अनुभव. याची पर्वा न करता आपली वेबसाइट दिसते कसे मोहक, आपण आपल्या खरेदीदार शोधत आहेत वापरकर्ता अनुभव प्रकार वितरीत करण्यात अयशस्वी तर, ते आपली साइट सोडून आणि इतरत्र खरेदी करेल मिमल म्हणजे आज इतके चांगले डिझाइन स्टोअर आहेत, खरेदीदार सर्व साइट्सवरील अनुभव प्रकाराची मागणी करतात\nहा लेख UI आणि UX मधील फरक शोधते आणि आपण आपल्या वेबसाइटवर रीडिझाइन करताना आपल्या संघास योग्य संसाधनांची आवश्यकता का आहे - should i set up a home network.\nएक वापरकर्ता अनुभव परिभाषित\nयेथे काही घटक आहेत जे आपल्या ऑनलाइन स्टोअरच्या वापरकर्ता अनुभवावर परिणाम करतात.\nव्हिज्युअल अपील रंग, ब्रँडिंग, इमेजरी, लेआउट.\nशोध आणि नेव्हिगेशन. आपण जे लवकर शोधत आहात ते शोधण्याची क्षमता.\nसाइट नकाशा. साइट कशी वर्गीकृत आणि गटबद्ध केली जाते\nसामग्री उत्पादनांसह आणि उत्पादन श्रेणीसह संबद्ध मजकूर, प्रतिमा, व्हिडिओची गुणवत्ता आणि प्रमाण.\nउपयोग सहज. वापरकर्ते साइटवर, कार्टमध्ये आणि त्याबाहेर सहजपणे नेव्हिगेट करू शकतात, खरेदी सूची तयार करू शकतात, शिपिंग खर्च शोधू शकतात\nमदतची उपलब्धता ऑनलाइन चॅट, ई-मेल मदत, स्वयं सेवा खाती\nकामगिरी ही साइट जलद आहे का\nभरणा पर्याय आणि प्रक्रिया. आपण अनेक देयक पद्धती ऑफर करता, वापरकर्ते क्रेडिट कार्ड माहिती संचयित करु शकतात, PayPal Express किंवा इतर तृतीय पक्ष देयक प्रणालीसह चेकआउट करू शकतात\nखरेदी कार्ट. हे दृष्टिकारक आहे का शिपिंग माहिती उपलब्ध आहे\nप्रतिमा वैशिष्ट्ये झूम आणि पॅन, वैकल्पिक प्रतिमा\nवैयक्तिकरण ही स्टोअर वैयक्तिकृत केलेली सामग्री आहे का\nविक्री सर्वोत्तम-विक्रेता सूची, क्रॉस-विकल्स् आणि अप-विकल्ले वापरून, जाहिरात केलेल्या वस्तू तसेच प्रदर्शित आणि उपलब्ध आहेत\nवास्तव म्हणजे वापरकर्ता अनुभव आपल्या वेबसाइटच्या प्रत्येक घटकाद्वारे प्रभावित आहे. महान नेव्हिगेशन आणि कार्यक्षमतेसह आपल्याजवळ एक चांगली रचना असलेली साइट असू शकते परंतु आपल्या शॉपिंग कार्टमध्ये शिपिंग प्रेक्षक नसतील तर आपण खरेदीदारांना खराबपणे डिझाइन केलेल्या साइटवर गमावू शकता ज्यामध्ये एक आहे.\nलोवमध्ये सुविचारित उप-मेनूचे उदाहरण येथे दिले आहे. कॉम स्टोअर बर्याच साइट्सवर, या एकल पुल-डाउन मेनूमध्ये उपलब्ध असलेल्या सामग्री, लिंक्स आणि संबंधित सामग्रीवर प्रवेश मिळविण्यासाठी वापरकर्त्यास एक किंवा दोन स्तर खाली क्लिक करणे आवश्यक आहे. साप्ताहिक, वापरकर्ता अनुभव खरोखर चांगले सुरू होते, गिर्हाईक वेळेची बचत करणे\nलोवस कॉम एक सुसज्ज उप-मेनू आहे\nUI आणि UX डिझाइनर\nम्हणून अलीकडे 5 वर्षांपूर्वी म्हणून, बहुतांश UI डिझायनरांनी UI आणि UX दोन्ही कार्य केले होते. त्या वेळी ब्रँडिंग, रंग आणि संपूर्ण लेआऊटवर बरेचसे फोकस आले. काही विचार नेव्हीगेशन आणि कमीतकमी क्लिक करणे आणि परत बटण वापरण्याची आवश्यकता होती. शॉपिंग कार्टमध्ये योग्य रंग, आकार आणि प्लेसमेंट ओळखण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी चिन्हांवर बरेच लक्ष केंद्रित केले जात आहे. आधीच्या विभागात सूचीबद्ध केलेल्या उर्वरित वापरकर्त्यांच्या अनुभवावर केंद्रित Semalt फार काही डिझाइनर होते आणि अक्षरशः प्रत्येकाने स्वत: ला प्रामुख्याने UX डिझाइनर म्हणून ओळखले नव्हते.\nतेव्हापासून, आम्ही दोन शिस्तबद्ध शाखांना वेगळ्या जॉबच्या विवरणांमध्ये पाहिले आहे. UI डिझायनर सर्जनशील बाजूला, ब्रँडिंग आणि व्हिज्युअल अपीलवर अधिक लक्ष केंद्रित करतात. UX डिझाइनर प्रत्येक पृष्ठासाठी साइट आर्किटेक्चर, पृष्ठ लेआउट, फोकस आणि ऍक्शन आयटमवर केंद्रित करतात - अन्य संसाधने आणि सामग्रीची उपलब्धता यासह, एक पॉप-अप किंवा एक टॅब अधिक उचित आहे किंवा नाही, आणि त्यामुळे पुढे. UX डिझाइनर सामान्यत: शोधणे आणि अधिक महाग असतात.\nडिझाईन प्रक्रियेवर मिल्ठुरूप पहा आणि भूमिका, जबाबदार्या आणि डिलिवरेबल्सची ओळख करा. प्रत्येक डिझा���नर किंवा एजन्सी हे समान करत नाहीत. खरेतर, काही करू. त्यामुळे आपण आपल्या संभावित डिझाइनरांविषयी तपशीलवार याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. आपण प्राप्त करणार्या डिलिवरेबलची पूर्णपणे समजण्यास सुनिश्चित करा. ते जितके तपशीलवार आणि अचूक असतील तितके कमी काम आपल्या विकास संघाला चुकीचे अर्थ आणि त्रुटींकरिता कमी पर्याय सोडून द्यावे लागतील.\nएक माहिती आर्किटेक्चर तयार करा. हे सहसा UX डिझायनर द्वारे केले जाते. साइट नकाशा, किती श्रेणी आणि कशा प्रकारचे, किती पृष्ठ टेम्पलेट आणि प्रत्येक पृष्ठावर कोणती सामग्री, घटक, दुवे आणि कॉल करण्यायोग्य क्रिया होतील हे ओळखणे हे लक्ष्य आहे. यामध्ये सामान्यत: सिस्टीम आर्किटेक्ट किंवा डेव्हलपरला आवश्यक असलेल्या तांत्रिक एकत्रीकरणाच्या देखरेखीखाली तसेच ईकॉमर्स प्लॅटफॉर्मच्या स्थानिक क्षमतेच्या स्थानिक ज्ञानाचा समावेश असतो.\nब्रांडिंग. हे सहसा UI डिझायनरद्वारे केले जाते. हे व्हिज्युअल घटक, रंग, टायपोग्राफी, लोगो आणि उच्चस्तरीय मांडणी समाविष्ट करते.\nआरंभिक मोकॉप्स हे सर्वसाधारण मांडणी आणि घटकांची नियुक्ती प्राप्त करण्यासाठी साइटच्या ओळीच्या स्केचे आहेत. हे सहसा रंग, वास्तविक प्रतिमा इत्यादीशिवाय एक मॅकअप साधनात केले जाते. एकतर UI किंवा UX किंवा एकत्र केले जाऊ शकते. हे सामान्यत: मुख्य पृष्ठासाठी प्रथम तयार केले जातात कारण त्यात सर्वात सामान्य घटक (शीर्षलेख आणि तळटीप आणि नेव्हिगेशन असते.) अनेक पुनरावृत्त्या सामान्यत: तयार केल्या जातात.\nवायरफ्रेम युएक्स डिझायनरने तयार केलेले. लिंक्स आणि एकाग्रतांविषयी तपशीलवार दस्तऐवजीकरणासह हे प्रत्येक पृष्ठाचे - ग्राफिकसह किंवा शिवाय - प्रतिनिधित्व आहे. एक इमारतीसाठी एका ब्ल्यूप्रिंट प्रमाणेच त्याचे विचार करा. सर्व घटकांचा पृष्ठ लेआउट अचूक आहे आणि बहुपर्यायी कृतींची ओळख पटवली जाते, जसे पॉपअप, लिंक्स, मेनू विस्तारित करणे, आणि इतर पृष्ठ क्रिया. बर्याच वेगवेगळ्या वायर-निर्णायक साधने आहेत आणि बर्याचशामधे आज अधिक ग्राफिकल घटक अंतर्भूत आहेत.\nअंतिम मॅक अप. हे UI डिझायनरद्वारे तयार केले आहे. ते वायरफ्रेम घेऊन सर्व ग्राफिक घटकांना प्रत्येक पृष्ठामध्ये जोडतात. अंतिम मॅकअप पिक्सेल परिपूर्ण आहे आणि क्रिया आणि प्रत्येक वैयक्तिक घटक समाविष्ट करण्यासाठी स्तरित आहे जेण��करून विकासक साइटसाठी मालमत्ता संपूर्ण लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकतील. आदर्शपणे सर्व क्रियाशील घटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परस्परसंवादी आहे. वितरणीय सामान्यतः एक मूळ फोटोशॉप, इलस्ट्रेटर, किंवा फटाके फाइल आहे. हे सहसा डिझायनरच्या वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते.\nविकास विकास संघाने घेतले ते CSS, HTML, Java, AJAX तयार करतात आणि आवश्यक एकीकरण करतात.\nआपण डिझाईन कार्यसंघ निवडता तेव्हा प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यापासून त्याचे कार्य पहा. माहिती आर्किटेक्चर, प्रारंभिक स्केचेस, वायरफ्रेम आणि अंतिम डिलिवरेबल पुरवण्यासाठी हे विचारा. डिझाईन संघाला विचारू नका की जर त्याची प्रतिकृती पूर्ण झाली तर त्यांना अधिक कामांची आवश्यकता असेल.\nवापरण्यायोग्यतेसाठी त्यांच्या प्रत्यक्ष वितरणाच्या वेबसाइटची चाचणी घेण्याचे सुनिश्चित करा. दिवसाच्या शेवटी, सर्वात विक्रीचे वितरण काय करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T22:08:50Z", "digest": "sha1:PV2OHJBNSDAZBKTUHJPQIM2DT542QQQE", "length": 9849, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाद-फेरी स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nबाद-फेरी असलेल्या खेळ स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामधील पराभूत खेळाडू अथवा संघ स्पर्धेच्या बाहेर पडतो किंवा स्पर्धेमधून बाद होतो. ह्याउलट साखळी-सामने स्पर्धा ह्या प्रकारामध्ये प्रत्येक खेळाडूला पूर्वनियोजित संख्येचे सामने खेळण्याची संधी मिळते. टेनिस ह्या खेळामधील बहुसंख्य स्पर्धा बाद-फेरी प्रकाराच्या आहेत.\nग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये प्रत्येक प्रकारात १२८ खेळाडू भाग घेतात व प्रत्येक फेरीमध्ये निम्मे खेळाडू बाद होतात व उर्वरित पुढील फेरीमध्ये जातात.\nपहिली फेरी - १२८ खेळाडू\nदुसरी फेरी - ६४ खेळाडू\nतिसरी फेरी - ३२ खेळाडू\nचौथी फेरी - १६ खेळाडू\nउपांत्यपूर्व फेरी - ८ खेळाडू\nउपांत्य फेरी - ४ खेळाडू\nअंतिम फेरी - २ खेळाडू\nउदा. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील महिला एकेरीच्या अंतिम तीन फेऱ्या.\nउप-उपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी\n1 दिनारा साफिना १ ६ ६\n9 व्हिक्टोरिया अझारेन्का ६ ४ २\n१ दिनारा साफिना ६ ६\n२० दॉमिनिका सिबुल्कोव्हा ३ ३\n२० दॉमिनिका सिबुल्कोव्हा ६ ६\nमरिया शारापोव्हा ० २\n१ दिनारा साफिना ४ २\n७ स्वेतलाना कुझ्नेत्��ोवा ६ ६\nसोराना सिर्स्तेआ १ 3\n३० समांथा स्टोसुर ६ ६\n३० समांथा स्टोसुर ४ ७ ३\n७ स्वेतलाना कुझ्नेत्सोवा ६ ६५ ६\n७ स्वेतलाना कुझ्नेत्सोवा ७ ५ ७\n२ सेरेना विल्यम्स ६३ ७ ५\nफुटबॉल खेळामध्ये साखळी व बाद ह्या दोन्ही प्रकारांचा वापर केला जातो. फिफा विश्वचषक अथवा युएफा यूरो इत्यादी स्पर्धांमध्ये सुरुवातीस साखळी सामने खेळवून बाद फेरीसाठी संघांची निवड केली जाते. त्यापुढील स्पर्धा बाद फेरीची असून पराभूत संघ स्पर्धेबाहेर फेकला जातो. उदा. २०१० फिफा विश्वचषकामध्ये १६ संघ बाद फेरीमध्ये पोचले.\n१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी\n२६ जून – पोर्ट एलिझाबेथ (सामना ४९)\n२ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ५८)\n२६ जून – रुस्टेनबर्ग (सामना ५०)\n६ जुलै – केप टाउन (सामना ६१)\n२८ जून – डर्बन (सामना ५३)\n२ जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ५७)\n२८ जून – जोहान्सबर्ग (सामना ५४)\n११ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६४)\n२७ जून – जोहान्सबर्ग (सामना ५२)\n३ जुलै – केप टाउन (सामना ५९)\n२७ जून – ब्लूमफाँटेन (सामना ५१)\n७ जुलै – डर्बन (सामना ६२)\n२९ जून – प्रिटोरिया (सामना ५५)\nस्पेन १ तिसरे स्थान\n३ जुलै – जोहान्सबर्ग (सामना ६०) १० जुलै – पोर्ट एलिझाबेथ (सामना ६३)\nपेराग्वे ० उरुग्वे २\n२९ जून – केप टाउन (सामना ५६)\nस्पेन १ जर्मनी ३\nक्रिकेट खेळामधील बहुसंख्य स्पर्धांमध्ये साखळी व बाद अशा दोन्ही फेरींचा वापर करण्यात येतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१४ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Chandravarati_Don_Gulab", "date_download": "2019-12-08T21:24:21Z", "digest": "sha1:CH7CGBZRA7E2SLNUXI5FCVJ56L2FM5FN", "length": 3134, "nlines": 44, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "चंद्रावरती दोन गुलाब | Chandravarati Don Gulab | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसहज दृष्टिला घडला लाभ\nपडदा सारुन बघे बावरी\nगोल चेहरा नयनि शराब\nपथक सोडुनी वळे वाकडा\nथयथय नाचत अबलख घोडा\nवरिल मराठा गडी फाकडा\nदुरुन न्याहळी तिचा रुबाब\nकिंचित ढळती निळी ओढणी\nतीहि न्याहाळी त्यास मोहुनी\nनयनांचे मग मुके जबाब\nतोच येउनी भिडली काना\nनगरपार ही चलु द्या सेना\nवळला घोडा सरला लाभ\nपुण्यास आल्या परत फलटणी\nतरीहि त्याच्या मनी लोचनी\nतरळत होते एकच ख्वाब\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - गजानन वाटवे\nस्वर - गजानन वाटवे\nगीत प्रकार - भावगीत\nअटक - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सिंधू नदीकाठचे शहर (Attock). राघोबादादा पेशव्यांनी येथपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला होता.\nअबलख - पांढर्‍या व काळ्या दोन रंगांचा.\nगवाक्ष - जाळी / खिडकी.\nबळ ज्याचें त्यास तें\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vasturang-news/changing-look-of-the-kitchen-abn-97-1986037/", "date_download": "2019-12-08T20:40:53Z", "digest": "sha1:TJHN4WROZ63L3OTE452YU7BWS6CZBJNX", "length": 20243, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "changing look of the kitchen abn 97 | ओटय़ाचे बदलते रूप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nस्वयंपाकाबरोबरच शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे स्त्रीवर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली.\nघर म्हंटलं की काही जागा ठरलेल्या असतात. मुख्य दरवाजाजवळ पादत्राणं काढून ठेवण्याची जागा, बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची जागा, झोपण्याची जागा, तशीच स्वयंपाक करण्याची जागा ही ठरलेली असते. किंबहुना ही घरातील अति महत्त्वाची जागा असते. तिच्या स्वच्छतेबाबत तिला बाहेरच्या माणसांपासून जरा अलिप्त ठेवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली जात असते.\nनदीच्या उगमस्थानाकडे जाण्यासाठी जसं विरुद्ध दिशेने पोहत मागे जावं लागतं, तसं काळाची पानं उलटत मागे गेल्यास विसाव्या शतकाच्या मध्यावर स्वयंपाकघराचं सर्वसाधारणपणे चित्र दिसायचं ते असं. घरोघरी मातीच्या चुली स्वयंपाकघर नामक खोलीच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेल्या असायच्या. उठल्याबरोबर चूल पोतेरं करून रांगोळीची रेघ काढून सजल्यावर ‘त्या’ डोळ्यात भरायच्या. घरातली स्त्री चुलीजवळ पाटावर बसून स्वयंपाक करायची बाजूच्या भिंतीवर स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक असलेली भांडीकुंडी असायची. पातेली, डब्यांची उतरती भाजणी, तर वाटय़ा, पाणी प्यायची भांडी यांचे मनोरे उभे राहायचे. ताटाळ्���ात ताट, ताटल्या यांचं आपापसात गुळपीठ असायचं. कपबशाळं कानांत कप अडकवून घ्यायचे. जाळीच्या कपाटातून दूधदुभत्याची श्रीमंती डोकवायची. स्वयंपाकपाणी करताना हात धुवायला, पदार्थ धुवायला मात्र बहुतेक वेळा तिथे जागा नसायची. थोडी गैरसोयच असायची. चुलीसमोर बसून पोळ्या भाकरी करताना समोरच पंगत बसायची. तव्यावरची टुम्म फुगलेली पोळी किंवा भाकरी जेवणाऱ्याच्या पानांत उडी मारायची. अशी सगळी अंगतपंगत जमायची. एक मात्र व्हायचं, स्वयंपाक म्हणजे सांडलवण आलीच. त्या जागेभोवती लक्ष्मणरेषा नसल्यामुळे तिथे बालगोपाळांचे, धसमुसळ्या किशोरवयीन मुलामुलींचे पाय पडण्याची शक्यता निर्माण व्हायची. घरभर खरकटं होणं, तसं शिस्तीत बसायचं नाही, मनाला पटायचं नाही. कदाचित ही गोष्ट मनात खटकत असल्यामुळे स्वयंपाकाची जागा आडव्या रूपात चार-पाच इंच उंच झाली ‘बैठा ओटा’ या नामकरणाने ओटय़ाचा जन्म झाला.\nयाच सुमारास चुलींची जागा, वाजता किंवा वातीच्या स्टोव्हने पटकावली. सिमेंटच्या बैठय़ा ओटय़ाच्या सोबतीला हात धुवायला, पदार्थ धुवायला छोटासा कोपरा ‘मोरी’ म्हणून चिकटला. ओटा आणि मोरी यातल्या सामाईक भिंतीने मान दोन-अडीच फुटांपर्यंत वर उंचावली आणि त्या रुंद कठडय़ावर पाणेरं म्हणजे पाण्याचं पिंप, माठ असं साठवण विसावलं. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला थोडंसं उच्च स्थानावर बसल्यासारखं वाटू लागलं. आवश्यक ती भांडय़ांची आरास दिमतीला होतीच. स्वयंपाकाच्या जागेवरचे पोराटोरांचे अतिक्रमण कमी व्हायला लागले. जेवणाचं कोंडाळं खाली स्थिरावतं.\nकालचक्र पुढे सरकलं. ओटय़ावर ‘बसून’ स्वयंपाक करून करून जणू पाय अवघडले. त्यातच स्टोव्हची जागा गॅसच्या शेगडय़ांनी घेतली. लायटरची वर्णी लागेपर्यंत एका पत्र्याच्या गोल डब्यात पोस्टकार्डासारख्या जाडसर कागदाचे लांबट तुकडे आगपेटीच्या काडय़ांची बचत करण्यासाठी ओटय़ावर आवर्जून हजेरी लावू लागले.\nस्वयंपाकाबरोबरच शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे स्त्रीवर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली. वेळ हा कळीचा मुद्दा ठरला. उठबस करण्यात वेळ घालवण्यापेक्षा उभ्या उभ्या काम उरकणं सोपं पडेल असं तिला वाटू लागलं. तिच्या मताचा आदर ठेवत ओटा चांगलाच उंचावला. त्याने स्टँडर्ड उंची आणि खोली गाठली. त्याचं स्थान नजरेत भरू लागलं. इतकंच नव्हे तर त्याच्या पोटातही त्याने ‘जागा’ दिली. घरा��ल्या भांडय़ांच्या पसाऱ्यानुसार तिथे कप्पे केले गेले. ओटय़ाची धारणक्षमता वाढली. लाल सिलिंडरने ओटय़ाखालची अगदी कडेची जागा कायमस्वरूपी पटकावली. आणखीन एक बदल झाला. ओटय़ाच्या शेजारी असलेल्या मोरीने बोन्साय रूप ‘सिंक’ या नावाने धारण करून ओटय़ाशी कायमस्वरूपी न तुटणारी युती केली. एवढं स्थित्यंतर होऊनही ओटय़ाचं रूप तसं साधं ओबडधोबडच होतं.\nघराने बीएचके सूत्रात बांधून घेतल्यावर स्वयंपाकघराचं किचन झालं आणि ओटय़ाच्या रूपात लक्षणीय बदल होत गेला. त्याचा आकार एल, यू, जे या इंग्रजी आद्याक्षरांशी मिळताजुळता होत गेला. मार्बल किंवा काळा, हिरवा अशा विविधरंगी ग्रॅनाइटने तो चमकू लागला. गुळगुळीत दिसू लागला. त्याच्या मागच्या, बाजूच्या भिंतींनाही सुंदर आकर्षक नक्षीच्या टाइल्स चिकटल्या. रूपच बदलून गेलं.\nओटय़ाच्या खालची जागा तर आता इंच इंच लढवून योग्य प्रमाणात वापरली जाते. प्रत्येक गोष्टीला गरजेनुसार जागा ठरवून दिलेली असते. त्यासाठी ड्रॉवर्स असतात. अ‍ॅडजेस्टेबल शेल्फ होतात. पूल आउट कॅबिनेट तयार होतात. ट्रॉलीज्असतात. आणि हे सगळं बंद दाराआड सामावतं. गुलदस्त्यात राहतं. फक्त ओटय़ाच्या खालचीच जागा वापरली जाते असे नाही, तर ओटय़ाच्या वरती कपाटं भिंतीत ठोकली जातात. सगळं कसं मोजूनमापून आकर्षक पद्धतीने केलं जातं. त्यातलं वैविध्य टिपताना ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ अशीच अवस्था होते.\nगॅसच्या शेगडीवरील चिमणी धुराला बाहेर पळवते शिवाय पदार्थावर प्रकाशझोत टाकते. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं लक्ष एकवटावं, पदार्थाच्या रंगरूपाच्या बाबतीत जागरूक असावं म्हणून ही काळजी. मायक्रोवेव्ह, मिक्सर अशी इलेक्ट्रिक उपकरणे व्यवस्थित जागा पकडून ओटय़ाचं ‘स्टेटस् वाढवतात. अ‍ॅक्वागार्डच्या कार्यशैलीमुळे शुद्ध पाणीपुरवठा ‘आरोग्य’ संभाळतो. घरात ओटय़ावर फारसा उजेड असतोच असे नाही. चिमणी ‘चिमणी एवढा’ प्रकाश पाडते तरीसुद्धा खास दिव्यांची योजना करून ओटय़ाचे ‘लाड’ केले जातात. स्वयंपाकघराच्या स्वच्छतेची सगळी जबाबदारी ‘सिंक’ संभाळते.\nहा सगळा मेकओव्हर अनुभवी नजरेतून सुनियोजितपणे केला जातो. उपयुक्ततेबरोबरच सोय आणि स्टाइल जपली जाते. सगळ्या गोष्टी ‘हाताशी’ असणं, हात जरासा उंच केला की हातात येणं, घरातील सर्वाना विचारात घेणं हे महत्त्वाचं. सगळा मागचापुढचा, बारीकसारीक विचार करून ओ��ा सजवला जातो. साहजिकच स्वयंपाक करणाऱ्यांचा हुरूप वाढतो, प्रसन्नता वाढते. शेवटी सगळं टीचभर पोटासाठीच की\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/15/take-care-when-using-shampoo/", "date_download": "2019-12-08T21:30:13Z", "digest": "sha1:AG5OXDE7SQ7PWQHFYEFXSFGRSZDEZMFF", "length": 11737, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शॅम्पू वापरताना ही काळजी घ्या... - Majha Paper", "raw_content": "\nएसएएफएलने इक्विटी आणि दीर्घकालीन कर्जाकरिता उभारले ११२ कोटी रुपये\nउन्हाळ्यामध्ये ह्या कापडांपासून बनविलेले कपडे वापरणे श्रेयस्कर\nपंचामृत – पूजाविधीतील हा महत्वाचा घटक आहे आरोग्यदायी\n ऑफिसातच करा हे व्यायाम प्रकार\nमोदी निवडून आल्याच्या आनंदात पेट्रोलपंप धारकाकडून सीएनजीचे मोफत वाटप\nजाणून घेऊ या ‘गुड फ्रायडे’ बद्दलची काही रोचक तथ्ये\n हे 91 वर्षीय आजोबा दररोज करतात 8 तास शेतात काम\nवजन घटविण्याचा निश्चय असा टिकवून ठेवा\nत्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर\nसाबण, शाम्पू गर्भवती महिलांसाठी धोकादायक\nकोहिनूरप्रमाणेच ब्रिटनच्या ताब्यात आहेत भारताच्या अमूल्य कलाकृती\nशॅम्पू वापरताना ही काळजी घ्या…\nटीव्हीवर येत असणाऱ्या शॅम्पूच्या जाहिरातीतिल मॉडेल सारखे आपले केस दिसावेत अशी इच्छा , स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाचीच असते. टीव्हीवरच्या मॉडेलचे द���सतात तसे चमकदार, रेशमी केस तुम्हाला हवे असल्यास अमुक एक शम्पू वापरा असा प्रेमळ संदेशही जाहिरातीद्वारे दिला जातो. पण नुसत्या शॅम्पूच्या वापराने केस सुंदर, चमकदार होतील ही समजूत मात्र चुकीची म्हणावी लागेल. शॅम्पू वापरताना काही गोष्टींची योग्य काळजी घेतली तर आपले केस निश्चितच सुंदर दिसतील. मात्र शॅम्पूच्या अयोग्य वापरामुळे केस राठ होणे, कोरडे होणे, डोक्याची त्वचा कोरडी पडून खाज सुटणे, क्वचित केस तेलकट दिसणे अश्या तक्रारी सुरु होतात. ह्या तक्रारी टाळण्यासाठी कुठला शॅम्पू वापरावा याबरोबरच तो कसा वापरावा याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.\nशॅम्पू केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित ओले करून घ्यावेत. केस पुरेसे ओले नसतील तर शॅम्पू केसांमध्ये व्यवस्थित पसरणार नाही. केस पाण्याने नीट ओले केलेले असतील तर अगदी थोडा शम्पू ही केस धुण्यासाठी पुरतो. किंबहुना केसांना शॅम्पू लावण्याआधी त्यात अगदी किंचित पाणी मिसळल्यास शॅम्पू केसांमध्ये व्यवस्थित पसरून केसांची सफाई करतो. त्याचबरोबर परत परत केसांच्या त्याच त्याच भागांवर शॅम्पू लावला जात नाही ना हे पाहावे. शॅम्पू केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावावा. त्याचबरोबर शॅम्पू मानेपासून लावण्यास सुरुवात करून सावकाश कपाळाच्या दिशेने लावत जावे. या मुळे शॅम्पू सर्व केसांवर व्यवस्थित लागेल. त्यानंतर हलक्या हाताने मालिश करत केस धुवावेत.\nकाहीजणांना शॅम्पू लावून केस धुतल्यानंतर परत एक दोन वेळा शॅम्पू लावायची सवय असते. अश्या प्रकारच्या शॅम्पूच्या अतिरिक्त वापरामुळे केस व डोक्याची त्वचा कोरडे पडण्यास सुरुवात होते. केस धुताना जोरजोरात चोळून धुण्याची सवयही टाळावी, या मुळे केसांच्या मुळांना धक्का लागून केस सहजी तुटू शकतात.\nशॅम्पूच्या जोडीला वापरली जाणारी अजून एक वस्तू म्हणजे कंडीशनर. आपल्या केसांसाठी योग्य कंडीशनर निवडावा. हेअर कलर वापरत असल्यास त्यासाठी वेगळे शॅम्पू आणि कंडीशनर बाजारात उपलब्ध आहेत, त्यांमधून आपल्या केसांसाठी योग्य ते प्रकार निवडावेत. कंडीशनर केसांच्या मुळांशी न लावता केसांवर लावावा. कंडीशनर केसांना लावताना हातानेच लावावा, कंगव्याने पसरवू नये. शॅम्पू आणि कंडीशनर च्या वापरानंतर केस भरपूर पाण्याने धुवावेत, जेणेकरून शॅम्पू किंवा कंडीशनर चा कु���ल्याही प्रकारचा अंश केसांमध्ये राहणार नाही. केस धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. त्यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते. केस धुण्याकरिता कोमट पाण्याचा वापर करावा. अश्या काही गोष्टींची काळजी आपण घेतली तर आपले केस ही सुंदर, चमकदार राहतील.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/weekly-test-series?page=3", "date_download": "2019-12-08T22:04:16Z", "digest": "sha1:DYZ6WTR7PLKKCHMXROYCAGOI5SXBZDTQ", "length": 3027, "nlines": 92, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Weekly test series", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-inaugurates-the-global-mobility-summit-2018-541388", "date_download": "2019-12-08T20:59:27Z", "digest": "sha1:OXNHSJL53QOCOAGM45W3Q6QJKZ4MWKLG", "length": 55799, "nlines": 401, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "जागतिक गतिशीलता शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nजागतिक गतिशीलता शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nजागतिक गतिशीलता शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘मूव्ह’या जागतिक गतिशीलता शिखर परिषदेचे उद्घाटन केले.\nभारत विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, युवा कार्यक्रम आणि इतर अनेक क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सरकारने घेतलेले निर्णय यामुळे ही गतिशीलता आली आहे, आर्थिक विकास होत आहे आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. एकूणच ‘गतिशीलता’ हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, कळीचा मुद्दा बनला आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.\nआगामी भविष्यामध्ये भारतामध्ये गतिशीलतेचा विचार करताना सात ‘सी’ घटक प्रमुख आधार असतील. असं स्पष्ट करून त्यांनी हे सात ‘सी’ कोणते असतील, याची माहिती दिली. यामध्ये समान (कॉमन), संलग्नित (कनेक्टेड), सोपे (कन्व्हीनिएंट), विना अडथळा (कंजेशन-फ्री),चार्जड, स्वच्छ (क्लिन), आणि कटिंग-एज; यावर भारत प्रामुख्याने कार्य करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.\nया शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानी केलेले भाषण –\nसंपूर्ण जगभरातून आलेले सन्माननीय प्रतिनिधी, शिष्ठमंडळे,\nसर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचे या जागतिक गतिशीलता शिखर परिषदेमध्ये स्वागत करतो.\nया परिषदेला दिलेले ‘मूव्ह’ असे शीर्षक भारताच्या दृष्टीने अतिशय सार्थ ठरत आहे. कारण भारत आज सर्व क्षेत्रात गतिशील असून आघाडी घेत आहे. भारत मोठ्या उत्साहाने पुढे वाटचाल करत आहे.\nआमची अर्थव्यवस्था गतिमान बनली आहे. जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली आमची अर्थव्यवस्था आहे.\nआमची शहरे आणि नगरेही विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आम्ही देशातल्या 100 शहरांचे ‘स्मार्ट शहरांमध्ये’ रूपांतर करीत आहोत.\nआमच्याकडे पायाभूत सुविधांचे जाळे वेगाने विणले जात आहे. देशामध्ये आम्ही रस्ते बांधणी, विमानतळांची उभारणी, लोहमार्ग टाकणे आणि बंदराचा विकास करणे, ही कामे मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने करीत आहोत.\nआमच्या मालाची मोठी उलाढाल होत आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी केल्यामुळे पुरवठा साखळी आणि गोदामांची व्यवस्था योग्य पद्धतीने कार्यरत होवू शकली आहे.\nआमच्या आर्थिक सुधारणांना वेग आला आहे. व्यवसायायाठी अतिशय योग्य, सोईचा देश कसा होवू शकेल, यासाठी आम्ही विशेष योजना राबवल्या आहेत.\nआमच्या जीवनालाही आता गती प्राप्त झाली आहे. देशातल्या बेघर कुटुंबांना स्वतःचे, हक्काचे घर मिळत आहे. शौचालये, धूरमुक्त स्वयंपाकाचा गॅस, बँकेमध्ये खाते आणि बँकांकडून कर्ज लोकांना मिळत आहे.\nआमच्या देशातला युवावर्गही पुढे जात आहे. जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारे स्टार्ट अप केंद्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. नवीन ऊर्जा केंद्र म्हणून भारत विकसित होत आहे.\nमानवाच्या प्रगतीसाठी ‘मोबिलिटी’ हा कळीचा मु़द्दा बनला आहे.\n‘मोबिलिटी’ म्‍हणजेच गतिशीलता ही नवी क्रांती या जगात घडत असून, त्याचा मधला टप्पा जगानं गाठला आहे, म्हणूनच गतिशीलतेचे व्यापक स्वरूप आणि महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे.\nअर्थव्यवस्थेला गतिमान बनवणे आज महत्वाचं आहे. चांगली मोबिलिटी असेल तर प्रवासाचा होणारा त्रास, वाढत्या वाहतुकीचा दबाव कमी होवू शकणार आहे. त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होवू शकणार आहेत.\nशहरीकरणाच्या केंद्रस्थानी ‘गतिशीलता’ हा मुद्दा आहे. वाढत्या मोटरवाहनांसाठी तितकेच मोठे रस्ते हवे असतात, त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्थाही गरजेची असते.\nजीवनमान सुकर, सुलभ होण्यासाठी ‘मोबिलिटी’ महत्वापूर्ण घटक आहे. हा विषय प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सातत्याने घोळत असतो. शाळेत किंवा कामासाठी बाहेर जाताना जर आपण वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसलो तर आपली खूप चिडचिड होते. रस्त्यावरची वाहतूक कमी करण्यासाठी आपण खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी करून सार्वजनिक वाहतूक सेवा वापरली तर अनेक प्रश्न कमी होवू शकणार आहेत. हवेतल्या वाढत्या प्रदुषणामुळे मुलांना श्वसनाचे आजार होत आहेत. त्यांना श्वासोच्छवासासाठी चांगली हवा मि���णे दुरापास्त झाले आहे. या गंभीर प्रश्न लक्षात घेवून आणि सुरक्षित प्रवासाचाही आपण विचार केला पाहिजे.\n‘मोबिलिटी’चा प्रश्न पृथ्वीतलावर आता अधिकाधिक गंभीर बनत आहे. संपूर्ण जगाच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणापैकी एक पंचमांश उत्सर्जन रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे होत आहे. यामुळे शहरे गुदमरत आहेत आणि विश्वाचं तापमान कमालीचे वाढत आहे.\nआजच्या घटकेला पर्यावरण प्रणालीपूरक गतिशीलता निर्माण करण्याची गरज आहे. निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करणारी ही प्रणाली असली पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे.\nहवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला गतिशीलतेचा महत्वाचा मुद्दा लक्षात घेवून वापर करावा लागणार आहे. चांगली गतिमानता असेल तर रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील आणि राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. गतिशीलतेमुळे मालाच्या किंमती कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच आर्थिक व्यवहार विस्तारणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठीही प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येणार आहे.\nमोबिलिटीचे डिजिटायझेशन आता चांगलेच झाले आहे. गतिशीलतेमध्ये डिजिटलीकरणामुळे व्यापक परिवर्तन घडून येणार आहे. अर्थात, यामध्ये आणखी नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास बराच वाव आहे. हे बदलही वेगाने घडत आहेत.\nलोक आता मोबाईल फोनवरून टॅक्सी बुक करतात. शहरांमध्ये सायकली वापरण्याचे प्रमाण वाढते आहे. तसेच स्वच्छ इंधनावर बसगाड्या धावतात, इलेक्ट्रिक कार वापरणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.\nभारतामध्ये आम्ही गतिशीलतेवर खूप भर देत आहोत. आम्ही महामार्गांच्या बांधणीचा वेग दुपटीने वाढवला आहे.\nग्रामीण भागातल्या रस्ते बांधणीच्या योजनेला बळकटी प्रदान करून ही योजना पुन्हा एकदा जोमाने सुरू केली आहे. कमीत कमी आणि स्वच्छ इंधनावर चालणा-या वाहनांचे उत्पादन करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. त्याचबरोबर ज्या भागात पुरेशा सुविधा नाहीत अशी अनेक ठिकाणी परवडणा-या दरामध्ये हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्ययोजना आखली आहे. आम्ही शेकडो हवाईमार्गांवर विमानसेवा सुरूही करीत आहोत.\nरेल्वे आणि रस्ते या परंपरागत वाहतूक साधनांबरोबरच आम्ही जलमार्गांचा विकास करण्यावर भर देत आहोत.\nआपल्या शहरां��ध्ये असेल किंवा गावांमध्ये असेल कार्यालयात अथवा शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्याचे अंतर कसे कमी होईल, याचा विचार करण्यात येत आहे.\nयासाठी उपलब्ध सुविधांची माहिती जमा करण्यात आली असून यामध्ये असलेल्या समस्या लक्षात घेवून बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन कार्यप्रणाली तयार करण्यात येत आहे.\nपर्यावरणाचा आणि भविष्याचा विचार करून आपल्याला पादचारी आणि सायकल चालकांना प्राधान्य देवून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज आहे. पादचारी आणि सायकल चालकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.\nगतिशीलतेचा विचार केला तर भारताची अशी वेगळी बलस्थाने आहेत आणि इतर गोष्टींशी तुलना केली तर त्याचे फायदेही देशाला मिळू शकतात. या क्षेत्रात आम्ही नवखे आहोत. त्याचबरोबर गतिशीलतेची वेगळी अशी कोणती परंपरा किंवा वारसा आमच्याकडे नाही. त्यामुळे या वारशाकडे आम्ही दुर्लक्ष केलं आहे किंवा त्याची काळजी घेतली नाही, असे म्हणता येणार नाही.\nइतर कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थांशी तुलना केली तर आमच्याकडे प्रति व्यक्ती वाहन संख्या कमी आहे. त्यामुळे इतर अर्थव्यवस्थांनी गांड्याच्या मालकीवरून जो अनुभव घेतला आहे, तसाच आम्हालाही येईल, असे अजिबात नाही. या शिखर परिषदेमध्ये आम्ही अगदीच नवे आहोत. आम्हाला आता एकसंध गतिशीलता आणि संमिश्र स्वरूपाचे वाहतूक व्यवस्थेचे जाळे तयार करण्याची संधी मिळू शकणार आहे.\nअभियांत्रिकी, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ मोठ्या रकमांचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून करणारी सक्षमता आमच्याकडे आहे. यावरून गतिशीलतेच्याबाबतीत भविष्यात किती वेगाने प्रगती होणार आहे, हे समजू शकेल.\nभारताच्या जनतेला डिजिटल युगामध्ये आणण्यासाठी आम्ही एक सर्वसमावेशक ‘आधार’ ही योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी एक सर्वंकष सॉफ्टवेअर तयार करून या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करून घेण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत आमच्या 850 दशलक्ष नागरिकांना डिजिटल पद्धतीने सहभागी करून घेण्यात आले आहे. आता नवीन गतिशील व्यावसायिक पद्धतीमध्ये ‘आधार’ची आराखडा कसा जोडता येवू शकेल, याचा विचार करण्यात येत आहे.\nभारत नवीकरणीय ऊर्जा वापरण्यावर भर देणार आहे. यामध्ये इल��क्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे पर्यावरणाला होणारे लाभ पूर्णतेने मिळू शकणार आहेत. आम्ही 2022 पर्यंत नवीकरणीय योग्य अशा स्त्रोतांमधून 175 गीगावॅट ऊर्जा मिळवण्याची योजना तयार केली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वीज उत्पादक देशांमध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर आहोत. तर नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये आमच्या देशाचा सहावा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सौर ऊर्जा वापरासाठी आम्ही आघडीही स्थापन केली आहे.\nस्वयंचलित क्षेत्रामध्ये आम्ही वेगाने वृद्धी करीत आहोत.\nआमच्याकडे मोठ्या संख्येने असलेला युवावर्ग डिजिटल दृष्ट्या साक्षर आहे. याचा लाभ भविष्यात आम्हाला होणार आहे, हे नक्की. लाखो शिक्षित मेंदू आणि कुशल हात आमच्याकडे असणार आहेत, त्यामुळे सर्वांच्या आशा, आकांक्षा, स्वप्नांची पूर्ती होवू शकणार आहे.\nभारत ‘मोबिलिटी इकॉनॉमि’ चा प्रथम प्रवर्तक असणार आहे. भारत संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करेल, याविषयी मी आश्वस्त आहे.\nमाझ्या कल्पनेनुसार भविष्यात गतिशीलता या क्षेत्रात कार्य करताना भारताला ‘सात सी’ आधारभूत मानावे लागणार आहेत. हे ‘सात सी’ म्हणजे- कॉमन, कनेक्टेड, कन्व्हीनिएंट, कंन्जेशन-फ्री, चार्जड, क्लिन, आणि कटिंग-एज, असणार आहेत.\n1. कॉमन – सार्वजनिक परिवहन आमचा गतिशीलतेचा पहिला आधार असला पाहिजे. डिजिटलायझेशनच्या आधारे नवीन व्यवसायाचे माॅडेल तयार केले जात आहे, ते नवा आदर्श निर्माण करत आहेत. मोठमोठ्या आकडेवारीच्या मदतीने आपल्या गरजा आणि आवश्यकतांचा विचार करून स्मार्ट निर्णय घेवू शकतो.\nआपले लक्ष चारचाकी गाड्याऐवजी इतर वाहनांकडे गेले पाहिजे. यामध्ये स्कूटर आणि ऑटो रिक्शा यांच्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. विकसित देशांमधला खूप मोठा गट गतिशीलतेसाठी या वाहनांचा उपयोग करतो.\n2. कनेक्टेड मोबिलिटी यामध्ये भौगोलिक परिसराचा विचार करून ते भाग वेगवेगळ्या वाहन साधनांचा वापर करून जोडलेले असतात. इंटरनेटचा वापर करून अशा एकापेक्षा जास्त साधनांना आर्थिकदृष्ट्याही जोडले जात असते. नवीन युगामध्ये गतिशीलता अधिक प्रभावी ठरण्यासाठी हा पर्याय चांगला आहे.\nआपण खाजगी वाहनांचा वापर जास्तीत जास्त केला जावा यासाठी ‘पूलिंग’ किंवा इतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, यामध्ये आणखी बरेच वेगळे प���रयोग नक्कीच करता येण्यासारखे आहेत. गावात वास्तव्य करत असलेल्या लोकांना अगदी सहजपणे आणि वेगाने, कमीतकमी वेळेत आपले उत्पादन शहरांमध्ये पाठवण्यासाठी सक्षम व्यवस्था असली पाहिजे.\n3. कन्व्हिनीएंट मोबिलिटी याचा अर्थ असा आहे की, सुरक्षित, परवडणारी आणि समाजातल्या सर्व वर्गाला सुलभतेने उपलब्ध होवू शकणारी वाहतूक व्यवस्था. यामध्ये वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. अशा व्यक्तींना खाजगी वाहनांनी प्रवास करणे खूप खर्चिक ठरते. त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.\n4. कंजेशन फ्री मोबिलिटीमध्ये अतिशय गर्दीबरोबर आर्थिक आणि पर्यावरणाचा विचार करून त्याच्या खर्चावर बंधने घालण्यात आली पाहिजेत. त्याचबरोबर नेटवर्कमध्ये असलेल्या उणिवा दूर करण्याची गरज आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि लोकांना प्रवासाला कमी वेळ लागेल. प्रवासाला जास्त वेळ लागला तर तणावही वाढतो. तसेच वाहतुकीच्या कोंडीची समस्या संपुष्टात आली तर माल अधिक वेगाने पोचवणे शक्य होणार आहे.\n5. चार्जड मोबिलिटी हा पुढे जाण्याचा एक मार्ग आहे. आता आम्ही बॅटरी तसेच स्मार्ट चार्जिंग यंत्रणा आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्माण करण्यासाठी गंुतवणूक करू इच्छित आहे. अशा वाहनांची एक मालिकाच आम्ही आणणार आहोत. भारतामधले अनेक मोठे उद्योजक बॅटरी तंत्रज्ञान विकसित करू इच्छित आहेत.\nभारतीय अंतराळ संशोधन संघटनेने अवकाशामधल्या उपग्रहांचे संचालन करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या बॅटरींचा वापर सुरू केला आहे. इतर संस्थांमध्येही इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक करताना सक्षम बॅटरी प्रणाली विकसित केली जात आहे. यासाठी इस्त्रो मदत करू शकते. भारत इलेक्ट्रिक वाहनांचा ‘प्रमुख चालक’ देश बनावा, अशी आमची इच्छा आहे.\nआम्ही लवकरच इलेक्ट्रिक तसेच इतर पर्यायी इंधनावर चालणा-या वाहनांविषयी स्थायी धोरण तयार करणार आहोत. हे धोरण सर्वांच्या फायद्याचे असेल आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये नव्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारे असेल.\n6. क्लिन मोबिलिटीचा विचार करण्‍यामागे स्वच्छ ऊर्जा देणे ही प्रेरणा आहे. हवामान बदलाविरूद्ध आमची लढाई सर्वाधिक शक्तीशाली हत्यार हेच बनणार आहे. याचा अर्थ असा की, मुक्त स्वच्छ वातावरणामध्येच स्वच्छ हवा मिळू शकते. आमच्या चांगल्या राहणीमानासाठी स्वच्छ हवा, चांगले पर्यावरण आवश्यक आहे.\nआपल्याला ‘क्लिन किलोमीटर्स’ याचा विचार स्वीकारला पाहिजे. हा जैव इंधन , इलेक्ट्रिक अथवा सौर चार्जिंग यांच्या मदतीने मिळवता येवू शकते. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी विशेष करून नवीकरणीय ऊर्जेमध्ये आम्ही जी गुंतवणूक ती ‘क्लिन किलोमीटर्स’साठी पूरक ठरू शकणार आहे.\nयासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची आमची तयारी आहे. कारण हे प्रकारे आपला वारसा पुढे नेणा-यांसाठी करावयाचे कार्य आहे. त्यांच्याबद्दल आमची कटिबद्धता, वचनबद्धता आहे. भावी पिढ्यांसाठी हे आमचे वचन आहे.\n7. कटिंग-एजः आपल्या प्रारंभीच्या काळामध्ये कटिंग एज इंटरनेटप्रमाणे आहे. आत्ताचा काळ हा कटिंग एज आहे. गेल्या सप्ताहामध्ये ‘मूव्ह हॅक‘ तसेच ‘पीच टू मूव्ह’ यांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या सुपीक मेंदूतून कितीतरी सर्जनात्मक उपाय योजना पुढे आल्या आहेत.\nउद्योजकांना गतिशीलता या क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप वाव आहे. लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता आहे.\nगतिशीलतेमध्ये येत असलेल्या क्रांतीमुळे आपला विकास आणि प्रगती होवू शकणार आहे, असा माझा विश्वास आहे. ज्यावेळी भारत गतिशीलतेमध्ये काही बदल घडवून आणतो, त्यावेळी त्याचा लाभ मानवतेच्या पाचव्या भागाला मिळतो. ही एकमेकांसाठी यशाची गाथा आहे.\nचला तर मग, विश्वसाठी आपण एक आदर्श साचा तयार करूया.\nयासाठी मी भारतामधल्या युवकांना आवाहन करू इच्छितो.\nमाझ्या युवा, सक्रिय मित्रांनो, या नवाचारातल्या नवीन युगाचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. हे भविष्य आहे. या क्षेत्रामध्ये डॉक्टरांपासून ते इंजीनिअरांपर्यंत तसेच तंत्रज्ञ, आणि इतरांचीही आवश्यकता लागणार आहे. आपण सर्वांनी या क्रांतीमध्ये सहभागी झाले पाहिजे. आपल्यातील क्षमता ओळखून नव्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे. नवीन गतिशीलतेच्या धोरणाचा स्वीकार करताना या प्रणालीचा भाग बनले पाहिजे.\nआज बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान एकत्र आले आहे. संपूर्ण विश्वाच्या भल्यासाठी परिवर्तनीय गतिशीलता देण्याची क्षमता आज इथं उपस्थित असलेल्यांमध्ये आहे. हा बदल ‘केअरि���ग फॉर अवर वर्ल्‍ड ’ तसेच ‘शेअरिंग विथ अदर्स’ या विचारांवर आधारीत असू शकतो.\nप्राचीन काळामध्ये लिहिलेल्या आपल्या ग्रंथामध्ये म्हटले आहे की,\nतेजस्वि ना वधीतमस्तु मा विव्दिषावहै\nमित्रांनो, आपण एकमेकांच्या साथीला असलो, तर आपण काहीही करू शकणार आहोत. अशी साथ राहील, अशी मी आशा करतो.\nही शिखर परिषद म्हणजे फक्त प्रारंभ आहे. चला तर मग, या, आपण सर्वांनी एकमेकांच्या साथीने पुढच्या दिशेने, विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहू, सगळेजण मिळून विकास करू.\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\t(December 08, 2019)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/national/page/18", "date_download": "2019-12-08T21:59:20Z", "digest": "sha1:6T453DO64ODWACFTZA7RC3GJ2BZZF4YS", "length": 9126, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय Archives - Page 18 of 1971 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nलोकसभेकडून विशेष सुरक्षा विधेयक संमत\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था विशेष सुरक्षा गट कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले आहे. या सुधारणेनुसार यापुढे या गटाची सुरक्षा केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या निकटच्या नातेवाईकांनाच मिळणार आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान आणि त्यांच्यासह त्यांच्या घरात राहणारे त्यांचे निकटचे नातेवाईक यांनाही ही सुरक्षा मिळू शकेल. माजी पंतप्रधान व त्यांचे नातेवाईक यांना ही सुरक्षा त्यांनी पंतप्रधानपद गमावल्यानंतर 5 वर्षांच्या ...Full Article\nभारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले : सर्वेक्षण\nट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल : 180 देशांच्या यादीत 78 वे स्थान : राजस्थान सर्वाधिक भ्रष्ट राज्य वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भ्रष्टाचाराच्या प्रकरणी 180 देशांच्या यादीत भारताचे स्थान मागील वर्षाच्या तुलनेत 3 ...Full Article\n80 टक्के औषधे होणार स्वस्त\nनफ्याचे प्रमाण 30 टक्के राखण्याच्या प्रस्तावावर सहमती : कर्करोगावरील औषधांचा समावेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी काळात देशवासीयांना महागडय़ा औषधांपासून दिलासा मिळू शकतो. देशांतर्गत औषधनिर्मिती उद्योग तसेच व्यावसायिकांनी किंमत नियंत्रण ...Full Article\nएअर इंडियाची विक्री आवश्यक\nनागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांचे विधान वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एअर इ��डियाचे खासगीकरण न केल्यास ही कंपनी चालविण्यासाठी निधी कुठून आणणार असे प्रश्नार्थक विधान केंद्रीय नागरीउड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी ...Full Article\nअमरिंदर सिंग घोटाळय़ाच्या आरोपातून मुक्त\nबहुचर्चित सिटी सेंटर घोटाळय़ाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग समवेत सर्व आरोपींची बुधवारी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री यांच्यासह त्यांचे पुत्र रणइंदर सिंग, जावई रमिंदर सिंग तसेच अन्य ...Full Article\nप्लॅटफॉर्म तिकीटविक्रीतून रेल्वेला उत्पन्न\nप्लॅटफॉर्मच्या तिकीटविक्रीतून भारतीय रेल्वेला 2018-19 मध्ये 139.20 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. 2018-19 मध्ये स्थानकांवरील ...Full Article\nजगन्नाथ मंदिराची संपत्ती जाहीर\nपुरीमध्ये भगवान जगन्नाथ मंदिराकडे ओडिशात 60426 एकर जमीन आणि अनेक बहुमूल्य रत्नांसह 150 किलोग्रॅम सोने आहे. ओडिशाचे कायदा मंत्री प्रताप जेना यांनी ही माहिती ओडिशाच्या विधानसभेत दिली आहे. पुरी ...Full Article\nचिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री आणि काँगेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 11 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार यांनी हा ...Full Article\nमध्यप्रदेशच्या सरकारचा शेतकरी आणि बेरोजगारांवर विशेष भर असल्याने याच दृष्टीकोनातून योजना आखल्या जात आहेत. राज्य सरकार आता सुशिक्षित बेरोजगारांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्याचे धोरण आखत आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या ...Full Article\nमुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची याचिका लवकरच\nऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. स्वतःच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा ग��वा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actress/bhargavi-chirmuley-visits-dubai/", "date_download": "2019-12-08T20:44:57Z", "digest": "sha1:TU5FWUV5LVXPOQO44CDITYM4PWKNHWSP", "length": 6288, "nlines": 56, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Bhargavi Chirmuley visits Dubai - Cinemajha", "raw_content": "\nअभिनेत्री चिरमुले भार्गवीने आपला उत्तम अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे . आजवर भार्गवीने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपट केले व नेहेमीच प्रेक्षकांचे मन जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीतीळ तिचे काही उत्तम चित्रपट म्हणजे संदूक, इश्कवाला लव्ह, गोळा बेरीज, नवरा माझा भावरा, वन रूम किचन, विश्वविनयाक. हिमालयाची सावली, झोपी गेलेला जागा झाला अश्या नाटकांमधून आपण तिला पहिले आहे.वहिनी साहेब, चार दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, पिंजरा, भाग्यविधाता या भार्गवी च्या विशेष गाजलेल्या मालिका. अभिनयासोबत तीने आपल्या नृत्यानेदेखील प्रेक्षकांना प्रेमात पाडले ते म्हणजे एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शोच्या माध्यमातून .\nआयुष्यात परदेशात जाऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. परदेशात जावे तिथे मिळणारे विविध पदार्थ खावे , तिथे असेलेले निसर्ग सौंदर्य पाहावे तिथल्या संस्कृती अनुभव घ्यावाअसे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. आपण जेव्हा त्या देशात जातो तेव्हा आठवण म्हणून तिथे केलेल्या सफारीचे छायाछ्त्र व व्हिडिओ काढतो . कधीकधी आपण अनुभवलेल्या आठवणी डायरीमध्ये उतरवातो.\nआसा एक खास अनुभव अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आयुष्यात आलेला आहे. व त्या सांबांधी तिचा अनुभव तिने सोशलमीडियावर शेअर केली आहे.\nअभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने पोस्ट केलेल्या तिच्या फोटो मधून दुबईची सफर केली असल्याचे समजते . तिने वाळवंटात अरेबी लूकमधील फोटो तिच्या सोशलमीडियावर शेर केला आहे.\nतीने काढलेल्या तिच्या या फोटो मध्ये ती एकदम कूल दिसत आहे , तिने अपलोड केलेल्या या फोटोला भरभरून लाइक्स मिळत आहेत . त्याचबरोबर तिच्या सौदर्याचे कौतुक तिच्या फॅन्स ने केले आहे.\nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95/news", "date_download": "2019-12-08T20:39:32Z", "digest": "sha1:KWZQRGHVMVYVOEXUCEVS3P7HVU5SQ7BA", "length": 20772, "nlines": 332, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "वाहतूक News: Latest वाहतूक News & Updates on वाहतूक | Maharashtra Times", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\n'एअर इंडिया'च्या खासगीकरणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे...\nरिक्षातून विद्यार्थी वाहतुकीवर कारवाईच\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर 'मुंबई हायकोर्टाने असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहेत...\nदुसऱ्या दिवशी वाहतूक बंद\nअनधिकृत दुभाजक केले बंद\nरिक्षाच्या मागे लावाभाडे दराचा फलक\nउड्डाणपुलासाठी बुधवारी संरक्षणमंत्र्यासोबत बैठक\nखासदार डॉ सुजय विखे यांच्याकडून पाठपुरावा सुरूम टा...\nजानेवारी अखेर स्वारगेट-कात्रज बीआरटी\nम टा प्रतिनिधी, पुणे'कात्रज-स्वारगेट बीआरटी मार्गात काही पायाभूत सुविधांची कमी असून, संपूर्ण बीआरटी मार्गावर सध्या बस चालविणे शक्य होणार नाही...\nअभय योजनेला पुन्हा मुदतवाढ\nनाशिक महापालिकेत घोटाळेच घोटाळे\nदटके, गुडधे यांचे एकमेकांना आव्हानम टा​ विशेष प्रतिनिधी,नागपूररस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यावरून शनिवारची विशेष सभा चांगलीच गाजली...\nड्रायव्हर, कंडक्टरच करतात बस फेऱ्या रद्द\nम टा प्रतिनिधी, पुणेपीएमपी बसमधील 'सीएनजी' संपला आहेतर, कधी ई-बसची बॅटरी चार्जिंग करायची आहे आणि कधी ई-तिकिटाचे मशिनच बिघडले आहे...\nआरे कारडेपोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आणि त्यानंतर लगोलग एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सिडको, तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत ...\nप्रदूषणामुळं आयुष्य कमी होत नाही: प्रकाश जावडेकर\n'प्रदूषण आणि आयुर्मान कमी होण्याचा थेट संबंध नाही. भारतात झालेल्या कुठल्याही अभ्यासावरून असा निष्कर्ष पुढं आलेला नाही. त्यामुळं लोकांमध्ये विनाकारण कुणी भीती पसरवू नये,' असं आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी लोकसभेत केलं.\nरिक्षातून विद्यार्थी वाहतूकही बेकायदेशीर\nम टा खास प्रतिनिधी, नाशिकपाल्यांना रिक्षाद्वारे शाळेत पाठवित असाल आणि रिक्षावाले काकाही विद्यार्थ्यांची ने-आण करीत असतील तर ते बेकायदेशीर आहे...\nआधी प्रबोधन; नंतर कारवाई\nम टा प्रतिनिधी, पुणेक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांतून मुलांना पाठवू नये, यासाठी पालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे...\nनागपूर ते भुसावळ मेमू धावणार\nमटा विशेष प्रतिनिधी, नागपूरनागपूर-भुसावळ मेमू धावण्याची तयारी पूर्ण झाली आहे यासाठीचे कोचेस नागपुरात आले असल्याची माहिती आहे...\nपन्नास वर्षांपूर्वीच्या पुलाला गेले तडे; देखभाल, दुरुस्तीकडे यंत्रणेचे दुर्लक्षम टा...\nपदपथांवरील पार्किंगकडे पोलिसांचे दुर्लक्ष\nअनुदान, निविदा प्रक्रिया आणि मंजुऱ्यांचीही प्रतीक्षाम टा...\nरेल्वे प्रशासनाच्या मंजुरीअभावी कोपर पूल 'जैसे थे'कोपर पुलावर हातोडा मारण्यासाठी हवे २८ ब्लॉकरेल्वे प्रशासनाने मागितला विस्तृत अहवालम टा...\n‘बाबरी’ पाडणाऱ्यांना शिक्षा करा\nमालेगावी मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलनम टा...\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2014/07/25/", "date_download": "2019-12-08T21:03:09Z", "digest": "sha1:KKUUWOESSW64VZVL5IXCMT7W6777VO4V", "length": 28625, "nlines": 375, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "25 / 07 / 2014 | RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[08 / 12 / 2019] बुर्सा जिल्ह्यातील गेरसू जिल्ह्यात रेल्वे स्थानक आहे का\n[08 / 12 / 2019] बुर्साला कोणती ट्रेन\n[08 / 12 / 2019] बॅंडर्मा रेल्वे लाइन गुंतवणूकीच्या अजेंडावर आहे\t16 बर्सा\n[08 / 12 / 2019] बाह्य पतपुरवठा करून बुरसा हायस्पीड ट्रेन प्रकल्प\t16 बर्सा\nदिवस: 25 जुलै 2014\n2017 मध्ये संपूर्ण हाय-स्पीड ट्रेन प्रकल्प पूर्ण उत्पादन\nनॅशनल हाय-स्पीड ट्रेन प्रोजेक्ट्स एक्सएनयूएमएक्सएडीचे पूर्ण उत्पादन करतात: पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार पंतप्रधान एर्दोगान, एस्कीसेहिर, प्रथम स्टीम लोकोमोटिव्हने तुलुमास काराकुटचे उत्पादन केले. पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार पंतप्रधान एर्दोगान, एस्कीसेर टेलॉमॅस [अधिक ...]\nएरडोगान अंकारा-इस्तंबूल एचआरसी उद्घाटन समारं��ात बोलतो\nYHT च्या तय्यिप एर्दोगान अंकारा इस्तंबुल ओळ उद्घाटन समारंभाचे बोलला होते: राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि पंतप्रधान रेसेप तय्यिप एर्दोगान, \"तुर्की, 2002 वर्षे दृश्ये तो त्याच्या मार्गावर दिवस अटी आम्ही या भव्य अभिमान आहे चालू होते [अधिक ...]\nपंतप्रधान एर्डोगान एस्किसीर येथे YHT बरोबर आगमन झाले\nपंतप्रधान एर्दोगान वायएचटीसह एस्कीसेहिर येथे आले: पंतप्रधान रेसेप तैयिप एर्दोगान, एक्सएनयूएमएक्ससह हाय स्पीड ट्रेन (वाईएचटी): एक्सएनयूएमएक्स'एस्कीसेरला आले. एर्दोगान, एस्कीसेर स्टेशन, राष्ट्रीय शिक्षण मंत्री नबी अव्सी, राज्यपाल गुंगोर अझीम [अधिक ...]\nकोन्या स्की सेंटर प्रोजेक्ट एक्सेलरेटेड होईल\nकोन्या स्की सेंटर प्रकल्पाला गती देण्यात येईल: कोर्न्या महानगर महापौर ताहिर अयुयुरेक, कोन्या हिवाळी क्रीडा केंद्र डर्बेंट अलाडाग स्की सेंटर प्रकल्पाचे काम केले जाईल, असे ते म्हणाले. महापौर ताहिर [अधिक ...]\nदुसऱ्या जिल्ह्यात कोणते जिल्हे असतील\nमरमेरेचा दुसरा जिल्हा सेवा देईलः इस्तंबूलमधील irncirli आणि Süçtlüçeşme दरम्यान एक्सएनयूएमएक्स किलोमीटरची मेट्रो लाइन दोन खंडाला बॉसफोरस अंतर्गत जोडेल. बरं कोणत्या भागात ही ओळ आहे [अधिक ...]\nकोब्रा आणि सिकोर्स्कीलरने फास्ट ट्रेनला साथ दिली\nकोब्रा आणि सिकोर्स्कीलरने वेगवान ट्रेनला साथ दिली: अंकारा-इस्तंबूल हाय स्पीड ट्रेन मार्गाने प्रथम अधिकृत प्रवास सुरू केले. पंतप्रधान एर्दोयन यांनी अंकारा स्टेशनहून हलविलेल्या वाईएचटी ट्रेनचे एक्सएनयूएमएक्स हेलिकॉप्टरने संरक्षण केले. Sikorsky [अधिक ...]\nपंतप्रधान अर्डोगान यांच्या सहकार्याने अंकारा-इस्तंबूल याहत्त्वाची पहिली मोहीम सुरू आहे.\nअंकारा-इस्तंबूल हाय स्पीड लाइनचा पहिला मोर्चा पंतप्रधान एर्दोआन यांच्या सहभागाने पार पडत आहे: अंकारा-इस्तंबूल हाय-स्पीड ट्रेन (पंतप्रधान रेसेप तैय्यप एर्दोआन यांच्या सहभागाने प्रथमच लाइन सुरू करण्यात आली. [अधिक ...]\nनिविदा घोषित करणे: राइज गुनी रिंग रोड\nआणि Rize दक्षिण रोड AYR-İSLAMPAŞ जंक्शन-हॉस्पिटल रोड LINK वर समाविष्ट: Rize दक्षिण रिंग रोड विविध ilmal महामार्ग Rize-Dagdibi (DOKAP) Rize दक्षिण रोड (पुरवठा) (10 + 0-000 + 8 KM) ऑफ 524,31.BÖLG संचालनालय कार्य करते (बाय) मातीची कामे, कला रचना संरचना (बीएसके) [अधिक ...]\nनवीन चेहरा सेवेसह अली केमाल मार्गावर\nअली केमाली स्ट्रीट त्याच्या नवीन च���ह with्यासह सेवेमध्ये आहे: एरझीकन नगरपालिका संपूर्ण शहरातील रस्त्यांचा विस्तार आणि रस्ता व्यापण्याचे काम सुरू ठेवते. या भागात रस्ता व्यवस्थेसह अली केमाली स्ट्रीट [अधिक ...]\nराइज साउथ रिंग रोड सेपरेशन डगाबासी - कुकुक्सायिर डिस्टिनेशन प्रांतीय रोड बांधकाम कार्य निविदा गोळा केली गेली आहे.\nकेजीएम एक्सएनयूएमएक्स. रीजन राईज साऊथ रिंग रोड जंक्शन डगबासी - कुकुकेयर जंक्शन प्रांतिक रस्ते बांधकाम कामे निविदा बिड संकलित हायवे (केजीएम) एक्सएनयूएमएक्स. प्रादेशिक संचालनालय ,,, राईज दक्षिण पर्यावरण [अधिक ...]\nमरा रोड उत्सव उत्सव\nमराठा रोड फेस्टिव्हलसाठी सज्ज: शहराच्या विविध परिसर व रस्त्यावर करमण नगरपालिका संचालनालयाचे विज्ञान व्यवहार पथके डांबरीकरण, देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. मारा रोडवरील डांबरी रस्ता [अधिक ...]\nकारबीगा प्रांतातील रस्ता - लॅपस्की - बिगा सेपरेशनसाठी निविदा जिंकणार्या फर्मशी करार करण्यात आला\nकेजीएम एक्सएनयूएमएक्स. प्रदेश लॅपसेकी - बिगा जंक्शन कराबीगा प्रांतीय रस्ता करारावर विजयी कंपनी कॉन्ट्रॅक्ट हायवे (केजीएम) एक्सएनयूएमएक्स बरोबर करार झाला. प्रादेशिक संचालनालय “(लॅप्सकी - बिगा) वेगळे करणे कराबीगा रोड किमी: एक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स [अधिक ...]\nसर्वेक्षण, प्रकल्प आणि अभियांत्रिकी सेवा पुरविल्या जातील.\nरस्ते वाहतूक नियमन बदलले\nबुर्सा जिल्ह्यातील गेरसू जिल्ह्यात रेल्वे स्थानक आहे का\nबॅंडर्मा रेल्वे लाइन गुंतवणूकीच्या अजेंडावर आहे\nबाह्य पतपुरवठा करून बुरसा हायस्पीड ट्रेन प्रकल्प\nTASVASAŞ 2020 प्रशिक्षणार्थी वसंत सूची घोषित\nअंकारा शिवास हाय स्पीड ट्रेन लाईन मधील ताजी परिस्थिती\nXanlıurfa सार्वजनिक परिवहन फ्लीटवर अधिक 27 बस\nएस्कीहिर महानगर महिला पार्कोमॅट अधिकारी विल\nबुडो जेमलिक बास्केटबॉल क्लबचे नाव प्रायोजक झाले\nऑनलाईन इमारत कॅटलॉग करिअर\nअंकारा बॅटिकेंट मेट्रो नकाशा मार्ग आणि तिकिट किंमती\nअंकारा केसीओरेन मेट्रो नकाशा मार्ग आणि तिकिट किंमती\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स Agगॉप अझरियन कंपनी\nनिविदा आणि कार्यक्रम कॅलेंडर\n«\tश्रेणी एक्सएनयूएमएक्स »\nनिविदाची सूचनाः माहिती तंत्रज्ञान प्रणाल्या निराधार देखभाल व दुरुस्ती सेवा\nखरेदीची सूचनाः एक्सएनयूएमएक्स वर्ष कर्मचारी परिवहन सेव�� खरेदी\nनिविदा घोषितः एकल मजली इमारत (TÜVASAŞ)\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t11\nकरारः छताच्या प्रकारची सौर उर्जा संयंत्र (TÃœDEMSAÅ) ची व्यवहार्यता\nनिविदा सूचनाः तांत्रिक इमारतींचे विद्युत कार्य सिग्नलइझेशन प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये तयार केले जावे\nनिविदेची घोषणाः केसेकी स्टेशन लॉजिस्टिक वखार क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा प्रणाली स्थापना\nप्राप्तीची सूचनाः तांत्रिक कर्मचारी आणि ड्रायव्हर्ससह भाड्याने देणार्‍या सेवांची खरेदी\nखरेदी सूचना: तांत्रिक कर्मचारी आणि कार भाड्याने देण्याची सेवा खरेदी\nनिविदा सूचनाः अंतल्या ट्राम वाहन खरेदीची निविदा\n... सर्व लिलाव पहा\nसिरीत विमानतळ टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण\nऑस्ट्रेलियन सिडनी मेट्रो सबवे विस्तार निविदा टेलेसने जिंकली\nएक्सएनयूएमएक्स कंपनीने İझमीर कराबाझार मेट्रोच्या अभियांत्रिकी निविदेत भाग घेतला\nUlukışla Boğazköprü लाइन ओव्हरपास बांधकाम बांधकाम निविदा निकाल\nटीसर करागल कंगाल लाइन विभाग कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वर्क्स टेंडर निकाल\nएस्कीहिर महानगर महिला पार्कोमॅट अधिकारी विल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nसहाय्यक निरीक्षक खरेदी करण्यासाठी आरोग्य मंत्रालय\nकास्टॅमोनू विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल युनिव्हर्सिटीत सेराहपांका micकॅडमिक स्टाफची भरती होईल\nरेसेप तैयिप एर्दोगन विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nटाबटाक कर्मचारी भरती करेल\nसेलकुक युनिव्हर्सिटी कंत्राटी कर्मचारी ठेवेल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nएटी माईन वर्क्स सामान्य संचालनालय अपंग कामगारांची भरती करेल\nझोंगुलडॅक बॅलेंट एसेव्हिट युनिव्हर्सिटी शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल युनिव्हर्सिटीत सेराहपांका micकॅडमिक स्टाफची भरती होईल\nइस्तंबूल विद्यापीठ Cerrahpaşa करार कर्मचारी\nइस्तंबूल विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nएज विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nहयदरपासा ट्रेन स्टेशन इंटिरियर प्रथमच पाहिले गेले\nनवीन जनरेशन बिझिनेस क्लाससाठी तुर्की एअरलाइन्स ड्रीमलाइनर\nअंकारा मेट्रो स्थानकांवर सुरक्षा रांग\nमहापौर सीअर यांनी मर्सीन मेट्रोला तारीख दिली\nतुर्की स्थानिक प्रक्षेपास्त्र 'Merlin' प्रथम मार्गदर्शित कसोटी शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण\nTASVASAŞ 2020 प्रशिक्षणार्थी वसंत सूची घोषित\nटीसीडीडी एक्सएनयूएमएक्स. प्रदेश पारंपारिक शरद Carतूतील कार्पेट टूर्नामेंट संपेल\nसेवा टीसीडीडीकडून जीवन सुलभ करते\nआयईटीटी व्यवस्थापकांनी खाजगी सार्वजनिक बस चालकांची समस्या ऐकली\nअंकारा मेट्रो क्लीनिंग कार्मिक प्रथम वेळ चर्चासत्र\nआखाती देशातील कार्टिंग विंटर कप\n4. डिसेंबरमध्ये आयटीयू येथे इलेक्ट्रिक वाहन समिट एक्सएनयूएमएक्स\nएफईएसपीए यूरेशिया येथे एक्सएनयूएमएक्स हजार हजार टीएल स्वारोव्हस्की स्टोन कोटेड कार\nन्यू रेनो कॅप्चरने युरो एनसीएपी कडून पाच तारे कमावले\nअल्ट्रामार्केट्ससह ओपेट रिटेल डेजवर आहे\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nबॉसफॉरस एक्सप्रेस ट्रेनची वेळापत्रक पुन्हा सुरू करा\nइज्मीर डेनिझली ट्रेनचे तास आणि नकाशा एक्सएनयूएमएक्स\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/jewellery-market-palika-akp-94-1989234/", "date_download": "2019-12-08T21:45:56Z", "digest": "sha1:K5RYKLWRW3RNUX5DCUXLZQQGOJN22JB4", "length": 14171, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jewellery Market palika akp 94 | पालिकेच्या निषेधार्थ सराफ बाजार बंद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nपालिकेच्या निषेधार्थ सराफ बाजार बंद\nपालिकेच्या निषेधार्थ सराफ बाजार बंद\nपावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीने सराफ बाजारातील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरते.\nसराफ व्यावसायिकांच्या संघटना एकवटल्या\nपावसाचा जोर वाढताच तुंबणारे शहर अशी नाशिकची ओळख काही वर्षांपासून होऊ लागली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोदाकाठापासून जवळ असलेल्या सराफ बाजाराला बसतो. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यावसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या मागण्यांकडे पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी दोन तास येथील सराफ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सराफ बाजारच्या समस्यांवर आवाज उठविण्यासाठी सराफ व्यावसायिकाच्या संघटना एकटवल्या असून याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nपावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीने सराफ बाजारातील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरते. पाण्यासोबत आलेला गाळ, चिखल यामुळे फर्निचरसह दुकानातील महत्त्वाच्या सामानाचे नुकसान होते. याशिवाय रंगरंगोटी, विद्युत वितरण व्यवस्था आणि अन्य सोयी सुविधांचा खर्चही वाढतो. याबाबत नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या वतीने कुठलीच उपाययोजना होत नाही. यामुळे सराफ व्यावसायिकांसह परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. बुधवारी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात सर्व व्यावसायिकांच्या संघटना एकत्र आल्या. स्थानिकांनी याविरोधात आवाज उठविला. सकाळी १० ते १२ या वेळेत बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवण्यात आली. सराफ व्यावसायिकांच्या सभागृहात सराफांसह दहीपूल, शुक्ल गल्ली, चांदवडकर लेन, बोहरपट्टी परिसरातील इतर व्यावसायिक आणि रहिवासी यांची एकत्रित बैठक झाली. या वेळी व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यावरण अभ्यासकांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली. ही समिती ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सराफ संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली. कोटय़वधी रुपये खर्च करून तय��र करण्यात आलेल्या महापालिकेच्या भुयारी गटार योजना आणि पावसाळी गटार योजना कुचकामी ठरल्या आहेत. पावसाचे पाणी शहराबाहेर नेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पावसाचे पाणी सराफ बाजारात एकत्र होते. मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण होत असल्याची टीका पर्यावरणप्रेमी आणि जल अभ्यासक देवांग जानी यांनी केली. सराफ बाजारात भरणाऱ्या फुलबाजार आणि भाजीबाजारामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे सराफ बाजारातील गटारी आणि नाल्यांचे ढापे बंद होत असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होत आहे. हे विक्रेते सर्रास रस्त्यावर दुकान मांडून व्यवसाय करत असल्याने सराफ बाजारात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे फुलबाजार आणि भाजीबाजार येथून हटविण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. बैठकीस घाऊक किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, फेरीवाला व्यवस्थापन समितीचे राजेंद्र दिंडोरकर, सचिन वडनेरे, गिरीश नवसे आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=w3uthUTIyF/C977P1MAFpA==", "date_download": "2019-12-08T22:16:01Z", "digest": "sha1:XOGBHDQ4MBK4M6SWHIKBVQB6UMYU3HOC", "length": 6196, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यम���तून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "‘कृषी संवाद’ या उपक्रमाचा शुभारंभ\nमुंबई : एकाच वेळी राज्यातील 10 हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या ‘कृषी संवाद’ या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केला. यावेळी अमरावतीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांशी कृषीमंत्र्यांनी संवाद साधला.\nया उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र, कृषी सहायक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत. 7420858286 या टोल फ्री क्रमांकावर शेतकरी बांधवांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित होते.\nकृषी संवाद उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच वेळी हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच कृषी सहायक यांना देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला या उपक्रमांतर्गत संवाद साधायचा असल्यास तो शून्य क्रमांक दाबून कृषीमंत्र्यांशी थेट संवाद करु शकतो. हे संवाद केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आलेले कॉल नोंद केले जातील व संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीला संदेश पाठविण्यात येईल. या संवाद केंद्रासाठी कृषीमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचे कॉल नोंदवून घेतले जातील. त्यानंतर एखाद्या शेतकऱ्याची तक्रार कुठल्या विषयाशी संबंधित आहे त्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला ही समस्या दोन दिवसांत सोडविण्यासाठी सांगितले जाईल. त्यानंतर संबंधित तक्रारदार शेतकऱ्याला त्याच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबत माहिती दिली जाईल. अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.\nया कृषी संवाद केंद्राच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांसोबतच राज्यमंत्री, सचिव देखील संवाद साधू शकतील, अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आज शुभारंभ प्रसंगी कृषीमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्यातील कृषी सहायकांशी संवाद साधला. खरीपाच्या काळात शेतकऱ्यां���ी कसा संपर्क साधायचा या बाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून पात्र शेतकरी वंचित राहू नये असे निर्देश देतानाच नव्याने सुरु करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी मानधन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी करावी, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T21:51:32Z", "digest": "sha1:AMPSPEXU3D24UZ4NKW2CC5JUK4HSZ3N7", "length": 3938, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साहित्यप्रकार - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► आख्यायिका‎ (१ क, २ प)\n► कथा‎ (३ प)\n► कविता‎ (१ क, ७ प)\n► गुन्हेगारी साहित्य‎ (१ क)\n► चित्रकथा‎ (२ क, २ प)\n► ज्ञानकोश‎ (३ क, ९ प)\n► नाटक‎ (९ क, ६६ प)\n► लोककथा‎ (२ क, १२ प)\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २००८ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/kings-xi-punjab-set-sight-on-michael-hussey-for-head-coach-role-ahead-of-ipl-2020-psd-91-1981628/", "date_download": "2019-12-08T20:37:23Z", "digest": "sha1:D6X2MROVKYMEJ26L3VVEFJZK2DUWIQKN", "length": 11261, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kings XI Punjab set sight on Michael Hussey for head coach role ahead of IPL 2020 | IPL : मायकल हसी चेन्नई सुपरकिंग्जची साथ सोडणार? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nIPL : मायकल हसी चेन्नई सुपरकिंग्जची साथ सोडणार\nIPL : मायकल हसी चेन्नई सुपरकिंग्जची साथ सोडणार\nपंजाबचा संघ हसीला प्रशिक्षकपदी नेमण्यात उत्सुक\nआयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघ आता सज्ज झाले आहेत. किंग्ज इलेव्हन पं��ाब संघ आगामी हंगामात, मुख्य प्रशिक्षकपदावर मायकल हसीला नियुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मायकल हसीसोबत अँडी फ्लॉवर, डॅरेन लेहमन आणि जॉर्ज बेली हे माजी खेळाडूदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.\nपंजाबच्या संघाला आतापर्यंत आयपीएलचं एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच पंजाबने रविचंद्रन आश्विनला कर्णधारपदावरुन काढलं. नवीन हंगामात आश्विन दिल्लीकडून खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी हंगामात संघाची नव्याने बांधणी करण्यासाठी पंजाब मायकल हसीला प्रशिक्षकपदावर नेमण्यात उत्सुक असल्याचं कळतंय. हसी सध्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मायकल हसीसोबत जॉर्ज बेली या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचं नावही चर्चेत आहे. जॉर्ज बेलीने याआधी पंजाबच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. याआधी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन हे पंजाबच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देत, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं संचालकपद स्विकारलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020 : युवराजसाठी मोठा संघ सरसावला, आगामी लिलावात बोली लावण्याचे संकेत\nIPL 2020 : राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडे\n…तर महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवणं शक्य – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली\nलग्नाला का बोलावलं नाहीस राशिद खानने घेतली मनिष पांडेची फिरकी\n…म्हणून राहुल द्रविड आयपीएलवर नाराज\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागर���कत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mumbai-mayor-elections", "date_download": "2019-12-08T21:52:04Z", "digest": "sha1:L3NR22VYONHJKLA6TBWML2Y7ZIB262UI", "length": 5959, "nlines": 100, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Mumbai Mayor Elections Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nउद्धव ठाकरे नव्या महापौरांना भेटण्यासाठी महापालिकेत\nकिशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर : सूत्र\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्रा��� गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5", "date_download": "2019-12-08T22:10:33Z", "digest": "sha1:3LJFUOHC3L54N4IDSVWKU5EA2UGPAV5V", "length": 14621, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमृतानुभव - विकिपीडिया", "raw_content": "\nअमृतानुभव अथवा अनुभवामृत[१] (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\n२ अमृतानुभव या ग्रंथाला अनुसरून लिहिली गेलेली पुस्तके\n५ हे सुद्धा पहा\nसदर ग्रंथ अमृतानुभव ह्या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव अनुभवामृत असावे असे मत वा. दा. गोखले ह्यांनी संपादित केलेल्या श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडण्यात आलेले आहे.[१] ह्यासाठी त्यांनी पुढील आधार दिले आहेत.\nसदर ग्रंथाच्या उपसंहारात अनुभवामृत असा शब्द वापरलेला आहे. उदा.\nहस्तलिखित प्रतींपैकी बहुसंख्य प्रतींत अनुभवामृत हे नाव आलेले आहे.\nमात्र अमृतानुभव हे नावही नामदेवांच्या काळापासून प्रचलित असलेले दिसते ही वस्तुस्थितीही उपरोक्त प्रस्तावनेत नोंदवण्यात आली आहे. [२]\nअमृतानुभव या ग्रंथाला अनुसरून लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]\nअमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी (लेखक - डॉ. सुधाकर नायगावकर)\nअमृतानुभव कौमुदी (लेखक - बाबाजीमहाराज पंडित, अमरावती)\nअमृतानुभव : मराठी अनुवाद (लेखक - विजय बळवंत पांढरे). ई-साहित्य.\nसार्थ अमृतानुभव चांगदेव-पासष्टीसह (लेखक - दिवाकर अनंत घैसास)\nसार्थ श्री अमृतानुभव (लेखक - विष्णुबुवा जोग, १९०५)\nसुलभ सार्थ अमृतानुभव (लेखक - दिवाकर अनंत घैसास)\nज्ञानदेवकृत अमृतानुभव (लेखक अण्णा मोरेश्वर कुंटे, १८८८)\n↑ a b गोखले, १९६७ पृ. (७).\n^ गोखले, १९६७ पृ. (७)-(८).\nकुंटे, अण्णा मोरेश्वर (संपा.) (१८८८). श्री ज्ञानदेवकृत अमृतानुभव व त्यावरील श्रीशिवल्याणकृत अमृतानुभवविवरण नित्यानंदैक्यदीपिका. निर्णयसागर, मुंबई.\nगोखले, वा. दा. (संपा.) (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवामृत ह्या पुस्तकाची प्रस्तावना (पहिली आवृत्ती.). नीळकंठ प्रकाशन, पुणे. pp. (१) ते (६८).\nश्रीज्ञानदेव; गोखले, वा. दा. (संपा.) (१९६७). श्रीज्ञानदेवविरचित अनुभवा��ृत (पहिली आवृत्ती.). नीळकंठ प्रकाशन, पुणे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंड���डिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१९ रोजी ०२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-technology-lucenr-grass-plantation-agrowon-maharashtra-4235", "date_download": "2019-12-08T21:19:26Z", "digest": "sha1:MJEVM4W3F35JVWHSJ2Z5EJGLTLXKTQL4", "length": 16671, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, technology of lucenr grass plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलसूणघास लागवड कशी करावी\nलसूणघास लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nलसूणघास लागवड कशी करावी\nलसूणघास लागवड कशी करावी\nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे.\nशनिवार, 23 डिसेंबर 2017\nलसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते आठदरम्यान असणारी जमीन पिकास मानवते.\nलसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते आठदरम्यान असणारी जमीन पिकास मानवते.\nहे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. या पिकास भरपूर प्रमाणात भरखते व वरखते देणे गरजेचे आहे. मशागतीच्या वेळी हेक्‍टरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी २० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या रासायनिक खतांची प्रतिहेक्‍टरी आवश्‍यकता आहे. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यांनंतर हेक्‍टरी ५० किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.\nजातिवंत व शुद्ध बियाणे लागवडीसाठी निवडावे. लागवडीसाठी आरएल-८८, आनंद-२, आनंद-३, को-१ सुधारित जातींची निवड करावी. लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्‍टरी २५ किलो एवढेच बी पुरेसे होते.\nओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हातकोळप्याने आंतरमशागत करता येते. ओळीत बियाणे पेरणी करण्याअगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावेत, यासाठी जमिनीचा उतार बघून साधारणपणे तीन ते पाच मीटर रुंद व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर एक फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. यासाठी अत्यंत साधे व सोपे अवजार तयार करता येऊ शकते. तयार केलेल्या काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरावे. हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.\nबी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाने पाणी देणे फायद्याचे ठरते. यामध्ये रानबांधणीचा खर्चही बराच वाचतो.\nलसूणघास हे बहुवर्षीय पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे. ओळीत बियाणे पेरले असल्यास हातकोळपणी यंत्राने कमी खर्चात तणनियंत्रण करता येते.\nलसूण घासाची पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. पहिल्या कापणीनंतर दर २२ ते २५ दिवसांनी कापणी करावी. बहुवार्षिक लसूण घासापासून दर वर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.\nलसूण घासाच्या वर्षभरातील १२ ते १५ कापण्यांपासून सरासरी १०० ते १२५ टन हेक्‍टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.\nसंपर्क : ०२०- २६९२६२४८\nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे.\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त ह���ईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...\nअमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...\nनांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...\nपुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...\nखानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nनगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...\nजळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...\nसोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...\n‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...\nशेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपा��ून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/497", "date_download": "2019-12-08T22:22:42Z", "digest": "sha1:GRXKHJHEDKUARQGXMEWKSGWHS42US4SJ", "length": 3870, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माहितीपट | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअवकाश निर्मिती - समाजहिताची तळमळ\nशाळेचा वर्ग चालू आहे. मुलांचे चेहरे उत्फुल्ल, त्यांच्या डोळ्यांत चमकतोय शिकण्याचा, कुतूहलशमनाचा, काहीतरी छान समजल्याचा आनंद. मुलं इतकी उत्साहात, ती जणू कोणतातरी खेळच खेळतायत आणि खरंच, खेळच सुरू आहे तिथं. काही शिक्षक, शाळेचा एखादा कर्मचारी आणि काही मुलं असे सातजण एका ओळीत उभे आहेत. सात जणांना मिळून एक वाक्य तयार करायचंय. एक अर्थपूर्ण वाक्य. कुणालाच माहीत नाही, दुसर्‍याच्या मनात कोणता शब्द आहे. एकानं कोणतातरी शब्द उच्चारून सुरुवात करायची. पुढच्यानं त्यात भर टाकत त्यात अर्थ भरायचा. कर्ता, कर्म, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असे सहा शब्द आणि शेवटी विरामचिन्ह मिळून वाक्य तयार झालं. वाक्य तयार करणारी आणि बघणारी सारी मुलं आनंदानं टाळ्या पिटू लागली. सारा वर्ग एक नवी गोष्ट शिकल्याच्या आनंदानं भरून गेला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/a-r-sales-wooden-print-analog-watch-price-pqGtz8.html", "date_download": "2019-12-08T20:53:55Z", "digest": "sha1:7OMWB2MNMIXSZSJRBMJOJEIKQX53JOGK", "length": 9353, "nlines": 216, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "A R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच\n+ पर्यंत 4% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमि��वा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये A R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच किंमत ## आहे.\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच नवीनतम किंमत Nov 20, 2019वर प्राप्त होते\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटचस्नॅपडील उपलब्ध आहे.\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 414)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच दर नियमितपणे बदलते. कृपया A R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच वैशिष्ट्य\nवाटच मोव्हमेन्ट Japanese Movement\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 10060 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 29 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 73 पुनरावलोकने )\n( 29 पुनरावलोकने )\nA R सेल्स वूडन प्रिंट अनालॉग वाटच\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_0.html", "date_download": "2019-12-08T21:50:26Z", "digest": "sha1:6Y2YOT7VQSL4Y7LKKPWHLR4SMIJS4EAE", "length": 24729, "nlines": 163, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: पुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा घाट", "raw_content": "\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा घाट\nपुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून तडजोड शुल्क आणि विशेष आकार वसूल करण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव नुकताच मान्य केला. हा प्रस्ताव म्हणजे निविदा मागवून खंडणीखोरांची नेमणूक करण्याचा प्रकार आहे. सदर प्रस्तावात अनेक बाबी या चक्क बेकायदा असून त्याद्वारे ठेकेदाराला पुणेक���ांना वेठीस धरण्याचा खूला परवाना देण्यात आला आहे.खरेतर मुळात ही योजना चांगली आहे , त्याने पुण्यातील वाहतुकीला शीस्त लागण्याची,चिरीमिरी मागण्याच्या आणि देण्याच्या प्रकारांनाही आळा बसण्याची शक्यता आहे, परंतु याचा अर्थ शीस्त लावण्याच्या आणि चिरीमिरीतून सुटका करण्याच्या नावाखा ली कोणालातरी निविदा मागवून खंडणी गोळा करण्याची परवानगी द्यावी असा होत नाही.\nमूळात पुणे महापालिकेला वाहतुकीच्या नियमभंगाबद्दल कोणताही दंड आकारण्याचा अधिकार नाही . मात्र महापालिकेने त्या दंडाला ‘ विशेष आकार‘ असे गोंडस नाव बेकायदा दिले आहे.सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेत सदर आकार महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमातील कलम २०८ नुसार आकारला जाणार आहे असा उल्लेख आहे. परंतु प्रयत्न करूनही सदर कायदा कुठेही पहायला मिळाला नाही. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमात मात्र कलम २०८ हे विविक्षित प्रकारच्या रहदारीसाठी सार्वजनिक रस्त्यांचा उपयोग करण्यास मनाई करण्याच्या आयुक्तांच्या अधिकाराबाबत आहे. मात्र ते रस्त्यांच्या रचनेबद्दल आणि आकाराबद्दल आहे. त्यात नागरिकांना आकारावयाच्या आर्थिक आकाराबद्दल काहीही म्हटलेले नाही.\nपालिकेने सुमारे १७ कोटी रुपये खर्च करून पुण्यातील वाहतुकीला शीस्त लागण्यासाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित केलेली आहे. सदर यंत्रणेद्वारे वाहतूक व्यवस्थेवर चौकाचौकातील कॅमे-याच्या माध्यमातून लक्ष ठेउन , वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.या प्रकल्पाचा खर्च नागरिकांच्या करातून करण्यात आला आहे. तरीही या योजनेअंतर्गत पालिका वाहतुक पोलिसांच्या सहकार्याने वाहन चालक मालकांना खालील प्रमाणे आकारणी करणार आहे.\nमोटार व्हेइकल कायद्यानुसार तडजोड शुल्क(रुपये)\nबी.आर.टी लेन मध्ये प्रवेश\nसायकल ट्रॅक़ आणि पदपथावर पार्किंग\nवरील तक्त्यावरून असे लक्षात येते की मोटार व्हेइकल ॲक़्टच्या दुप्पट ते पाचपट रक्कम विशेष आकाराच्या नावाखाली पालिका आकारणार आहे.शिवाय यात पुण्यात फक्त दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकच फक्त बेशीस्त वाहतुकीला जबाबदार असतात असा पालिकेला शोध लागलेला दिसतो. (कदाचित इतर वाहनांचा ‘ विशेष आकार’ ठेकेदाराच्या मर्जीने नंतर ठरवला जाणार असेल किंवा चिरीमिरीसाठी काहीतरी शिल्लक ठेवावे असा उदात्त विचार त्यामागे असेल). त्याचप्रमाणे पुण्याबाहेरील वाह्न चालक मालकांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे काय करणार या प्रश्नाचे उत्तर कोठेही मिळत नाही.\nजमा होणा-या शुल्कातील वाहतुक पोलिसांचे तडजोडशुल्क त्यांना दिले जाणार आहे, तर पालिकेच्या विशेष आकारापैकी जवळपास सत्तर टक्के रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे.एकदा वाहतुक नियमांचा भंग झाला की साधारणपणे दोन तीन कलमांनुसार त्यांच्याकडून तडजोड शुल्क वसूल केले जाते. आता महापालिकाही प्रत्येक कलमाप्रमाणे ‘ विशेष आकार’ वसूल करणार असेल तर एका नियमभंगाबद्दल तीन तीन विशेष आकार नागरिकांना भरावे लागतील म्हणजे दुचाकी साठी सहाशे तर चारचाकीसाठी पंधराशे रुपये. आणि त्यातील ७०% म्हणजे ४२० ते १०५० रुपये ठेकेदाराच्या घशात जाणार आहेत.\nएक उदाहरणे घेउ समजा एका चारचाकीकडून १०० रुपये तडजोड शुल्क वसूल केले तर ५०० रुपये विशेष आकार पालिका घेणार आहे. त्यापैकी विशेष आकाराच्या ७०% म्हणजे ३५० रुपये ठेकेदाराला जाणार आहेत ,१५० रुपये पालिकेला आणि १०० रुपये वाहतुक विभागाला मिळणार आहेत. म्हणजे पालिका आणि वाहतुक पोलिसांना मिळून २५० रुपये मिळवून देण्यासाठी ठेकेदार ३५० रुपये घेणार आहे. प्रत्येक कलमा मागे जर पालिकेने विशेष आकार घेतला तर ही रक्कम आणखी कितीतरी पटीने वाढणार आहे.हे सगळं चाललय कोणासाठी . वाहतुकीला शीस्त लावण्यासाठी की ठेकेदाराच्या तुंबड्या भरण्यासाठी. वाहतुकीला शीस्त लावण्यासाठी की ठेकेदाराच्या तुंबड्या भरण्यासाठी\nपुण्यात वाहतुक शाखेने २०१२ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण पणे साडेआठ लाख प्रकरणात ११ कोटी तडजोड शुल्क वसूल केले . या आकडेवारीचा आधार घेतला आणि सरासरी काढली तर या हिशोबाने पालिका याच आकडेवारीच्या आधारे सुमारे साडेअडतीस कोटी रुपये विशेष आकार वसूल करणार आहे आणि त्यातील सरासरी ७०% टक्के म्हणजे २७ कोटी रुपये ठेकेदाराला देणार आहे . ही झाली प्रत्यक्षात वाहतुक पोलिसांनी २०१२ या वर्षात केलेल्या प्रकरणांची यादी. प्रत्यक्षात निम्यापेक्षा जास्त प्रकरणात वाहतुक पोलिस कागदोपत्री तडजोड शुल्क वसूल करत नाहीत हे जगजाहीर आह, तोप्रकार काही अंशी थांबणार असल्याने वाढणारी संख्या, सी.सी.टी.व्हीच्या वचकामूळे वाढणारी संख्या, नैसर्गीकरित्या दरवर्षी वाढणारी प्रकरणांची संख���या या बाबी लक्षात घेतल्या तर ठेकेदाराला दरवर्षी सुमारे ५० ते ७० कोटी रुपये आणि पालिकेला मिळालेच तर १५-२० कोटी रुपये मिळणार हे उघड आहे. मग हा विशेष आकार वसूल करण्यासाठी ठेकेदार नेमण्यामागचा उद्देश काय आहे. पालिकेला उत्पन्न मिळावे हा कि ठेकेदाराची चांदी व्हावी हा\nयाप्रकल्पात सिग्नल – कॅमेरे सुस्थितीत चालू रहातील, क्ंट्रोलरूम व्यवस्थित सुरू राहील याची काळजी, देखभालीचा प्रासंगीक खर्च , वीजेचे बील, इंटिग्रेटेड ट्रॅफिक सिस्टीमचा देखभालीचा खर्च , आवश्यकता पडल्यास ठेकेदाराच्या कर्मचा-यांना पोलिस संरक्षण, वाहतुक पोलिसांशी संवाद या सर्व बाबी पुणे महापालिका पहाणार आहे. ठेकेदार फक्त स्टेशनरी ,चलनाची छपाई आणि वाहनचालकांना चलन पोहोचवून त्याची वसूली करणार आहे. कमी श्रमात भरपूर उत्पन्न मिळवून देण्याचा उद्योग कोणासाठी निर्माण केली जातोय. ज्यापद्दतीने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावरील ठरावाला तोंडदेखला विरोध झाला ते पहाता हा ठेकेदार अधिकारी आणि पदाधिका-यांमध्ये भलताच लोकप्रिय असावा.\nविशेष आकाराचा दर काही कारणाने कमी झाल्यास त्याचा भुर्दंड महापालिकेलाच सोसावा लागणार आहे. त्याचा भुर्दंड ठेकेदाराला पडू नये याची काळजी घेण्यात आली आहे.निविदा अटीमधील काही अटी तर अशा आहेत की ठेकेदाराचे कोणत्याही कारणाने काहीही नुकसान झाले तरी ते पालिकेला भरून द्यावे लागणार आहे .सदर यंत्रणेमुळे वाहतुक पोलिसांचा ताण कमी होणार आहे, त्यांना काही न करता उत्पन्न मिळणार आहे त्यामूळे या कामातील काही भार त्यांनी उचलला तर किंवा पुणे महापालिकेने यासाठी आपलाच कर्मचारीवृंद वापरला तर ते जास्त योग्य ठरेल, नागरिकांचा छळ होणार नाही आणि वाहतुकीलाही शीस्त लागेल.\nया प्रकरणात ज्या पद्धतीचे अधिकार ठेकेदाराला आणि त्याच्या कर्मचा-यांना मिळणार आहेत त्यातून सामान्य वाह्न चालक मालकांची व्यक्तिगत माहिती ,त्यांचा फोन क्रमांक , घरचा पत्ता इत्यादी माहिती कायदेशीर अधिकार नसलेल्या व्यक्तिंना मिळणार आहेत.पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना ‘वसूली ‘चा अर्थ वेगळ्या पद्धतीने माहिती असतो . सामान्य माणसाला मात्र अशा ‘वसूली’ला वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागते याचाही विचार सदर प्रकरणात होणे गरजेचे आहे.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी ���ाणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जागा देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/identity-card-teacher-236421", "date_download": "2019-12-08T21:19:02Z", "digest": "sha1:RN6CZUAZVTHPQF2CLALGHHK4KKICTVUW", "length": 16370, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "नावीन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षकांना ओळखपत्र | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nनावीन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षकांना ओळखपत्र\nप्रमाेद जाधव : सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nशालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना केली आहे\nअलिबाग : शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारने कार्यक्षमता प्रतवारी दर्शकेची रचना केली आहे. प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी; तसेच कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक शासकीय व अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील ९ हजार ७४८ शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार असून, त्यासाठी चार लाख ८७ हजार ४०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यू-डायस २०१७-२०१८ नुसार प्रत्येक ओळखपत्राला ५० रुपये खर्च केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.\nशिक्षकांना पूर्वी गट शिक्षणाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे ओळखपत्र दिले जात होते. प्रत्येक ओळखपत्रामध्ये बदल असल्याने एकसूत्रपणा नव्हता. त्यामुळे सरकारने समग्र शिक्षा अभियानाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २०१९-२०२० या उपक्रमांतर्गत यू-डायस २०१७-२०१८ नुसार, जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय व अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी ओळखपत्र दिले जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कर��्यात आली असून, त्याचा आढावा तालुका स्तरावर मागवून आराखडाही तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना तालुका स्तरावर ओळखपत्र देण्याचे काम केले जाणार असून, त्यांच्याकडून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी ओळखपत्र मंजूर नाही.\nओळखपत्राचा आकार ८.५ से.मी. लांबी व ५.५ से. मी रुंद असणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना याच आकाराचे ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्रामध्ये सविस्तर व वस्तुनिष्ठ लेखाजोखा असणार आहे. ओळखपत्र छपाई व वितरण २०१९ - २०२० याच आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.\nतालुके शिक्षक वर्ग करण्यात येणारी रक्कम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतेरवीला फाटा देत शाळेत पाण्याची सोय\nजालना - जगण्याचे भान देणारी आई जग सोडून गेली. तिची आठवण कायम स्मरणात राहावी, तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना जपत 19...\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\n\"त्यांच्या' कष्टाला पुरस्काराचे फळ\nनगर ः फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले की, त्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. फक्त ते काम समाजहिताचे असावे लागते. असेच समाज हिताचे काम गेल्या अनेक...\nगायरानात चारण्यावरून उंटास ठार मारले \nसोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (...\nघृणास्पद, दोन भावंडांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nटाकळघाट (जि. नागपूर) : येथील गंगापूर परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/kidney-transplant-mission-236405", "date_download": "2019-12-08T21:46:20Z", "digest": "sha1:KYEPKR7NB6J6K4HUOCIQ7BK2524IGSVE", "length": 15994, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "किडनी ट्रान्सप्लांट मिशन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nकिडनी (मूत्रपिंड) विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना सतत डायलिसिसचे उपचार घ्यावे लागतात. तसेच किडनी प्रत्यारोपणाचा वैद्यकीय खर्च परवडत नाही, अशा रुग्णांच्या मदतीसाठी धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.\nपुणे - किडनी (मूत्रपिंड) विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना सतत डायलिसिसचे उपचार घ्यावे लागतात. तसेच किडनी प्रत्यारोपणाचा वैद्यकीय खर्च परवडत नाही, अशा रुग्णांच्या मदतीसाठी धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, मुख्यमंत्री सहायता निधीसह विविध वैद्यकीय योजनांचा समन्वय साधत एकाच छताखाली या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nकिडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो. किडनी विकाराने त्रस्त बहुतांश गरीब रुग्णांना पैशांअभावी उपचार घेता येत नाहीत. एखाद्या योजनेतून मिळणाऱ्या निधीतून किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च पुरेसा नसतो. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना ही शस्त्रक्रिया करणे शक्‍य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अशा रुग्णांना सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\n- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nधर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख यांच्या उपस्थितीत हॉस्पिटल असोसिएशन (पुणे), पिंपरी चिंचवड महापालिका, ससून आणि औंध रुग्णालय; तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांचे प्रतिनिधी एकत्रित काम करतील; तसेच किडनी विकाराने त्रस्त रुग्णांवर मोफत उपचारासाठी निधी उभारण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.\nकिडनी विकाराने त्रस्त रुग्णांसाठी संबंधित विभागांच्या समन्वय आणि सहकार्याने ही योजना राबविण्यात येणार आहे; तसेच निधी उभा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्‍तींची मदत घेण्यात येणार आहे. ही योजना डिसेंबरपासून सुरू होणार आहे.\n- नवनाथ जगताप, धर्मादाय उपायुक्‍त\nकिडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनी येत्या एक डिसेंबरपासून धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयात नावनोंदणी सुरू करण्यात येत आहे. ज्या रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावयाची आहे, अशा रुग्णांना रक्‍ताच्या नात्यातील किडनीदाता (डोनर) देणे अनिवार्य आहे. विस्तृत माहितीसाठी धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकौटुंबिक हिंसाचारात शिक्षेचे प्रमाण नगण्य\nपुणे - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी होऊन एक तप झाले. या बारा वर्षांत राज्यात एक लाखापेक्षा अधिक प्रकरणे दाखल झाली....\nवकिलांच्या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम\nपुणे - बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून (बीसीआय) तयार करण्यात येत असलेल्या नव्या नियमावलीमुळे संघटनांच्या निवडणुकीत स्थानिकांना संधी मिळेन आणि दुबार...\nराज्यातील साखर उत्पादन घटणार\nपुणे - राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला...\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त���यामुळे येथे वाहने लावू नये....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1973250/iifa-award-2019-celebrity-rocking-looks-avb-95/", "date_download": "2019-12-08T20:42:08Z", "digest": "sha1:ATFXNWN2HPYXY7UT6XEWD3EF3WL55U7U", "length": 8734, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: IIFA Award 2019 celebrity rocking looks avb 95 | IIFA Award 2019 : ‘आयफा’च्या रेड कार्पेटवर बॉलिबूडचा जलवा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nIIFA Award 2019 : ‘आयफा’च्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडचा जलवा\nIIFA Award 2019 : ‘आयफा’च्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूडचा जलवा\nगेल्या काही दशकापासून बॉलिवूड चित्रपटाचा पुरस्कार सोहळा 'आयफा' दरवर्षी निरनिराळ्या देशांमध्ये साजरा केला जातो. २० वर्षांतील यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलकारांनी हजेरी लावली. चला पाहूया या कलाकारांचे आयफा स्पेशल लूक...\nअभिनेत्री राधिका आपटे आणि अली फजल. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेत्री कतरिना कैफ. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेता अर्जुन रामपाल. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nगायक नेहा कक्कड. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nगायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेता विकी कौशल. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेत्री अमिशा पटेल आणि उर्वशी रौतेला. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेत्री रिचा चड्ढा. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेते कबीर बेदी आणि त्यांची पत्नी परवीन दुसांज. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेत्री राकुल प्रीत. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nअभिनेत्री राधिका मंडल. (छायाचित्र- वरिंदर चावला)\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vidabhaan-news/social-media-youtube-google-recomendar-system-abn-97-1973666/", "date_download": "2019-12-08T21:00:51Z", "digest": "sha1:3C2PBW5XLLFZ4UVDK3VHQUJQFU23JWSX", "length": 24899, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social media YouTube google recomendar system abn 97 | वादे वादे न जायते गूगललाभ: | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nवादे वादे न जायते गूगललाभ:\nवादे वादे न जायते गूगललाभ:\nशिफारस पद्धती काही ठरावीक पद्धतीनं चालतात. माणसांचे त्यांच्या आवडीनिवडींनुसार गट केले जातात.\nअधिकारी व्यक्तींनी काहीही मांडणी केली तरी त्याकडे लक्ष जातं. याचा फायदा आणि गैरफायदाही घेणारे अनेक लोक असतात. आता त्याला जोड मिळालेली आहे समाजमाध्यमं, यूटय़ूबसारख्या जगभर पसरलेल्या कर्ण्यांची..\nमागच्या लेखातल्या पहिल्याच परिच्छेदात मी लिहिलं होतं- ‘बातमीत अर्थातच ए.आय.चा उल्लेख होता’ आणि लेखाच्या शेवटी म्हटलं की, ज्या वाक्यांत ‘अर्थातच’ असा शब्द येतो ती व्यक्तिगत मतं असतात किंवा अंधश्रद्धा तरी. विज्ञानात अर्थातच असं काही नसतं. सगळे सिद्धांत असिद्ध किंवा सिद्ध करण्याची सोय असली पाहिजे. जर तशी सोय नसेल, तर ते विज्ञान नाही.\n‘फ्रॉईडियन चुका’ म्हणून एक प्रकार असतो. लिहिताना किंवा बोलताना काही चुका होतात; त्या आपल्या नेणिवेशी, अंतर्मनातल्या विचारांशी संबंधित असतात, असा फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाचा दावा होता. फ्रॉईडनं गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हा सिद्धांत मांडला. त्या काळात हा सिद्धांत सिद्धासिद्ध करण्याची काहीच सोय नव्हती.\nइंग्रजी भाषेत असा प्रयोग केला; टंकताना लोकांच्या ज्या चुका वारंवार होतात, त्या गूगलशोधांचे शब्द वापरून मिळवता आल्या. मग यदृच्छेनं (रॅण्डमपणे) कोणताही विचार नसताना काय चुका होतील, हे संगणक वापरून पाहता येतं. दोन्ही प्रकारच्या टंकनात किती चुका झाल्या हे मोजून, सांख्यिकी पद्धती वापरून माणसांच्या हातून झालेल्या चुका यदृच्छेनं झालेल्या चुकांपेक्षा जास्त आहेत का, हे शोधता येतं. त्यातून असं लक्षात आलं की, लोकांच्या हातून होणाऱ्या चुका फ्रॉईडियन नसतात. म्हणजे चुकून होणाऱ्या टंकनचुका चुकूनच होतात; त्यामागे नेणीव, इच्छा वगैरे काही नसतात. अशा प्रकारे कोणत्याही विषयातले सिद्धांत मांडणं आणि त्यांचं खंडन-मंडन करणं ही वैज्ञानिक पद्धत आहे.\nफ्रॉईड असो वा गती, गुरुत्वाकर्षणाची समीकरणं मांडणारा न्यूटन, दोघांनीही बरेच सिद्धांत मांडले; त्यांतले काही चूक होते. तरीही त्या-त्या विषयांच्या मूलभूत अभ्यासक्रमात त्यांच्या संशोधनाचा समावेश होतो. अधिकारी व्यक्तींनी काहीही मांडणी केली तरी त्याकडे लक्ष जातं.\nयाचा फायदा आणि गैरफायदाही घेणारे अनेक लोक असतात. आता त्याला जोड मिळालेली आहे समाजमाध्यमं, यूटय़ूबसारख्या जगभर पसरलेल्या कण्र्याची. भारत आणि ब्राझीलमध्ये गेल्या दशकात ऑर्कुट प्रसिद्ध होतं. ब्राझीलमध्ये आता यूटय़ूब बरंच पसरलं आहे. त्याला जोड मिळाली यूटय़ूबच्या शिफारस पद्धतीची (रेकमेण्डर सिस्टम).\nशिफारस पद्धती काही ठरावीक पद्धतीनं चालतात. माणसांचे त्यांच्या आवडीनिवडींनुसार गट केले जातात. उदाहरणार्थ, इक्बाल बानो आवडणारे, कोक स्टुडिओ आवडणारे लोक, असं म्हणू. आणि दुसरं वर्गीकरण केलं जातं ते संगीताचं. सगळ्या ठुमऱ्या एका प्रकारात येतील; गझल त्याच्या जवळपासचा गट असेल, पण कोक स्टुडिओचं संगीत त्यापेक्षा फारच निराळं असतं. मग शेवटची गुंतागुंत असते ती कोक स्टुडिओ आवडणाऱ्यांना इक्बाल बानोंच्या ठुमऱ्याही आवडतील का याचा उद्देश असा की, लोकांना आवडणारं संगीत, गाणी सतत सुचवत राहिलं की ते परत परत येत राहतील. गाणं लोकांना आवडतं, यात गाण्याचं सांगीतिक मूल्य मोजलं जात नाही.\nसंगीतामध्ये भलंबुरं करण्याची काही गरज नसते. कारण, ‘अर्थातच’ संगीताची आवड व्यक्तिगत पातळीवरची असते, अंध���्रद्धेचा काही संबंध नसतो. मात्र यूटय़ूबवर जे व्हिडीओ असतात, त्यात फक्त संगीतच नसतं. बॉक्सिंगचे प्राथमिक धडे, डायपर कसा बदलावा, अशा प्रकारचे उपयोगमूल्य असणारे व्हिडीओही त्यात असतात. विदाविज्ञान शिकण्यासाठी सांख्यिकीचे प्राथमिक धडेही यूटय़ूबवर सापडतील. मग चढत्या भाजणीत वेगवेगळे ‘शिक्षकी’ व्हिडीओ सापडतात. गियरची गाडी कशी चालवायची; गणपतीची मूर्ती दूध प्यायली ते कशामुळे; काश्मीर प्रश्नाबद्दल चर्चा वगैरे.\nयूटय़ूबवर आता ‘ऑटोप्ले’ हा पर्याय आपसूक सुरू होतो; तो नको असेल तर बंद करावा लागतो. नाही तर एक व्हिडीओ संपला की लगेच दुसरा सुरू होतो. ब्राझीलमध्ये यूटय़ूब फार लोकप्रिय आहे. सध्याचा तिथला राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सोनारो यूटय़ूबशिवाय जिंकणं कठीण होतं, असा अनेक ब्राझीलियन राजकीय अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. याचं मुख्य कारण आहे यूटय़ूबची शिफारस पद्धत.\nयूटय़ूबचा अभ्यास करणाऱ्या लोकांना असं दिसून आलं आहे, की त्यांच्या शिफारस पद्धतीनं लोकांत फूट पाडणाऱ्या, प्रक्षोभक व्हिडीओंची मोठय़ा प्रमाणावर शिफारस केली. शिफारस करण्यासाठी त्या-त्या व्यक्तीला काय आवडेल, आवडतं हे माहीत असलं तर खूप फायदा होतो. इक्बाल बानोंच्या ठुमऱ्या आवडत असतील आणि यूटय़ूबवर गेल्यावर लगेच ‘नाच रे मोरा’ लागलं तर मत प्रतिकूल होणार. मत प्रतिकूल झालं, हे समजण्याचा एक मार्ग म्हणजे बघणाऱ्यांनी किती टक्के व्हिडीओ बघितला. सिनेमागृहात गेल्यावर आपण पूर्ण सिनेमा बघण्याचे पैसे देतो; लोक मधेच उठून गेल्याची विदा गोळा केली जात नाही. जर अशी विदा वेळेत मिळाली तर ठरावीक सिनेमा दाखवणं तोटय़ाचं गणित ठरेल का, याचं भाकीत आधीच करता येईल. आंतरजालावर व्हिडीओ बघताना असं भाकीत करता येतं. यूटय़ूब-अभ्यासकांना असं दिसलं, की आपल्याबद्दल काहीही माहिती असेल-नसेल तरीही यूटय़ूब भडकाऊ, फूट पाडणाऱ्या व्हिडीओंची शिफारस करतं.\nब्राझीलच्या काही भागांमध्ये ‘झिका’ हा प्रसंगी जीवघेणा ठरणारा आजारही पसरलेला आहे. हा तसा नवा आजार. या आजाराबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या व्हिडीओंची ब्राझीलमध्ये मोठय़ा प्रमाणावर शिफारस केली गेली. ब्राझीलच्या डॉक्टरांना या ‘डॉ. यूटय़ूब’ची रास्त भीती वाटते; कारण झिका हा डासांमार्फत पसरणारा आजार आहे. चुकीची माहिती खरी समजून लोकांनी योग्य औषधोपचार घेणं टाळलं आणि त्यातून उत्तर ब्राझीलमध्ये झिकाचा प्रादुर्भाव वाढला.\nबोल्सोनारो देशीवादाला हवा घालत प्रसिद्ध झाला. उजव्या विचारांच्या गायक, नट वगैरे लोकांनी त्याच्यासाठी यूटय़ूबवर प्रचार केला. चुकीची माहिती पसरवली. सध्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगींकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं दुर्लक्ष करावं, असं बोल्सोनारोचं म्हणणं आहे; कारण आगी ब्राझीलच्या हद्दीतल्या अ‍ॅमेझॉनमध्ये लागल्या आहेत. परंतु या आगींमुळे पर्यावरणाचा समतोल ढळून त्याचा त्रास संपूर्ण जगालाच होणार आहे.\nयूटय़ूबच्या, पर्यायानं गूगलच्या ननैतिक स्वल्पदृष्टीचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागणार आहे. महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि सगळ्या जगातल्याच गरिबांकडे स्मार्टफोन असेल किंवा नसेल; पण अवर्षण, हवामान-बदल, टोकाचा उन्हाळा, प्रचंड पाऊस याचा सगळ्यात जास्त त्रास ज्यांना होतो, त्यांना अशा निर्णयांमध्ये काहीही मुखत्यारी नाही.\nयूटय़ूबच्या शिफारसयंत्रानं अमेरिकी कॉन्स्पिरसी थिअरिस्ट अलेक्स जोन्सला मोठा हात दिला आहे, असाही निष्कर्ष अनेक संशोधकांनी काढला आहे. अमेरिकेत झालेली अनेक सामूहिक गोळीबार-हत्याकांडं खोटी आहेत, असा त्याचा दावा आहे. २०१६ च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हिलरी क्लिंटनला बदनाम करणारे अनेक व्हिडीओ यूटय़ूबच्या शिफारस पद्धतीनं सुचवले.\nयासाठी झालेल्या खर्चाची मोजदाद निवडणुकांवर केलेल्या खर्चात करावी, असं अमेरिकी कायद्यानं अजून पारित केलेलं नाही आणि भारतासंदर्भात असा खोलवर अभ्यासही झालेला नाही.\nसिरॅक्यूज विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार, या थापांना बळी पडणारे लोक ‘यडे’ नसतात. नवे प्रश्न, नवी माहिती आली की त्यांना कसं तोंड द्यायचं, त्यावर काय मत असावं, हे लोकांना चटकन समजत नाही. झिकासारखा जीवघेणा रोग किंवा लोकशाहीत मतदानाची वेळ येते तेव्हा मत नसणं परवडत नाही. मात्र, चुकीची माहिती खरोखरच विषाणूंसारखी पसरणं शक्य आहे, अशा आजच्या जगात एरवी मत नसण्याची सवय करून घेणं गरजेचं आहे\nब्राझीलमध्ये यूटय़ूब फार लोकप्रिय आहे. सध्याचे तिथले राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांचा निवडणूक विजय यूटय़ूबशिवाय कठीण होता, असा अनेक ब्राझीलियन राजकीय अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.\nलेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-attends-kargil-vijay-diwas-commemorative-function-545742", "date_download": "2019-12-08T22:00:40Z", "digest": "sha1:OWWXXU3OROSNF3Y2E5GSQXR7JGZBBWEZ", "length": 29151, "nlines": 283, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "कारगिल विजय दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nकारगिल विजय दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण\nकारगिल विजय दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण\nकारगिल विजय दिवसाला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.\nभारताच्या शौर्य आणि समर्पणाची गाथा असलेल्या कारगिल युद्धातील प्रेरणादायी पराक्रमाचे आज संपूर्ण देश स्मरण करत आहे. कारगिलचे संरक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच देशाप्रती आपले कर्तव्य बजावणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. 20 वर्षांपूर्वी मिळवलेल्या या अतुलनीय पराक्रमाची गाथा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.\nकारगिल विजय हा भारताच्या वीर सुपुत्र आणि सुपुत्रींच्या पराक्रमाचा विजय आहे, भारताचा निश्चय, भारताची क्षमता आणि धैर्याचा विजय आहे. भारताची प्रतिष्ठा आणि शिस्त, भारताच्या आशा आणि प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्यभावनेचा हा विजय आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.\nयुध्द हे केवळ सरकार किंवा सेनाच लढत नसते, तर संपूर्ण देश ते युध्द लढत असतो, असे मोदी म्हणाले. पुढच्या पिढ्यांसाठी सैनिक आपले सर्वस्व पणाला लावतात, बलिदान देतात. ह्या सैनिकांचा पराक्रम आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.\n2014 मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर काहीच दिवसांनी आपण कारगिलला भेट दिली होती. त्याआधी,सुमारे 20 वर्षांपूर्वी, ते कारगिलच्या शिखरावर गेले होते, अशी आठवणही पंतप्रधानांनी सांगितली. कारगिल मध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण करतांनाच संपूर्ण देश त्यावेळी या जवानांसोबत खंबीरपणे उभा होता, असे पंतप्रधान म्हणाले.अनेक युवकांनी सैनिकांसाठी रक्तदान केले, तर लहान मुलांनीही आपले साठवलेले पैसेही जवानांच्या मदतीसाठी पाठवले होते, याचे स्मरण त्यांनी केले.\nजर आपण आपल्या जवानांची काळजी घेतली नाही, तर भारतमातेचे पुत्र म्हणून आपण आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडू, असे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हंटले होते, अशी आठवण त्यांनी केली. ह्याच विचारातून त्यांच्या सरकारने सैनिकांसाठी, “एक श्रेणी-एक निवृत्तीवेतन” लागू केली, शहीद जवानांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ आणि राष्ट्रीय स्मारकाची बांधणी अशी कामे केली आहेत, असे मोदी यांनी सांगितले.\nपाकिस्तानने कायमच जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला असला तरी 1999 साली आपण त्यांना रोखून धरले, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा दृढनिश्चय होता, आणि त्यावर पाकिस्तान कडे काहीही उत्तर नव्हते, असेही मोदी यांनी सांगितले. त्याआधी सामंजस्याची भूमिका घेत भारताने पाकिस्तानसमोर शांततेचा प्रस्ताव स्वीकारला होता, त्यामुळे जागतिक पटलावर भारताची शांततेची भूमिका मांडण्यात वाजपेयी यशस्वी झाले होते, असेही मो��ी यांनी सांगितले.\nभारताच्या आजवरच्या इतिहासात, आपण कधीही कोणावर आक्रमण केले नाही. भारतीय सेना या कायमच शांतता आणि मानवतेच्या रक्षक म्हणून जगभरात मानल्या जातात, असे पंतप्रधानांनी सांगितले.\nइस्त्रायलमधील हैफा मुक्तीच्या लढाईत भारतीय जवानांनी गाजवलेले शौर्य, पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्रांसमध्ये उभारण्यात आलेले स्मृतीस्थळ याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. महायुद्धामध्ये लढताना भारताचे एक लाखपेक्षा जास्त जवान शहीद झाले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अनेक शांतता मोहिमांमध्येही भारतीय जवानांनीच सर्वोच्च त्याग केला, याची आठवण पंतप्रधानांनी केली. नैसर्गिक संकटांच्या वेळी भारतीय लष्कर समर्पण आणि सेवाभावाने करत असलेल्या कार्याचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.\nदहशतवाद आणि छद्म युध्द हे आज संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. जे मैदानावरच्या युद्धात पराभूत झाले, त्यांनी आता ह्या छुप्या युद्धाचा आधार घेतला असून आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ते दहशतवादाला पाठींबा देत आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांचा समाचार घेतला. ज्यांचा मानवतेवर विश्वास आणि त्या सर्वांनी सैन्यदलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.दहशतवादाचा प्रभावीपाने सामना करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nआता या संकटांनी नवे रुप घेतले असून हे युध्द अवकाश आणि सायबर विश्वात पोहोचले आहे, त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी सैन्यदले देखील अत्याधुनिक व्हायला हवी, असे मोदी म्हणाले. जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तिथे भारत कधीही कोणापुढेच झुकणार नाही, कोणाकडेही कसली याचना करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याच संदर्भात,अरिहंतच्या माध्यमातून भारताने तिन्ही क्षेत्रात विकसित केलेली अण्वस्त्र क्षमता तसेच A-SAT ह्यां उपग्रह विरोधी चाचणीचा त्यांनी उल्लेख केला. भारतीय लष्करी दलांचे आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे, असं सांगत, संरक्षण क्षेत्रात‘मेक इन इंडीया’च्या माध्यमातून खाजगी क्षेत्रांचा सहभाग वाढवला जात आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय असावा, अशी अपेक्षा त्यां��ी व्यक्त केली.\nदेशाच्या सीमावर्ती भागात, पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. सीमाक्षेत्राच्या विकासासाठी, तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.\nभाषणाच्या शेवटी, पंतप्रधान म्हणाले की 1947 साली संपूर्ण देश स्वतंत्र झाला. 1950 साली संपूर्ण देशासाठी लिहिलेली राज्यघटना स्वीकारण्यात आली. तसेच, कारगिल युद्धात संपूर्ण देशासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी 500 जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.\nया सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\t(December 08, 2019)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A2", "date_download": "2019-12-08T22:09:05Z", "digest": "sha1:AIFWJXDJ3G5Q32JWQMFW2CS4UNCUJAP3", "length": 6613, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलीगढ - विकिपीडिया", "raw_content": "\nअलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील एक मशीद\nअलीगढचे उत्तर प्रदेशमधील स्थान\nअलीगढ हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर व अलीगढ जिल्हा आणि अलीगढ विभागाचे मुख्यालय आहे. अलीगढ शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीच्या १४० किमी आग्नेयेस, आग्र्याच्या ८५ किमी उत्तरेस तर लखनौच्या २०० किमी नैऋत्येस वसले आहे. अलीगढ प्रामुख्याने येथील अलीगढ मुस्लिम विद्यापीठासाठी ओळखले जाते.\n१ सप्टेंबर १८०३ रोजी दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धातील अलीगढची लढाई येथेच लढली गेली होती. २०११ साली ८.७४ लाख लोकसंख्या असलेले अलीगढ भारतामधील ५५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nअलीगढ शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. हावडा-दिल्ली हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग अलीगढमधूनच जातो. राष्ट्रीय महामार्ग ९१ व ९३ अलीगढ शहरातून धावतात.\nविकिव्हॉयेज वरील अलीगढ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१७ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://viharholidays.com/blogs.php", "date_download": "2019-12-08T20:47:35Z", "digest": "sha1:7G3YEQRL46PSZ53N572GPUORDL35PE3S", "length": 10094, "nlines": 351, "source_domain": "viharholidays.com", "title": "Blogs | Vihar Holidays", "raw_content": "\nमी पाहिलेले कश्मीर विहार हॉलिडेज सोबत...\nखूप दिवसापासून कश्मीर पाहायची इच्छा होती. खासकरून वयोवृद्ध सासू -सासऱ्यांची. टूर प्लॅन करीत असताना मनात खूप काही प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे की काश्मीरला जाणे योग्य राहील का कारण दर दिवशी कश्मीर बद्दल वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत असतात. त्यातही माझ्या सोबत प्रवास करणारे एक नव्हे तर तब्बल पाच सिनिअर सिटीझन होते, शिवाय माझी पाच वर्षाची मुलगी.\nप्रवास विम्याचं महत्व (ट्रॅव्हल इन्शुरन्स)\nनमस्कार, गेले काही दिवस जेट एअरवेजचा काय गोंधळ सुरु होता ते आपण सर्वानी अनुभवलं , शेवटी ३ दिवसापूर्वी जेटची सर्व उड्डाणे अधिकृतरीत्या बंद झाली. जवळजवळ २०,००० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. अनेक प्रवाशांचे देखील अतोनात हाल झाले. अशा वेळी प्रवास विमा अर्थात ट्रॅव्हल इन्शुरन्सचं महत्व अधोरेखित होतं.\nगुजरात या राज्यातील सौराष्ट्र भागात आम्ही विहार हॉलिडेजमार्फत ग्रुप ट्रिप आयोजित करत असतो. एका वर्षातून साधारण तीन ते चार सहली होतात आणि चोखंदळ पर्यटक त्याला उत्तम प्रतिसाद देतात. या वर्षीची पहिली सौराष्ट्र दर्शन सहल १९ ते २३ सप्टेंबर २०१८ पार पडली. त्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.\nहिंदुस्थान हा देश अनेक जाती, धर्म, विचारधारा, पंथ तसेच मानवी समुदायाचा बनलेला आहे. हजारो वर्षांपासून जगभरातून अनेक समुदाय येथे स्थलांतरित होऊन आले. तुर्क, अफगाणी, इराणी, मंगोलियन, अरब अशा अनेक वंशांचे लोक येथे व्यापार किंवा इतर उद्देशाने आले आणि स्थिरावले.\nदक्षिण दर्शन - कर्नाटक\nदक्षिण भारत हा स्थापत्यकलेसाठी सुप्रसिद्ध आहे हे आपण जाणतोच. स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असलेली सुंदर देवळे पाहण्यासाठी अनेक पर्यटक तामिळनाडूत जातात. त्याचप्रमाणे कर्नाटक या राज्यातदेखील थक्क करायला लावणारी स्थापत्यकला पाहायला म���ळते,\nहिमाचल प्रदेशचा विचार जरी केला तरी आपल्या डोळ्यासमोर बर्फाच्छादित पहाड येतात, हिमाचल यासाठी जगात प्रसिद्ध आहेच, पण याशिवाय हिमाचलची ओळख अजून एका गोष्टीसाठी आहे ते म्हणजे सफरचंद साधारण जुलैचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर अखेरीस पर्यंत हिमाचल बहरतं ते लालचुटूक सफरचंदानी,\nभूतान - लँड ऑफ हॅप्पीनेस\nभारताच्या शेजारी असलेला, आपल्याशी अत्यंत मिळतीजुळती संस्कृती असलेला, बौद्ध परंपरेचे अनुकरण करणारा आणि गर्वाने लँड ऑफ हॅप्पीनेस अशी बिरुदावली मिरवणारा चिमुकला देश म्हणजे भूतान नयनरम्य पर्वतरांगा, खळाळत्या नद्या (छोट्याशा भूतानमध्ये २० नद्या आहेत),\nउत्तराखंड या राज्यातील नैनिताल, अलमोडा, कौसानी, कॉर्बेट पार्क, बिनसर, पिठोरागड या भाग कुमाऊ म्हणून प्रचलित आहे. हिमालयाचे अत्यंत विलोभनीय दर्शन या भागातून होते जोडीलाच जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे जगातल्या मोठ्या अभयारण्यातील एक अभयारण्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.shivbharat.com/2016/01/Aurangjeb-Ditch.html", "date_download": "2019-12-08T22:04:23Z", "digest": "sha1:TFMMCNBNU5LGYUB3LMM5CK3RW5AK37BL", "length": 5608, "nlines": 39, "source_domain": "www.shivbharat.com", "title": "मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक ! | शिवभारत - इतिहासाशी जडले नाते", "raw_content": "\nपेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्त्रियांचे धार्मिक जीवन\nमराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक \nइंग्रज हिंदुस्थानात व्यापारासाठी आले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पण कंपनीची अरेरावी खटकु लागल्याने इंग्लड मधील व्यापार्यांनी 'न्यू इंग्लिश कंपनी' सुरु केली. याचबरोबर जुन्या ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ३ वर्षाची मुदत देखील देण्यात आली. आता या नव्या कंपनिला हिंदुस्थानात मोगल बादशाह कडून पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व सवलती मिळाव्यात म्हणुन इंग्लडच्या राजाने वकील म्हणुन 'सर विलियम नॉरिसला' बादशाह औरंगजेबाकडे हिंदुस्थानात पाठवले. पुढे दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने नॉरिसची वकीली वाया गेली, पण भेटी दरम्यान त्याने दैनंदिनी टिपुन ठेवली.\n२५ जानेवारी १७०१ रोजी नॉरिस सुरतेहुन औरंगबादकडे निघाला. २२ फेब १७०१ रोजी शहागड (औरंगबाद) गावी आला. याठिकानी सुरतेच्या एका सुप्रसिद्ध व्यापार्याची वखार होती तिथे मराठयांनी धमाकुळ घातला होता. \"मोठेमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास घाबरत, इतका त्यांना मराठयांचा धाक वाटत\" ,असे त्याने नमुद केले आहे.\nमराठयांचे सातारा,पन्हाळगड इत्यादि किल्ले जिंकन्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरीहुन मिरज मार्गे पन्हाळगडाकडे प्रस्थान केले होते. औरंगजेबच्या प्रवासाची ही माहिति जमा करुन त्याच्या मागाहुन नॉरिस २७ मार्च १७०१ रोजी मिरजेस पोहोचला. बादशाह औरंगज़ेब नुकताच इथे राहुन गेला होता. त्याच्या छावणीची जागा नॉरिसने पाहिली. छावणीभोवतीचा संरक्षण 'खंदक' पाहुन नॉरिसला हसु आले. तो म्हणतो, 'हा कसला खंदक सहा-सात वर्षाचे मुलसुद्धा हा खंदक सहज ओलंडु शकेल.\nजावळीचे मोरे प्रकरण- उत्तरार्ध\n© शिवभारत - इतिहासाशी जडले नाते 2015 . सर्व लेखांचे हक्क राखीव आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/trek-in-uttarakhand/articleshow/48560208.cms", "date_download": "2019-12-08T21:12:48Z", "digest": "sha1:GFF4DHB2BAZNZNYHT4FPMXIDMTYBAEBH", "length": 24836, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "travel news News: ३५ आइस ब्रिज पार केले आणि... - trek in uttarakhand | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\n३५ आइस ब्रिज पार केले आणि...\nफुरकियापासून पिंडारी ग्लेशियरच्या झिरो पॉइंटपर्यंतचा रस्ता खूप कठीण आहे. ३० ते ३५ आइस ब्रिज पार करावे लागतात. परत फिरलेल्यांनी तिथल्या बिकट परिस्थितीची कल्पना दिली परंतु रात्री झोपण्यापूर्वी राहुलनं आमचं मनोधैर्य वाढवल्यानं आम्ही झिरो पॉइंटपर्यंत जाण्याचा निश्चय केला.\n>> तेजस्विनी चांदणे, सोलापूर\nफुरकियापासून पिंडारी ग्लेशियरच्या झिरो पॉइंटपर्यंतचा रस्ता खूप कठीण आहे. ३० ते ३५ आइस ब्रिज पार करावे लागतात. परत फिरलेल्यांनी तिथल्या बिकट परिस्थितीची कल्पना दिली परंतु रात्री झोपण्यापूर्वी राहुलनं आमचं मनोधैर्य वाढवल्यानं आम्ही झिरो पॉइंटपर्यंत जाण्याचा निश्चय केला. या निश्चयानं आम्हाला विधात्याचं अचाट विश्वच दाखवलं\nसंदकफूच्या ट्रेकनंतर ट्रेकिंगचा आत्मविश्वास वाढला आणि हिमालयात ट्रेकिंगला जाण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. फेब्रुवारीमध्ये पुण्याच्या ‘अॅडव्हेंचर लाइफ’च्या एव्हेरस्टवीर राहुल यलंगेचा मेल आला, की चला, हिमालायात ट्रेकला जाऊयात ‘पिंडारी ग्लेशियर’ ला… झटक्यात ‘हो’ म्हटलं. शॉपिंग आणि बुकिंगच्या गडबडीत दोन महिने निघून गेले. अखेर मोहिमे���ा दिवस उजाडला.\nउत्तराखंडमध्ये बागेश्वर जिल्ह्यात कुमाऊ जिल्ह्यामध्ये ज्या हिमालयीन पर्वतरांगा आहेत, त्यातील नंदादेवी, नंदाकोटजवळ हे पिंडारी ग्लेशियर आहे. नंदादेवी (७८१६ मीटर) हा पर्वत भारतातील सर्वांत उंच पर्वत. या पर्वताजवळून पिंडारी नदीचा उगम होतो. हे ग्लेशियर समुद्रसपाटीपासून ३६६० मीटर (१२००० फूट) उंचावर आहे. ग्लेशियरची लांबी ३.५ किमी आणि रूंदी १.५ किमी असून, पुढे ही नदी कर्णप्रयाग इथं अलकनंदा नदीला जाऊन मिळते आणि पुढे अलकनंदा या नावानंच ओळखली जाते.\nसोलापूर-मुंबई-दिल्ली-काठगोदाम-बागेश्वर असा आमचा प्रवास होता. ट्रेकमधील सर्व सदस्य दिल्लीला एकत्र जमणार होतो. तिथून पुढं एकत्र प्रवास होता. सुरुवातीला १५च्या घरात असलेला ग्रुप नेपाळमध्ये झालेल्या भुकंपामुळे १०वर आला. भुकंपाची भीती मनात ठेऊनच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. सोलापूर पुणे, महाड या विविध ठिकाणाहून आलेलो आम्ही सर्वजण १० मिनिटांतच एकमेकांमध्ये इतके मिसळलो, की मनावरचं दडपण नाहीसं झालं.\nडॉ. राजू कामत, त्यांच्या पत्नी डॉ. रूपा, मुलगी अदिती, पुण्याचा नीलेश माळी, महाडचा चिन्मय आपटे, सोलापूरचे शिरिष, वर्षा दंतकाळे, मी, दादा चांदणे आणि आमचा टीम लीडर राहुल यलंगे. वय वर्षं १७ ते ५७ अशा वयाचे ग्रुपमधील सदस्य होते.\nट्रेकच्या पहिल्या दिवशी बागेश्वर ते खरकिया हा ५० किमी प्रवास आम्ही जीपनं केला. खरकियापासून ट्रेक सुरू होतो. जीपनं त्या खडबडीत रस्त्यावर डोंगराच्या कडेकडेनं केलेला प्रवास म्हणजे रोलर-कोस्टरमध्ये बसल्यासारखाच अनुभव. दुपारच्या जेवणानंतर पाच किमीचा पायी प्रवास करून आम्हाला मुक्कामाला खाली गावापर्यंत जायचं होतं. खरकियाच्या पुढं रस्ता नाही. पाच किमीचा हा प्रवास जंगलातून होता. चार ते पाच तासानंतर डोंगराच्या कुशीत वसलेलं खाती खेड दिसायला लागतं. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही खातीला पोहोचलो. ट्रेकवरचं हे शेवटचं गाव. ते समुद्रसपाटीपासून २२१० मी (७२४९ फूट) उंचीवर असल्यामुळे थंडीला सुरुवात झाली. इथं पीडब्ल्यूडी आणि केएमएनचे गेस्टहाउस आहेत. स्थानिक गाइड संजय परमार आमच्या मदतीला होता. गरमागरम जेवणासोबतच दुसऱ्या दिवशीच्या सूचना देऊन सर्वजण गरम दुलईत शिरलो.\nदुसऱ्या दिवशीचा ट्रेक जवळजवळ १२ किमीचा होता. त्यामुळे सकाळी ७:३० वाजताच ट्रेकला सुरुवात केली. तीन वर्षापूर्वी बद्रीनाथ केदारनाथला झालेल्या प्रलयाचा तडाखा पूर्व उत्तराखंडला बसल्यामुळे जुने ट्रेकचे रस्ते, पूल, साकव सगळं उद्‍‍ध्वस्त झालं आहे. नव्यानं सगळे ट्रेक पुन्हा तयार करण्यात आलेत.\nखाती ते डवाली हा १२ किमीचा ट्रेक देखणा आहे. कधी पिंडारी नदीच्या पात्रातून, तर कधी किनाऱ्यावरून, कधी डोंगरदऱ्यांतून, गर्द जंगलातून हा प्रवास होतो. सांभाळून मार्ग काढावा लागतो. मायका खनिज असलेले हे दगड-गोटे उन्हात इतके चमकतात, की जणू कुणी चांदीच्या पायघड्याच तुमच्यासाठी अंथरल्यात मोठमोठ्या दगडांतून चालताना दमणूक झाली. संध्याकाळी पाचपर्यंत पायपीट करून आम्ही डवालीला पोहोचलो. पिंडारीच्या काठावर पीडब्लूडीचे गेस्ट हाउस आहेत. नदीवर असलेला मूळचा पूल प्रलयात वाहून गेला. त्यामुळे लाकडाचे ओंडके टाकून तात्पुरता पूल तयार केला होता.\n५०० ते ७०० मीटरचं ते विस्तीर्ण पात्र पाहताना डोळे विस्फारतात २७३४ मीटर (८९६६ फूट) उंचावर असलेल्या डवाली आणि डोंगराच्या कुशीतील गेस्ट हाउसमध्ये आमचा मुक्काम होता. दहा तासांच्या पायी प्रवासानंतर सर्वजण थकून गेलो होतो. संजयने गरमागरम जेवणासोबत तांदळाची खीर समोर आणली आणि सर्वांचे चेहरे उजळले.\nतिसऱ्या दिवशीचा आमचा ट्रेक डवाली ते फुरकिया असा पाच किमीचा होता. पाच-सहा तासच चालायचं म्हणून सगळे खूष होते. हा ट्रेक सगळा चढाईचा होता. डवालीतून नंदादेवीचं शिखर खूप छान दिसतं. ते पाहायचं असेल, तर सकाळी लवकर उठावं लागेल असं एकमेकांना बजावत आम्ही झोपी गेलो. पहाटे झोपेच्या झापडा घेऊनच आम्ही खोलीच्या बाहेर आलो, तर समोरच स्वच्छ वातावरणात नंदाटोक आणि तिच्या मागे असलेलं नंदादेवीचं निर्मळ दृश्य डोळाभर साठवत उभे राहिलो.\nपाच किमीचा ट्रेक सुरुवातीला डोंगरदऱ्यांतून, चढाईचा, काही ठिकाणी कठीण, तर काही ठिकाणी धोकादायकही आहे. ट्रेकवर एक ठिकाणी आम्हाला ‘गोट वॉक’ करायचा होता. म्हणजे शेळी, मेंढी जशी डोंगराला अंग घासत दरीच्या कडेकडेनं जाते तसंच सगळ्यांची बोलतीच बंद या दिवशी आम्हाला सात ते आठ आइस ब्रिज पार करायचे होते. त्या बर्फाखालून झरे अखंड वाहत असतात. या आइस ब्रिजची रूंदी १० ते १५ मीटरपासून ७०० ते ८०० मीटरपर्यंत आहे. जरासा तोल गेला, की जीवच धोक्यात.\nया दिवशी ट्रेकमध्ये परतीचा प्रवास करणारे काही ग्रुप भेटले. त्यापैकी कुणीही झिरो पाॅइंटपर्यंत चढाई केली नव्हती. फुरकियापासून पुढचा रस्ता खूप कठीण आहे. ३० ते ३५ आइस ब्रिज पार करावे लागतात. परत फिरलेल्यांनी तिथल्या बिकट परिस्थितीची कल्पना दिली होती; परंतु रात्री झोपण्यापूर्वी राहुलनं आमचं मनोधैर्य वाढवल्यानं आम्ही झिरो पॉइंटपर्यंत जाण्याचा निश्चय केला.\nपहाटे तीन वाजताच आम्ही उठलो. साडेपाच-सहाच्या सुमारास ट्रेक सुरू झाला. फुरकिया ते झिरो पॉइंट (३६६० मीटर – १२ हजार फूट) सात किमी आणि पुन्हा परत खालपर्यंत असा १९ किमीचा ट्रेक होता. फुरकिया ते झिरो पॉइंट हा सात किमीचा ट्रेक नयनरम्य आहे. निसर्गानं मुक्तहस्तानं इथं सौंदर्याची उधळण केली आहे. पिंडारी नदीचं गोठलेलं रूप, बर्फाखालून वाहाणारी पिंडारी, उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे, डोंगराच्या कपारीत दिसणाऱ्या गुहा, त्यातून पडणाऱ्या झऱ्याचे गोठलेले उंच डोंगर... वर्णन करावे तितकं थोडंच. अल्फाइन क्रो, इंडियन रोलर, उत्तराखंडचा राज्य पक्षी हिमालयन मोनाल अशा अनेक पक्षांचं वास्तव्य इथं आहे.\nया दिवशी आम्ही ३२ आइस ब्रिज ओलांडले. झिरो पाॅइंटच्या अलीकडे शिवमंदिर आहे. या शिवमंदिराच्या समोर उभं राहिलं, की विस्तीर्ण पसरलेली नंदाखाट, नंदाटोक, नंदादेवी अशी पर्वतराजी पाहायला मिळते. मान १८० अंशात वळवून पाहावा लागणारा हिमालयातील शिखरांचा तो पॅनोरेमिक व्ह्यू अद्भुत अनुभूतीच देतो. काहीवेळ विश्रांती घेऊन दोन किमी असलेल्या झिरो पॉइंटकडे आम्ही चालू लागलो.\nइथं १२ हजार फुटावर काहीजणांना हाय अल्टीट्यूडमुळे डोकं दुखणं, चेहरा सुजणं असा त्रास सुरू झाला. तसंही दोन किमी जाऊन परतायचंच होतं. गोठलेल्या पिंडारी नदीचं पात्र पार करत आम्ही दुपारी १२.३०च्या सुमारास झिरो पॉइंटला पोहोचलो. २०१३ला आलेल्या प्रलयात शेवटचा ५०० मीटरचा ट्रेक पूर्ण वाहून गेल्यानं तिथं प्रचंड दरी तयार झाली आहे. त्यामुळे ग्लेशियरचा ट्रेक ५०० मीटर अलिकडेच संपतो. तिथल्या चिंचोळ्या ट्रेकवर उभं राहून आनंद व्यक्त केला.\nखरंच ही सृष्टी किती भव्य, सुंदर आहे. ती किती गोष्टी आपल्याला शिकवते, किती भरभरून देते. हे सुंदर विश्व निर्माण केलेल्या त्या विधात्याला मनोमन नमस्कार केला. कोणत्याही ट्रेकमध्ये शारीरिक कष्ट असतातच; परंतु ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद, निसर्गाशी एकरूप झाल्याचा आनंद त्या कष्टावर मात करतात एवढं मात्र खरं.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nचला करूया अरुणाचल, आसाम व मेघालयात भटकंती\n‘योसेमिटी’च्या न मिटणाऱ्या आठवणी...\nजागतिक पर्यटन दिन: कमी खर्चात परदेश वारी\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\n‘योसेमिटी’च्या न मिटणाऱ्या आठवणी...\nचला करूया अरुणाचल, आसाम व मेघालयात भटकंती\nजागतिक पर्यटन दिन: कमी खर्चात परदेश वारी\n८४ वर्षीय आजोबांनी दुबईत लुटला स्कायडाइव्हिंगचा आनंद\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n३५ आइस ब्रिज पार केले आणि......\nचल चला चल हिमाचल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_68.html", "date_download": "2019-12-08T21:58:16Z", "digest": "sha1:PBZ6WFKRLULLDM2WSAWJLBDUO5JCP4NI", "length": 15736, "nlines": 116, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: आता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळणार की ?", "raw_content": "\nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळणार की \nगेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोव-यात सापडलेल्या पुणे महापालिकेतील आरोग्य प्रमुख पदासाठी येत्या 10 मे रोजी मुलाखती होणार आहेत.या पदावर अनेकांचा डोळा असला तरी प्रमुख दावेदार आहेत ते डॉ.सोमनाथ परदेशी . त्यांना पालिकेतील काही पदाधिकारी आणि वरिष्ठांचाहि पाठिबा असल्याने त्यांचीच नेमणूक यापदावर होणार हे निश्‍चित होते.परंतु त्यांच्या डॉक्टर असण्यावरच अचानक प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने त्यांची नियुक्ती लांबली होती. त्यांच्या डॉक्टर असण्यासंदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या काही महिन्यात घडल्या, त्यातुन परदेशी यांना अटकही करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार व मुंबई उच्च न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे.परदेशी यांनी स्वत: देखील एक दावा यासंदर्भात दाखल केला होता .त्यावर दिलेल्या शपथपत्रामध्ये कौन्सिलने त्यांच्यावर गंभिर आक्षेप घेतले आहेत .\nपुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख सोमनाथ परदेशी यांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे केलेल्या नोदणी संदर्भात कौन्सिलने, परदेशी यांनी वैद्यकिय व्यवसायाच्या नोंदणीचे नुतनीकरण करण्यासाठी कधिही अर्ज केला नव्हता, नविन नोंदणीसाठी नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांनी अर्ज केला असल्याचा आणि सध्या ते नोंदणीकृत डॉक्टर नसल्याचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयासमोर शपथ पत्रात केल्याने नवीन पेच प्रसंग निर्माण झाला आहे. त्या खुलाशाने परदेशी यांची 1987 नंतरची सर्व सेवा बेकायदा ठरण्याची शकयता आहे. त्यातच कोणत्याही वैद्यकिय व्यावसायिकाच्या नोंदणींसदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा महापालिका आयुक्तांना नसून तो फक्त महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला असल्याचा निर्वाळा पालिकेच्याच विधी बिभागाने दिला असल्याने पेचप्रसंगात आणखी भर पडली आहे.\nमहाराष्ट्रात अ‍ॅलोपॅथी वैद्यकिय व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी पदवी घेतल्यानंतर कायद्याप्रमाणे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करावी लागते व त्याचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण देखील करावे लागते.तसे न केल्यास त्याला वैद्यकीय व्यवसाय किंवा त्या पेशाशी संबधित नोकरी करता येत नाही. यासंदर्भात शपथपत्रात कौन्सिलने असेही म्हटले आहे की परदेशी यांनी आपण नोंदणीच्या नुतनीकरणासाठी अर्ज केला नसल्याचे स्वत:च कबूल केले आहे. तसेच नोव्हेंबर 2011 मध्ये कौन्सिलकडे नवीन नोंदणीसाठी केलेल्या अर्जाबरोबर खोटे शपथ पत्र सादर केले आहे.कौन्सिलने पुढे असेही म्हटले आहे की 1987 साली नुतनीकरण करणे आवश्यक असताना ते केले नाही तसेच नवीन नोंदणीसाठी अर्जही केलेला नाही त्यामुळे 1987 नतंर परदेशी यांनी केलेला वैद्यकिय व्यवसाय अवैध आणि भारतीय दंडविधानातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र ठरतो.सध्या परदेशी हे नोंदणी़कृत वैद्यकिय व्यावसायिक नाहीत .\nया सर्व पार्श्‍वभूमीवर 10 तारखेला काय होईल हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.परदेशी यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतरही महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी त्यांची जाहिर स्तुती केली होती . आतापर्यंत आपल्या मार्गात आलेल्या सर्व अडचणींवर वाट्टेल ती किंमत मोजून परदेशी यांनी आरोग्यप्रमूख पदावरचा दावा कायम ठे���ला होता . परंतु आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनेच त्यांना अपात्र ठरविल्याने ते कोणती क्लृप्ती लढवितात हे 10 तारखेलाच समजेल.परंतु खरा प्रश्न आहे तो वरील सर्व पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेतली जाणार की अनुकूल परिस्थिती निर्माण होइपर्यंत मुलाखती पुढे ढकलल्या जाणार हा .\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जागा देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्य��� प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/floods-comes-venice-three-times-236061", "date_download": "2019-12-08T20:42:25Z", "digest": "sha1:EH6U45TUZVJUAY3JJRUWE622QNIWKLSI", "length": 13339, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "व्हेनिसला तिसऱ्यांदा पुराचा तडाखा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, डिसेंबर 8, 2019\nव्हेनिसला तिसऱ्यांदा पुराचा तडाखा\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\n- कालव्यांचे शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिसला आठवडाभरात तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे.\nव्हेनिस : कालव्यांचे शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिसला आठवडाभरात तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. शहरात रविवारी पाच फुटांपर्यंत समुद्राचे पाणी घुसले होते. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे.\nवादळासह जोरदार वाऱ्यामुळे शहरात समुद्राचे पाणी घुसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nगेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळामुळे शहरातील प्रसिद्ध सेंट मार्क स्क्वेअर व इतर पर्यटनस्थळे आजही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यातच आठवडाभरापासून पूरस्थिती असल्याने शहरातील इतर पर्यटनस्थळेही बंद ठेवण्यात आली होती. या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत एक अब्ज युरोचे नुकसान झाल्याचे व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुग्नो यांनी सांगितले. पुरामुळे शहराच्या संरक्षणासाठी सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली असून, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.\nया संकटावर मात करण्यासाठी सरकार 20 दशलक्ष युरो एवढा निधी देणार असल्याचे��ी त्यांनी या वेळी सांगितले. पुरामुळे 50 पेक्षा जास्त चर्चचे नुकसान झाले असून, त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इटलीचे संस्कृतिक मंत्री डारिओ फ्रान्सेशिनी यांनी दिली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘पत’शाही : आजची, उद्याची\nरिझर्व्ह बँकेनं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं...\nऔरंगाबाद जिल्ह्यात आहेत इतके नोंदणीकृत सावकार\nऔरंगाबाद : अवैध सावकारांवर होत असलेल्या कारवाईमुळे नोंदणीकृत सावकारांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी 139 नोंदणीकृत सावकर...\nकाही बदलते आहे... (श्रीराम पवार)\nभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले...\nटेक्नॉलॉजिकल कन्व्हर्जन (अच्युत गोडबोले)\nकॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि...\nकोल्हापुरात आज 'या' पेठेत मटण दुकाने राहणार बंद\nकोल्हापूर - मटण दरवाढीच्या विरोधात शिवाजी पेठेतील सर्व मटण दुकाने रविवारी (ता. 8) बंद ठेवण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील तालीम, संस्था आणि...\nकर घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार : भाजप सदस्यांचा आरोप\nभिवापूर, (जि. नागपूर) : कर वसूल करणारा कर्मचारी कन्हैय्या दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगर पंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/?blackhole=929316a739", "date_download": "2019-12-08T21:42:49Z", "digest": "sha1:3HHG6GUIEG2VWORSEMJ6A6OS4DHIIZVN", "length": 28265, "nlines": 724, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Maharashtra Today - marathi news, todays latest marathi news | महाराष्ट्र टुडे", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली : पाटील\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन गेले असते : छगन भुजबळ\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांमुळे एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना संसदेत नागरिकता संशोधन विधेयकाला मोदी सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nमुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन...\nमाजी भारतीय बडमिंटनपटू ठरली ‘मिस इंडिया युएसए 2019’\nबडमिंटननमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली, शिक्षणात डॉक्टरेट मिळवलेली, इकॉनामिक्समधील पीएच.डी पदवीधारक, भारताची माजी नंबर 3 बडमिंटनपटू ही आता 'मिस इंडिया युएसए 2019' ...\nऔरंगाबादेत मिसारवाडीत महिलेचा विनयभंग\nऔरंंगाबाद :- मिसारवाडी परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पाठलाग करून प्रदिप मोकळे (वय ३५, रा.मिसारवाडी परिसर) याने विनयभंग केला....\nपेन्शन धारकांच्या समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा इशारा\nऔरंगाबाद :- येत्या ८ दिवसांत सेवानिवृतांना न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा अख���ल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने इशारा देण्यात आला. शासकीय सेवेची...\nठाण्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा\nठाणे : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ठाणेकर माधुरीका पाटकर हिने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्ण पदकाची कमाई करत ठाण्याच्या...\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांमुळे एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना संसदेत नागरिकता संशोधन विधेयकाला मोदी सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली...\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nसोलापूर : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये एकत्र आले होते. निमित्त होते करमाळ्याचे आमदार संजय (मामा) शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाचे. त्यांच्या या...\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nमोदी हे काय कांदे उगवणार आहेत का: रामदेव बाबांनी केला लोकांना...\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्याहून दिल्लीकडे प्रयाण\nश्रावणबेळगोळ मध्ये चारुकिर्ती भट्टारक महास्वामींचा पन्नासावा दिक्षा महोत्सव उत्साहात.\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nबावनकुळेंनी घेतली खडसेंची विकेट\nमाजी भारतीय बडमिंटनपटू ठरली ‘मिस इंडिया युएसए 2019’\nसमानतेच्या लढाईत मदत करा : मेगन रापिनोचे मेस्सी व रोनाल्डोला आवाहन\nद्विशतकी आव्हान पेलण्यात भारत आघाडीवर\nजाणून घ्या ‘बैलोन डि ओर‘साठी स्वतः मेस्सीने कुणाला दिले होते मत\nसर्व अधिकार पंतप्रधान कार्यालयाकडे एकवटल्याने अर्थव्यवस्था मंदीने बेजार : राजन\nकंत्राटी कामगारांवर येणार गदा \n‘कार्व्ही’ गुंतवणूकदारांचा पैसा वाचणार\nएनईएफटीने पैसे पाठवा कधीही\nसांगली : लाचखोर पोलीसाच्या घराची पोलीसांनी घेतली झडती\nऔरंगाबाद : रेल्वे तिकिटाचा काळा बाजार करून प्रवाशांना लूटणाऱ्या दोघांना अटक\nऔरंगाबादेत परराज्यातील महिला करवी चालविला जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nघरफोडीच्या गुन्ह्यांतील पाच सराईत गुन्हेगारांना बेड्या\nऔरंगाबादेत हॉटेल चालकास शिवीगाळ करून बेदम मारहाण\nऔरंगाबादेत महिलेस घरात घुसून बेदम मारहाण\nसोनाली कुलकर्णीने व्यक्त केली शंका; ऋषी कपूरने केले अभिनंदन\nमुंबई : हैदराबाद बलात्कार घटनेच्या आरोपींच्या एन्काउंटरवर चित्रपटविश्वही व्यक्त होत आहे. ‘मुक्ता’, ‘कच्चा लिंबू’ आदी मराठी चित्रपटांतून काम केलेली संवेदनशील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका...\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nमोदी हे काय कांदे उगवणार आहेत का: रामदेव बाबांनी केला लोकांना...\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्याहून दिल्लीकडे प्रयाण\nश्रावणबेळगोळ मध्ये चारुकिर्ती भट्टारक महास्वामींचा पन्नासावा दिक्षा महोत्सव उत्साहात.\nऔरंगाबादेत दिव्यांग शक्ति रन\nसांगली : लाचखोर पोलीसाच्या घराची पोलीसांनी घेतली झडती\nसांगली : ब्याऐंशी वयाचे परांजपे सायकलवरुन नांदेडला जाणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T22:17:28Z", "digest": "sha1:WR6FOQIMUNZFY5P5VHFYFUZXK5WGKL6X", "length": 4363, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अर्जुन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख महाभारतातील पात्र अर्जुन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अर्जुन (निःसंदिग्धीकरण).\nकर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला अर्जुन (डावीकडे)\nअर्जुन ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून तो [[पांडव|पांडवांमधला] तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने पंडूची पत्‍नी कुंती हिला झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता सांगितली . महाभारतातील कृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, नारदमुनी आणि धृतराष्ट्र यांच्यानुसार तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर व अद्वितीय योद्धा होता. महाभारतात तोच एकटा अपराजित शूर होता.\nकुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांच्या अपयशात याचा प्रमुख वाटा होता. हिंदू संस्कृतीमध्ये तो शौर्याचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मानुसार तो नराचा अवतार होता तर कृष्ण हा नारायणाचा अवतार होता.\nअर्जुनाला द्रौपदीव्यतिरिक्त उलुपी, सुभद्रा आणि चित्रांगदा या पत्‍नी होत्या.\nअर्जुनाने अज्ञातवासात असताना षंढवेश धारण केला व बृहन्नडा या नावाने विराटाच्या नगरीत एक वर्ष काढले.\nअर्जुनाच्या जीवनावर सुनील देसाई यांनी ’सर्वश्रेष्ठ धनुर्धर’ नावाची कादंबरी लिहिली आहे.\nपहा : अर्जुन वृक्ष\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/good-news-traler-akshay-kumar-wrote-celebrate-this-christmas-with-the-biggest-goof/", "date_download": "2019-12-08T21:51:54Z", "digest": "sha1:EVJ7MFO6XEAY6L6M2T7MBYJBL2IAUEXP", "length": 15750, "nlines": 177, "source_domain": "policenama.com", "title": "good news traler akshay kumar wrote celebrate this christmas with the biggest goof | 'खिलाडी' अक्षय कुमारनं शेअर केला 'गुड न्यूज' सिनेमाचा ट्रेलर ! (व्हिडीओ) | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nच��र्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n‘खिलाडी’ अक्षय कुमारनं शेअर केला ‘गुड न्यूज’ सिनेमाचा ट्रेलर \n‘खिलाडी’ अक्षय कुमारनं शेअर केला ‘गुड न्यूज’ सिनेमाचा ट्रेलर \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि करीना कपूर यांचा आगामी सिनेमा गुड न्यूजचा ट्रेलर आज (सोमवार दि 18 नोव्हेंबर) रिलीज झाला आहे. हा सिनेमात भरपूर कॉमेडी आहे. सिनेमात अक्षय कुमार आणि करीना अशा कपलची भूमिका साकारत आहेत जे पालक बनण्यासाठी आयव्हीएफ टेक्नॉलॉजीचा आधार घेतात. कथेमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा एकच आडनाव असल्यानं स्पर्म दुसऱ्या कपलसोबत एक्सचेंज होतात. दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांनी या दुसऱ्या कपलची भूमिका साकारली आहे.\nअक्षय कुमारनं ट्विटरवरून शेअर केला ट्रेलर-\nअक्षय कुमारनं ट्विटरवरून त्याच्या या आगामी सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करताना अक्षय म्हणतो, “Celebrate this Christmas with the Batra’s & the biggest goof-up\nट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत म्हटलं की, “गुड न्यूजचा ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे. मी त्याच्या आयुष्यातील गोंधळ आणि अडचणी पाहण्यास उत्सुक आहे.”\nव्यापार तज्ञ आणि चित्रपट समीक्षक कोमल नहता यांनी याला छान आणि मनोरंजक म्हटले आहे.\n27 डिसेंबर रोजी रिलीज होणार सिनेमा\nया सिनेमाच्या निमित्ताने राज मेहता डायरेक्टर म्हणून डेब्यू करत आहेत. हिरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेताना यांनी प्रोड्युस केलेला हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nपिस्टलसह एकाला पुणे गुन्हे शाखेकडून अटक\nआंदोलन करणाऱ्या JNU विद्यार्थ्यांवर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’, अनेक विद्यार्थी जखमी\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\nमुंबई मनपामध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप ‘रेडी’ \n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट…\nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली…\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : ��ेंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nधुळे : अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणार्‍यांना अटक\nउच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर FIR दाखल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या…\n‘…तर आयडिया – वोडाफोन बंद करू’, कुमार…\nसायबर भामट्यांनी लढवली ‘शक्कल’, व्यापार्‍याच्या खात्यातून…\nभल्या सकाळी घडलेल्या सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश, दोघांना अटक तर 3 कोटींचा ऐवज जप्त\nमाहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aaicha_Chakula_Chimukala", "date_download": "2019-12-08T22:11:21Z", "digest": "sha1:XFWIADG7KA5FETZ76ELW5VENAKGZE74F", "length": 7567, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आईचा छकुला चिमुकला | Aaicha Chakula Chimukala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nचपल सदा रुसलेला दिसला\nगीत - भा. वि. वरेरकर\nस्वर - गंगुबाई हनगल\nगीत प्रकार - भावगीत\nएच.एम.व्ही. एन.५१३६ ह्या क्रमांकाची ही ध्वनिमुद्रिका बाजारात आली तेव्हां तिच्या वेष्टणावरती मजकूर होता तो असा \"माय भगिनींनों कन्‍नड कोकिळा गांधारी हनगल हीचा वत्सलरसानें ओथंबलेला - { आईचा छकुला कन्‍नड कोकिळा गांधारी हनगल हीचा वत्सलरसानें ओथंबलेला - { आईचा छकुला बाळाचा चाळा } - मामा वरेरकर कृत हा रेकोर्ड स्वत: ऐकाच आणि मुलांबाळांनाही ऐकवा, अन लेकरांचं कोडकौतुक पुरवा\n१९३२-३३ च्या सुमारास प्रकाशित झालेली ही ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही. कंपनीच्या दुकानांतून हातोहात खपली. इतकी की तिच्या अल्पावधीत नवीन प्रती काढाव्या लागल्या. आई व चिमुकला ह्यांच्या भावबंधनावर आधारित हे अंगाई गीत असल्यानं सर्वांनाच फार आवडलं. हे चार ओळींचं पद वा भावगीत लिहिलं होतं सुप्रसिद्ध नाटककार श्री.भा.वि. तथा मामासाहेब वरेरकर ह्यांनी. अतिशय सोपी चाल, कुणीही गुणगुणावी अशी. ती घरोघरी पोहोचली. ह्याच्या गायिका श्रीमती गंगूबाई हनगळ हे नाव ज्याच्या त्याच्या परिचयाचं झालं. पुढे गांधारी हनगल ह्या नावानं खूप ध्वनिमुद्रिका निघाल्या.\nकर्नाटकात हुबळी येथे १९३२ च्या सुमारास ग्रामोफोन कंपनीची अधिकारी मंडळी ध्वनिमुद्रिकांसाठी नवीन आवाजाच्या शोध मोहीमेवर आली होती. त्यांनी आई अंबाक्का व मुलगी गंगूबाईंच्या लोकप्रिय गाण्यांचं मुद्रण करुन ने���ं. पुढं अंबाक्का वारल्या. एच.एम.व्ही. कंपनीनं गंगूबाईंना मुंबईला बोलावून घेतलं. गावोगावच्या निवडक कलाकारांची गिरगावात एका हॉटेलात उतरण्याची सोय, प्रवास भत्ता देऊन केलेली होती. मानधन नाममात्र होतं. प्रत्येकानं १२ गाण्याची यादी द्यायची होती. गंगूबाईंनी गीत, गज़ल, शास्‍त्रीय संगीत, सुगम संगीत, भावगीत मुद्रित केलं. ह्या ध्वनिमुद्रिका खूप खपल्या. परिणामी १९५० पर्यांत पन्‍नासहून अधिक गाणी ७८ गतीच्या ध्वनिमुद्रिकांवर वितरित झाली. त्यातली वीसेक गाणी मराठी भावगीते होती. त्यातला आवाज फारच वेगळा, उंच स्वरातला व मुख्य म्हणजे स्‍त्रीचा वाटतो. पुढं त्यांचा आवाज खूप बदलला, इतका की रसिक त्यांना प्रेम व आदराने 'गंगूबुवा' म्हणू लागले.\nकाळाच्या ओघात गंगूबाईंच्या शास्‍त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका अधिक गाजल्या व मराठी गाणी मागे पडली. अलीकडेच त्यांच्या भेटीचा योग आला असता ह्या गाण्यांची सी.डी. मी त्यांना भेट दिली. गाणी ऐकून त्या अतिशय खुष झाल्या. 'ही गाणी कोणी ऐकतो काय' असं त्यांनी मला विचारलं. ध्वनिमुद्रणावेळेच्या अनेक आठवणीही सांगितल्या. त्यावेळी मुलगी (कृष्णा हनगल) तान्ही होती. तिला घेऊनच स्टुडियो मध्ये जावं लागे. ती दूध पिऊन झोपली की ध्वनिमुद्रण होत असे. जागी असली तर स्टाफ मधली मंडळी तिला खेळवत असत. अश्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.\nनवा डाव चल मांडायाला\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59169", "date_download": "2019-12-08T22:45:15Z", "digest": "sha1:2RMSHCSZTMUYSJ27D4PVSXE4QW35ACWK", "length": 26348, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण\nसुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण\nबरीच वर्षे वाट पाहिलेला दिवस अखेर आज उजाडला. नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.च्या कारखान्यात गेली पाच-सहा वर्षे सुखोई-30 एमकेआय या भारतीय हवाईदलाच्या सामरिक शक्तीची ओळख असलेल्या लढाऊ विमानावर जगातील एकमेव स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जोडणी सुरू होती. त्यासाठी विमानात आणि या क्षेपणास्त्रातही आवश्यक बदल करण्यात येत होते. अर्थातच त्याची माहिती धडाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हती.\nअखेर २५ जूनला सुखोई-30 एमकेआयने त्या ब्रह्मोससोबत पहिले उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये य़ा क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या होतील आणि ब्रह्मोसयुक्त सुखोई-30 एमकेआय भारतीय हवाईदलात सामील होईल. त्यामुळे अशी स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमानावरून स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता फक्त आणि फक्त भारतीय हवाईदलाकडे येणार आहे.\nभारतीय हवाईदलाची सामरिक शक्ती वाढविण्यामध्ये सुखोई-30 एमकेआय प्लस ब्रह्मोस हे समीकरण अतिशय लाभदायक ठरणार आहे.\nहॅट्स ऑफ - आमच्या शास्त्रज्ञांसाठी.\nगुलमोहर - इतर कला\nजगातील एकमेव क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जोडणी सुरू होती\nमला वाटते ब्रह्मोस हे जगातील एकमेव क्रूझ मिसाईल नसून\nजगातले सर्वात वेगवान क्रूझ मिसाईल आहे असे शुद्धीकरण सुचवतो, कारण क्रूझ मिसाईल तर अगदी आपलेच शौर्य सुद्धा आहेच की परमाणु वॉरहेड वाहक क्षमता असलेले क्रूझ मिसाईल + सुपेरसोनिक (वेग+विमान)\nसोन्याबापूजी , मजकुरात नजरचुकीने राहून गेलेली चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.\nपराग भाऊ मला जी वगैरे नका\nपराग भाऊ मला जी वगैरे नका म्हणत जाऊ ही विनंती करतो तुम्हाला, तुमच्यासोबत मित्रत्वाचे नाते आवडेल मला मला सरळ बापू किंवा बाप्या म्हणा असे सुचवतो,\nक्रूझ मिसाईलचे सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र विमानाप्रमाणे हवेत घिरट्या घालू शकते, तेव्हा स्वप्नतीत वेगात एखाद्या विमानाप्रमाणे घिरट्या घालून नेमक्या क्षणी बहिरी ससण्यासारखे सावजावर झेपावणारे ब्रह्मोस हे अजेय ठरावे ह्यात शंका नाही उरत\nहॅट्स ऑफ - आमच्या\nहॅट्स ऑफ - आमच्या शास्त्रज्ञांसाठी +१\nअर्थातच त्याची माहिती धडाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हती.>>> एक शंका ... अश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का (इथे वृत्तवाहिन्यांना अजिबातच झुकतं माप देण्याचा उद्देश नाही )\nअश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का \nसुखोई-30 एमकेआयने त्या ब्रह्मोससोबत पहिले उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर काल 'एबिपी माझा' ह��या मराठी वृत्तवाहिनीनी ह्या बद्दलची बातमी अगदि प्राईम टाईम मध्ये दाखवत होते.\nयाची तयारी फार फार आधी पासून\nयाची तयारी फार फार आधी पासून सुरु होती. एमआरएफ कडून विमानांचे टायर सुध्दा खास बनवून घेतले आहे. सर्वसामान्य लढाऊ विमानांना वापरले जाणारे टायर हे या चाचणीसाठी उपयुक्त बहुदा नसावे.\nआणि या ब्रह्मोस मिसाईल् वापरा करीता वैमानिकांचे हेल्मेट देखील बदलण्यात आले आहे.\n<<अश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का \n------ यात संवेदनशील काय आहे विविध प्रसारमाध्यमात या बातम्या सहजगत्या उपलब्द आहे.\nब्रह्मोस बद्दल प्रसिद्ध झालेल्या बातमीपेक्षाही जास्त खोलवर माहिती ज्यान्ना नको असायला हवी त्यान्ना (पाक, चिन, अमेरिका) आहेच. ते बारकाईने सर्व विकासावर लक्ष ठेवत नसतील असे मानणे भोळेपाणा ठरेल.\nअश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का \nउदय यांच्या मताशी पूर्णपणे सहमत.\nबऱ्याचदा विशेषत: युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी शत्रुला मदत करून आपल्याच जवानांचे जीव घालवायला आमची माध्यमे तयार असतातच की.\nपराग - मी मित यान्च्या मुळ\nपराग - मी मित यान्च्या मुळ प्रतिसादावर मत व्यक्त केले आहे.\nशत्रु नेहेमी सावध असतो, आणि त्याला बर्‍यापैकी आपल्या क्षमतेची जाण आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती त्यान्च्याकडे असावी असा माझा अन्दाज आहे.\nउदय, मीही मित यांच्या मतालाच\nउदय, मीही मित यांच्या मतालाच प्रतिक्रिया दिली आहे. आणि शत्रुला आपली माहिती आधीपासूनच असली तरी प्रत्यक्ष आणीबाणीच्या प्रसंगात आपल्या काय हालचाली होत आहेत त्यांचे भान हरपून थेट प्रसारण करणाऱ्या आमच्या माध्यमांच्या कृतीबद्दल मी माझे निरीक्षण व्यक्त केले आहे.\nबऱ्याचदा विशेषत: युद्ध किंवा\nबऱ्याचदा विशेषत: युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी शत्रुला मदत करून आपल्याच जवानांचे जीव घालवायला आमची माध्यमे तयार असतातच की.>> हे संसद आणि मुंबई ताज च्या वेळी बघितलंच आहे. अतिशय चुकीचं आहे. याबद्दल दुमत नाहीच.\nशत्रु नेहेमी सावध असतो, आणि त्याला बर्‍यापैकी आपल्या क्षमतेची जाण आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती त्यान्च्��ाकडे असावी असा माझा अन्दाज आहे.>> हे ही मान्य. पण म्हणून आपणहून माहिती देऊन त्यावर शिक्कामोर्तब का करा... असं माझं म्हणणं होतं.\nप्रचंड माहीती मधली १-२ %\nप्रचंड माहीती मधली १-२ % माहीती फक्त प्रसारमाध्यमांकडे प्रसिध्द केली जाते ती ही संबंधित खात्याची परवानगी घेऊन (किमान २०१४आधी तरी असे होते. आता टेलिकॉम बद्दलची मते शिक्षणमंत्री अर्थ मंत्री व्यक्त करतात तर अर्थखात्याबद्दलची मत अर्थमंत्री सोडून बाकी सग़ळे व्यक्त करतात असो )\nअग्नी ५ ची क्षमता ५ हजार आपण डिक्लिअर केली आहे तरी चीन आणि इतर देश तिचा पल्ला १० ते १२ हजार किमी सांगत आहे. असे बहुदा पहिल्यांदा घड्ले असेल जिथे इतर देश भारतीय क्षेपणास्त्राची क्षमता वाढवून सांगत आहे.\nजेव्हा प्रत्यक्षात युध्द जर झाले तेव्हाच अग्नी ५ ची खरी क्षमता जगासमोर येईल. तो पर्यंत ही माहीती गुलदस्त्यातच राहणार आहे. (अतिउत्साही , चढवून माहीती प्रसिध्द करणारे व नको तिथे इवेंट्स साजरे करणारे सरकार काय करेल हे सांगता येणार नाही)\nफ़ायटर विमानातुन क्रुझ मिसाईल\nफ़ायटर विमानातुन क्रुझ मिसाईल दागणेही हे करणारा कदाचित भारत हा एकमेव देश असेल. टॉमहॉक क्रुझ मिसाईल बी ५२ विमानावरुन लावुन सोडता येते. आर्थात पे लोड मधे फ़्रक असु शकेल.\n<<असे बहुदा पहिल्यांदा घड्ले\n<<असे बहुदा पहिल्यांदा घड्ले असेल जिथे इतर देश भारतीय क्षेपणास्त्राची क्षमता वाढवून सांगत आहे.>>\n----- त्या देशाच्या डिफेन्ससाठी मोठा आर्थिक हिस्सा मिळण्यासाठी शत्रुच्या क्षमता फुगवुन सान्गायच्या... तरच हवे असलेले $$$ मिळणार.\nउदय हे पाकिस्तान सारख्याच्या\nउदय हे पाकिस्तान सारख्याच्या बाबतीत बरोबर ठरू शकते पण चीन, रशिया सारख्या देशांबद्दल नाही.\nअग्नी ५-६ बद्दल रशियाने सुध्दा मत व्यक्त केले आहे.\nउदय८२ं च्या सर्व मतांशी पूर्ण\nउदय८२ं च्या सर्व मतांशी पूर्ण सहमत.\nपराग - नेहेमीप्रमाणेच अतिशय\nपराग - नेहेमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण, सुरेख लेख....\nसुखोई-३० एमकेआय आणि ब्रह्मोसचे हे काँबिनेशन समुद्रावरही अतिशय लाभदायक ठरणार आहे. सध्या विकसित होत असलेली याची आणखी छोटी - ब्रह्मोस-मिनी - ही आवृत्तीही भविष्यात लढाऊ विमानांशी संलग्न केली जाणार आहे\nछान माहिती...आनंदाची गोष्ट म्हणजे ब्राह्मोस मिनी तेजस आणि रफाले वर सुद्धा चालू शकेल\nशत्रु नेहेमी सावध असतो, आणि\nशत्रु नेहेमी ��ावध असतो, आणि त्याला बर्‍यापैकी आपल्या क्षमतेची जाण आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती त्यान्च्याकडे असावी असा माझा अन्दाज आहे.\nसहमत. विशेषतः रशिया, व चीन, इंग्लंड.\nभारताला तसे मित्र कुणीच नाहीत. रशिया आता पाकबरोबर लष्करी सराव करत आहे, चीन तर आहेच. बांगला देश च्या वेळी इंग्लंड अमेरिका दोघांनीहि लढाऊ जहाजे पाठवलीच होती भारता विरुद्ध.\nअमेरिकेतहि सरकारी खात्यांतल्या अनेक खात्यांना ही माहिती सर्वात आधी कळली असेल, पण सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक, काळ्या लोकांना पोलीसांनी मारणे, नि ब्रॅड पिट व अंजेलिना चा घटस्फोट यामुळे अजून connect the dots हे प्रकरण मागे पडले असावे. काही झाले तर काही वर्षांनी ट्रंपसारखा कुणितरी सांगेल मला माहितच होते.\nरशिया पाकिस्तानशी संबंध वाढवत\nरशिया पाकिस्तानशी संबंध वाढवत आहे. म्हणजे आता तो आपला मित्र राहिलेला नाही असा विचार सध्या आपल्याकडे व्यक्त होऊ लागला आहे. पण त्याबरोबर रशियाने असे करण्यास सुरुवात का केली याकडेही पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-cinnamon-harvesting-14700?tid=155", "date_download": "2019-12-08T21:47:06Z", "digest": "sha1:7CT3ATMT37LUPWHP454YEBYOUSCJFCM6", "length": 18414, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Cinnamon harvesting | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणी\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणी\nडॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\nनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा हंगाम असतो. दालचिनीची साल सकाळच्या वेळेस काढावी. दालचिनीची निवडलेली फांदी जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर तोडावी. साल काढल्यानंतर सावलीत वाळवावी.\nदालचिनी साल काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. झाडाचे योग्य व्यवस्थापन असेल तर लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी दालचिनीचे झाड काढण्यासाठी तयार होते. या वेळी झाडाची किमान एक फांदी सुमारे १५० सें.मी. ते १७५ सें.मी उंच, बुंध्याची जाडी ४ ते ५ सें.मी. आणि खोडावरील साल ७० टक्के तपकिरी रंगाची झालेली पाहिजे.\nनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा हंगाम असतो. दालचिनीची साल सकाळच्या वेळेस काढावी. दालचिनीची निवडलेली फांदी जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर तोडावी. साल काढल्यानंतर सावलीत वाळवावी.\nदालचिनी साल काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. झाडाचे योग्य व्यवस्थापन असेल तर लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी दालचिनीचे झाड काढण्यासाठी तयार होते. या वेळी झाडाची किमान एक फांदी सुमारे १५० सें.मी. ते १७५ सें.मी उंच, बुंध्याची जाडी ४ ते ५ सें.मी. आणि खोडावरील साल ७० टक्के तपकिरी रंगाची झालेली पाहिजे.\nदालचिनीचे झाड तोडावे लागत असल्याने काढणीचा हंगाम महत्त्वाचा ठरतो. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा हंगाम असतो. हा हंगाम जमीन वातावरण व जातीनुसार बदलतो. म्हणूनच आपल्या भागातील हंगामाची निश्चिती करून घ्यावी.\nदालचिनी काढणीस तयार फांदीवरील सालीचा एक लहानसा तुकडा चाकूने काप देऊन काढावा. हा सालीचा तुकडा सहजपणे निघून आल्यास साल काढणीसाठी खोड तोडावे. सहजपणे साल न आल्यास १५ दिवसांनी पुन्हा तपासणी करावी. जोपर्यंत सहजपणे साल सुटत नसेल तोपर्यंत झाड तोडू नये.\nसाल सहजपणे सुटत असल्याची निश्चिती झाल्यानंतर दालचिनीची साल काढण्यासाठी झाड तोडावे.\nदालचिनीची साल सकाळच्या वेळेस काढावी. दालचिनीची निवडलेली फांदी जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर तोडावी. बाजूच्या हिरव्या लहान फांद्या लगेचच तोडून बाजूला कराव्यात. पाने सावलीत वाळवावीत.\nमुख्य खोडाचे ३० सें.मी. आकाराचे तुकडे वेगळे करून साल लगेच काढण्यास घ्यावी. त्यासाठी खोडाच्या दोन्ही बाजूस उभे खोल काप द्यावेत. चाकूची बोथट बाजू या कापांमध्ये घुसवून साल हलवून घ्यावी. त्यानंतर काढावी. साल काढण्याअगोदर सालीवरून ब्रासचा रूळ किंवा चाकूची धार फिरवून साल रगडावी. त्यामुळे वरचा लाकडाचा भुसा सालीवरून निघून जातो.\nसाल काढल्यानंतर ती सावलीत वाळवावी. साल थेट सूर्यप्रकाशात मात्र वाळवू नये. साल काढलेले खोड मात्र उन्हात वाळवावे.\nसायंकाळी वाळलेल्या खोडावर साल पूर्ववत चिकटव��वी. त्यासाठी ती दोरीने खोडावर बांधून ठेवावी. हे साल बांधलेले खोड दुसऱ्या दिवशी सावलीत वाळवावे. तिसऱ्या दिवशी साल खोडावरून सोडून सावलीत वाळविण्यास ठेवावी. साधारण पाचव्या ते सहाव्या दिवशी साल वाळते.\nसाल सावलीत वाळवल्यानंतर एकदाच दोन तास उन्हात वाळवावी. वाळवताना ती मलमलच्या पिशवीत भरून उन्हात ठेवावी. वाळलेली साल डब्यात हवाबंद करून ठेवावी.\nएका दालचिनीच्या झाडापासून पाचव्या ते सहाव्या वर्षी सरासरी ३०० ग्रॅम वाळलेली साल व २५० ग्रॅम पाने मिळतात.\nतोडल्यानंतर दालचिनी झाडाला असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे वाढू द्यावेत. त्या धुमाऱ्यापैकी सरळ आणि सशक्त ४ ते ५ धुमारे ठेवून बाकीच्यांची विरळणी करावी.\nसंपर्क ः डॉ. वैभव शिंदे, ७०३०८१८९५७\nप्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी\nरत्नागिरी शेती मसाला पिके\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....\nहळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nसुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...\nहळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...\nहळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...\nहळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...\nसाठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...\nमिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...\nमिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nहळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nमसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/mpsc-exam-preparation-tips-mpsc-exam-useful-tips-1834025/", "date_download": "2019-12-08T22:00:58Z", "digest": "sha1:P44R3PFWTZZENJC6DVDTHGMYJZHUGLCT", "length": 17857, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mpsc exam preparation tips MPSC Exam Useful Tips | प्रश्नवेध एमपीएससी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nप्रश्नवेध एमपीएससी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना\nप्रश्नवेध एमपीएससी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना\nया मुद्दय़ावरील चालू घडामोडींबाबत सर्व प्रश्न या सदरामध्ये देण्यात येत आहेत.\nपूर्व परीक���षेचा महत्त्वाचा घटक म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा अशा मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात येतात. या मुद्दय़ावरील चालू घडामोडींबाबत सर्व प्रश्न या सदरामध्ये देण्यात येत आहेत.\n१. पुढील योजना आणि त्यातील तरतुदी यांची कुठली जोडी चुकीची आहे\n१) भारतनेट – सर्व शैक्षणिक संस्थांना मागणीनुसार १०० एमबीपीएस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे.\n२) ग्रामनेट – १० ते १०० एमबीपीएस वेगासह सर्व ग्रामीण विकास संस्थांना जोडणे.\n३) नगरनेट – शहरी भागात १ दशलक्ष सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट स्थापन करणे.\n४) जन वाय-फाय – ग्रामीण भागात २ दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट स्थापन करणे\n२. भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या साहाय्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षांमध्ये जगभरातील विविध देशांमध्ये कृत्रिम अवयव बसविण्यासाठीचे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे नाव काय\n२) इंडिया फॉर ह्युमॅनिटी\n३) इंडिया अगेन्स्ट डिसॅबिलिटी\n३. सेंद्रिय शेती – विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यामध्ये जैविक शेतीसाठी —————- अभियान राबविण्यात येत आहे.\n१) बाळासाहेब ठाकरे शेतकरी सन्मान\n२) पंजाबराव देशमुख जैविक शेती\n३) दीनदयाळ उपाध्याय कृषी उन्नती\n४) अटल कृषी उन्नती\n४. शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून वाढवून किती करण्यात आली आहे\n५. राज्यामध्ये मे ते ऑगस्ट २०१८ दरम्यान वनमित्र मोहीम कोणत्या उद्देशाने राबविण्यात आली\n१. वनहक्क दावे व अपीले यांचा कालबद्ध निपटारा करणे.\n२. वृक्ष तोडीस आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचे गट बनविणे.\n३. १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणे.\n६. WAYU काय आहे\n१) वायुदलासाठीचे मानवरहित विमान.\n२) वायुप्रदूषण मोजण्यासाठीची प्रणाली.\n३) हवेतील प्रदूषण शोषून घेणारे उपकरण\n४) हवामान बदलाच्या अभ्यासासाठीचा उपग्रह\nप्रश्न क्रमांक१. पर्याय क्र.(१) (भारतनेट – ग्रामपंचायतींसाठी\n१ ते १० जीबीपीएस वेग उपलब्ध करून देणे. राष्ट्रीय डिजिटल संप्रेषण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सन २०२२ची मुदत ठरविण्यात आली आहे. यातील उपअभियाने व त्यांची उद्दिष्टे प्रश्नामध्ये विचारण्यात आली आहेत.)\nप्र.क��र.२. पर्याय क्र.(२) (जयपूर फूट नावाने प्रसिद्ध असलेल्या कृत्रिम अवयवांच्या उत्पादनासाठी भगवान महावीर विकलांग सहायता समिती प्रसिद्ध आहे.)\nप्र.क्र. ३. पर्याय क्र.(२) (या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात या मिशनच्या माध्यमातून बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.)\nप्र.क्र.४. पर्याय क्र.(४) शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष\n2 ग्रामीण भागातील घरकुलांसाठी १,२०,००० व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून शौचालये बांधण्यासाठी रु. १२,००० इतके अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे.\n2 नक्षलग्रस्त व डोंगराळ भागातील घरकुलांसाठी रु. १,३०,००० इतके अनुदान तारा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून अतिरिक्त रु. १२,००० असे एकूण १,४२,००० असे अनुदान देण्यात येणार आहे.\nप्र.क्र.६. पर्याय क्र.(३) (WAYU -Wind Augmentation PurifYing Unit हे उपकरण ५०० वर्गमीटर क्षेत्रातील हवेमध्ये असलेली घन प्रदूषके (पार्टक्यिुलेट मॅटर) शोषून घेण्यास सक्षम आहेत. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद व राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था यांनी हे विकसित केले असून त्याच्या देखभालीचा मासिक खर्च केवळ १५०० रुपये आहे. दिल्लीमध्ये अतिरहदारीच्या भागांमध्ये ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांच्या प्रदूषके शोषण्याच्या क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो पूर्ण झाल्यावर देशभरातील महत्त्वाच्या व प्रदूषित शहरांमध्ये त्यांचा वापर सुरू करण्यात येईल. राज्यातील मुंबई व पुणे ही शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. धोकादायक पातळीची मर्यादा आहे २०० पी. एम., मुंबई आणि पुणे या मर्यादेच्या केवळ ५ पॉइंट्सनी मागे आहेत. ही बाब विशेष लक्षात घ्यायला हवी.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/central-government-employees-da-increase-by-five-percent-zws-70-1989520/", "date_download": "2019-12-08T20:40:12Z", "digest": "sha1:I5DPS3MMI4TEVFYSVMDHVAP6QIRGEG4L", "length": 11934, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "central government employees DA increase by Five percent zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट\nपाच टक्के वाढीचा लाभ ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे\nमहागाई भत्त्यात पाच टक्के वाढ\nनवी दिल्ली : सरकारने दिवाळी-भेट दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे.\nकेंद्राच्या महागाई भत्त्यातील पाच टक्के वाढीचा लाभ ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे सरकारी तिजोरीवर १५,९०९.३५ कोटींचा बोजा पडणार आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा आल्याने बाजारातील मागणीला चालना मिळेल, असे मानले जाते.\nसध्या आर्थिक विकासाचा वेग मंदावला असून, बाजारातील मागणी कमी झाली आहे. त्यातून निर्माण झालेल्या दुष्टचक्रामुळे लोकांच्या हाती पैसा खेळण्याचे प्रमाणही कमी झाले असून, विविध क्षेत्रांमधील उत्पादनातही घट झालेली आहे. केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिवाळीत मध्यमवर्गीय कुटुंबांकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत असते. बोनस आणि इतर माध्यमांतून त्यांच्याकडे आलेल्या पैशांतून खरेदी होत असल्याने सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील मागणीही वाढेल, असा अंदाज आहे.\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू करण्यात आला होता. मात्र, त्यात ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत सवलत देण्यात आली आहे.\nराज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी वेतन\nराज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी म्हणजे २४ ऑक्टोबरला वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे निवत्तिवेतनही त्याच वेळी देण्यात येणार आहे. हा निर्णय शासकीय तसेच जिल्हा परिषद, विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये, शासकीय व अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हा���ा फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=organ&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aorgan", "date_download": "2019-12-08T22:24:26Z", "digest": "sha1:6NEGDALNCD6ENTLZWOEKX5G3RXHGJ3O5", "length": 2998, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nमानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध\nमानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%A4", "date_download": "2019-12-08T21:24:39Z", "digest": "sha1:JQUOL6QHS3MEMXYOI4LN66VJVR5RTTG6", "length": 7253, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बहामनी सल्तनत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीड���याच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nबहामनी सल्तनत (मराठी लेखनभेद: बहमनी सल्तनत) ही इ.स.च्या १४व्या व १५व्या शतकांत अस्तित्वात असलेली दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा आणि बीदर येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.\nइ.स. १३४७ – इ.स. १५२७\nराजधानी १.गुलबर्गा (१३४७-१४२५),२.बिदर (१४२५-१५२७)\nबहामनी सल्तनतीचा विस्तार दर्शवणारा आधुनिक नकाशा. गुलबर्ग्याचे स्थान बिंदूने दाखवले आहे.\nमूळच्या बादाख्शान येथील ताजिक वंशात जन्मलेल्या अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याने इ.स. १३४७ साली ही सल्तनत स्थापली. इ.स. १५१८नंतर हिचे तुकडे पडून अहमदनगराची निजामशाही, वर्‍हाडातील इमादशाही, बीदर येथील बरीदशाही, विजापुरातील आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अश्या पाच सल्तनती उदयास आल्या.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २८ एप्रिल २०१५, at १८:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/young-men-committed-suicide-after-girlfriend-refuse-marry/", "date_download": "2019-12-08T20:46:54Z", "digest": "sha1:AYKJJW6JBU55W2XEDFN67AWJRKTDYXP6", "length": 14499, "nlines": 161, "source_domain": "policenama.com", "title": "young men committed suicide after girlfriend refuse marry | 'लव्ह-कॅश-धोका' ! 7 लाख बुडवलेल्या 'गर्लफ्रेन्ड'ला अंत्यसंस्काराला बोलावण्यास सांगून युवकाची आत्महत्या | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n 7 लाख बुडवलेल्या ‘गर्लफ्रेन्ड’ला अंत्यसंस्काराला बोलावण्यास सांगून युवकाची आत्महत्या\n 7 लाख बुडवलेल्या ‘गर्लफ्रेन्ड’ला अंत्यसंस्काराला बोलावण्यास सांगून युवकाची आत्महत्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमात धोका मिळाल्याने व आर्थिक फसवणूक झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. सदर घटना दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली आहे. प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली.\nहरप्रित सिंह असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून 12 नोव्हेंबर रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खोलीतून एक चिठ्ठी मिळाली आहे. ज्यात त्याने आपल्या मृत्यूसाठी प्रेयसी आणि दोन मित्रांना जबाबदार ठरवले आहे. मी माझ्या प्रेयसीला 7 लाख रुपये व्याजावर दिले होते. मात्र ते पैसे परत मागितल्यावर तिने मित्रांसोबत मिळून मला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, अशी माहिती त्याने या चिठ्ठीत लिहली आहे.\nया चिठ्ठीव्यतिरिक्त पोलिसांना एक व्हिडिओही मिळाला आहे. तसेच खूप प्रयत्न केल्यानंतरही प्रेयसीने दिलेले दु:ख विसरणे मला शक्य होत नाही आहे. तिच्या मित्रांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूची बातमी आणि माझा शेवटचा फोटो फेसबूकवर अपलोड करा. माझ्या अंत्यसंस्काराला माझ्या प्रेयसीला बोलवा, असा मेसेज हरप्रीतने आपल्या एका मित्राला पाठवला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.\nतुम्ही रात्री झोपताना केस धुता का होऊ शकते ‘ही’ समस्या\n‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nधुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती\n‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी\nएकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके निर्माण होतात आरोग्य समस्या\nथोडा व्यायाम करा…आ��ि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय\nमौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक\nडॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही ‘बिग बी’ अमिताभ करतात ‘एवढे’ तास काम\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करून ‘बलात्कार’, तब्बल २३ दिवसांनी…\nपुणे : विश्रांतवाडीत दगडाने ठेचून एका तरुणाचा खून\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\n महिला न्यायाधीश चक्क ‘चेंम्बर’मध्ये शारिरीक…\nशरद पवारांनी 3 महिन्यांपुर्वीच दिला होत�� ‘हा’ इशारा,…\nमाहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\n‘महाविकास’च्या ठाकरे सरकारचा नवा ‘विक्रम’ \nसत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच ‘एकत्र’\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nअहमदनगर : वाडिया पार्क येथील अनधिकृत इमारतीवर हातोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2019-12-08T21:27:28Z", "digest": "sha1:JNFJTF5PS5BV6TVR3O4CQMX5POEMCGEQ", "length": 3700, "nlines": 93, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nकेईएम रुग्णालयात मांजरीने खल्ले मानवी भ्रूण\nकेईएममधील त्या दुर्घटने प्रकरणी भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल\nकेईएम रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या\nशिवडी अपघात प्रकरण: मृतांच्या नातेवाईकांची आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणी\nगाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात, एकाचा मृत्यू तर ७ जण जखमी\nशिवडीत नागाच्या दंशामुळं सर्पमित्राचा मृत्यू\nचिंचपोकळी परिसरात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू\nरुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, केईएमचे कर्मचारी संपावर\nपीडित महिलांसाठी सायन रुग्णालयात लवकरच निर्भया केंद्र\nकेईएममध्ये ब्रेन स्ट्रोकवर मिळणार अद्ययावत उपचार\nक्रिस्टल टाॅवर आग: 'त्याच्या' ईदच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actor/priya-bapat-abhay-mahajans-upcoming-movie-gachchi/", "date_download": "2019-12-08T21:06:09Z", "digest": "sha1:62IFMXFGA5UUOXV4QOHTE536WBFJIK22", "length": 7848, "nlines": 46, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Priya Bapat and Abhay Mahajan's upcoming movie 'Gachchi' - Cinemajha", "raw_content": "\nलँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ या चित्रपटाचे शूटिंग होत असताना नायकाला झाली ईजा. अभिनेता अभय महाजन चित्रीकरणादरम्यान तो भूमिकेत इतका गुंग झाला कि गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला.प्रिया बापट हिच्या सोबत एका दृयश्याच्या चित्रीकरणादरम्यान अभयचा बेलेंस बिघडला आणि गच्चीतील एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिले आणि एका बेसावध क्षणी त्याचा तोल जाऊन हा अपघात घडला. मात्र यामुळे झालेला परिणामी खूप वाईट होता. ���भय ला कठडा जोरात लागून त्याच्या कपाळावर भलीमोठी खोच पडली आणि जखम खोल असल्यामुळे त्यावर टाके मारावे लागले.\nतो शूटिंग चा फक्त तिसरा दिवस होता आणि पुढे संपूर्ण चित्रपटाचे चित्रिकरण बाकी होता. अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसू नये म्हणून त्याची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट क्षणांची साक्षीदार ठरलेली ‘गच्ची’ शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. अभय महाजन आणि प्रिया बापट यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.\nनचिकेत सामंत दिग्दर्शित ‘गच्ची’ या चित्रपटाचे मुंबईच्या लालबाग येथील ‘विघ्नहर्ता’ या टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर चित्रीकरण करण्यात येत होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठी प्रेक्षक राहतात या मुळे प्रिया बापट हे नाव या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. अश्या परिसथितीत २३ मजल्याच्या इमारतीतून गच्ची गाठण्याचे मोठे आव्हान तिच्याकडे व चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडे होते. अनेकवेळा तिने तोंडाला स्कार्फ गुंडाळत तडक लिफ्टच्या दिशेने धावत जात, स्वत:ची ओळख लपवून गच्ची पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिने केला. पण शेवटच्या दिवशी एक असा प्रसंग घडला ज्यामुळे प्रियाचे गुपित समोर येईल अशी सगळ्यांना धास्ती होती. शेवटच्या सीनचे चित्रीकरण ज्या दिवशी होणार होते आणि लिफ्ट अचानक बंद पडली. गच्चीवर शूट असल्याकारणामुळे अंधार व्हायच्याआधी चित्रीकरण संपवणे खूप महत्वाचे होत. आणि ‘प्रिया’ ला सेटपर्यंत कसे न्यायचे हा प्रश्न टीमला पडला.अभिनेत्री प्रियाने स्वतःचा चेहरा झाकत २३ मजले पायी चढत गच्ची गाठली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्या गच्चीवर प्रिया बापटच्या चित्रपटाचे शुटींग होते, हे बिल्डींगमधील कोणालाच कळले नव्हते. ‘गच्ची’ येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%97/", "date_download": "2019-12-08T22:27:50Z", "digest": "sha1:I6FBNGYPJAZFILGYFSFZUSA5SAZUOJ44", "length": 3063, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कमला मिल आग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - कमला मिल आग\nकमला मिल आग : युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई : कमला मिलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी अटकेत असलेला मोजोस बिस्ट्रो पबचा भागीदार युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोजोसच्या...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-12-08T20:29:14Z", "digest": "sha1:ZDWE62MW53XONW3FMACH6326ZFE4SCJI", "length": 13755, "nlines": 75, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हरभजन सिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(हरभजनसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)\nहरभजन सिंह (जुलै ३, इ.स. १९८० - हयात) भारताकडून कसोटी व एक-दिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हरभजनसिंग उजखोरा फलंदाज व उजखोरा मंदगती गोलंदाज आहे.\nउपाख्य द टर्ब्युनेटर, भज्जी\nजन्म ३ जुलै, १९८० (1980-07-03) (वय: ३९)\nउंची ५ फु ११ इं (१.८ मी)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने off break\nक.सा. पदार्पण (२१५) २५ मार्च १९९८: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा क.सा. २६ नोव्हेंबर २००७: वि पाकिस्तान\nआं.ए.सा. पदार्पण (११३) १७ एप्रिल १९९८: वि न्यू झीलँड\nशेवटचा आं.ए.सा. १० जून २००७: वि Asia XI\nएकदिवसीय शर्ट क्र. ३\n२००८-२०१७ मुंबई इंडियन्स (संघ क्र. ३)\n२०१८- चेन्नई सुपर किंग्स\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ५७ १५१ ११९ १९४\nधावा ९८६ ७२८ २३४९ १००१\nफलंदाजीची सरासरी १६.१६ १२.७७ १९.०९ १६.६०\nशतके/अर्धशतके -/२ ०/० ०/६ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ६६ ४६ ८४ ४६\nचेंडू १५१६२ ८१३१ २८५४८ १०२७७\nबळी २३८ १७४ ५०३ २२८\nगोलंदाजीची सरासरी २९.८७ ३२.२९ २६.७२ ३१.१२\nएका डावात ५ बळी १९ २ ३३ २\nएका सामन्यात १० ब���ी ४ n/a ६ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ८/८४ ५/३१ ८/८४ ५/३१\nझेल/यष्टीचीत ३०/- ४१/– ६३ ६०\n१८ ऑगस्ट, इ.स. २००७\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nअगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.\nइ.स. २००६ ते इ.स. २००८ चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.\nगेल्या वर्षभरात हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. चालू विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. ४०० बळींचा टप्पा पार केल्यावर बोलताना माझ्यात अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे, असे त्याने बोलून दाखवले आहे. तंदुरुस्ती टिकवून पुढचा वर्ल्ड कप खेळायचा हरभजनचा निग्रह आहे.\nभारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज कोण, या प्रश्‍नाला उत्तर देताना बिशनसिंग बेदी यांनी, वीरेंद्र सेहवाग भारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज असल्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ]\nडो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत. इ.स. २००१ मध्ये अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत बलाढ्य ऑसी संघाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या हरभजनने गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाकरता भरपूर कष्ट केले आहेत.\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nLast edited on २७ जानेवारी २०१८, at १९:४०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2019-12-08T22:11:49Z", "digest": "sha1:NMCWQQP4MEDPEJFPJFFFLSG6IJSEO2LE", "length": 3681, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिस्चियान माजियोला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रिस्चियान माजियोला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख क्रिस्चियान माजियो या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट फ ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ गट क ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ बाद फेरी ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ संघ/गट क ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ शिस्तभंग माहिती ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/beed", "date_download": "2019-12-08T22:03:56Z", "digest": "sha1:N4T26ZKKASLEKEZ3E3IKAB4UHWUZQV4A", "length": 25877, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "Beed Latest News Updates, Stories in Marathi | Beed Breaking Live News Updates in Marathi | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nबीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हाही आहे. बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बीड शहर हे आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीडची दुष्काळी भाग म्हणूनही ओळख आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात.\nबीड जिल्ह्यात विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू\nशिरूर कासार (जि. बीड) -पोहताना विहिरीच्या पाण्यात बुडून विद्यार्थी मरण पावल्याची घटना रविवारी (ता. आठ) तालुक्‍यातील निमगाव मायंबा येथे घडली. उदय भागवत कुरे (वय...\nवासनांध तरुणाचा ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nबीड - ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्‍यात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात बलात्कार व...\nसेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुंटणखान्यांचा कुटील उद्योग तेजीत असून दोन ठिकाणी छापे घालून गुन्हे शाखा पोलिसांनी कुंटणखाना चालक महिला पुरुष व चार ग्राहकांना...\nबीड जिल्ह्यात गॅसजोडण्या मिळेना, वृक्षतोड जोरात\nडोंगरकिन्ही (जि. बीड) - वृक्षतोड कमी व्हावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी तत्कालीन युती सरकारच्या पर्यावरण विभागाच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या डॉ. श्‍...\nबीड जिल्ह्यातील महिला रानडुकराच्या हल्ल्यात जखमी\nकेज (जि. बीड) - शेतात कापूस वेचणी करत असलेल्या महिलेवर शनिवारी (ता. सात) रानडुकराने हल्ला केल्याची घटना तालुक्‍यातील आडस येथे घडली. मंदाकिनी दशरथ खाडे (वय 60...\nजीएसटीला 50 कोटींचे अभय\nऔरंगाबाद - वस्तू व सेवाकर विभागाने व्यापाऱ्यांकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. दोन टप्प्यांत राबविण्यात आलेल्या या योजनेतून 50 कोटींचा कर वसूल...\nआता आयुक्त मिळाले, विकास हाेईल का\nऔरंगाबाद- एप्रिल 2020 मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने महापालिका सत्ताधाऱ्यांना प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची लगीनघाई सुरू झाली आहे....\nजयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाचे खापर भाजपवर\nबीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही, आपण...\nहवालदाराच्या तोंडावर कैद्याने फेकला चहा\nबीड - कैद्याने चक्क हवालदाराच्या तोंडावर चहा फेकून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करत \"तू बाहेर भेट,' अशी धमकी दिल्याची घटना जिल्हा कारागृहात गुरुवारी (ता. पाच)...\nऔरंगाबाद : गाणे गाण्यावरून डॉक्‍टरांत मारामारी, अश्‍लील शिवीगाळही\nऔरंगाबाद - डॉक्‍टरांची कान-नाक-घशाबाबत औरंगाबादेत नुकतीच परिषद झाली. या परिषदेनंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये एक समारंभ ठेवण्यात आला. यात डॉक्‍टरांची गाणे...\n16 कारखान्यांना मिळाला गाळपाचा परवाना\nऔरंगाबाद : मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून, 10...\nPHOTO : नवी मुंबई-नाशिककरांसाठी मिळणार 'हा' नवीन मार्ग...पाहा..\nनाशिक : बिझनेस सेंटर म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईत नाशिककरांना पोचण्यासाठी आता कल्याण फाट्यापासून नजीक असलेला मानकोली जंक्‍शन हा नवीन पर्याय उपलब्ध होत...\nपुणे : तेजसाला करायचे होते माॅडेलिंगमध्ये करिअर, पण त्यापूर्वीच...\nऔरंगाबाद - बीड शहरातील पंचशीलनगरात राहणाऱ्या तेजसा पायाळ हिचा पुण्यात गुढ मृत्यू झाला. प्रथमदर्शनी पुराव्यावरून कुणीतरी तेजसाचा खून केल्याचा अंदाज...\nराज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर\nवर्धा : बालसुधारगृहात मुलांना समुपदेशन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण, राज्यात...\nपंकजा मुंडेंची पोस्ट केवळ समर्थकांना भावनिक आवाहन\nबीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून...\n तुमचा पासवर्ड गाडी, मोबाइलचा नंबर तर नाही ना...\nनागपूर : सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजिटल इंडियाची घोषणा केली. तसेच सर्व व्यवहार डीजिटल करण्याचे आवाहन केले. याला भारतीयांनी उत्स्फूर्त...\nबीडला शेवटची झेडपी सभा शांत; पण स्नेहभोजनाकडे विरोधकांची पाठ\nबीड - जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपूनही दुष्काळामुळे मुदतवाढ भेटलेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील शेवटची जिल्हा परिषदेची...\nएसटी महामंडळाची गेवराईत 14 लाखांची लूट, अखेर छडा लागला\nबीड - ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून लूट व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला चढवून 14 लाखांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केल्याच्या...\nमहिलांच्या सुरक्षेसाठी बीड पोलिसांचे कवच\nबीड - हैदराबादच्या डॉ. प्रियांका रे���्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखल्या आहेत. पूर्वीची \"बडी...\nजाणून घ्या, सोलापुरात का येतोय सर्वाधिक कांदा\nसोलापूर : सध्या कांद्याच्या दराने विक्रम केला आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक कांदा हा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात...\nजमीन खरेदी - विक्री करताय आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक\nऔरंगाबाद : मुळ मालक असल्याचे भासवून सात जणांनी संगनमत करून मौजे फत्तेपूर शिवारातील शेत जमीन परस्पर विकली. या टोळीतील चौघांना सातारा पोलिसांनी रविवारी पहाटे अटक...\n'हीच ती वेळ'; सोशल मीडियावर पंकजा मुंडे समर्थकांची मोहीम\nमुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून याचा इन्कार करण्यात येत असला तरी, सोशल मीडियावर...\nपंकजा मुंडे भाजपला देणार सोडचिठ्ठी\nपुणे : भाजपच्या माजी आमदार व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडून रासपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे....\nबीड : दोन दुचाकींची धडक; शिक्षक ठार\nगेवराई (जि. बीड) - दोन दुचाकींची समोरा - समोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात शिक्षक जागीच ठार झाल्याची घटना आज (शनिवारी) तालुक्यातील उमापूर - धोंडराई...\nचिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...\nजालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....\nPHOTO : 'तो' भेटत नव्हता...म्हणून गेले पंधरा दिवस घरचे तणावाखाली होते.. पण अचानक देवघरापाशी..\nनाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....\nPHOTOS : मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही ...शोध घेतला तर ग्रामस्थांना बसला धक्का..\nनाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'विदेशातील कांदा विकू देणार नाही'\nमुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...\nभाजपला रोखता येतं, हे विरोधकांना दिसायला लागलं\nभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण...\nहिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत\nपुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही....\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...\nसिमेंटचे ब्लॉक्‍स काढून टाकावेत\nपुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...\nपेट्रोल पंपावर बेकायदा विक्री\nपुणे : आंबेगाव येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...\nएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री\nमुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या पाच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात अचानक...\nकौटुंबिक हिंसाचारात शिक्षेचे प्रमाण नगण्य\nपुणे - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी होऊन एक...\nसावंतवाडीकरांना का हवी पुन्हा \"रातराणी' \nसावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोकण-मुंबईचे नाते सर्वश्रृत आहे. रेल्वे यायच्या आधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/425775/", "date_download": "2019-12-08T21:47:48Z", "digest": "sha1:PT2XX3LITFYF7BWOG5OVPIVI6FDA6QUJ", "length": 4119, "nlines": 61, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "Diana Heights, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 425 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 500 पासून\n2 अंतर्गत जागा 200, 200 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 7 चर्चा\nठिकाणाचे प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nपाहुण्यांच्या रूम्स 43 रूम्स\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n100 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी\nडीजे ठिकाणाद्वारे प्रदान केले जातात\n200 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्र���ी व्यक्ती, शाकाहारी ₹ 425/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\n200 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 425/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,02,002 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mohan-bhagwat-on-shivena-bjp-dispute-over-govt-formation/", "date_download": "2019-12-08T21:56:28Z", "digest": "sha1:EJTBZWF6DRD33T4ZZ37V7KYYIZMUTCQG", "length": 14018, "nlines": 196, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आपसात भांडल्यानं दोघांचंही नुकसान होतं तरीही… – सरसंघचालक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome मराठी Nagpur Marathi News आपसात भांडल्यानं दोघांचंही नुकसान होतं तरीही… – सरसंघचालक\nआपसात भांडल्यानं दोघांचंही नुकसान होतं तरीही… – सरसंघचालक\nनागपूरः “आपसात भांडल्यानं दोघांचंही नुकसान होतं, हे माहिती असूनही काही जण भांडतात. सर्वांना माहिती आहे की, स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमी जण सोडतात. देशाचे किंवा व्यक्तींचे उदाहरण घ्या. माणसाला हेदेखील माहिती आहे की, निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही नाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही.” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजप – शिवसेनेला खडे बोल सुनावले असल्याचे दिसते.\nविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांत मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. या पार्श्वभूमीवर ��र सरसंघचालक भागवतांनी भाजप – शिवसेनेला टोचणारे ट्विट केले आहे. या ट्विटमधून सरसंघचालकांनी दोन्ही पक्षांना खोचक सल्लावजा कान टोचण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. राज्यात भाजप – शिवसेना युतीत वितुष्ट आल्यानंतर शिवसेना कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.\nमात्र, त्या प्रयत्नांना अद्यापही यश येईल असे दिसत नाही. रोज बैठका आणि चर्चांमध्येच महाशिवआघाडी अडकलेली आहे. त्यामुळे अखेर सरसंघचालकांनी युतीपक्ष भाजप-सेनेलाच खडेबोल सुनावल्याचे लक्षात येत आहे. दरम्यान, राज्यात भाजप-सेनेला जनतेने सप्ष्ट कौल दिल्यामुळे युतीचे सरकार केव्हाच स्थापन होणे गरजेचे होते. मात्र निकालानंतर दोन्ही पक्षांत सत्तेच्या वाटाघाटीचा वाद विकोपाला गेल्याने राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागत आहे.\nएवढाही वेळकाढूपणा नको की, पुन्हा फिरून फडणवीस आले तर …\nPrevious articleमराठी चित्रपट महामंडळातील वादात ‘पेटवापेटवी’ \nNext article..म्हणून रद्द झाली दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला ���र्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1989", "date_download": "2019-12-08T22:22:13Z", "digest": "sha1:EBJKI4TYBSPP3B77U7VEQD6GPWDAZGQY", "length": 29753, "nlines": 134, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बसोली आणि चंद्रकांत चन्‍ने | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nमुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे.\nचंद्रकांत चन्ने बसोली या चळवळीच्‍या माध्यमातून गेल्या छत्तीस वर्षांपासून लहान मुलांच्‍या कलागुणांना हळुवार फुंकर घालत त्या कळ्या उमलवण्‍यात रममाण झाले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या हृदयातील अढळ स्थान आणि सोबतच पालक- पाल्यांना मान्य असलेले श्रेय ही तिन्ही घटकांच्या मर्मबंधातील अबाधित ठेव आहे. बसोली ह्या चन्ने यांच्या चळवळीच्या काहीशा अपरिचित नावामागे एक प्रेरणा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या त्या नावाच्या दुर्गम गावाने कलासंस्कृतीतील भारतीयत्व एकलव्याच्या निष्ठेने अंगिकारले आणि जोपासले आहे. बसोली ही तेथील लघु चित्रशैली. मोगलांनी राजपुतांचा पराभव केल्यानंतर परागंदांना ज्या गावांनी आश्रय दिला त्यांपैकी बसोली हे एक. त्या पराभूतांनी ती चित्रदुनिया साकारली आणि त्यांचा स्‍वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवला.\nचन्ने यांनी नागपुरात बसोली ‘वसवून’ त्याच चिकाटीने त्यांच्या बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली.\nलाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे;\nकाढू फांद्या जमिनिलागून, आकाशाला मुळे,\nबसोलीचे जग त्यांच्या ह्या गीताप्रमाणेच आहे - मुक्त आणि दिलखुलास रंग-रेखा,आकृती-बंध ह्यांची चाकोरी उल्लंघून पिवळा राघू-हिरवी मैना चितारण्याची मुभा बसोलीत आहे. तेथे लहान मुलांना त्यांच्या भावविश्वनुरूप व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांचे अंगीभूत कसब, त्यांचा आत्मविश्वास बहरण्यास हातभार लागतो. निरागस प्रामाणिकपणे रेखाटलेल्या त्यांच्या अस्सल कलाकृती विविध प्रदर्शनांतून जाणकारांचे लक्ष वेधतात. त्यांना मिळणारी बक्षिसे-पारितोषिके त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातील आत्मविश्वास दुणावतात आणि अधिक समृद्ध झालेल्या त्या कलाकृती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातदेखील वाहवा मिळवून जातात. मुलांनी जे रेखाटले आहे ते अधिक उठावदार कसे होईल एवढ्यापुरते चन्नेसरांचे मार्गदर्शन असते.\nचंद्रकांत चन्‍ने ह्यांचा जन्म ५ जून १९४९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे झाला. त्यांच्या चित्रकलेची सुरुवात दिवाळीत अंगणात लक्ष्मी, गुढीपाडव्याला रथारूढ सूर्यदेवता चितारण्यापासून झाली. घराची परिस्थिती बेताची, त्यामुळे मुलाने पारंपरिक शिक्षण घेत प्रपंचाचा डोलारा सावरण्यास मदत करावी ही घरच्यांची अपेक्षा होती. मात्र चंद्रकांतला चित्रकलेची ओढ स्वस्थ बसू देईना. तो घर सोडून, नागपूरला येऊन तेथील चित्रकला महाविद्यालयातून BFA ही पदवी प्रथम क्रमांकाने पास झाला. कॉलेजमधून पास आऊट होणारी ती पहिली तुकडी. त्यानंतर चंद्रकांतने बडोदा, शांतीनिकेतन येथून history of arts ही स्नातकोत्तर पदवी घेतली. त्यादरम्यान त्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सहवास लाभला, नवीन उर्मी जागृत झाल्या आणि त्याने ख्यातनाम JJ school of arts मध्ये प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. परंतु तेथे त्याचे संचालकांशी अनबन झाल्याने तसेच न पटणाऱ्या बाबींपुढे झुकणे त्याच्या स्वभावात नसल्याने त्याचे जे.जे. सुटले व त्याने नागपुरात पंडित बच्छराज व्यास विद्यालयात drawing teacher म्हणून तीस वर्षे नोकरी केली. लक्षावधी मुलांना कलाप्रवृत्त करण्यासाठी बसोली चळवळ सुरू करण्यास त्याची मुलांशी असलेली जवळीक प्रभावी ठरली.\nचन्ने ह्यांनी ‘मुलांची भाषा’ हा विषय Ph.D. साठी निवडला होता. त्यांचे शांतिनिकेतनमधील गुरू निहार रंजन रे ह्यांनी child art ह्या विषयातील प्रत्याक्षानुभव घेण्याची आज्ञा दिली होती. त्यातून बसोलीची मुहूर्तमेढ १५ मे १९७५ रोजी रोवली गेली. बसोली दिसामासाने बाळसे धरत गेली, बहरत गेली. चार भिंती अपुऱ्या पडू लागल्या. शेकडो बालकलाकारांची गजबज ही चळवळ समृद्ध करत गेली.\nबसोली��ी निवासी शिबिरे १९९४ पासून घेण्यात येऊ लागली. मात्र तेथे चित्रकला शिकवली जात नाही. जे हवे जसे हवे तसे चित्र. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर आपली मते लादू नका, ह्या कळकळीपोटी चन्ने गेली वीस वर्षें लहान मुलांसाठी ही निवासी शिबिरे भरवत आहेत. तेथे मुलांच्या हाती खोडरबर दिला जात नाही. बसोलीच्या सदस्यत्वाची तिसरी पिढी ‘बसोली’चा अभिमान बाळगून आहे. नागपूर किंवा आसपासच नव्हे; तर अहेरी, आलापल्ली सारख्या दुर्गम आदिवासी भागापासून जपान, कोरिया आणि अगदी लंडनपर्यंत बसोलीविषयी आत्मीयता विखुरली आहे. बसोलीचा सदस्य होण्यासाठी तीन ते चौदा वयोगटातील असण्यापलीकडे कसलीही अट नाही, प्रवेश फी नाही. चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे नाही. आवड असल्यास सोयीचे. ‘ज्याला चालता येते तो आम्हाला चालतो’ असे चन्ने म्हणतात. दर वर्षी केवळ १० मे ह्या एका दिवशी ही प्रवेश प्रक्रिया सुरू असते.\nमुलांना विविध कार्यशाळा किंवा व्यक्तिमत्व विकास शिबिरांत धाडणे त्यांच्या आई-वडिलांना गरजेचे का वाटते हे एक कोडेच आहे. कारण त्यातून नेमके काय साधले जाते हे शिबीर संचालक, पालक किंवा शिबिरार्थी ह्यांपैकी कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही. बहुधा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाल्यास यशस्वी करण्याचा पालकांचा तो केविलवाणा अट्टाहास असावा.\nबसोली वर्षातून दोन निवासी शिबिरे भरवते. वेळापत्रक झुगारून मनमोकळ्या वातावरणात मुलांच्या अंगाच्या कलागुणांची स्वैर परंतु समृद्ध अभिव्यक्ती बघून प्रत्येक पालक मनोमनी सुखावतो. निवासी शिबिरांव्यातिरिक्त बसोली अनेक सामाजिक वैगुण्यांवर, समस्यांवर चित्रकृतींच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. त्यात पाणी वाचवा, स्त्री -भ्रूणहत्या विरोध, पर्यावरण संवर्धन असे ज्वलंत विषय प्रभावीपणे हाताळले आहेत. नागपुरात भरलेल्या ऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधून मुक्तिबोधांपासून महानोरांपर्यंतच्या कवितांवरील रेखाटने संमेलनस्थळी प्रदर्शित केली गेली, तेव्हा चन्ने यांची मोहीम लोकांच्या विशेष लक्षात आली. मुलांची कविता चित्रे अगदी कवी ग्रेससहित मान्यवर जाणकार साहित्यिकांची वाहवा मिळवून गेली. नागपुरातील पत्रकार सहनिवासाच्या परिसरातील तटीय भिंतीवर १२५×१० फुटांचे अवाढव्य म्युरल सलग शंभर दिवसांच्या परिश्रमाने ह्या चिमुकल्यांनी साकारले.\nए.पी.जे.अब्दुल कलाम राष्‍ट्रपती असताना त्यांच्या कवितांवर काव्यचित्रे त्यांना पेश केली होती. विस्मयचकित महामहिमांनी ती चित्रे मागवून घेतली व राष्ट्रपती भवनात सुंदर चौकटीत आभूषित केली. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीतांजलीवर बसोली बालकांनी रंगचित्रे रेखून समर्पक चित्रांजली वाहिली होती.\nअशा उपक्रमांत मुलांनी रेखाटलेल्या कलाकृती पाहून कवितेतील विषय किंवा आशय कितपत उमजलेला आहे हा प्रश्न कुणाला पडत असेलही. मात्र ते गरजेचे आहे असे न तर त्या बालकलाकारांना वाटत न त्यांच्या चन्नेसरांना. कारण कवितेतील एखादा शब्द, काव्यपंक्ती किंवा भावलेला अर्थ ह्याला धरून ते रेखाटन असते. त्यातील आशय शोधण्यापेक्षा त्या वयात येणाऱ्या अबोध, निष्कपट जाणिवांचे ते प्रकटीकरण असते हेच त्यातील मर्म आहे.\nचित्रकलेसोबत मुलांमधील अभिनय-गायन नैपुण्यदेखील वाखाणण्यासारखे आहे. खुद्द शांतिनिकेतनात बसोलीकरांनी रवींद्र संगीतावरील कार्यक्रम सादर केला होता. पु ल देशपांडे यांनी बसवलेल्या, चाल न दिलेल्या संगीताचे देखणे सादरीकरण बघून पु ल देखील पुलकित झाले असते.\nचंद्रकांत चन्ने मुळात चित्रकार आहेत. त्यांनी त्यांच्या सहाध्यायांच्या, सुहृदांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा सक्रिय होत हाती कुंचला धरला आणि चित्रकलेतील त्यांचे कसब सिद्ध केले. त्यांच्या चित्रांनी देशपरदेशातील प्रदर्शनांत प्रशंसा आणि मोल मिळवले आहे.\nनागपुरातील एक रसिक, दिलदार आणि लक्ष्मीचा वरदहस्त असलेले धनिक श्रीमान भैय्यासाहेब मुंडले ह्यांनी ‘सिस्फा’ ह्या संस्थेची स्थापना केली. चन्ने त्या प्रकल्पाशी मूळ उद्दिष्टापासून निगडित आहेत. शांतिनिकेतनच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या अंगीभूत क्षमतांचे संवर्धन व्हावे ह्यासाठी अक्षरशः अहोरात्र जागत असतात. चन्ने प. बच्छराज व्यास विद्यालयातून निवृत्त झाल्यापासून ‘सिस्फा’चे अधिष्ठातापद सांभाळून आहेत. स्थानिक होतकरू कलावंत, तसेच आपल्यातील ह्या अंगाचा विसर पडलेल्या अनेक शासकीय नोकरदारांना उद्युक्त करून त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी नागपुरातील मध्यवर्ती भागात ‘सिस्फा की छोटी ग्यालरी’ नावाने कलादालन उपलब्ध करून दिले आहे. नागपूरकरांची कलास���्ती जागृत ठेवण्यात चन्ने ह्यांचे योगदान मोलाचे आहे.\nनावारूपाला आलेले अनेक कलाकार घडवण्यात बसोलीचे मोलाचे योगदान आहे. ती मंडळी कृतज्ञतेने ते ऋण मानतात. ‘थ्री इडियट्स’सह अनेक चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर असणारे रजनीश हेडाऊ, टाईम प्लिज-कॅम्पस कट्टाचे साऊंड इजिनीयर स्वरूप जोशी, लता मंगेशकर, हरिहरन यांसारख्या दिग्गज गायकांसोबत गाण्याची संधी लाभलेला राजेश धाब्रे, नेपथ्यकार संजय काशीकर, अभिनेता मुकुंद वसुले, ग्राफिक डिझायनर विवेक रानडे, एरो मोडेलिंग इन्‍स्‍ट्रक्‍टर राजेश जोशी, शिल्‍पकर्ती हिमांशू खोरगडे, branding professional महेंद्र पेंढारकर, ‘काय द्याचं बोला’-‘दुसरी गोष्ट’ यांसारख्या बहुचर्चित सिनेमांचा सहाय्यक दिग्दर्शक अभिजित गुरू हे सारे कलावंत बसोलीने घडवले आहेत. बसोलीच्या नावाने थ्री इडियट्स चित्रपटासाठी लेह-लडाख मधील लहान मुलांसाठी शिबीर सुद्धा घेण्यात आले होते. लंडनच्या केन्सिंग्टन चिल्ड्रेन सेंटर मध्ये २००० ते २००६ दरम्यान चार शिबिरे पार पडली. मार्गदर्शक अर्थातच चंद्रकांत चन्ने होते.\nगेली चाळीस वर्षे बसोली नावाचे चन्ने ह्यांनी उभारलेले, साकारलेले जग उत्तरोत्तर रंगत, विस्तारत गेले आहे.\nजागेपणी स्वप्न बघणाऱ्यांना ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अहोरात्र करावी लागते. तशा व्‍यक्‍तींची उदाहरणे देताना चंद्रकांत चन्‍ने यांचे नाव आवर्जून घ्‍यावे लागेल.\n८६-अ निर्माण एन्क्लेव, फ़्लट क्र. १०३,\nगजानन नगर,वर्धा रोड ,नागपूर ४४००१५\nमी बसोलीमध्ये असण्याचा मला अभिमान आहे.\nदीक्षा मिलिंद पांडे 15/09/2014\nआमच्यासारख्‍या मातीला आकार देणारे चन्ने सर\nकलाकारी ही कलाकारांसाठी केवळ मनोभाव व्यक्त करण्याचे अथवा जीवनाच्या दिशादर्शक वाटा दाखविण्याचे किवा विविधांगी पैलू व्यक्त करण्याचे केवळ स्वदिग्दर्षित माध्यम नाही. कलाकारीतेच्या मर्यादा त्याहूनही अधिक प्रगल्भ आहेत. सर्वांनी त्या नव्याने शोधण्याची गरज आहे.\nकलाकाराची कला अधिक अधिक प्रगल्भ होत जाते न जाते तोच त्याला निवी क्षितिजे नवे आयाम ,नवे पैलू,..सारं काही पुन्हा नव्या रुपात दिसण्याची तंद्री लागते. काळ पुढे पुढे सरकत जातो. सामान्य व्यक्तीला ते आकलन कठीण जाते. पण कलाकारच्या नजरेतून ते सर्वांनी बघणे आता काळाची गरज आहे.\nतेव्हाच त्याने कलेतून वेचलेल्या त्याच्या आ��ुष्याचा अर्थ आपल्याला, सर्वाना थोडा उशिरा का होईना उमगायला लागलाय हे समाधान कदाचित मिळू शकेल. हा अट्टाहास नाहीये, पण प्रयत्न करावा.\nत्या बसोलीच्या कलाकारास वंदन.\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nसंदर्भ: चित्रकार, मुले, चंद्रकांत चन्‍ने\nएकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास\nसंदर्भ: पेंटर, पेंटिंग, चित्रकार, ग.ना. जाधव\nखिडकीतून दिसणारे मोकळे आकाश\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, कलाकार, चित्रकार\nसंदर्भ: मोझार्ट, व्हॅन गॉग, व्हॅन रेम्ब्रांट, चित्रकार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/pmc-bank-fraudpolice-custody-of-all-three-board-of-directors/", "date_download": "2019-12-08T21:42:23Z", "digest": "sha1:UWVGFJITOHRHORUM5OY7JKQXQUO3DVLW", "length": 15039, "nlines": 194, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "पीएमसी बँक घोटाळाप्रकरण; बँकेच्या संचालक मंडळावरील तिघांना पोलीस कोठडी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome Crime पीएमसी बँक घोटाळाप्रकरण; बँकेच्या संचालक मंडळावरील तिघांना पोलीस कोठडी\nपीएमसी बँक घोटाळाप्रकरण; बँकेच्या संचालक मंडळावरील तिघांना पोलीस कोठडी\nमुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) बँकेत करण्यात आलेल्या तब्बल 4 हजार 355.46 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केलेल्या जगदीश मुखी, मुक्ती बावीसी आणि तृप्ती बने या तिघांनाही न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघेही बँकेच्या संचालक मंडळांवरील आजी-माजी सदस्य असल्याने या तिघांकडून गुन्ह्याच्या चौकशीत महत्वपूर्ण माहिती हाती लागण्याच्या पोलिसांच्या मागणीवरुन न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.\nहौसींग डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. (एचडीआय���ल) कंपनीला विविध मार्गांनी वित्तपुरवठा करुन पीएमसी बँकेत करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेचे विशेष पथक तपास करत आहे. आर्थिक गुन्हेशाखेच्या चौकशीला सामोरे गेलेेल्या मुखी यांच्यासह बावीसी आणि बने या समर्पक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. अखेर मंगळवारी सायंकाळी या तिघांनाही अटक करण्यात आली होती.\nतिन्ही आरोपींना आर्थिक गुन्हेशाखेने बुधवारी किल्ला कोर्टात हजर केले. तिन्ही आरोपी हे बँकेच्या संचालक गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामूळे या तिघांचाही गुन्ह्यातील सहभाग आणि त्यांच्या चौकशीतून घोटाळ्याबाबत महत्वपूर्ण माहिती हाती लागू शकते.\nतसेच यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेली माहिती आणि गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे चौकशीसाठी तिन्ही आरोपींना जस्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत तिघांनाही 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश बजावले आहेत.\nपीएमसी बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल कंपनीचे सर्वेसर्वा राकेश वाधवान आणि सारंग वाधवान या पितापुत्रांसह पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वरयम सिंग आणि बँकेचे माजी संचालक सुरजीतसिंग अरोरा, भाजपाचे माजी आमदार सरदार तारासींग यांचा मुलगा आणि बँकेच्या संचालक मंडळावरील सदस्य राजनीत सिंह उर्फ जॉनी यांच्यासह अशोक जयेश अ‍ॅन्ड असोशिएट्सचा भागिदार जयेश संघानी आणि लकडावाला अ‍ॅन्ड कंपनीचा भागिदार केतन लकडावाला यांच्यासह महिला लेखापाल अनिता किरदत्त हीला अटक केली आहे.\nPrevious articleमुंबई येथे चोरीच्या मोबाईल विक्रीप्रकरणात आणखी दोघांना अटक\nNext articleपोलीस परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा अंतीम टप्प्यात\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/Jobs/7559/mpsc-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE---recruitments-for-1161-posts", "date_download": "2019-12-08T21:40:29Z", "digest": "sha1:JVCBM7AO7I22QXJLAACC5F366UI7WN64", "length": 3290, "nlines": 52, "source_domain": "mhnmk.com", "title": "MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - Recruitments for 1161 posts", "raw_content": "\nMPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - Recruitments for 1161 posts\nMPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विविध 1161 पद भरले जात आहेत. अंतिम तारीख 23-04-2019 असून अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात. वेबसाइटवर जा आणि सर्व आवश्यक माहिती भरून उपलब्ध माध्यमाद्वारे अर्ज भरा.\nशैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी + [बीई (सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट / सिविल अँड एनवायरनमेंटल / स्ट्रक्चरल / कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी)]\nरिक्त पदांची संख्या : 1161\nअंतिम दिनांक : 23-04-2019\nशुल्क : खुला प्रवर्ग : 374/-, मागासवर्गीय : 274/-\n🗹 अभ्यासक्रम ( 4 )\n🗹 प्रवेशपत्र सुचना ( 96 )\n🗹 केंद्र-शासित नौकरी ( 222 )\n🗹 सामान्य ज्ञान ( 715 )\n🗹 शैक्षणिक माहिती ( 7 )\n🗹 प्रवेश प्रक्रिया ( 6 )\n🗹 सरकारी नौकरी ( 2265 )\n🗹 व्यक्ती परीचय ( 204 )\n🗹 ताज्या बातम्या ( 77 )\n🗹 पुस्तक परिचय ( 3 )\n🗹 यशोगाथा ( 18 )\n🗹 खाजगी नौकरी ( 133 )\n🗹 लेख विशेष ( 53 )\n🗹 चालु घडामोडी ( 22 )\n🗹 शिष्यवृत्ती माहिती ( 3 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-12-08T22:10:46Z", "digest": "sha1:IFN2TVLT5F4AT577ICPDPMESCV6LUG25", "length": 1486, "nlines": 25, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ९९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ९९० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९६० चे ९७० चे ९८० चे ९९० चे १००० चे १०१० चे १०२० चे\nवर्षे: ९९० ९९१ ९९२ ९९३ ९९४\n९९५ ९९६ ९९७ ९९८ ९९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/vidarbha", "date_download": "2019-12-08T21:24:59Z", "digest": "sha1:PENN7MDBGIAQTKEOWOUEDZPZWQIJAAXS", "length": 8770, "nlines": 121, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "vidarbha Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nभाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपातच आहेत. त्या भाजपात राहणार असून त्या भाजपातचं मरणार हे विसरता कामा नये असे वक्तव्य माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं (Mahadev jankar on Pankaja Munde) आहे.\nविदर्भात मोठा फटका का बसला भाजपची नागपुरात महत्वाची बैठक\nनागपुरात भाजपची (BJP meeting in Nagpur) आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला (BJP meeting in Nagpur) मोठा फटका बसला आहे.\nस्पेशल रिपोर्ट : विदर्भात भाजपला फटका का बसला ओबीसी नेत्यांना डावलनं भोवलं\nविदर्भात भाजपची ‘दादा’गिरी, 62 पैकी शिवसेनेला आठच जागा सोडण्याची तयारी\nविदर्भातील 62 जागांपैकी अवघ्या आठ ते दहा जागा शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nनागपूर, गोंदिया, चंद्रपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करणार : नितीन गडकरी\nस्पेशल रिपोर्ट : पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात 11 जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ\nविदर्भातही राष्ट्रवादीला खिंडार, मनोहर आणि इंद्रनील नाईक शिवसेनेत जाणार\nवर्धा : जुलैसंपत आला तरी पाऊस नाही, नाराज वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी होमहवन\nचंद्रपूर : चांगल्या पावसासाठी बळीराजाचं वरुणदेवाला साकडं\nवरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी वर्ध्यात होम हवन\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/updates_audvis?page=1&order=type&sort=asc", "date_download": "2019-12-08T20:46:37Z", "digest": "sha1:U2F5WCRR3C2EAZWGVLDXWLFNZ27CMTKV", "length": 7445, "nlines": 81, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " काय पाहिलंत | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १३ ऋषिकेश 107 सोमवार, 18/08/2014 - 09:34\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय रिंग��� - कामातुराणाम् ऋषिकेश 17 शुक्रवार, 18/12/2015 - 05:17\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १९ चार्वी 103 सोमवार, 25/05/2015 - 19:13\nचर्चाविषय पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९ चिंतातुर जंतू 32 शुक्रवार, 18/01/2019 - 14:34\nचर्चाविषय अलिकडे काय पाह्यलंत - ३ ३_१४ विक्षिप्त अदिती 131 सोमवार, 15/12/2014 - 09:03\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - १७ अजो१२३ 106 बुधवार, 04/03/2015 - 00:09\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nमाहिती डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी योगेश्वर 7 गुरुवार, 01/10/2015 - 11:22\nमाहिती अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर चंद्रशेखर 13 बुधवार, 18/06/2014 - 09:28\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत\nमाहिती अलीकडे काय पाहिलंत - १५ मेघना भुस्कुटे 114 शुक्रवार, 11/11/2016 - 03:27\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : रोमन राजकारणी व लेखक सिसेरो (४३), चित्रकार व शिल्पकार बर्निनी (१५९८), प्राच्यविद्या संशोधक द्यूपेराँ (१७३१), जादूगार हुदिनी (१८०५), लेखक इंतजार हुसेन (१९२३), विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की (१९२८)\nमृत्यूदिवस : कवी भा.रा. तांबे (१९४१), लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे (१९५९), कवी रॉबर्ट ग्रेव्हज (१९८५), अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान (१९९३)\nजागतिक नागरी विमान उड्डयन दिन.\n१८७७ : एडिसनने पहिल्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१८८८ : जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरसाठी पेटंट दाखल केले.\n१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.\n१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.\n१९८८ : सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून रशियन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. सोव्हिएत महासत्तेच्या विसर्जनातला एक टप्पा.\n२००१ : अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे तालिबानला कंदाहारवरचा ताबा सोडणे भाग पडले.\n२००४ : हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.\n२००९ : कोपनेहेगन येथे हवामान परिषद सुरू.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/ganeshotsav/10", "date_download": "2019-12-08T20:49:50Z", "digest": "sha1:LBVLHRSJSZRYF6QW3MVIS5UQUL3PC4XQ", "length": 24871, "nlines": 292, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ganeshotsav: Latest ganeshotsav News & Updates,ganeshotsav Photos & Images, ganeshotsav Videos | Maharashtra Times - Page 10", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अर���ण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\nकुर्ला एसटी डेपोत चालकांमध्ये राडा\nबीड आणि उस्मानाबाद येथून मुंबईत आलेल्या ५ एसटी चालकांनी आज दारूच्या नशेत कुर्ला नेहरूनगर आगारात धिंगाणा घातला. पोलिसांनी या चालकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता इतर वाहक-चालकांनी त्यास विरोध करत आगाराच्या गेटवरच ठिय्या दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.\nगणेशोत्सवात नागरिकांचा ५० कोटींचा विमा\nदगडूशेठ ट्रस्टतर्फे विमा आणि १५० सीसीटीव्ही कॅमेरे\nगणेशोत्सव सोलापुरात सुरू झाला का\n'गणपती बाप्पा हा सर्वांसाठी टॉनिक आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे जनक कोण, या वादात पडण्यापेक्षा हा उत्सव अधिक लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कसा होईल, हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सोलापूरमधील आजोबा गणपतीला १३० वर्षे पूर्ण झाली आहेत, मग गणेशोत्सव सोलापूरमध्ये सुरू झाला, असे म्हणायचे का,' असा सवाल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी उपस्थित केला.\nसुभेदारवाडा गणेशोत्सवात यंदा पेशवाई\nकल्याणच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे नेहमीच खास आकर्षण असलेल्या सुभेदारवाडा गणेशोत्सवात यंदा पेशवाई अवतरणार आहे. पेशवाईचा संपन्न वारसा सर्वांसमोर उत्सवाच्या माध्यमातून यावा, यासाठी अटकेपार हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकवणाऱ्या पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा सजावटीच्या स्वरूपात या निमित्ताने आणली जाणार आहे. या देखाव्यासोबत पर्यावरणपूरक सजावट तसेच वैविध्यपूर्ण सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल हेदेखील या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.\nगणेशोत्सव नियमाच्या चौकटीत साजरा करा\nआपल्या लाडक्या गणेशाची स्थापना व त्या अनुषंगाने दहा दिवस चालणारा उत्सव हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. यामध्ये धार्मिक एकात्मता व शिस्त यांचा संगम हवा सर्वोच्च न्यायालय व शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांनी केले.\n‘ठाण्याचा गणेशोत्सव’ एका क्लिकवर\nअरे, तुमच्या मंडळाचा आगमन सोहळा कधी रे... पाद्यपूजनाचे फोटो छानच आलेत... यंदा कोणते ढोलपथक येणार आहे, तुमच्या बाप्पाच्या विसर्जनाला, अशा एक ना अनेक चर्चा कोणत्याही नाक्यावर अथवा मंडळाच्य�� मंडपातील नसून ठाण्यातील चार तरुणांनी तयार केलेल्या ‘ठाण्याचा गणेशोत्सव’ या फेसबुक पेजवर रंगताना दिसत आहेत.\nमहापालिकेने गणेशोत्सवात पालिकेच्या जागांवर गाळे उभारण्यासाठी येत्या सोमवारी (१४) लिलाव काढले आहेत.\nगणेशोत्सवावर सोशल मीडियाचा प्रभाव\nगणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा विविध प्रकारच्या आकर्षक आरास करण्यावर भर असतो. गणेशोत्सवाला धार्मिक उत्सवाचे स्वरूप असल्याने पौराणिक विषयांवरील आरास करण्यासाठी मूर्तिकारांकडे मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी होत आहे.\nलंडनमध्ये दुमदुमणार 'गणपती बाप्पा मोरया'\nराज्यात तसेच देशात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना सातासमुद्रापल्याड लंडन शहरात राहणारे भारतीय नागरिकही आपल्या गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. लंडनमधील हॉन्सलो गणेशोत्सव मंडळ दरवर्षी देखणा गणेशोत्सव आयोजित करत आले आहे.\nबाप्पांचे आागम व विसर्जनासाठी मनपा तयार आहे. विसर्जन शांततेत व्हावे, पर्यावरणपूरक असावे यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजीही मनपा घेईल, असे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.\nपालिका वाजवणार ७० लाखांचे ढोल\nगणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त ढोल वाजविण्याचा ‘विश्वविक्रम’ करून गिनीज बुकमध्ये स्थान मिळविण्यासाठी तब्बल ७० लाख रुपयांचा खर्च पुणे महापालिका करणार आहे. या रकमेसह गणेशोत्सवाच्या विविध कार्यक्रमांसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.\n‘ब्रँडिंग करण्याचा भाजपचा प्रयत्न’\nसत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) येत्या गणेशोत्सवात करोडो रुपये खर्च करून पक्षाचे ब्रॅंडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या खर्चासाठी पालिकेने प्रायोजक शोधण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने केला आहे. दरम्यान, महापौर मुक्ता टिळक यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावत गणेशोत्सवात राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे.\nबाप्पा यंदा इको फ्रेंडली\nमहापालिकेने शहरातील आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक तथा इको फ्रेंडली साजरा करण्याचा निर्धार केला आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी विविध मंडळांना आवाहन करण्यात आले असून, सर्व मंडळांनी त्यासाठी सहकार्य करावे, ���से आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले.\nव्याकूळले सारे जन... राज्यात बाप्पांना भावपूर्ण निरोप\nशहीद विलास शिंदे यांना रांगोळीद्वारे श्रद्धांजली\nमुस्लिम तरुणाच्या महाप्रसादानं गणेशोत्सवात गोडवा\nसमाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना साकीनाक्यातील फिरोज युसूफ अन्सारी या मुस्लिम तरुणानं सामाजिक सौहार्द व समन्वयाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. धर्माच्या भिंती ओलांडून गेल्या दहा दिवसांपासून हा तरुण गणरायाच्या सेवेत गुंतला आहे. इतकंच नव्हे, गेल्या २३ वर्षांपासून गणेश मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या फिरोजनं यंदा मंडळाच्या महाप्रसादाचा संपूर्ण आर्थिक भार स्वत: पेलला आहे.\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/94", "date_download": "2019-12-08T22:32:02Z", "digest": "sha1:NMX5LIMNNMALHEOENOSZFGAILHKC3WL6", "length": 8861, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नीलू यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /नीलू यांचे रंगीबेरंगी पान\nनीलू यांचे रंगीबेरंगी पान\nमी नुकत्याच केलेल्या जेल मेणबत्त्यांना सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.\nत्या पाहून खूपजणांनी त्या कश्या बनवितात याविषयी उत्सुकता दाखविली यासाठी जेल मेणबत्ती बनविण्याची घरच्या घरी करता येण्यासारखी सोपी पध्दत खालीलप्रमाणे.\nजेल हे एकप्रकारचे पारदर्शी मेण असून ते खनिज तेलापासून बनलेले असते. बाजारात मिळणारे जेल मेण जेली (घन) स्वरुपात असते.\nसाहित्यः जेल, आवडीनुसार काचेचं ग्लास, दोरा, स्टील अथवा अ‍ॅल्युमिनियमचे एक छोटं उभट भांडे तसचं एक पसरट भांडे, चमचा, जेल मेणाचे रंग.\nRead more about मेणबत्त्यांच्���ा दुनियेत\nमी बनविलेल्या काही जेल मेणबत्त्या\nमालवणी कविता - गंगाधर महांबरे\nनुकतीच वाचनात आलेली गंगाधर महांबरे यांची एक मालवणी कविता\nऐनाच्या बैना शबय शबय शबय शबय | मालवणाच्या बंदरात म्हावरा लय |\nघेऊ किती नावा सुळे, मुडदुशी | कोळंबी, शेवटे, पालु, तांबुशी |\nRead more about मालवणी कविता - गंगाधर महांबरे\nमाझा मेणबत्त्या प्रपंच Gel Candles\nवारली चित्र - तारपा नृत्य\nवारली समाज उत्सवप्रिय आहे तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे.\nनवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते.\nRead more about वारली चित्र - तारपा नृत्य\nवारली समाजात लग्नाच्या वेळी वारली स्त्रिया ह्या चित्रांनी आपल्या घराच्या भिंती सजवतात.\n|| श्री गणेशाय नमः ||\nऍडमिननी रंगीबेरंगीचे पान देवुन बरेच दिवस झाले. ऍडमिनचे त्याबद्द्ल मन:पूर्वक आभार\nपण या पानाचं करायचं काय हा यक्ष प्रश्न.. कारण लिखाण, कविता आणि मी काही समीकरणच जुळत नाही:)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%207&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%25207", "date_download": "2019-12-08T20:26:10Z", "digest": "sha1:HX2LZUOWYQXZ3GXWLOXNAZJJMC2KKGBL", "length": 3405, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\n'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' मोबाईलचे अनावरण\nबंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/616377", "date_download": "2019-12-08T20:37:38Z", "digest": "sha1:ZTNRGWDTMUTF24SYPNNQSFGE6TC2ZSKW", "length": 6836, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग जगतातील नवतंत्रज्ञानावर पुण्यात राष्ट्रीय परिषद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » उद्योग जगतातील नवतंत्रज्ञानावर पुण्यात राष्ट्रीय परिषद\nउद्योग जगतातील नवतंत्रज्ञानावर पुण्यात राष्ट्रीय परिषद\nऑनलाईन टीम / पुणे\n‘महेश इंडस्ट्रीयल ग्रुपतर्फे आयोजन, तज्ञांचे मागदर्शन\nमहेश इंडस्ट्रीअल ग्रुपतर्फे शनिवारी कोरेगाव पार्क येथील वेस्टीन हॉटेलमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादन क्षेत्रात सध्या मूलगामी बदल होत आहेत. बिग डेटा, आयआयओटी, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनसारख्या तंत्रज्ञानामुळे व्यवसायात देखील बदल होत आहेत. डेटा-आधरित नवकल्पनांसह उद्योगजगताची वाटचाल पुढे चालू राहण्यासाठी इंडस्ट्री 4.0 या राष्ट्रीय परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.\nयावेळी उद्योग जगतातील विविध क्षेत्रातील तज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. इंडस्ट्री 4.0 वरील पुण्यात होणारी ही सर्वात मोठी परिषद असणार आहे, अशी माहिती महेश इंडस्ट्रीअल ग्रुपचे सचिव मनोज झंवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेमध्ये स्टीअरींग कमिटी ऑफ सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 चे सदस्य आणि उद्योजक दत्तात्रय नवलगुंदकर, इंडिया बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी माहेश्वरी, आयआयटी भिलईचे संचालक रजत मूना, एसएपीचे संचालक गिरीकांत अवधनुला आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेला विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्राचार्य सिद्धार्थ जबडे यांनी सहकार्य केले आहे. तर, सियान हेल्थ केअर यांनी विशेष सहकार्य केले असून आयसीआयसीआय बँक, यासाकावा, एलीमेंटस प्रीफॅब, महेश सहकारी बँक, कीट्रॉनीक्स यांनी सहाय्य केले आहे. यावेळी रोबोटचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. परिषदेमध्ये एसएमई व्यवसाय संधी, सायबर वर्ल्डच्या धमक्मया आणि आव्हाने, एसएमईसाठी प्रभावी उत्पादन आणि व्यवस्थापन यासाठीचा बिग डाटा, रोबोटिक्स व ऑटोमेशनवर गुंतवणूक परतावा, एआर आणि व्हीआर वापरून सिम्युलेशन यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना या परिषदेचा लाभ घेता यावा, याकरीता 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी महेश इंडस्ट्रीअल ग्रुपचे अध्यक्ष राहुल धुत, उपाध्यक्ष आनंद करवा, सदस्य राहुल मोहता व सियान हेल्थ केअरचे कार्यकारी अधिकारी दिनेश चांडक उपस्थित होते.\nगाय तस्करीच्या संशयातून राजस्थानमध्ये एकाची हत्या\nकमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर\nनिर्मला गावित, रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश\nज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/", "date_download": "2019-12-08T21:40:23Z", "digest": "sha1:BKHAUELOPHMVFX7M5G3NY6Y4UEULC4YR", "length": 16709, "nlines": 116, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण", "raw_content": "\nमाहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत राजस्थान सरकार देशात अनेक पावले पुढे \nमाहिती अधिकार कायद्यातील कलम ४ नुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वयंप्रेणेने घोषित करावयाची माहिती मिळवणे नागरिकांना अधिक सुलभ व्हावे या दृष्टीने राजस्थान सरकारने एक मोठे पाउल उचलले आहे. १३ सप्टेंबर २०१९ रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळवणे सुलभ करण्याच्या उद्देशाने “जन सुचना पोर्टल” सुरू केले. हे पोर्टल सामाजिक संस्थांच्या सहका-याने राजस्थानच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय आणि निखिल डे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणा-या मजदूर किसान शक्ती संगठन ( एमकेसएस ) च्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सहज लक्षात येते की त्यांना लोकशाहीचे खरे मर्म उमगले आहे.या देशाचे आपण मालक आहोत हे त्यांच्या मनात पक्के रुजले आहे. त्यामूळेच आपले सरकार काय करते हे आपल्याला समजले पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असतो. त्यातूनच ’हमारा पैसा हमारा हिसाब’ हि घोषणा उदयाला आली.. या सर्वांच्या पाठपुराव्यामूळे आणि सहकार्यामूळे जन सूचना पोर्टल अस्तित्वात आले आहे. राजस्थान सरकार केवळ हे पोर्टल निर्माण करून थांबलेले नाही इतर राज्यांनाही असे पोर्टल सुरू करण्यासाठी मोफत तंत्रज्ञान पुरवायचे त्यांनी ठरवले आहे.\nमाहिती अधिकार अधिनियमातील कलम ४ (२) नुसार माहिती मिळवण्यासाठी लोकांना या अधिनियमाचा कमीतकमी आधार घ्यावा लागावा यासाठी नियमित कालांतराने, लोकांना इंटरनेटसह, संपर्काच्या विविध साधनाव्दारे, स्वत:हून माहिती पुरविण्यासाठी पोटकलम (१) च्या खंड (ख) च्या आवश्यकतांनुसार उपाययोजना करण्याकरिता प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने सतत प्रयत्नशील रहावयाचे असते. याचाच एक भाग म्हणून राजस्थान सरकारने हे पोर्टल सुरू केले आहे.शासकिय योजनांच्या लाभार्थ्यांना एखाद्या योजनेचा लाभ मिळताना काही अडचण आल्यास नेमके काय चुकले आणि ते कसे नीट करावे हे समजण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.\nराजस्थान सरकारच्या १३ विभागांच्या २३ योजनांची माहिती या पोर्टलवर ठेवण्यात आली आहे. ही माहिती केवळ रकान्यांची पूर्तता करण्यासाठी नव्हे तर खरोखरच एका बटनावर संपूर्ण माहिती मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nउदाहरण म्हणून आपण सार्वजनिक वितरण व्यवस्थेची माहिती घेउ.\nराजस्थान सरकारच्या http://jansoochna.rajasthan.gov.in/ या पोर्टलवर गेलात की तळाला चयन करे / Click here हे बटन दिसेल. त्यावर क्लिक केले की आणखी एक पान उघडेल या पानावर या उपक्रमाचे उद्दीष्ट दिसेल तसेच या पानावर वरील भागात आणि तळालाही सेवाये /services असे बटन दिसेल.यावर क्लिक केले की राजस्थान शासनाच्या विविध योजना दर्शवणारे पान उघडेल. सोयीसाठी आपण सार्वजनिक वितरण व्यवस्थेची माहिती घेउ.\nसार्वजनिक वितरण व्यस्थेच्या पानावर\n१) तुमच्या स्वत:च्या शिधापत्रिकेची माहिती २)तुमच्या शिधा दुकानाची माहिती ३)राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती. ४)तुमच्या क्षेत्रातील शिधापत्रिका धारकांची माहिती ५) तुमच्या क्षेत्रातील शिधा दुकानांची माहिती ६) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रलंबीत/ नाकारलेल्या अर्जांची माहिती आणि ७ ) निहमी विचारले जाणारे प्रश्न असे प्रकार दिसतील. यातील कोणत्याही बटनावर क्लिक केले की त्या त्या प्रकारची माहिती दिसू लागेल.\nआपले राजस्थानात शिधा पत्रिका नसल्याने आपण इतरांच्या शिधापत्रिकांची माहिती घेउ त्यासाठी ‘तुमच्या क्षेत्रातील शिधापत्रिका धारकांची माहिती‘ यावर क्लिक करावे लागेल. त्यावर किलिक केले की जिल्ह्याचे नाव, पंचायत , ग्रामपंचायतीचे नाव भरले की संबधित माहिती पुढे येते .\nआपण चित्तोडगढ जिल्ह्यातील निंबाहेरा पंचायतीतील फलवा गावाची माहिती घेउ. पुढच्या पानावर अंत्योदय, एपील (दारीद्र रेषेवरील), बीपीएल (दारीद्र्य रेषेखालील),राज्य बीपीएल असे रकाने दिसतील. आपण फलवा गावातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारकांची माहिती घेउ.\nआता उघडलेल्या पानावर अंत्योदय ११०, एपीएल ७३५, बीपीएल २८३ आणि राज्य बीपीएल ९६ असे एकूण १२२५ शिधापत्रिका धारक फलवा गावात आहेत हे दिसते.\nएवढ्यावर माहिती थांबत नाही . यातील कोणत्याही श्रेणीवर क्लिक केले की त्या श्रेणीतील कार्डधारकांची नावे खाली दिसू लागतात. आपण बीपीएल श्रेणीतील ९ व्या क्रमांकावरील कार्ड धारकाची माहिती घेउ . या कार्डाचा क्रमांक , कार्डधारकाचे नांव , इतर सदस्यांची नावे इतर माहिती प्रमाणेच ’अधिक जानकारी‘ या बटनावर क्लिक केले की ते कार्ड या ज्या दुकानाशी निगडीत आहे . त्याचे नाव, पत्ता , त्याच्याकडे सध्या कोणत्या वस्तू कितीप्रमाणात उपलब्ध आहेत याची माहिती मिळते . तर संबधित कार्ड धारकाने कोणती वस्तू कधी घेतली याचीही माहिती मिळले .\nबरे ही माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडे फोन किंवा संगणक असण्याची आवश्यकता नाही राज्य शासनाने सुमारे ६५००० ( पासष्ट हजार ) इ मित्र किऑस्क राज्यात उपलध करून दिले आहेत. तिथे जाउन कुणीही ही माहिती पाहू शकते.\nअशाच प्रकारे इतर काही विभागांची माहितीही उपलब्ध करून देण्यात असली तरी अजूनही अनेक विभागांची माहिती अशाच पद्धतीने उपलब्ध करू देण्याचे प्रयत्न सुरू आहेत\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nमाहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत राजस्थान सरकार देशा...\nशासनाकडून भरीव अर्थसहाय्य मिळणा-या खाजगी संस्थां म...\nआरोपींना वाचवण्यासाठी घरकुल घोटाळ्यातील यशस्वी विश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/shiv-sena-which-is-doing-hindutva-politics-is-stumbling-over-hindutva-only/", "date_download": "2019-12-08T21:36:15Z", "digest": "sha1:ZB3N2IKXMAODX75OKEVHC5E3AKPUD6UP", "length": 20658, "nlines": 196, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेची हिंदुत्वावरूनच कोंडी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome Maharashtra News हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेची हिंदुत्वावरूनच कोंडी\nहिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेची हिंदुत्वावरूनच कोंडी\nशिवसेनेचे राजकारण भावनांवर चालते. कधी शिवसेना हिंदुत्वाला हात घालते आणि हिंदूंच्या भावनांशी खेळते भगवा, जय भवानी-जय शिवाजी हे ब्रँड शिवसेनेकडे आहेतच. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जागवलेले हिंदुत्व शिवसेनेला कामी पडते. हिंदुत्वाकडून शिवसेना अचानक मराठी पणाकडे झुकते मग तिला मराठी माणसांचा कळवळा येतो. कधी शिवसेनेला अचानक वाटू लागते की मुंबईचे तुकडे केले जात आहेत. तसे काहीही नसते. मुंबईचे तुकडे करण्याची दूरदूरपर्यंत सुतराम शक्यता नसते, पण शिवसेना उगाच एक चित्र निर्माण करते की मुंबई तोडण्याचा डाव आहे. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणाऱ्यांनो लक्षात ठेवा शिवसेना तुमच्या छाताडावर उभी राहील अशी भाषा केली जाते.मुंबईतल्या मराठी माणसाला ही भाषा खूप आवडते, मग या मराठी माणसाला असे वाटू लागते की आपली एकमेव तारणहार शिवसेनाच आहे.\nहीच शिवसेना मराठी माणसांना कधी गुजरात्यांविरुद्ध तर कधी दक्षिणत्यांत्विरुद्ध सावध करत राजकारण करते आता शिवसेनेला एकूणच भावनिक राजकारण करण्याच्या काही मर्यादा निश्चितच येतील ज्या त्यांच्यासाठी भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत. कारण भावनिक राजकारण हा शिवसेनेचा आत्मा आणि दोन पक्षांच्या सोबतीने सरकार स्थापन करून शिवसेना या आत्म्याची गळचेपी करेल असे वाटते. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पूर्वीसारखे परिणामकारक राजकारण आता करता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जाहीर केले की हिंदुत्वापासून कधीही दूर जाणार नाही पण राज्यातील जनता हे जाणते की नुसते जाहीर करण्याने काहीही होणार नाही.\nकाँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या पक्षांसोबत जाऊन आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द किमान समान कार्यक्रमात स्वीकार करून शिवसेनेने केव्हाच हिंदुत्वाची धार कमी केली आहे. त्यामुळे आता हिंदुत्व सोडणार नाही असे ठाकरे कितीही सांगत असले तरी त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक पडला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पूर्वीसारखा परिणाम हिंदू मतदारांवर होणार नाही. अनेक भावनिक मुद्दे असे आहेत की ज्यावर शिवसेना पद्धतशीरपणे आपली पोळी भाजत आली आहे.त्यातील एक म्हणजे मुस्लीम आरक्षण. या आरक्षणाला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. मात्र आता मुस्लिम व्होटबँकेवर ज्यांची मदार आहे असे काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांच्या मदतीने सरकार चालवताना मुस्लिम आरक्षणाबाबत शिवसेनेला विरोधाची पूर्वीसारखी टोकदार भूमिका घेता येणार नाही.\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची जोरदार मागणी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. त्यात दलितांची बाजू प्रभावीपणे मांडत राजकारण करणारे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते देखील आहेत. आधीच्या सरकारने हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे आधी बघू असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्त वेळ मारून नेली आहे.कोरेगाव-भीमा हिंसाचार मुख्यत्वे हिंदू विरुद्ध दलित आणि त्यातल्यात्यात हिंदूंमध्ये मराठा विरुद्ध दलित असा होता. आता त्यात बहुतांश गुन्हे हे दलित कार्यकर्त्यांविरुद्ध आहेत. मात्र ते हिंसक घटनांवरून दाखल केलेले असल्यामुळे मागे घेऊ नयेत अशी स्थानिक मराठा ��माजात भावना आहे.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेसाठी हे गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो.\nकट्टर हिंदुत्ववादी अशा सनातन संस्थेवर बंदी आणा अशी मागणी आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करू लागले आहेत. भाजप व शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. गेल्या पाच वर्षाच्या काळात फडणवीस सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे टाळले. आता काँग्रेस राष्ट्रवादीतील धर्मनिरपेक्ष किंवा कट्टर हिंदुत्वविरोधी नेत्यांच्या मागणीनुसार उद्धव ठाकरे यांनी सनातन संस्थेवर बंदी आणण्याची भूमिका घेतली तर शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा भलेमोठे प्रश्नचिन्ह लागेल. मित्रपक्षांच्या दबावासमोर झुकायचे की कट्टर हिंदुत्वाला चिकटून राहायचे हा प्रश्न केवळ सनातन संदर्भातच नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेनेला सतावत राहील. त्यामुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होऊ शकते.\nदिग्विजय पासिंग पासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका आणि गांधी हत्येसंबंधाने नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे शिवसेनेने मात्र सावरकर यांना भारतरत्न दिलेच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत सरकार चालवताना या भूमिकेवर शिवसेना कितपत ठाम राहू शकेल हा प्रश्न आहे. एकीकडे आम्ही कट्टर हिंदुत्व सोडणार नाही, आमचा भगवा रंग कोणत्याही लॉन्ड्री धुवायला गेला तरी फिका पडणार नाही असे म्हणत राहायचे आणि दुसरीकडे हिंदुत्वाशी काडीमोड घेत राहायचे यातून शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबतचा विरोधाभास वाढत राहील.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक\nPrevious articleसांगली येथे मोबाईल चोरुन पळणार्‍या चोरट्याला रंगेहाथ पकडले\nNext articleचिदंबरम यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली थेट सोनिया गांधी यांची भेट\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ स���कारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA", "date_download": "2019-12-08T20:29:44Z", "digest": "sha1:5Y6KNK4BXI2H35X4XYHFTJLTAITFEU2K", "length": 6353, "nlines": 138, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nनक्षलवाद (1) Apply नक्षलवाद filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमोदी%20सरकार (1) Apply मोदी%20सरकार filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nविमानतळ (1) Apply विमानतळ filter\nव्याजदर (1) Apply व्याजदर filter\nशॉपिंग (1) Apply शॉपिंग filter\nसोशल%20मीडिया (1) Apply सोशल%20मीडिया filter\nस्मार्टफोन (1) Apply स्मार्टफोन filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nकाही तासांत मिळवा पर्सनल लोन....\nदिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो, यात कोणतीच शंका नाही. जर तुम्ही यावर्षी इतर कोणताह�� सण जल्लोषात आणि दिमाखात...\nपुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन\nपुण्यात डिजिटल साक्षरता बसचं उद्घाटन करण्यात आलंय. हि बस समाजातल्या सर्व वर्गाना विशेषत: दुर्बल आणि वंचित नागरिकांना, महिलांना...\nकोरेगाव भीमा हिंसाचाराची तयारी आठ महिन्यांपूर्वी करण्यात आली - परमबीर सिंग\nMumbai : मुंबईत महाराष्ट्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन देशभरात मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचं उघड केलंय....\nइसिसचे दोन संशयित हैदराबादमधून अटकेत\nहैदराबाद : राष्ट्रीय तपासयंत्रणेने हैदराबादमधून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोघा जणांना रविवारी (ता. 12) ताब्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-post-harvest-technique-turmeric-15830?tid=155", "date_download": "2019-12-08T21:38:55Z", "digest": "sha1:AI5JLAW36WOUTVOQWNY7TSXURFLNHUFE", "length": 19462, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, POST HARVEST TECHNIQUE IN TURMERIC | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलर\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलर\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलर\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलर\nडॉ. मनोज माळी, डॉ. दिलीप कठमाळे\nरविवार, 20 जानेवारी 2019\nकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची प्रक्रिया करावी. दर्जा योग्य राखण्यासाठी हळद सुधारित पद्धतीने शिजवावी. शिजविलेली हळद १२ ते १५ दिवस उन्हात चांगली वाळवून पॉलीश करावी. चांगला दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी करून विक्री करावी.\nकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची प्रक्रिया करावी. दर्जा योग्य राखण्यासाठी हळद सुधारित पद्धतीने शिजवावी. शिजविलेली हळद १२ ते १५ दिवस उन्हात चांगली वाळवून पॉलीश करावी. चांगला दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी करून विक्री करावी.\nहळद काढणी केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करूनच बाजारपेठेत पाठवावी, अन्यथा कच्च्या हळदीस कमी भाव मिळतो. काढणीनंतर शिजविण्यासाठी हळदीची त्वरीत सावलीत अथवा पाल्याखाली साठवण करावी व ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळक���ंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते, त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ लागतो तर बारीक हळकुंडांना कमी वेळ लागतो, म्हणून हळद शिजविण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून घ्यावी.\nबुरशी व जिवाणू यांचा नाश होऊन हळकुंड रोगमुक्त राहते.\nहळकुंडांवरील धागे व इतर दुर्गंधी येणारे घटक निघून जातात.\nहळदीतील शर्करा राखून ठेवली जाते.\nवाळण्याची प्रक्रिया लवकर होते.\nही पारंपरिक पद्धत असून यामध्ये उथळ कढईचा (काहीली) वापर करतात. कढईत हळदीचे काढलेले कंद भरल्यावर पाला, गोणपाट किंवा माती शेणाचा थर टाकून वरचे तोंड बंद करावे.\nकाहीलीत मध्यभागी हळदीच्या कंदाची उंच रास करतात. काहीलीच्या काठाखाली ४ ते ५ सें.मी. पाणी भरावे.\nपहिल्या आधणास साधारणपणे २.५ ते ३.० तास लागतात.\nइंधन व वेळ जास्त लागतो.\nतळातील हळद जास्त शिजते, मध्य भागातील हळद योग्य शिजते, तर शेंड्यावरची हळद कमी शिजते.\nशेणमातीचा वापर केल्यामुळे हळदीचा अन्नासाठी वापर करण्यास मर्यादा येतात.\nकाहीलीतून हळद काढण्यास वेळ लागतो, परिणामी मजुरांच्या खर्चात वाढ होते.\nहळदीचा दर्जा खालावतो, कुरकुमीनचे प्रमाण कमी होते.\nहळद शिजविण्यासाठी सयंत्र :\nही एक सुधारित पद्धत असून यामध्ये यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राला बॉयलर असे म्हणतात. या सयंत्रामध्ये चारही दिशेला साधारणत: २५० किलो हळद सामावली जाईल एवढ्या क्षमतेचे चार लोखंडी ड्रम असतात.\nसयंत्राच्या मध्यभागी पाण्यासाठी दोन टाक्या उपलब्ध असतात. पाणी उकळण्यास दीड तासाचा कालावधी पुरेसा होतो.\nपाणी उकळल्यानंतर तयार झालेली पाण्याची वाफ पाइपद्वारे चारही लोखंडी ड्रममध्ये आत सोडली जाते.\nयोग्य पद्धतीने हळद शिजल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालील बाजूने असलेल्या नळाद्वारे पाणी टिपकण्यास सुरुवात होते.\nपाणी येऊ लागताच हळद शिजली आहे हे समजते किंवा शिजलेले हळकुंड मध्यभागी हलकेच मोडले असता बारीक तारा दिसल्या पाहिजेत.\nड्रममधील संपूर्ण हळद योग्यरीत्या शिजते.\nहळदीचा दर्जा योग्य राखला जातो, कुरकुमीनचे प्रमाण हळदीत आहे तसे साठविले जाते.\nएका बॅचमध्ये साधारणपणे २०० किलो कंद आणि दररोज ८ तासांत ४० क्विंटल हळद कंद उकळता येतात.\nहळद कंदाची २०० किलोची एक बॅच उकळण्यासाठी सुमारे २५ ते ३० किलो सरपणाची आवश्यकता असते.\nकेवळ तीनच माणसे एका दिवसात ४० क्विंटल हळद ��ंद शिजवू शकतात.\nकुशल मजुरांची आवश्यकता नसते, घरातील लोक हे काम करू शकतात, परिणामी मजुरांच्या खर्चात बचत होते.\nगरजेनुसार या सयंत्राचे आकारमान वाढविता किंवा कमी करता येते.\nकेवळ वाफेवर उकळल्यामुळे कंद कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळतात.\nपारंपरिक पद्धतीत कंद वाळण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. परंतु या सुधारित पद्धतीत कंद वाळण्यासाठी एक आठवडा पुरेसा होतो.\nसलग उकळण्याच्या पद्धतीमुळे इंधन व वेळ कमी लागतो.\nः डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४\n(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)\nहळद इंधन यंत्र machine\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....\nहळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nसुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...\nहळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...\nहळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...\nहळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...\nसाठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...\nमिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...\nमिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nहळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nमसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/india-womens-won-5-runs-nine-over-match-236368", "date_download": "2019-12-08T21:31:20Z", "digest": "sha1:RVMPKJTOVECCCRXV6URPJ26MVJADMWJ6", "length": 15436, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "नऊ षटकांच्या सामन्यात भारताचा पाच धावांनी विजय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nनऊ षटकांच्या सामन्यात भारताचा पाच धावांनी विजय\nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\n\"टी-10' या प्रकाराचा आयसीसीकडून अजून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला नसला तरी भारत-वेस्ट इंडीज महिलांमधला चौथा \"टी-20' सामना प्रत्येकी नऊ षटकांचा झाला आणि अवघ्या 50 धावा करणाऱ्या भारतीयांनी पाच धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामनाही जिंकला.\nप्रॉविडन्स : टी-10 या प्रकाराचा आयसीसीकडून अजून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला नसला तरी भारत-वेस्ट इंडीज महिलांमधला चौथा \"टी-20' सामना प्रत्येकी नऊ षटकांचा झाला आणि अवघ्या 50 धावा करणाऱ्या भारतीयांनी पाच धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामनाही जिंकला.\nप्रतिकुल परिस्थितीत प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या भारताने नऊ षटकांत 50 धावा करताना सात फलंदाज गमावले. पूजा वस्त्रकारच्या 10 धावांचा अपवाद वगळता इतर सर्व जण एकेरीच धावा करू शकल्या. चेंडूमागे एक धाव एवढेही समीकरण नसताना भारतीय गोलदाजांनी वेस्ट इंडीजची नाकेबंदी केली. या दरम्यान केवळ पाच फलंदाज बाद होऊनही विंडीजला विजयासाठी प्रयत्न करता आले नाहीत.\nफिरकी गोलंदाज अनुजा पाटीलची कामगिरी भारताच्या या विजयात मोलाची ठरली. तिने दोन षटकांत अवघ्या आठ धावा देताना दोन विकेट मिळवल्या. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी एकेका विकेटचे योगदान दिले, भारताकडून एकाच फलंदाजाकडून दुहेरी धावसंख्या करता आली असली तरी विंडीजकडून हेली मॅथवेस (11), शिनले हेन्री (11) आणि नताशा मॅक्‍लेन (10) या तिघांनी दुहेरी धावा केल्या; तरीही भारतीय गोलंदाज भारी ठरल्या.\nसामना नऊ षटकांचा झाल्यामुळे प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न करताना भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेल्या. 6 बाद 32 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पूजा वस्त्रकारने 10 चेंडूत 10 धावांची खेळी केल्यानंतर तानिया भाटियाच्या आठ धावा मोलाच्या ठरल्या.\nसंक्षिप्त धावफलक ः भारत ः 9 षटकात 7 बाद 50 (शेफाली वर्मा 7, जेमिमा रॉड्रिग्ज 6, वेदा कृष्णमूर्ती 5, हरमनप्रित कौर 6, पूजा वस्त्रकार 10, तानिया भाटिया नाबाद 8, मॅथवेस 2-0-13-3, ऍफी फ्लेचर 2-0-2-2, शेनेटा ग्रीमोद 2-0-10-2) वि. वि. वेस्ट इंडीज ः 9 षटकांत 5 बाद 45 (मॅथवेस 11, शिनले हेन्री 11, नताशा मॅक्‍लेन 10, दीप्ती शर्मा 2-0-8-1, राधा यादव 2-0-8-1, अनुजा पाटील 2-0-8-2)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकसोटी क्रिकेट सलाईनवर (सुनंदन लेले)\nअनेक कसोटी संघ सध्याच्या घडीला गटांगळ्या खाताना दिसत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ कसोटी सामन्यात...\nक्रिकेट सामनाधिकारी म्हणून 'लक्ष्मी'ची पावले\nनवी दिल्ली : आयसीसीएच्या पुरुषांच्या एलिट पॅनेलमध्ये एकाही भारतीय पंचाला स्थान नसले तरी भारताच्या जी. एस. लक्ष्मी पुरुषांच्या सामन्यात...\nICC Test Rankings : 'किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला 'टॉपर'\nदुबई : बांगलादेशविरुद्ध पाडलेला धावांचा पाऊस आणि त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे पाकिस्तानविरुद्धचे अपयश, यामुळे भारतीय कर्णधार विराट...\nघाटीतील निम्मी यंत्रे जातील वर्षभरात भंगारात, रुग्���ांची होणार फरपट\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटमध्ये दहापैकी नऊ व्हेंटिलेटर बंद असल्याची परिस्थिती \"सकाळ'ने समोर आणली. त्याचबरोबर घाटीतील सध्या सुरू...\nशरद पवार आणि ऑस्ट्रेलियाची अधोगती काय आहे संबंध\nविधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे...\n अजित पवारांना 'या' गोष्टीचे सर्वाधिकार\nपुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्षांचे नाव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच फायनल करणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष हा पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/saurabh-gade-virat-kohli-lookalike-life-changed-after-one-rally-scsg-91-1988790/", "date_download": "2019-12-08T21:11:54Z", "digest": "sha1:WLNU2NRR34HGPRBABGZZ3AW35KQXDTGS", "length": 19960, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विराटसारखा दिसणारा म्हणून चर्चेत आल्यानंतर ‘हा’ मराठी तरुण रातोरात झाला स्टार | Saurabh Gade Virat Kohli lookalike life changed after one rally | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nविराटसारखा दिसणारा म्हणून चर्चेत आल्यानंतर ‘हा’ मराठी तरुण रातोरात झाला स्टार\nविराटसारखा दिसणारा म्हणून चर्चेत आल्यानंतर ‘हा’ मराठी तरुण रातोरात झाला स्टार\nकेवळ एका रॅलीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली\nजगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा चेहरा असल्याचा काय काय फायदा होऊ शकतो तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हाला राजकीय प्रचारसभांमध्ये स्टार प्रचारक ��्हणून बोलवले जाऊ शकते, एखाद्या नव्या लघुउद्योगाचे उद्घाटन तुमच्या हस्ते होऊ शकते किंवा अगदी एखाद्या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला आमंत्रण मिळू शकते. असंच काहीतरी सध्या झालं आहे सौरभ गाडे या मराठमोळ्या तरुणाबरोबर.\nविराटासारखा दिसणारा सौरभ हा खरं तर जेसीबी या लोकप्रिय बांधकाम वाहन निर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर कामाला आहे. मात्र मध्यंतरी एका आमदाराने लोकसभा निवडणुकींसाठी त्याला विराट कोहलीचा डुप्लिकेट म्हणून प्रचारसभेला बोलवलं आणि त्याचं आयुष्यच बददलं. नुकतीच सौरभने विराट म्हणून एक फोटोशूट केले. विराट कोहली ज्या ब्रॅण्डच्या कपड्यांची जाहिरात करतो त्या ब्रॅण्डला सामान पुरवणाऱ्या एका छोट्या कापड्याच्या कंपनीने सौरभला घेऊन नुकतेच एक फोटोशूट केले.\nमे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील शिरुर तालुक्यातील रामलिंगा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभ्या असणाऱ्या सरपंचाने माझ्या प्रचारासाठी विराट कोहली येणार असल्याचे बॅनर लावले. २५ मे रोजी रॅली काढणार असल्याचे या होर्डींगवर नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विराटबरोबर सेल्फी काढण्यासाठी, त्याचे ऑटोग्राफ घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मात्र या सर्वांचा अपेक्षाभंगच झाला. खऱ्या कोहलीऐवजी सरपंचांनी सौरभला लोकांसमोर उभे केले. विराटप्रमाणेच चेहरेपट्टी असणाऱ्या सौरभने विराटसारखीच दाढी ठेऊन त्याच्यासारखाच चष्मा घातल्याने तो हुबेहुब विराटच वाटत होता. मात्र यानंतर ही मिरवणूक चर्चेचा विषय ठरली होती. अनेकांनी सौरभला आणि सरपंचांना सोशल नेटवर्किंगवरुन ट्रोल केले होते.\nया पहिल्या रॅलीचा अनुभव आणि त्यानंतर बदललेल्या आयुष्याबद्दल सौरभने ‘इंडियन एक्सप्रेस’शी गप्पा मारल्या. ‘मी विराट कोहलीसारखा दिसतो असं माझे कॉलेजचे मित्र अनेकदा सांगायचे. माझ्या एका मित्राने माझ्याबरोबर काढलेला सेल्फी शिरुरमधील एखा आमदाराला दाखवला. त्या आमरादाराने मला फोन करुन सरपंचांसाठी प्रचार सभेत जाण्यास सांगितले,’ अशी आठवण सौरभ सांगतो. ‘मी या प्रचारासाठी बनवण्यात येणाऱ्या होर्डींगवर छापायला माझे काही फोटो आमदाराच्या पीआर टीमला पाठवले होते. मात्र त्यांना अधिक मोठ्या आकाराचे फोटो हवे असल्याने त्यांनी विराटचे फोटो एडीट करुन वापरले,’ अशी मजेदार आठ��णही सौरभने सांगितली.\nएका रॅलीमुळे आपल्याला एवढी प्रसिद्धी मिळेल असं वाटलं नव्हतं अशी प्रांजळ कबुली सौरभ देतो. पुण्यापासून 25 किलोमीटरवर असलेल्या सौरभच्या येलावाडी देऊ गावामध्ये तर आता सौरभला ‘देहूचा विराट’ नावाने ओळखतात. सौरभचे वडील हे निवृत्त सैनिक असून आई शिक्षिका आहे. तर सौरभचा लहान भाऊ रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सौरभ सध्या त्याला मिळत असणाऱ्या प्रसिद्धीचा आनंद घेत असल्याचे सांगतो. ‘अनेकजण माझ्याभोवती फोटो आणि स्वाक्षऱ्यांसाठी गराडा घालतात. मला काही कंपन्यांनी जाहिरातींच्या ऑफर्सही दिल्या आहेत. तसेच या रॅलीनंतर प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमाला मला आवर्जून आमंत्रित केले जाते. इतकचं नाही अनेक लहान-मोठ्या क्रिकेट स्पर्धांसाठी मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले जाते,’ असं सौरभ आनंदाने सांगतो. पुण्यामधील एका बेकरीने सौरभबरोबर करार केला असून त्याचे फोटो वापरुन ते केक विकत आहेत. आता विधानसभा निवडणुकींचा प्रचार जोरात सुरु असतानाच सौरभलाही प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक पक्षांकडून विचारणा होत आहे.\nविराटशी अद्याप भेट नाहीच पण\nज्याच्यामुळे सौरभला प्रसिद्धी मिळाली आहे त्या विराट कोहलीला सौरभ अद्याप भेटलेला नाही. मागील वर्षी पुण्यामध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी सामना झाला होता त्यावेळी त्याने कोहलीला भेटण्याचा प्रयत्न केला होता. सौरभ टीम इंडियाच्या बस पार्क केली जाते तिथे उभा राहून कोहलीची वाट पाहत होता. मात्र धोनीने त्याला पाहिल्यानंतर विराट मागून येत असल्याचे सांगितले. पण सौरभ आणि विराटची चुकामूक झाली आणि बस निघून गेली. ‘मी आजही विराटला भेटण्याची वाट पाहत आहे,’ असं सौरभ सांगतो. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ पुण्यामध्ये दाखल झाला आहे. या वेळी विराटला भेटण्याचा सौरभचा प्रयत्न आहे.\nमात्र या सामन्यानंतर सौरभला विराटला भेटता आले नसले तरी संपूर्ण सामन्यामध्ये अनेक क्रिकेट चाहत्यांनी सौरभबरोबर सेल्फी काढले. सौरभभोवती एवढी गर्दी झाली की पोलिसांच्या मदतीने त्याला त्यामधून बाहेर पडावे लागले.\n‘गर्दी वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी मला अपंगांसाठी असलेल्या खास रुममध्ये इतरांपासून वेगळे बसण्यास सांगितले. मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे संपूर्ण सामना तिथेच बसून पाहिला. यावेळी दोन हवलदार आणि एक पोलीस निरिक्षक माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. सामना संपल्यानंतर एक वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे आले आणि त्यांनीही माझ्याबरोबर फोटो काढला,’ असं सौरभ सांगतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/175697--10", "date_download": "2019-12-08T20:26:18Z", "digest": "sha1:D6GWHEC3KJ4B2LUUDIWMUNATP4EPNY4A", "length": 8207, "nlines": 21, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "पीआर10 वेबसाइट्सवरून बॅकलिंक्स मिळणे शक्य आहे का?", "raw_content": "\nपीआर10 वेबसाइट्सवरून बॅकलिंक्स मिळणे शक्य आहे का\nकदाचित हे खरं असणं खूप छान वाटतं. तथापि, आपण समस्या एक स्मार्ट दृष्टिकोन असल्यास सर्वकाही वास्तव आहे. आपण प्रत्येक दिवस पीआर 10 बॅकलिंक्स मिळविण्यासाठी संधी भरपूर जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्याला फक्त आपले डोळे आणि कान उघडा ठेवण्याची आवश्यकता आहे नवीन दुवा इमारत संधी शोधणे नेहमी सुरू ठेवायचे आहे. अतिथी ब्लॉगिंगपेक्षा अधिक प्रभावी लिंक इमारत तंत्र प्रयत्न करणे किंवा उच्च पीआर इनबाउंड दुवे मिळविण्यासाठी लिंक्स दुवे आहेत.\nआम्हाला PR10 बॅकलिंक्स मिळवण्याच्या शक्य पद्धतींची चर्चा करूया - unix dedicated server canada. काही वेबमास्टरना असा विश्वास आहे की उच्च दर्जाचे इनबाउंड दुवे प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्कृष्ट सामग्री निर्मिती करणे. आपली सामग्री उपयोगी असल्यास आपण ऑर्गेनिक गुणवत्ता बाह्य दुवे प्राप्त कराल. तथापि, ते प्रत्यक्षात नाही आहे. हे शेवटी काम करेल, परंतु ज्याची वाट बघायला ती वेळ लागली आहे. PR10 बॅकलिंक्स तयार करण्यासाठी आणखी एक सामान्य पद्धत म्हणजे आपल्यास दुवा साधण्यासाठी वेबसाइट मालक आणि ब्लॉगर्सना विचारणारी आपली चांगली सामग्री तयार करणे आणि आपल्या बाजारपेठेतील बाहेर पोहोच प्रचार करणे.\nतथापि, या दोन्ही दुवा इमारत धोरण प्रत्यक्षात प्रभावी नाहीत. सर्वप्रथम, ज्या वापरकर्त्यांनी यापूर्वी कधीही न ऐकलेल्या माहितीसह ते प्रदान करणे विलक्षण सामग्री तयार करणे सोपे नाही. अशा दर्जाची सामग्री तुकडा तयार करण्यासाठी खूप वेळ आणि प्रयत्न लागतात. दुसरी समस्या म्हणजे जेव्हा आपली सामग्री योग्य जोडलेली नसेल. या प्रकरणात, आपण मध्यम किंवा निम्न-गुणवत्तेच्या वेब स्रोतांवर अवलंबून राहू शकता. पोहोच त्या परिस्थितीत कार्य करत नाही. शिवाय, विचारप्रकरकांना दररोज दुवा इमारतच्या संधीसाठी असंख्य विनंत्या प्राप्त होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते फक्त आपली सामग्री वाचल्याशिवाय आपली विनंती वगळतात.\nयोग्य समाधान आणि, मार्गाने, माझे जीवन विश्वासार्ह, इतरांवर अवलंबून न राहता आपण स्वतःच सर्व काही करू शकतो. ते कसे कार्य करते त्याकडे जवळून पहा.\nआपल्या स्वत: च्या बॅकलिंक्स तयार करा\nहे विलक्षण दिसू शकते, परंतु आपण इतर उच्च पीआर वेब स्रोतांवर आपले स्वतःचे बॅकलिंक्स तयार करू शकता. उदाहरणार्थ, मला Google, Reddit, Facebook, LinkedIn, YouTube, आणि इतर यासारख्या 10 वेब स्रोतांमध्ये स्वारस्य आहे. या साइट्स आपणास आपली स्वतःची उच्च-गुणवत्ता, संबंधित बॅकलिंक्स तयार करण्यास आणि आपल्या साइटच्या रँकमध्ये सुधारणा करण्यास अनुमती देईल. आपण फक्त या लोकप्रिय वेब प्लॅटफॉर्मवर आपला दुवा ठेवू शकत नाही. आपल्याला यापैकी एका साइटवर एक उचित, उच्च-दर्जाची आणि संबंधित उपस्थिती तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर फक्त आपले बॅकलिंक्स तेथे सोडा. आपल्याला एक चांगली प्रोफाइल तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ते जास्तीत जास्त माहितीसह भरा. आपले प्राथमिक कार्य तेथे आपल्या सामग्रीशी संब��धित भरपूर सामग्री व्युत्पन्न करण्यासाठी आहे. असे केल्याने, आपण आपल्या दुव्याला सामर्थ्यवान आणि प्रासंगिक बनवू शकता.\nपुढच्या टप्प्यावर, आपल्याला सर्व पृष्ठ स्त्रोत दरम्यान दुवे निर्माण करण्याची आवश्यकता आहे जिथे आपले पृष्ठ उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, आपण Facebook वर नवीन पोस्ट प्रकाशित केल्यास, आपण आपल्या लिंक्डइन, Instagram, Pinterest, Twitter, आणि इतर खात्यांशी दुवा साधणे आवश्यक आहे. आणि उपपवित्र, म्हणजे सर्व पृष्ठांमध्ये बॅकलिंक्स आहेत. परिणामी, आपण कोणत्याही पीटीचा खर्च न करता आपल्या प्रयत्नांनी महान पीआर 10 बॅकलिंक्स प्राप्त कराल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-12-08T22:29:29Z", "digest": "sha1:J7RYV2OMNSH5XGS2PM3TPK3XSCLXL7JJ", "length": 8466, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्धा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्धा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nचंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र\nरुपांतरण त्रूटी: मूल्य \"455km*\" अंकातच आवश्यक आहे\nवर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.\nवेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी गावाजवळ मिळते. यशोदा नदी आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.\nराजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.\nवर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने)[संपादन]\nपहा : जिल्हावार नद्या\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्��ा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nरुपांतरण त्रूटी असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-india-blood-sugar-70-parcantage-234977", "date_download": "2019-12-08T20:50:22Z", "digest": "sha1:EJZJVKVHISHUB3Q7ILAFYYOCQ6CWUZM2", "length": 16779, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "हे काय...भारतात 70 टक्के \"मधुमेही' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nहे काय...भारतात 70 टक्के \"मधुमेही'\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nजळगाव : स्पर्धेच्या युगात स्वत:साठीही वेळ गमावून बसलेल्या माणसाला या बदलत्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक शापांपैकी मधुमेह हा मोठा \"शाप' आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2015 मध्ये भारत मधुमेहींचा केंद्रबिंदू ठरेल, अशी व्यक्त केलेली भीती त्यामुळेच दुर्दैवाने खरी ठरली. सद्य:स्थितीत भारतात प्रत्येक दहा व्यक्तींमागे सात अर्थात 70 टक्के \"मधुमेही' असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\nजळगाव : स्पर्धेच्या युगात स्वत:साठीही वेळ गमावून बसलेल्या माणसाला या बदलत्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक शापांपैकी मधुमेह हा मोठा \"शाप' आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2015 मध्ये भारत मधुमेहींचा केंद्रबिंदू ठरेल, अशी व्यक्त केलेली भीती त्यामुळेच दुर्दैवाने खरी ठरली. सद्य:स्थितीत भारतात प्रत्येक दहा व्यक्तींमागे सात अर्थात 70 टक्के \"मधुमेही' असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\nसन 2010 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील मधुमेहींबाबत भाकीत केले होते, त्यात 2015 पर्यंत भारत मधुमेहींचे प्रमुख केंद्र बनेल, असे म्हटले होते आण�� ही भीती खरी ठरली. अर्थात, गेल्या दोन दशकांपासूनच त्याचे संकेत मिळत होते. परंतु, आरोग्याबाबत उदासीन असलेल्या भारतीयांना तो धोका त्यावेळी ओळखता आला नाही.\nत्याचाच परिणाम म्हणून की काय, आज मधुमेह भारतातील प्रत्येक घरात पोचला आहे. सुरवातीला हा रोग अनुवांशिकतेमुळेच होतो, असे मानले जात होते. आता मात्र प्रत्येक घरात किमान एक मधुमेही असल्याने तो समज दूर झाला आहे. विशेष म्हणजे, स्त्रियांमध्येही मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात आले आहे. घरातील कामे करते म्हणून आपला व्यायाम होतो, त्यामुळे मधुमेह होणार नाही, हा महिलांचा गैरसमज. तोदेखील त्यांच्यातील वाढत्या प्रमाणाने बाजूला पडला.\nनियमित व्यायाम नसल्याने झालेला कुठलाही आजार औषधींनी कसा बरा होईल मधुमेह त्याचेच द्योतक आहे. आपण रोज किती कार्बोहायड्रेटस्‌, फॅट्‌स खातो, किती बर्न करतो, हे आपल्यालाच माहीत नसते. केवळ चवीला गोड पदार्थ खाल्ल्यानेच शुगर वाढते, हा आणखी एक गैरसमज. त्यामुळेही मधुमेहाबद्दलची उदासीनता दिसून येते. केवळ दारू, सिगारेट, तंबाखू हीच व्यसने आपण मानतो. मात्र, चहा हे व्यसन मानायला आपण तयार नाही, त्यातूनही मधुमेहाचे प्रमाण वाढतेय.\n- नियमित व्यायाम आवश्‍यक\n- \"लो कार्बो डायट' घ्या\n- चहासह व्यसनांपासून दूर राहा\n- लवकर झोपून, लवकर उठा\nमधुमेह होऊच नये म्हणून आपण आदर्श जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. तरीही हा आजार जडलाच तर तो पूर्ण बरा होऊ शकतो, त्यासाठी काही पथ्ये पाळली पाहिजेत. जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी डॉ. श्रद्धा माळी यांच्या सहकार्यातून आम्ही समाजात जनजागृतीपर उपक्रम राबवीत आहोत. नागरिकांनी त्याला साथ द्यावी.\n- डॉ. श्रेयस महाजन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी\nमुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य...\nथंडीचा जोर वाढला; पारा 14 अंशांवर\n��ळगाव : गेल्या वीस दिवसांपासून कमी झालेल्या थंडीने पुन्हा कालपासून जोर धरला. दोन दिवसांपासून जळगावसह जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. 20 अंशांवर गेलेला...\nसिलिंडरचे दर 695 रुपयांवर\nजळगाव : इंटरनेट, मोबाईलच्या युगात स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचाच मोठ्या प्रमाणावर सर्वत्र वापर होतो. एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात असलेले...\n\"पी.एम. किसान'पासून 70 टक्के शेतकरी वंचित\nजळगाव : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेंतर्गत सुमारे एक लाख शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर चुकीची आहेत. आधार कार्डशी या नावांचा मेळ बसत नसल्याने ही...\nतर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा\nमुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/no-problem-talking-to-pakistan-but-wont-talk-to-terroristan-says-jaishankar/articleshow/71299104.cms", "date_download": "2019-12-08T20:37:23Z", "digest": "sha1:JAGYXQ76HXHR256EZEVCBAI4GLKKRVRA", "length": 14246, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "S Jaishankar: पाकिस्तानशी चर्चा करू; ‘टेररिस्तान’सोबत नाही! - no problem talking to pakistan but won't talk to 'terroristan', says jaishankar | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nपाकिस्तानशी चर्चा करू; ‘टेररिस्तान’सोबत नाही\n'भारताला पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यात अडचण नाही; पण 'टेररिस्तान'शी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची इच्छा नाही,' असे स्पष्ट मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी नोंदवले. पाकिस्तानने काश्मीरसाठी इस्लामाबादमध्ये दहशतवादाचे कारखानेच सुरू केला असल्याचा घणाघातही त्यांनी केला.\nपाकिस्तानशी चर्चा करू; ‘टेररिस्तान’सोबत नाही\nन्यूयॉर्क: 'भारताला पाकिस्तानसोबत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यात अडचण नाही; पण 'टेररिस्तान'शी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्याची इच्छा नाही,' असे स्पष्ट मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी नोंदवले. पाकिस्तानने काश्मीरसाठी इस्लामाबादमध्ये दहशतवादाचे कारखानेच सुरू केला असल्याचा घणाघातही त्यांनी केला.\nन्यूयॉर्क येथील आशिया सोसायटी या सांस्कृतिक संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर, तसेच जम्मू-काश्मीर व लेह-लडाख असे दोन स्वतंत्र प्रदेश निर्माण झाल्यानंतर पाकिस्तान व चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तानशी भारताचे संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत, तर हा बदल ही 'गंभीर बाब' असल्याचे चीनने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी दोन्ही देशांना खडे बोल सुनावले.\n'काश्मीरची समस्या वाढवण्यासाठीच पाकिस्तानने दहशतवादी तयार करणारे कारखाने निर्माण केले आहेत. त्यामुळे अशा 'टेररिस्तान'सोबत चर्चा करण्याची आमची तयारी नाही; तसेच चीनच्या सर्व शंका मी माझ्या दौऱ्यावेळीच दूर केल्या होत्या आणि भारताने ३७० कलम हटविल्याने सीमेपलिकडील लोकांना त्रास होण्याचे काहीच कारण नाही. आम्ही आमच्या हद्दीत राहूनच सुधारणा केल्या आहेत,' अशा शब्दांत त्यांनी खडसावले. ते म्हणाले, 'पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर जगाचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती निराशेशिवाय काहीही लागले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर परिसरात निर्माण केलेला दहशतवादाचा उद्योग नेस्तनाबूत होणार असल्याने पाकिस्तानला नैराश्य आले आहे.' माझ्या मते काश्मीर हा सर्वांत मोठा मुद्दा आहे आणि पाकिस्तानने तो केवळ भारतासाठीच निर्माण केल्याचे दिसत असल्याचेही ते म्हणाले.\n'गेली कित्येक वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचा अभाव आहे, रोजगाराच्या संधी नाहीत. या गोष्टींमुळे तेथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यातून मग स्वतंत्र होण्याची वृत्ती जोपासली जाते आणि हीच वृत्ती दहशतवादाला खतपाणी घालते. त्यामुळे ३७० कलम हटविल्यानंतर आता परिस्थिती बदलेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nतुम्हा��ाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी फसवलं\nनासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता\nसंसदेत भाषण थांबवून खासदाराचे गर्लफ्रेंडला प्रपोज\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nपाकच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्टअॅटॅक\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपाकिस्तानशी चर्चा करू; ‘टेररिस्तान’सोबत नाही\nअंदमान बेटांवरील वस्ती धोक्यात\nमोदींनी मांडला प्रगतीचा ‘फोर डी’ फॅक्टर...\n'काश्मीरप्रश्नी जगाचे पाकिस्तानकडे दुर्लक्ष'...\nगांधी विचार जगासाठी सुसंगत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87/2", "date_download": "2019-12-08T21:14:39Z", "digest": "sha1:QU7JD255H5JN27VMROZOX55B7GYNOM2F", "length": 28422, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "श्रेयस तळपदे: Latest श्रेयस तळपदे News & Updates,श्रेयस तळपदे Photos & Images, श्रेयस तळपदे Videos | Maharashtra Times - Page 2", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\nश्रेयस तळपदेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन\nबॉलिवूडमधील तुषार कपूर, करण जोहर, आमीर खान अशा अनेक कलाकारांनी सरोगसीद्वारे अपत्यप्राप्तीचा पर्याय निवडला आहे. या कलाकारांच्या यादीत एका मराठमोळ्या अभिनेत्याचे नाव आता जोडलं गेलंय. अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचं आगमन झालंय.\n३० एप्रिल- पुष्कर श्रोत्री वाढदिवस\nतारखेचा योगायोग आणि लंडन पार्टीसिनेमा, नाटक आणि टीव्ही अशा तीनही मनोरंजन माध्यमात वावरणाऱ्या गुणी कलाकारांपैकी एक म्हणचे पुष्कर श्रोत्री...\nवाहतुकीचे नियम अधिक कडक करावेत\nम टा वृत्तसेवा, ठाणेवाहतुकीच्या नियमांची जनजागृती होत आहे, ही चांगली गोष्ट असून ��ी व्हायला पाहिजे...\nतीन हजार मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप\nमुंबईच्या विविध भागातील महापालिकेच्या ५२ शाळांमधील तीन हजार मुलींना दर महिन्याला १० विनामूल्य सॅनिटरी पॅडचे वाटप 'ती फाऊंडेशन सॅनिटरी पॅड बँके'तर्फे केले जाणार आहे. तसेच या मुलींची विनामूल्य मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ तसेच सॅनिटरी पॅड डिस्पोजल पाऊचचे लोकर्पणही आज, सोमवारी वर्सोवा येथे एका कार्यक्रमात करण्यात करण्यात येणार आहे.\nश्रेयस तळपदे आणि बायको दीप्ती हे मराठी मनोरंजनविश्वातील दृष्ट लागावं असं गोड कपल म्हणता येईल. या जोडप्यानं यंदा त्यांचा व्हॅलेंटाइन डे अनोख्या पद्धतीनं साजरा करायचं ठरवलंय. श्रेयस-दीप्ती आज टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्त मुलांसोबत दिवस घालवणार असल्याचं समजतं.\nफन गेम्स, बक्षिसांची बरसात, सेलिब्रेटींचं सरप्राइज अशी भरगच्च पर्वणी देणारा महाराष्ट्र टाइम्स कार्निव्हल आज, सोमवारपासून (८ जानेवारी) सुरू होत आहे. श्रेयस तळपदे, मृणाल कुलकर्णी, सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर, सुजय डहाके, सौरभ गोखले, उल्का गुप्ता, सायली देवधर आणि विकास पाटील आदी वीसहून अधिक सेलिब्रेटी यंदाच्या कार्निव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. यांच्याशी गप्पा मारण्याची, फोटो काढण्याची आणि फन गेम्सची धमाल तुम्हाला अनुभवता येणार आहेच; शिवाय त्यांच्या हस्ते बक्षीसही मिळ‌‌वण्याची संधी मिळणार आहे. १२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या कार्निव्हलमध्ये आम्ही दररोज शहरातील तीन कॉलेज आणि दोन सोसायट्यांमध्ये धमाल उडवून देणार आहोत.\nअनुभवा ‘मटा’ कार्निव्हल आनंदोत्सव\nज्या आनंदोत्सवाची कॉलेजकट्टे आणि वाडा संस्कृतीचे आधुनिक रूप समजल्या जाणाऱ्या सोसायट्यांमध्ये आवर्जून वाट पाहिली जाते, असा ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्निव्हल या धमाल उपक्रमाचा श्रीगणेशा सोमवारपासून (८ जानेवारी) होत आहे. या निमित्ताने ८ ते १२ जानेवारी या कालावधीत शहरातली नामवंत कॉलेज आणि सोसायट्यांमध्ये सेलिब्रेटींसह आगळे-वेगळे सेलिब्रेशन रंगणार आहे.\nश्रेयसनं दिला मदतीचा हात...\nकेवळ पैसा, प्रसिद्धीच्या मागे न धावता काही मराठी कलाकार आपलं सामाजिक भानही जपत असतात. श्रेयस तळपदे अशाच कलाकारांपैकी एक नाव.\n'गोलमाल' सुसाट ; १५०कोटींची केली कमाई\nरोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसतोय. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं अवघ्या नऊ दिवसांत तब्बल १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.\nमराठी फिल्मफेअरवर ‘सैराट’ची मोहोर\nसिनेसृष्टीतील लाडकी फिल्मफेअरची ‘ब्लॅक लेडी’ कुणाला मिळते याची उत्सुकता शुक्रवारच्या ‘जिओ फिल्मफेअर अॅवॉर्ड‍्स मराठी २०१७’ या रंगारंग सोहळ्यात बघायला मिळाली. सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि दिग्दर्शक यांसारखे एकूण अकरा पुरस्कार मिळवत यंदा ‘सैराट’ने बाजी मारली. मराठी फिल्मफेअरचे यंदाचे हे तिसरे पर्व गोरेगावच्या नेस्को ग्राऊंडवर रंगले.\nगोलमाल अगेन' १०० कोटींच्या क्लबमध्ये\nदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल अगेन' या मल्टिस्टारर चित्रपटानं अवघ्या चार दिवसांत १०० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास ३०.१० कोटीचा गल्ला जमवला होता. तर, रविवारी २८.५ कोटींची कमाई झाली. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत चित्रपटानं १०३ कोटींचा पल्ला गाठला आहे.\n'गोलमाल अगेन'ची पहिल्याच दिवशी कोटींची कमाई\nदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मल्टीस्टार 'गोलमाल अगेन' चित्रपटानं पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात अजय देवगन, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि तब्बू यांची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या माहितीनुसार चित्रपटानं जवळजवळ ३३ ते ३४ कोटी कमवले. यात १४ कोटींचा गल्ला हा फक्त मुंबईतला आहे. तसंच चित्रपटाला चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय.\n'गोलमाल अगेन'वर उड्या; थिएटर हाउसफुल्ल\nकॉमेडीची 'बुलेट ट्रेन' ठरलेल्या रोहित शेट्टीच्या 'गोलमाल'पटांच्या मालिकेतील 'गोलमाल अगेन' या चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं बुकिंग फुल्ल झालं असल्यानं थेटरात जाऊन दिवाळीचा आनंद साजरा करू पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.\nदिवाळीच्या काळात दर्जेदार चित्रपट पडद्यावर येणार\n‘गोलमाल अगेन’मध्ये हॉरर कॉमेडीचा तडका\nधमाकेदार कॉमेडी आणि हास्यस्फोट करणारा 'गोलमाल अगेन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात अजय देवगण, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, अरशद वारसी, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे यांनी दमदार कॉमेडी केली आहे. दिग्दर्शक रोहीत शेट��टीने चित्रपटात हॉरर कॉमेडी अशी नवीन थीम आणली आहे.\nकेआरकेला श्रेयस तळपदेचा मराठी झटका\nमऱ्हाटमोळा अभिनेता श्रेयस तळपदे दिग्दर्शित 'पोस्टर बॉइज' या हिंदी सिनेमावर शिवराळ भाषेत टीका करणं समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरकेला महागात पडलं आहे. त्याच्या टीकेमुळं संतापलेल्या श्रेयसनं केआरकेला मजबूत दम दिला आहे.\nपोश्टर बॉइजमध्ये बॉबी देओल, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी\nदिग्दर्शक रोहित शेट्टीनं त्याच्या आगामी सिनेमासाठी अभिनेता प्रभासला विचारलं असल्याची बातमी मध्यंतरी खूप चर्चेत होती. रोहितच्याच सिनेमातून प्रभास बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगितलं जात होतं. यामुळे साहजिकच प्रभासचे हिंदी भाषिक चाहते खूप आनंदात होते. पण या सगळ्या अफवा असल्याचं रोहितनं नुकतंच स्पष्ट केलं.\nअभिनेता श्रेयस तळपदेची सध्या खूप धावपळ सुरू आहे. एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओत त्याची पळापळ होते आहे. त्यातून थोडा ब्रेक मिळाला रे मिळाला की तो हॉस्पिटलमध्ये धाव घेतो. म्हणजे श्रेयसला काही झालेलं नाही. त्याची बायको दीप्तीला स्वाईनफ्लू झालाय.\nश्रेयस तळपदे होतोय सनीचा भाऊ\nदिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या धमाल त्रिकुटाच्या ‘पोश्टर बॉईज’ या मराठी सिनेमानं चांगलंच यश मिळवलं होतं. सिनेमाचं रसिक आणि समीक्षक अशा दोघांनी कौतुक केलं. आता अभिनेता बॉबी देओल या सिनेमाच्या हिंदी रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/state-govt-will-put-forth-the-demands-of-the-lottery-sellers-to-central-gst-council-14565", "date_download": "2019-12-08T22:06:46Z", "digest": "sha1:DK5IRYCNMR3G6IYMTIY7ANLCPLN4QHBU", "length": 8744, "nlines": 100, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "लॉटरी विक्रेत्यांच्या मागण्या जीएसटी परिषदेला कळवणार - दीपक केसरकर", "raw_content": "\nलॉटरी विक्रेत्यांच्या मागण्या जीएसटी परिषदेला कळवणार - दीपक केसरकर\nलॉटरी विक्रेत्यांच्या मागण्या जीएसटी परिषदेला कळवणार - दीपक केसरकर\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराज्यातील लॉटरी विक्रेत्यांचा रोजगार हिरावला जाऊ नये, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लॉटरीवरील वस्तू आणि सेवा कर २८ टक्क्यांवरून १२ टक्के करावा, अशी लॉटरी विक्रेत्यांची मागणी आहे. या मागणीसाठी वस्तू व सेवा कर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच राज्य शासनाची पेपर लॉटरी आणखी बळकट करण्यात येईल, असे अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी लॉटरी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळास सांगितले.\nराज्य लॉटरी बचाव महाकृती समितीने विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या शिष्टमंडळाने केसरकर यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत केसरकर यांनी ही माहिती दिली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही गिरीराज, महाराष्ट्र राज्य लॉटरी आयुक्त अमित सैनी, राज्य लॉटरी संघटनेचे स्नेहलकुमार शहा,बंटी म्हशिलकर, सुरेश भगत, चंद्रकांत मोरे, मनोज वारंग, रमाकांत आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nलॉटरीवरील जीएसटी केंद्र शासनाने ठरविला असून, त्यामध्ये राज्य बदल करू शकत नाही. परंतु लॉटरी विक्रेत्यांच्या भावना जीएसटी परिषदेकडे पोचविण्यात येतील. राज्य शासनही ऑनलाईन लॉटरी सुरू करण्याचा विचार करत असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य लॉटरीमध्ये बदल सुचविण्यासाठी विक्रेत्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समन्वय समिती गठित करण्यात येईल. कागदी लॉटरी आणखी बळकट करण्यात येणार असून, मिनी लॉटरीची विक्री करताना त्यात जीएसटीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मिनी लॉटरीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची वारंवारिता वाढविण्याचा विचार करण्यात येईल.\nहे देखील वाचा -\nराज्यात मद्य, लॉटरी महाग, तर कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन\nडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट\nमुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा\n(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)\nलॉटरी विक्रेतेजीएसटी परिषदअर्थ राज्यमंत्रीदीपक केसरकरजीएसटी\nमंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपणार उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट\n‘या’ दोघांमुळे ठाकरे सरकारचे मंत्री बिनखात्याचे\nनवीन प्रकल्पांना स्थगिती, नगरविकास विभागाचे आदेश\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना एसीबीची क्लीनचिट\nएकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलार\n१२ आमदार भाजपा सोडणार\nपीडित महिलेला नेहमीच चांगली वागणूक दिली; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा\n'सनातन'वर बंदी घालण्याचं काम सुरू- केसरकर\nजीएसटीनंतरचा राज्याचा पहिला अर्थसंकल्प, ९ मार्चला होणार सादर\nराणे यांनी ठोकला केसरकरांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा\nअपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरा- दीपक केसरकर\n'7 च्या आधी 29 तारीख आहे हे लक्षात ठेवा' - केसरकरांचा राणेंना इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_(%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2)", "date_download": "2019-12-08T22:08:40Z", "digest": "sha1:PCN3Y5C5GXUCRYYZDDJP24N3R5REETKC", "length": 13386, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टेक्सास रेंजर्स (बेसबॉल) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मेजर लीग बेसबॉलमधील टेक्सास रेंजर्स याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, टेक्सास रेंजर्स (निःसंदिग्धीरण).\nटेक्सास रेंजर्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ टेक्सासच्या आर्लिंग्टन शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने ग्लोब लाइ पार्क या मैदानात खेळले जातात.\nया संघाची स्थापना १९६१मध्ये वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये वॉशिंग्टन सेनेटर्स नावाने झाली. दहा वर्षांनी हा संघ आर्लिंग्टनला स्थलांतरित झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबाल्टिमोर ओरियोल्स १ बाल्टिमोर, मेरीलँड १ ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स १८९४ १९०१ [१]\nबॉस्टन रेड सॉक्स २ बॉस्टन, मॅसेच्युसेट्स फेनवे पार्क १९०१ [२]\nन्यूयॉर्क यांकीझ ३ न्यूयॉर्क, न्यूयॉर्क ३ यांकी स्टेडियम १९०१ [३]\nटँपा बे रेझ 4 सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा ट्रॉपिकाना फील्ड १९९८ [४]\nटोरोंटो ब्लू जेझ टोरोंटो, आँटारियो, कॅनडा रॉजर्स सेंटर १९७७ [५]\nशिकागो व्हाइट सॉक्स ५ शिकागो, इलिनॉय यु.एस. सेल्युलर फील्ड १८९४ १९०१ [६]\nक्लीव्हलँड इंडियन्स ६ क्लीव्हलँड, ओहायो प्रोग���रेसिव्ह फील्ड १८९४ १९०१ [७]\nडेट्रॉइट टायगर्स डेट्रॉइट, मिशिगन कोमेरिका पार्क १८९४ १९०१ [८]\nकॅन्सस सिटी रॉयल्स कॅन्सस सिटी, मिसूरी कॉफमन स्टेडियम * १९६९ [९]\nमिनेसोटा ट्विन्स ७ मिनीयापोलिस, मिनेसोटा ७ टारगेट फील्ड १८९४ १९०१ [१०]\nलॉस एंजेल्स एंजेल्स ऑफ ऍनाहाइम ८ ऍनाहाइम, कॅलिफोर्निया एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ‡ १९६१ [१२]\nओकलंड ऍथलेटिक्स ओकलंड, कॅलिफोर्निया ९ ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम १९०१ [१३]\nसिऍटल मरिनर्स सिऍटल, वॉशिंग्टन सेफको फील्ड १९७७ [१४]\nटेक्सास रेंजर्स १० आर्लिंग्टन, टेक्सास १० रेंजर्स बॉलपार्क इन आर्लिंग्टन १९६१ [१५]\nअटलांटा ब्रेव्झ ११ अटलांटा, जॉर्जिया ११ टर्नर फील्ड १८७१ १८७६ [१६]\nफ्लोरिडा मार्लिन्स १२ मायामी गार्डन्स, फ्लोरिडा सन लाइफ स्टेडियम १८ 1993 [१७]\nन्यूयॉर्क मेट्स न्यूयॉर्क, न्यूयॉर्क सिटी फील्ड १९६२ [१८]\nफिलाडेल्फिया फिलीझ फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया सिटिझन्स बँक पार्क १८८३ [१९]\nवॉशिंग्टन नॅशनल्स १३ वॉशिंग्टन डी.सी. १३ नॅशनल्स पार्क १९६९ [२०]\nशिकागो कब्स शिकागो, इलिनॉय रिगली फील्ड १८७० १८७६ [२१]\nसिनसिनाटी रेड्स सिनसिनाटी, ओहायो ग्रेट अमेरिकन बॉल पार्क १८६९ १८९० [२२]\nह्यूस्टन ऍस्ट्रोझ १४ ह्यूस्टन, टेक्सास मिनिट मेड पार्क १९६२ [२३]\nमिलवॉकी ब्रुअर्स १५ मिलवॉकी, विस्कॉन्सिन १५ मिलर पार्क १९६९ [AL] १९९८ [NL] [२४]\nपिट्सबर्ग पायरेट्स पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया पीएनसी पार्क १८८२ १८८७ [२५]\nसेंट लुइस कार्डिनल्स सेंट लुइस, मिसूरी बुश स्टेडियम १८८२ १८९२ [२६]\nऍरिझोना डायमंडबॅक्स फिनिक्स, ऍरिझोना चेझ फील्ड † १९९८ [२७]\nकॉलोराडो रॉकीझ डेन्व्हर, कॉलोराडो कूर्स फील्ड १९९३ [२८]\nलॉस एंजेल्स डॉजर्स १६ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया १६ डॉजर स्टेडियम १८८३ १८९० [२९]\nसान डियेगो पाद्रेस सान डियेगो, कॅलिफोर्निया पेटको पार्क १९६९ [३०]\nसान फ्रांसिस्को जायंट्स सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया 17 एटी अँड टी पार्क १८८३ [३१]\nमेजर लीग बेसबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१८ रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1089/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_", "date_download": "2019-12-08T21:59:16Z", "digest": "sha1:TZP6IOBAMQCCHALC73YT4NY2RO2WW2YJ", "length": 10729, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआरोग्य शिबीरांद्वारे डॉक्टर सेलने पक्षाची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवावी – जयंत पाटील\nमुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या डॉक्टर सेलची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पक्षाच्या संघटनेसाठी डॉक्टर सेलच्या वतीने कशा पद्धतीने कार्यक्रम घेण्यात यावे याचे मार्गदर्शन पाटील यांनी बैठकीदरम्यान केले. डॉक्टर सेलच्या वतीने राज्यात आरोग्य शिबीरे राबवण्यासाठी तयारीला लागण्याची गरज आहे. मतदाराला आपल्या पक्षाची भूमिका समजवण्याची गरज आहे, हे काम आपल्याकडून चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा सल्ला त्यांनी दिला. स्वतःच्या मतदारसंघात गंभीर आजार असलेल्या व्यक्तीला डॉक्टर सेलच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वतीने मदत करावी. आपल्या विभागात त्याबद्दलची सोय नसेल तर इतर ठिकाणी त्याची सोय करण्याचा प्रयत्न करावा. यातून पक्षाची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचेल. आरोग्य शिबीरांद्वारे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगण्यात आलेल्या गोष्टी डॉक्टर सेलच्या माध्यमातून नक्कीच कार्यान्वयित करू असे आश्वासन डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांनी दिले. या संदर्भातील अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली. डॉक्टर भेटीचा कार्यक्रम जनसामान्यांसाठी राबण्यात येईल, याचा फायदा आपल्याला येत्या निवडणुकीत नक्कीच होईल, निवडणूक तोंडावर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डॉक्टर सेलच्या वतीने कोणत्याही गोष्टीची कमतरता होऊ देणार नाही याची ग्वाही डॉ. काळे यांनी यावेळी दिली.\nपक्षाच्या संघटनेसाठी डॉक्टर सेलची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले काम चोखपणे पार पाडले जाते. राजकारण न करता पक्षासाठी काम करणाऱ्या या डॉक्टर सेलचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कौतुक केले. आपल्या पक्षाचा संदेश घरोघरी पोहचवण्याचे काम हे डॉक्टर सेलच्या माध्यमातूनच पूर्ण होते, असे म्हणत त्यांनी डॉक्टर सेलला शुभेच्छा दिल्या.\nया बैठकीला कोषाध्यक्ष हेमंत टकले, आमदार प्रकाश गजभिये, सरचिटणीस बसवराज नगराळकर तसेच राज्यातील डॉक्टर सेलचे पदाधिकारी व डॉक्टर कार्यकर्ते उपस्थित होते.\nदंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट ...\nऔरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलग्रस्त भागाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आपतग्रस्त नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांततेचे आवाहन केले. तसेच दंगलीतील मृत, जखमी आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची व घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी यावेळी केली. ...\nसत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली - अजित ...\nसंघर्षयात्रेदरम्यान वणी येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. तीन वर्षांपासून देशात आणि राज्यात भाजप सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यातील किती आश्वासने पूर्ण केली असा सवाल त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्यांदाच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत संघर्षयात्रा काढली आहे. हा संघर्ष आता तुमच्या-आमच्यापर्यंत मर्यादित राहिल ...\nराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऑलिम्पिकवीरांचा सन्मान ...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'रिओ ऑलिम्पिक २०१६' मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रीडापटूंचा एमसीए क्लब, मुंबई येथे आज सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलतटकरे विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे माजी उपसभापती व पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष वसंत डावखरे, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, आ. किरण पावसकर, युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव, ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/489410", "date_download": "2019-12-08T20:37:32Z", "digest": "sha1:I6FCIUCOXK34LDZHGAII2R4TVUE2U5WR", "length": 6664, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दुचाकी-कार अपघातात बालीका जागीच ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दुचाकी-कार अपघातात बालीका जागीच ठार\nदुचाकी-कार अपघातात बालीका जागीच ठार\nलांजा ः अपघातग्रस्त ओमनी कार व दुचाकी\nमहामार्गावर कुवे येथे भीषण अपघात\nमामा-मामीसह परतणाऱया बालिकेवर काळाचा घाला\nमहामार्गावर कुवे बागेश्री येथील अवघड वळणावर दुचाकी व ओमनी कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील 4 वर्षीय बालिका जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आह़े\nस्वरा संदीप मोरस्कर (4, केळवली, त़ा राजापूर) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव असून ती मामाच्या गावातून माघारी येत होती. या अपघातात प्रदीप पांडुरंग चव्हाण (30), रजनी प्रदीप चव्हाण (27), सुरेश गोविंद चव्हाण (48, सर्व ऱा वाकेड), भास्कर भाऊ वाजगे (40, ऱा बापार्डे, देवगड) हे चौघेजण गंभीर जखमी झाल़े प्रदीप चव्हाण व रजनी चव्हाण या पती-पत्नी असून स्वरा ही प्रदीप चव्हाण याची भाची आहे. स्वरा वाकेड येथे आजोळी आली होती. तिला घरी सोडण्यासाठी मामा-मामी दुचाकीवरुन लांजा शहराकडे येत असतानाच तिच्यावर काळाने झडप घातल़ी\nलांजा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार वाकेड रोहीदासवाडी येथील प्रदीप चव्हाण हे पल्सर दुचाकीने (एम एच 08, ए एफ-7499) पत्नी रजनी व भाची स्वरा यांच्यासह लांजा शहराकडे येत होत़े लांजा शहराजवळील बागेश्री येथील वळणावर त्यांची दुचाकी आली असता मुंबईहून देवगडच्या दिशेने जाणाऱया ओमनी कारबरोबर (एम एच 03, ए आर-2484) समोरासमोर जोरदार धडक झाली. देवगड बापर्डे येथील भास्कर भाऊ वाजगे ही कार चालवत होते.\nही धडक एवढी जबर होती की दुचाकीचे हँडल तुटून पडले. तर प्रदीप, रजनी व स्वरा महामार्गावर फेकले गेले. रस्त्यावर जोराने आदळल्याने चव्हाण पती-पत्नीच्या डोक्याला व पायांना गंभीर इजा झाली. तर लहानग्या स���वराचा जागीच अंत झाला. कारचालकाच्या डोक्याला मार बसूत तो आतच अडकून पडला.\nअपघाताची खबर मिळताच लांजा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक पंडीत पाटील, चालक देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल़ी गंभीर जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आह़े\nजैतापूर बंदर निरीक्षक लाचलुचपतच्या जाळय़ात\n‘त्या’ पोलिसांना बडतर्फच करा\nपोलीस कर्मचाऱयाची गळफासाने आत्महत्या\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/women-arrested-in-government-schemes", "date_download": "2019-12-08T21:46:27Z", "digest": "sha1:PUJSVP76MOR3DCFCBQDBEFRCO5LPZ7XB", "length": 6257, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "women arrested in government schemes Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nशासकीय योजनांच्या नावाखाली वयोवृद्ध महिलांची फसवणूक, महिलेला अटक\nविविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देते असे सांगून वयोवृद्ध महिलांना लुटणाऱ्या एका महिलेला तुमसर पोलिसांनी अटक (women arrested in government schemes) केली आहे.\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=95", "date_download": "2019-12-08T22:09:28Z", "digest": "sha1:3EZBVTWLHBW46LFFLDXD7Y56IJJVEWCL", "length": 14622, "nlines": 297, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "गोंदिया – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nव्याघ्र प्रकल्पाच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळणार – पालकमंत्री डॉ.परिणय फुके\nगोंदिया [] गोंदिया जिल्ह्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे वैभव आहे. देशातील चांगल्या व्याघ्र प्रकल्पापैकी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प\nगोंदिया – भरधाव एस टी घसरून अपघात, पाच प्रवासी जखमी\nगोंदिया – भरधाव एस टी घसरून अपघात, पाच प्रवासी जखमी Share on: WhatsApp\nगोंदिया – तालुक्याच्या ईर्री येथील शाळेत महिला मुख्याध्यापिकेची हत्या\nगोंदिया – तालुक्याच्या ईर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मुख्याध्यापिकेची हत्या करण्यात आली आहे.\nगोंदिया- सागवानानं भरलेला मिनीट्रक पकडला; देवरी पोलिसांची कारवाई\nगोंदिया- सागवानानं भरलेला मिनीट्रक पकडला; देवरी पोलिसांची कारवाई Share on: WhatsApp\nगोंदिया – जिल्ह्यातील मोरवाही येथे सिलेंडर च्या स्फोटाने घराला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.\nगोंदिया – जिल्ह्यातील मोरवाही येथे सिलेंडर च्या स्फोटाने घराला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. Share\nगोंदियातील बोदलकसा पर्यटक निवासात एमटीडीसीचे उपहारगृह सुरु\nमुंबई [] महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोदलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त\nगोंदिया गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे शेतावर सकाळी काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू.\nगोंदिया गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे शेतावर सकाळी काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू. Share on:\nगोंदिया- तिरोडा येथे रेल्वे स्टेशन रोड जवळ गॅस वेल्डिंगचा सिलेंडर ब्लास्ट झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या 15 दुकान(टपरी) पूर्णपणे जळाल्या.\nगोंदिया- तिरोडा येथे रेल्वे स्टेशन रोड जवळ गॅस वेल्डिंगचा सिलेंडर ब्लास्ट झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या\nगोंदिया – गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार\nगोंदिया [] उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाºया ढोंगी बाबाचा\nगोंदिया बसपा उमेदवार विजया नांदूरकर यांच्या वाहनात आढळले एक लाख रुपये रोख, तपासणी करताना पोलिसांनी जप्त केली रक्कम\nगोंदिया बसपा उमेदवार विजया नांदूरकर यांच्या वाहनात आढळले एक लाख रुपये रोख, तपासणी करताना पोलिसांनी\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत अस���ीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%B8%E0%A5%81._%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%88", "date_download": "2019-12-08T21:56:51Z", "digest": "sha1:3EQW6QNYOZSPV3L5UEBMTAHNBNJVZ2RA", "length": 35258, "nlines": 253, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रा.सु. गवई - विकिपीडिया", "raw_content": "\nदादासाहेब रामकृष्ण सूर्यभान गवई\n११ जुलै २००८ – ७ सप्टेंबर २०११\n१३ जुलै २००६ – १२ ऑगस्ट २००६\n२२ जून २००६ – ९ जुलै २००८\n३ एप्रिल २००० – २ एप्रिल २००६\n१० मार्च इ.स. १९९८ – २६ एप्रिल इ.स. १९९९\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता\n१२ डिसेंबर १९८६ – २० डिसेंबर १९८८\n२० डिसेंबर १९९० – १७ जुलै १९९१\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती\nइ.स. १९७८ – इ.स. १९८२\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती\nइ.स. १९६८ – इ.स. १९७८\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य\nइ.स. १९६४ – २६ जुलै इ.स. १९९४\nदारापूर (अमरावती जिल्हा), महाराष्ट्र, भारत\n२५ जुलै, २०१५ (वय ८५)\nभारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)\n२ मुलगे: भूषण गवई\nरामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.[१]\n३ वैयक्तिक जीवन व शिक्षण\n४ भारिप मधील सहभाग\n१० सन्मान आणि पुरस्कार\nगवई यांचा विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय सहभाग होता. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी इ.स. १९६८ ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि इ.स. १९७८ ते १९८२ मध्ये विध���न परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले.[२]\nगवई हे संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य होते. इ.स. १९९८ मध्ये, ते १२व्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. १० मार्च इ.स. १९९८ ते २६ एप्रिल इ.स. १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.[३] त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते राज्यसभेचे सभासद (खासदार) होते. राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली असल्याने या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.[४]\nगवईंनी तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. ते सिक्कीमचे राज्यपाल म्हणून १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६ दरम्यान कार्यरत होते, तर बिहारचे राज्यपाल म्हणून २२ जून २००६ ते ९ जुलै २००८ दरम्यान, आणि केरळचे राज्यपाल म्हणून ११ जुलै २००८ ते ७ सप्टेंबर २०११ दरम्यान कार्यरत होते.[५]\nवेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या २३ नोव्हेंबर १९८० रोजी बँकॉक येथील सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. गवईंनी दलित लोकांच्या उद्धारासाठी भरीव कामगिरी केली त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेद वा पंथभेद पाळून स्वःजातियांना सवलती देऊन इतरांना कधीही दूर ढकलले नाही. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. दीक्षाभूमी येथील स्तूप निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. इ.स. १९७८ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लागू करण्यात आल्या होत्या, त्याच सवलती अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातीलच बौद्ध धर्मांतरानंतर बनवलेल्या नवबौद्धांना (नवदीक्षित बौद्ध) त्या सवलती नाकारण्य���त आल्या होत्या, त्यासाठी गवई यांनी दिल्लीमधील बोटक्लब मध्ये १४ दिवसांचे उपोषण केले होते, या उपोषणाच्या वेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना भेट दिली होती.[६]\nवैयक्तिक जीवन व शिक्षण[संपादन]\nअमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० ऑक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. ते इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले भूषण व राजेंद्र आणि एक मुलगी कीर्ती आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, तर राजेंद्र गवई हे डॉक्टर, राजकारणी व भारिप (गवई) चे अध्यक्ष आहेत. रा.सु. गवई हे एक आंबेडकरवादी व बौद्ध धर्मीय होते.[७][८]\nदादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दूर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७० ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणीत गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[९] यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्य�� काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वत:ला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पँथरचा उदय झाला.\nइ.स. १९९८ मध्ये, १२व्या लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार हे खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते, अन्य तिंघे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले हे होते.\nबिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते..\nबिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैन व बौद्ध धर्मांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष.\nगवईंचा मृत्यू वयाच्या ८६व्या वर्षी २५ जुलै २०१५ रोजी नागपुरातील कृष्‍णा रुग्णालयात झाला, या दवाखान्यात ते महिनाभर उपचार घेत होते. त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला.[१०][११]\nगवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:\n१९५९ साली ते विदर्भ रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी झाले.\n१९७२ मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले.\n१९७२ मध्ये नागपूर येथील दीक्षाभूमीच्या \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती\"चे अध्यक्ष झाले.\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) [सलग पाच वेळा, १९६४ ते १९९४] : १९६४ ते ७०, १९७० ते ७६, १९७६ ते ८२, १९८२ ते ८८ आणि १९८८ ते ९४\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती : इ.स. १९६८ ते ७८.\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती : इ.स. १९७८ ते ८२\nकॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सदस्य\nमहाराष्ट्र शाखेचे संयुक्त अध्यक्ष\nमहाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता (दोनदा): १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८; आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१[१२]\n१२व्या लोकसभेचे सदस्य (खासदार) : १९९८ ते ९९\nराज्यसभा सदस्य (खासदार) : ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६\nबिहारचे राज्यपाल : २२ जून २००६ ते ९ जुलै २००८\nसिक्कीमचे राज्यपाल : १३ जुलै २००६ ते\t१२ ऑगस्ट २००६\nकेरळचे राज्यपाल : १० जुलै २००८ ते २५ ऑगस्ट २०११\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nगवईंनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी एक -\nआंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व (गौरव प्रकाशन)\nगवई यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:\nकुष्ठरोग्यांकरिता केलेल्या मदतीबद्दल मिळालेले 'कुष्ठमित्र अ‍ॅवॉर्ड' आणि 'कुष्ठरोग्यांचा मित्र अ‍ॅवॉर्ड'\nप्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे 'प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड' (१९९०-९१)\nनॅशनल प्रेस इंडिया, नवी दिल्ली यांच्यातर्फे 'नॅशनल प्रेस अ‍ॅवॉर्ड' (१९९४)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता 'ईश्वरी देवी अ‍ॅवॉर्ड' (हैदराबाद, १९९९)\nमारवाडी फाउंडेशनचा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार'\n^ \"ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सु.गवई यांचं दीर्घ आजारानं निधन\". News18 Lokmat. 2019-04-03 रोजी पाहिले.\n^ राऊत, नितेश (2019-03-25). \"अमरावतीत नवनीत ���ाणा की पुन्हा आनंदराव अडसूळ बाजी मारणार\n^ \"ज्‍येष्‍ठ नेते रा. सू. गवई यांचे निधन; उद्या होणार अमरावतीत अंत्‍यसंस्‍कार\". divyamarathi (mr मजकूर). 2015-07-25. 2019-04-03 रोजी पाहिले.\n^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. १०१ ते १०३.\n^ महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी\nतुकडोजी महाराज · गाडगे महाराज · गुलाबराव महाराज · शिवाजीराव पटवर्धन · श्री संत अच्युत महाराज · वामन गोपाळ जोशी\nप्रतिभा पाटील · रा.सु. गवई · पंजाबराव देशमुख · दादासाहेब खापर्डे · बच्चू कडू ·\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ · हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ\nराजदत्त · भीमराव पांचाळे · चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर · विश्राम बेडेकर · एकनाथ रामकृष्ण रानडे · गुणाकर मुळे · वैशाली भैसने माडे\nवसंत आबाजी डहाके · राम शेवाळकर · उद्धव शेळके · श्रीधर कृष्ण शनवारे · सुरेश भट · प्रतिमा इंगोले · गणेश त्र्यंबक देशपांडे\nप्रभाकर वैद्य · शिवाजीराव पटवर्धन · सुभाष पाळेकर\nशेंदूरजना बाजार · मोझरी · लोणी टाकळी़\nइ.स. २०१५ मधील मृत्यू\nइ.स. १९२९ मधील जन्म\nभारतीय रिपब्लिकन पक्षातील राजकारणी\n१२ वी लोकसभा सदस्य\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१९ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-12-08T22:23:28Z", "digest": "sha1:UJSRFYGZPYDAGDW5BUZKMRKPCSDFPD5T", "length": 5302, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेळ्ळारी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया मतदारसंघातील विजयी खासदार\nसोनिया गांधी, १९९९, अखिल भारतीय काँग्रेस\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बेळ्ळारी (लोकसभा मतदारसंघ) ��िवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nउडुपी चिकमगळूर • उत्तर कन्नड • कोप्पळ • कोलार • गुलबर्गा • चामराजनगर • चिकबल्लपूर • चिक्कोडी • चित्रदुर्ग • तुमकूर • दक्षिण कन्नड • दावणगेरे • धारवाड • बंगळूर ग्रामीण • बंगळूर उत्तर • बंगळूर दक्षिण • बंगळूर मध्य • बागलकोट • बीदर • बेळगाव • बेळ्ळारी • मंड्या • म्हैसूर • रायचूर • विजापूर • शिमोगा • हावेरी • हासन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१५ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_13.html", "date_download": "2019-12-08T20:47:42Z", "digest": "sha1:CO72DW4RBYTSL7IOWWQEXGQQROQYVOOT", "length": 21207, "nlines": 125, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: पुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विचारतील ?", "raw_content": "\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विचारतील \nपुणे शहरातील आमदारांच्या मागणीवरून आयुक्त महेश पाठक, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण आपणासमोर केल्याचे पेपरात वाचले .प्रशासनाच्या सादरीकरणातून अद्यापही जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्याचा ’अर्थ‘\"' न समजल्याने पुन्हा 1 मे रोजी बैठक घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याचेही समजले .खरेतर इतक्या उशीरा आमदारांना विकास आराखड्याचा पुळका का आला . आराखड्यासंदर्भातील सर्व कायदेशीर मुदती संपल्यानंतर त्याचा ’अर्थ’ समजाउन घ्यायची आवश्यकता त्यांना का वाटली . आराखड्यासंदर्भातील सर्व कायदेशीर मुदती संपल्यानंतर त्याचा ’अर्थ’ समजाउन घ्यायची आवश्यकता त्यांना का वाटली त्यांच्या पक्षांच्या प्रतिनिधिंनी गेल्या चौदा- पंधरा महिन्यात विकास आराखड्याचा ’अर्थ’ त्यांना समाजावून दिला नव्हता का त्यांच्या पक्षांच्या प्रतिनिधिंनी गेल्या चौदा- पंधरा महिन्यात विकास आराखड्याचा ’अर्थ’ त्यांना समाजावून दिला नव्हता का असे प्रश्‍न पुणेकरांना पडले आहेत .\nसादरीकरणानंतर पत्रकारांशी बोलताना एका आमदाराने आपल्या जमिनीवर आरक्षण टाकूनये यासाठी 300/- रुपये प्रती चौ.फुट या दराने पैसे मागीतल्याचा आरोप केला. परंतु हे पैसे कोणो मागीतले याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही . तसा खुलासा केला असता तर पुणेकरांनाही विकास आराखड्याचे वास्तव समजले असते.यातूनच आरक्षणे ठेवणे, वगळणे , बदलणे, कमी-जास्त करणे, जराशी सरकवणे या प्रकारात किती मोठा व्यवहार झाला असेल याचा अंदाज येतो. असो.\nकाही नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी शहर सुधारणा समितीसमोर विकास आराखडा ठेवल्यानंतर तो मिळविण्याचा प्रयत्न केला होते , परंतु त्याला यश आले नव्हते . आराखडा उघड न करण्यासाठी देण्यात आलेले कारण हास्यास्पद होते .आराखडा लोकांना समजला तर म्हणे त्यात करण्यात आलेल्या तरतुदी लोकांना समजल्या असत्या आणि लोकप्रतिनिधींवर दबाव आला असता. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींनी आराखड्याची प्रत मिळविण्याचा प्रयत्न केल्यावर समितीच्या सदस्यांच्या लक्षात आले की आपण ज्या विषयावर गेले सहा महिने चर्चा करत आहोत त्याची प्रतच आपल्याला दिली गेलेली नाही .\nया बाबी पाहिल्या तर प्रशासनाने प्रारुप विकास आराख़डा तयार करून तो सीलबंद लखोट्यात शहर सुधारणा समितीच्या सदस्यांसाठी नगर सचिवांकडे दिला आणि नगरसचिवांनी तो सीलबंद लखोटा त्या समितीच्या अध्यक्षांकडे सोपविला आणि समितीमध्ये त्या सीलबंद लखोट्यातील प्रारूप विकास आराखड्यावर तब्बल बारा महिने चर्चा केली . इतकी गोपनीयता इतका काळ का पाळली गेली हे आमदारांनी केलेल्या वरील आरोपावरून सहज लक्षात येते . त्यांच्या उदाहरणावरून आरक्षणाच्या खेळात सामान्य माणसाचे काय हाल केले गेले असतील याचा अंदाज सहज बांधता येतो.\nया सादरीकरणाच्या वेळी , 1987 च्या विकास आराखड्याची अंमलबजावणी, त्या वेळची आरक्षणे व प्रशासनाने टाकलेली आरक्षणे, उपसूचनांद्वारे आराखड्यात झालेले बदल, याबाबत आपण माहिती घेतली.आणि कोणती आरक्षणे कोणत्या नगरसेवकांच्या उपसूचनेनुसार बदलली , बदललेल्या आरक्षणांचे परिणाम काय होतील , बदललेल्या आरक्षणांचे परिणाम काय होतील , एमआरटीपी ऍक्ट 26 (2) नुसार कारवाई झाली आहे का, , एमआरटीपी ऍक्ट 26 (2) नुसार कारवाई झाली आहे का, इंजिनिअरिंग कॉलेजने केलेल्या सर्वक्षणाचे अहवाल जोडण्यात आले आहेत काइंजिनिअरिंग कॉलेजने केलेल्या सर्वक्षणाचे अहवाल जोडण्यात आले आहेत का, असे प्रश्‍नही आपण विचारल्याचे समजले .\nआपण जे प्रश्‍न विचारले ते प्रश्‍न आणि माहिती पुण्यातील नागरिक डिसेंबर 2011 पासून प्रशासनाला आणि पुण्याच्या कारभार-यांना विचारत आहेत. डिसेंबर 2011 ला प्रशासनाने शहर सुधारणा समितीला सादर केलेला आराखडा समितीने डिसेंबर 2012 ला सर्वसाधारण सभेला सादर केला आणि सर्वसाधारण सभेने 4 मार्चला त्याला अंतिम मंजूरी दिली .आश्‍चर्य म्हणजे शहर सुधारणा समिती आणि सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होत असताना ( म्हणजे सुमारे पंधरा महिन्याच्या कालावधीत) विकास आराखडा सर्वसाधारणपणे गोपनीयच राहीला.अर्थात गोपनीय म्हणजे फक्त नागरिकांसाठी तो गोपनीय होता, बाकी सर्व हितसंबधियांच्या टेबलावर तो होता.या दोन्ही समित्यांनी या गोपनीय विकास आराखड्याचा \"‘अर्थ\"‘ समजाउन घेउन त्यावर सांगोपांग चर्चा केली आणि पूर्ण ‘समाधानाअंती‘ त्याला मंजूरी दिली.\nशहर सुधारणा समिती आणि सर्वसाधारण सभेमध्येही 1987 च्या विकास आराखड्याची अंमलबजावणी, त्या वेळची आरक्षणे व प्रशासनाने टाकलेली आरक्षणे,विद्यमान जमिन वापर आराखडा , उपसूचना नियमानुसार दिल्या जात आहेत का उपसूचनांद्वारे आराखड्यात झालेले बदल , बदललेल्या आरक्षणांचे परिणाम काय होतील उपसूचनांद्वारे आराखड्यात झालेले बदल , बदललेल्या आरक्षणांचे परिणाम काय होतील , एमआरटीपी ऍक्ट 26 (2) नुसार कारवाई झाली आहे का, , एमआरटीपी ऍक्ट 26 (2) नुसार कारवाई झाली आहे का, असे प्रश्‍न पुण्याच्या कारभा-यांनी विचारल्याचे ऐकीवात नाही.हा आराखडा मंजूर होण्याच्या प्रकि‘येच्या दरम्यान अनेक माननीयांनी , राजकिय पक्षांनी त्याबाबत आपण मोट्ठा आवाज उठविणार असल्याच्या वल्गना केल्या परंतू त्या केवळ वावड्याच ठरल्या . नंतर सारे काही आपसुकच शांत झाले. त्यांच्या या शांततेचा ’अर्थ’ पुणेकरांना अजुनही लागलेला नाही .\nएका अर्थाने प्रशासनाने डिसेंबर 2011 मध्ये शहर सुधारणा समितीने समितीसमोर आराखडा सादर केल्यानंतर त्यांचा या विषयाशी संबध संपला. त्यानंतर सर्वधारण सभेच्या आदेशानुसार आराखड्यात आवश्यक ते बदल करून तो पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर ठेवणे एवढेच प्रशासनाचे काम होते. प्रशासन���ने तयार केलेल्या आराखड्यात काही उणिवा नसतील असे नाही , परंतु वरील दोन्ही समित्यांनी त्या उणिवांचा विचार करायला हवा होता , प्रशासनाला जाब विचारायला हवा होता, परंतु तसे न करता गोपनीय अहवालावर ’अर्थपूर्ण ‘ चर्चा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. ते आपल्याच पक्षांचे प्रतिनिधी आहेत , त्यांना आपण जाब विचारणार आहात की नाही . प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता जे काही आहे ते हरकती सूचनावर सुनावणी घेणा-या समितीच्या आणि राज्य शासनाच्या हातात . तीथे आता आपण काय करणार . प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आता निघून गेली आहे. आता जे काही आहे ते हरकती सूचनावर सुनावणी घेणा-या समितीच्या आणि राज्य शासनाच्या हातात . तीथे आता आपण काय करणार आणि पुणेकरांच्या हिताचा निर्णय कसा घेणार आणि पुणेकरांच्या हिताचा निर्णय कसा घेणार ,तसेच आपापल्या पक्षाच्या प्रतिनिधींच्या शहर सुधारणा आणि सर्वसाधारण सभेतील वर्तनाचा ’अर्थ आपण त्यांना विचारणार की नाही ,तसेच आपापल्या पक्षाच्या प्रतिनिधींच्या शहर सुधारणा आणि सर्वसाधारण सभेतील वर्तनाचा ’अर्थ आपण त्यांना विचारणार की नाही यावर पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.\nआमदारांनीही केला 'डीपी'चा गृहपाठ\nविरोधी आमदार डी पी तून टार्गेट\nआमदारांसमोर डी पी बाबत मनपाची अर्धवट माहिती\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या ध��द्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जागा देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/734734", "date_download": "2019-12-08T21:47:42Z", "digest": "sha1:XHFTPYZ3U2SXGJ3N77FFF7YUMNA6AJHI", "length": 3065, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीनला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » चीनला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद\nचीनला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद\nफिफाने चीनला 2021 च्या विश्व करंडक क्लब फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी येथे फिफाचे अध्यक्ष इनफेनटिनो यांनी फिफाचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले.\nफिफाच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये पहिल्यांदाच होणाऱया 2021 च्या क्लबस्तरीय विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद चीनला देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे इनफेनटिनो यांनी सांगितले. या आगामी स्पर्धेत 24 संघांचा सहभाग राहील.\nडीडी संघातून डय़ुमिनीची माघार\nमुंबई रॉकेटस्- बेंगळूर रॅप्टर्स अंतिम लढत\nबियान्काचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद\nआयसीसीच्या टेस्ट रेंकिंगमध्ये ‘विराट’ पुन्हा अव्वल\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-users-may-face-trouble-if-rcom-deal-fails/articleshow/67225053.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-08T20:35:39Z", "digest": "sha1:Q4IGCDYLORXECDTV24AQBB26ARX54TFN", "length": 14127, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "reliance jio: jio: तर मुंबईसह ७ राज्यात जिओच्या सेवेला फटका - reliance jio users may face trouble if rcom deal fails | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\njio: तर मुंबईसह ७ राज्यात जिओच्या सेवेला फटका\nरिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर जिओच्या दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील ग्राहकांना फटका बसू शकतो. त्यांना जिओची सेवा मिळविण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.\njio: तर मुंबईसह ७ राज्यात जिओच्या सेवेला फटका\nस्पेक्ट्रम डील आरकॉम आणि जिओ दोन्हींसाठी खूप गरजेची\nस्पेक्ट्रम न मिळाल्यास मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाममध्ये जिओच्या सेवेला फटका बसणार\nदूरसंचार विभागाने आरकॉम-जिओ स्पेक्ट्रम ट्रेडिंग डीलला मंजुरी देण्यास नकार दिला होता\nही डील सरकारी नियमांनुसार नाही, असे दूरसंचार विभागाने म्हटले होते.\nरिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर ��िओच्या दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील ग्राहकांना फटका बसू शकतो. त्यांना जिओची सेवा मिळविण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.\nस्पेक्ट्रम डील ही आरकॉम आणि जिओ या दोन्हींसाठी खूप महत्वाची आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह काही राज्यात ८०० मेगाहर्ट्ज बँड पाच युनिट्सवर अवलंबून आहे. स्पेक्ट्रम ब्लॉकसाठी जिओ आरकॉमवर अवलंबून आहे. हा बँड ४ जी एलटीई सेवेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यातून प्रत्येक सर्कलमध्ये जिओकडे ८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये ४ जी एअरवेव्सच्या ३.८ युनिट्स आहेत. या बँडमध्ये एलटीई कव्हरेजसाठी आरकॉमच्या स्पेक्ट्रमवर अवलंबून आहे. स्पेक्ट्रम ट्रेडिंग डील लवकर स्पष्ट होणे जिओसाठी खूप गरजेचे आहे. कारण या डीलनंतर जिओला आरकॉम ४जी स्पेक्ट्रम मिळेल. ही डील झाल्यास जिओला ८०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये कंटिगुअस ब्लॉक्स बनवण्यासाठी मदत मिळेल. या ब्लॉक्समुळे जिओची सेवा सुरळीत राहते.\nस्पेक्ट्रम ट्रेडिंग करारावर २०१७ मध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या कराराला मंजुरी मिळाल्यानंतर आरकॉम ४जी एअरवेव्सची ११२.४ युनिट्स जिओला विकण्यात आली होती. यातून ८०० मेगाहर्ट्ज बँड एलटीई स्पेक्ट्रमचाही समावेश होता. आरकॉनने सिस्टेमा श्याम टेलिसर्विसेसजकडून खरेदी केली होती. आरकॉमवर ४६००० कोटींचे कर्ज आहे. हा स्पेक्ट्रम विकल्यानंतर आरकॉमला १८००० कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी मदत होईल. ही डील आरकॉम आणि जिओ या दोन्हींसाठी महत्त्वाची आहे. जर हा स्पेक्ट्रम मिळाला नाही तर मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसामसह पूर्वीकडील राज्यातील जिओ ग्राहकांच्या सेवेला फटका बसण्याची शक्यता आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजिओचा 'बेस्ट प्राईस प्लान', उरले फक्त ३ दिवस\nमोबाइलवर बोलणे महागले, पाहा नवे प्लान\nएअरटेल, व्होडाफोनचे 'हे' लोकप्रिय प्रीपेड प्लान बंद\nमोफत बोला;आयडिया-व्होडाफोनच्या ग्राहकांना खुशखबर\nरेडमी नोट ८ ला लोकांची पसंती, १ कोटींहून अधिक फोन्सची विक्री\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अने���ांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nजिओ ग्राहकांना दिलासा, 'हे' दोन प्लान पुन्हा सुरू\nमोफत बोला;आयडिया-व्होडाफोनच्या ग्राहकांना खुशखबर\nडेटा चोरी रोखण्यासाठी 'यूएसबी कंडोम' चा वापर\nशाओमीचा १०८ मेगापिक्सलचा फोन नव्या वर्षात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\njio: तर मुंबईसह ७ राज्यात जिओच्या सेवेला फटका...\nFlipkart: फ्लिपकार्टचा कार्निव्हल सेल आजपासून सुरू...\nsamsung galaxyA7(2018): सॅमसंगचे स्मार्टफोन झाले स्वस्त...\n३१ डिसेंबरनंतर 'या' मोबाइलवरील व्हॉट्सअप बंद...\nMoto G चे 'हे' चार फोन लवकरच लाँच होणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/rpf-arrests-22-taxi-drivers-at-mumbai-central/articleshow/70281559.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-08T21:26:52Z", "digest": "sha1:3LQMR2HQO6VA2VQSMIN4BYZODMSROWPQ", "length": 11677, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Mumbai taxi fare: मीटरपेक्षा भाडे; २२ टॅक्सीचालकांना अटक - rpf arrests 22 taxi drivers at mumbai central | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nमीटरपेक्षा भाडे; २२ टॅक्सीचालकांना अटक\nप्रवाशांकडून मीटरपेक्षा अधिक भाडे उकळणाऱ्या टॅक्सीचालकांना रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दणका दिला असून मुंबई सेंट्रल स्टेशनबाहेर अशा २२ टॅक्सीचालकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.\nमीटरपेक्षा भाडे; २२ टॅक्सीचालकांना अटक\nप्रवाशांकडून मीटरपेक्षा अधिक भाडे उकळणाऱ्या टॅक्सीचालकांना रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दणका दिला असून मुंबई सेंट्रल स्टेशनबाहेर अशा २२ टॅक्सीचालकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.\nमीटरप्रमाणे भाडे स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व प्री-पेड चार्ट न पाळणाऱ्या टॅक्सीचालकांवर आम्ही कारवाई केल्याचे आरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या टॅक्सीचालकांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रत्येकी ३०० रुपये दंड वसूल करून नंतर सर्वांची सुटका करण्यात आल्याचे हा अधिकारी म्हणाला.\nमुंबई सेंट्रल येथून घाटकोपरला जाण्यासाठी एका प्रवाशाकडे टॅक्सीचालकाने ७०० रुपयांची मागणी केली. याबाबत संबंधित प्रवाशाने फोनवरून आरपीएफ निरीक्षकांना माहिती दिली असता त्याची दखल घेऊन आरपीएफने धडक कारवाई केली. या टॅक्सीचालकासह प्रवाशांकडून भरमसाठ भाडे उकळणाऱ्या अन्य टॅक्सीचालकांनाही पोलिसांनी दणका दिला. आरटीओ वा वाहतूक पोलिसांकडून अशी कारवाई केली जाते मात्र यावेळी आरपीएफने कारवाईचा दंडुका उगारल्याने प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर प्रवाशांना लूटणाऱ्या टॅक्सीचालकांचे धाबे दणाणले आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nमुंबई: माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचे गूढ उकलले\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमीटरपेक्षा भाडे; २२ टॅक्सीचालकांना अटक...\nदाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला अटक...\nरस्त्यावर धावणार चार चाकी 'क्यूट' रिक्षा...\n९ ऑगस्ट रोजी देशभरात ईव्हीएम भारत छोडो आंदोलन...\nअॅप एक, वैशिष्ट्यं अनेक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-12-08T22:11:12Z", "digest": "sha1:VLXVOAT3KXG3VWGO5Q7MX6HUJC5EUMIQ", "length": 4271, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग चर्चा:स्त्रीवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.\nदर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .\nमुल्यांकन न झालेले महिलाप्रकल्प लेख\nमुल्यांकन न झालेले महिलाप्रकल्प लेख (महत्त्व - अज्ञात)\nअज्ञात महत्त्वाचे महिलाप्रकल्प लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१५ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-12-08T21:05:23Z", "digest": "sha1:WTRLUJ6WUZOGDAWCKDBBLGWKD74IUX3C", "length": 28796, "nlines": 330, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (50) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमनोरंजन (36) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nचित्रपट (49) Apply चित्रपट filter\nअभिनेत्री (18) Apply अभिनेत्री filter\nअभिनेता (17) Apply अभिनेता filter\nदिग्दर्शक (14) Apply दिग्दर्शक filter\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nसोशल मीडिया (11) Apply सोशल मीडिया filter\nव्यवसाय (9) Apply व्यवसाय filter\nनागपूर (7) Apply नागपूर filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nमराठी चित्रपट (7) Apply मराठी चित्रपट filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nसाहित्य (7) Apply साहित्य filter\nगुजरात (6) Apply गुजरात filter\nअमिताभ बच्चन (5) Apply अमिताभ बच्चन filter\nग्रंथालय योजनेच्या लाभासाठी 20 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवा\nऔरंगाबाद - केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालयामार्फत अर्थसाह्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या...\n‘पाणी भरपूर प्या’ (युवराज मल्होत्रा)\nमी संतुलित आहार घेतो, त्यात शाकाहार आणि मांसाहार दोन्हीचा समावेश करतो. तरतरी वाटण्यासाठी मी रेड शुगर घालून ब्लॅक कॉफी किंवा ताज्या लिंबाचा रस पितो. दररोज न चुकता तीन ते चार लिटर पाणी पितो. उन्हाळ्यात तर यापेक्षाही जास्त पाणी पितो. पाण्यामुळे शरीराला चांगल्या प्रकारचा बॅलन्सही मिळतो. तसंच,...\nकणकवली ( सिंधुदुर्ग ) - भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य अरबी समुद्र आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर पुढील 12 ते 48 तासांमध्ये \"सोबा' या चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. या वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीलाही धोका असून ताशी...\n'पानिपत'च्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल\nपानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना 6 डिसेंबरला अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन 1761 मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानलं जातं...\nvideo : \"त्या' तरुणांनी अशी केली शिकाऱ्यांचीच शिकार\nजळगाव : नागनचौकी.. जंगल परिसरात वसलेले एक छोटेसे गाव... चारशे ते पाचशे हेक्‍टर क्षेत्राचा परिसर जंगलाने व्यापलेला असल्याने जंगली प्राण्यांचा येथे वावर कायमचाच... यामुळे लपून छपून प्राण्यांची शिकार केली जाते... पण हे रोखणेही महत्त्वाचे. वन्य प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या बिश्‍नोई समाजाने जोधपूर येथे...\nगेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षीची...\nपुन्हा अतिवृष्टी झाली तर... (संदीप वासलेकर)\nसिंगापूरसारख्या छोट्या देशाचा अनुभव लक्षात घेऊन, भविष्यकाळात घ��ू शकणाऱ्या घटनांची चाहूल देणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्यात निर्माण केली गेल्यास तिचा खूप उपयोग होईल. तसं घडल्यास, पुन्हा अतिवृष्टी झाली तर अथवा दुष्काळ पडला तर आपली गडबड उडणार नाही. आयआयटीत पर्यावरणशास्त्रात संशोधन व अध्यापन करणारे एक...\nअवलिया शिक्षकाची अनोखी निर्मिती\nनांदेड : मुलांमध्ये निसर्गतः व सृजनात्मक गुण असतात. म्हणूनच ते प्रत्येक वस्तूचे रंग व आकार याकडे आकर्षित होतात. मुलांमधील सौंदर्य प्रेमाच्या दृष्टिकोनाला समोर ठेवून शहरातील एका हायस्कुलमधील कला शिक्षकाने इंग्रजी मुळाक्षरे ‘ए टु झेड’पर्यंत नाविण्यपूर्णरित्या अक्षर चित्राची ओळख पुस्तकाच्या रूपाने...\nथंडीमुळे उबदार कपडे खरेदीकडे कल\nपुणे ः शहरात थंडीची चाहूल लागली आहे. शहरवासीयांची उबदार कपड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी नेपाळी, तिबेटियन व हिमाचल प्रदेशमधील स्वेटर व अन्य उबदार कपड्यांचे विक्रेते हडपसरमध्ये दाखल झाले आहेत. किमतीत घासाघीस करता येत असल्याने ब्रॅन्डेड उबदार कपड्यांपेक्षा रस्त्यावरील या विक्रेत्यांकडेच उबदार कपडे...\nपूजा हेगडे पुन्हा तेलुगू चित्रपटांकडे\nमुंबई : हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम काम करत पूजा हेगडेने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामधील तिच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं. आता पूजा पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आहे. कामामधून ब्रेक न...\n‘पानिपत’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी\nमुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल...\nअभिनेत्री शौकत आझमी यांचे वृद्धापकाळाने निधन\nमुंबई : अभिनेत्री शबाना आझमी यांच्या आई प्रसिद्ध थिएटर अभिनेत्री शौकत कैफी-आझमी (९३) यांचे शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी जुहू येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. २३) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शबाना आझमी यांच्या आई असलेल्या शौकत कैफी-आझमी यांच्या निधनाची...\n'थलाइवी' चा पहिला पोस्टर रिलिज, कंगणाचा थक्क करणारा लुक एकदा बघाच \nमुंबई : कंगणाची ओळख ही तिच्या बोल्ड आणि स्पष्टवक्तेपणासाठी आहे. तिची चित्रपटासाठीची निवडही वेगळी आहे. उत्तम अभिनयाने कंगणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगणा एका खास चित्रपटाची तयारी गेले बरेच दिवस करत होती. कायम चर्चेत आणि वादात राहिलेल्या जयललिता यांच्यावरच्या या बायोपिकचं नावं आहे ‘थलाइवी...\nराष्ट्रवादीचे 'हे' सात आमदार परतले..\n\"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते\" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान...\nबॉलिवूडच्या 'या' चित्रपटात दिसणार नागार्जुन ; 15 वर्षांनंतर कमबॅक \nमुंबई : बॉलिवूडमध्ये आता नवा कोणता चित्रपट येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागुन असते. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहरची कंपनी 'धर्मा प्रोडक्शन' निर्मिती करत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची अनेक दिवस चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र दिसणार...\nवारकरी संगीत संमेलन 28 पासून पुण्यात\nपुण्यातील संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेले हे संमेलन सूस रस्त्यावर पाषाण येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक सुहास सोनावणे; तर कार्याध्यक्ष अनिल ससार आहेत. संमेलनाची सुरुवात 28 नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता वाद्यपूजनाने होईल. यानंतर आमदार चंद्रकांत...\nगाणं गाऊन स्वच्छतेचा जागर करणारा महापालिकेचा कर्मचारी आहे तरी कोण\nपुणे : गाणे गाऊन स्वच्छतेचा जागर करण्याऱ्या महापालिकेच्या झाडुवाल्याचे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहे. ''आज व्हायरल झालेले हे गाणे फार पूर्वी व्हायरल झाले असते तर, कदाचित पुण्यात कचऱ्याची इतकी दयनीय अवस्था नसती. मात्र, येत्या काळात नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती करून होईल तेवढा...\nभारतातील रिमेक्सची कहाणी 'रि-मेक इन इंडिया'\nबॉलीवूडमध्ये जुन्या, इतर भाषेतील चित्रपटांचे रिमेक करण्याची लाट आली आहे. जे चित्रपट त्या त्या कालखंडात माईलस्टोन ठरलेत, अशा गाजलेल्या कलाकृतींचे काही रिमेक आजच्या प्रेक्षकांना सिनेमागृहांत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले, तर काही रिमेकवर प्रेक्षक रुसल्याचेही बॉलीवूडने पाहिले आहे, त्याचा हा आढावा... जुनी...\nश्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया नेमके आहेत तरी कोण\nकोलंबो : श्रीलंकचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे श्रीलंकेतील युद्धकाळातील वादग्रस्त माजी संरक्षण सचिव आहेत. त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे यांच्या 2005 ते 2014 या अध्यक्षपदाच्या काळात ते या पदावर होते. त्यांनी लष्करी सेवेत काही काळ घालविला आहे. श्रीलंकेत 30 वर्षे सुरू असलेली अंतर्गत यादवी...\nपिकअप टेम्पोच्या धडकेत विद्यार्थी ठार\nभिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील वसई-पारोळ रोडवरील खेमीसती कापड डाईंगसमोर एका भरधाव पिकअप टेम्पो गाडीने एका शालेय विद्यार्थ्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/yogendra-yadav-article-on-cji-ranjan-gogoi-clean-chit-in-sexual-harassment-case-1890993/", "date_download": "2019-12-08T21:37:16Z", "digest": "sha1:DNYBNFIUIBYGXCBGWZKZAY7VT5F7MITM", "length": 24297, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "yogendra yadav article on CJI Ranjan Gogoi clean chit in sexual harassment case | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nन्याय हरला.. आवाज उरला\nन्याय हरला.. आवाज उरला\nबहुधा इतिहासात पहिल्यांदाच महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या दाराबाहेर निदर्शने करावी लागली.\nप्रक्रियात्मक त्रुटींमुळे तक्रारकर्त्यांला न्याय न मिळण्या��ाठी आणि आरोपीला मिळालेली ‘क्लीन चिट’ खऱ्या अर्थाने क्लीन नसण्याचे उदाहरण, म्हणून न्या. गोगोईंवरील आरोपांचे प्रकरण लक्षात राहील. समिती आरोपांची चौकशी निष्पक्ष रीतीने करते की नाही, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असूनही असे घडले..\nभारताच्या न्यायालयीन इतिहासात ज्याची आठवण ठेवली जाईल, अशा एका विलक्षण खटल्याची सुनावणी नुकतीच झाली. हा खटला सर्वोच्च न्यायालयात नाही, सर्वोच्च न्यायालयावर चालला. निमित्त होते एका महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर- म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांवर- लावलेला लैंगिक शोषणाचा आरोप. यात सरन्यायाधीश गोगोई हे निर्दोष आहेत की नाही हा मुख्य मुद्दा नव्हता. मुख्य प्रश्न हा होता की, देशाचे सर्वोच्च न्यायालय आपल्या प्रमुखावर लागलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्ष रीतीने करते की नाही. सारा देश बघत होता. लाखो महिला सर्वोच्च न्यायालयाकडे पाहत होत्या.\nअखेर या खटल्यात सर्वोच्च न्यायालय हरले. निष्पक्ष चौकशीचे उदाहरण घालून देण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे प्रकरण असे निकालात काढले, जसे आडगावातील बडी धेंडे एखाद्या गरीब स्त्रीच्या तक्रारीबाबत करतात. न्यायविद आणि माजी न्यायमूर्ती ए. पी. शहा यांना म्हणावे लागले की, या प्रकरणाची भारताच्या न्यायालयीन इतिहासात काहीशी तशीच आठवण ठेवली जाईल, जसा आणीबाणीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा जबलपूर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी खटल्यातील बदनाम निकाल, ज्यात जगण्याचा अधिकारच हिरावून घेण्यात आला होता. बहुधा इतिहासात पहिल्यांदाच महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या दाराबाहेर निदर्शने करावी लागली.\nप्रकरण असे होते, की सर्वोच्च न्यायालयाच्या एका कर्मचारी महिलेने भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला. हा आरोप तोंडी किंवा किरकोळ नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना पाठवलेल्या शपथपत्रात ३५ वर्षांच्या या महिलेने संपूर्ण घटनाक्रमाचे सविस्तर वर्णन केले होते. तिच्या सांगण्यानुसार, आधी तिने न्या. गोगोई यांच्या न्यायालयात काम करण्यास सुरुवात केली. नंतर तिला त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात काम मिळाले. तिचा आरोप आहे की, न्या. गोगोई यांनी तिच्यावर विशेष कृपादृष्टी दाखवली. त्यांनी तिच्या दि���ाला त्यांच्या स्वेच्छा कोटय़ातून नोकरी दिली आणि मोबदल्यात तिच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत, या आरोपामागील सत्य तुम्हाआम्हा कुणालाही ठाऊक नाही.\nमात्र यानंतर जे झाले ते सार्वजनिक आहे. आधी या महिलेची बदली झाली, नंतर नाममात्र आरोप ठेवून त्यांची रीतसर चौकशी न करता तिला नोकरीतून कमी करण्यात आले. नंतर तिच्या दिरालाही नोकरीतून काढण्यात आले. दिल्ली पोलीसमध्ये काम करणाऱ्या तिच्या पतीलाही निलंबित करण्यात आले. यानंतर लाच घेतल्याचा आरोप लावून या महिलेला अटक करण्यात आली.\nया प्रकरणात खरा प्रश्न हा नव्हता की, सरन्यायाधीश दोषी आहेत की नाही. आपणांस हे गृहीत धरायला हवे, की न्या. गोगोई निर्दोष आहेत. ते एवढय़ा मोठय़ा पदावर आहेत म्हणून नव्हे, तर यासाठी की जोपर्यंत एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्याला निर्दोष मानायला हवे. खरा प्रश्न हा होता की, एवढय़ा मोठय़ा माणसावर लावण्यात आलेल्या इतक्या गंभीर आरोपांची किती गांभीर्याने आणि निष्पक्षपणे चौकशी होते. एखादी गल्ली, वस्ती, कॉलेज किंवा कार्यालयात एखाद्या बडय़ा माणसाकडून लैंगिक शोषण सहन करणारी महिला न्यायालयात जाऊन न्यायाची अपेक्षा करू शकते असा विश्वास तिला वाटेल का, हा खरा प्रश्न होता.\nया देशाच्या न्यायव्यवस्थेतील कर्त्यांकरवित्या लोकांनी या प्रकरणात काय केले, हे पाहा. आधी या महिलेच्या आरोपांचा सुगावा काही पत्रकारांना लागला. त्यांनी सरन्यायाधीशांच्या कार्यालयातून याचे उत्तर मागितले. सर्वोच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी (रजिस्ट्रार जनरल) या सर्व आरोपांचे खंडन केले. दुसऱ्या दिवशी शनिवारची सुट्टी असूनही न्या. गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करून असाधारण सुनावणी केली. न्या. गोगोई स्वत:विरुद्धच्या प्रकरणात त्या खंडपीठाचे प्रमुख बनून स्वत: सुनावणीला बसले. न्यायालयात तीन न्यायाधीश व पत्रकारांशिवाय भारताचे अ‍ॅटर्नी जनरल व सरकारचे सॉलिसिटर जनरल हजर होते. या असाधारण सुनावणीत न्या. गोगोई यांनी आपल्या निष्कलंक चारित्र्याची कहाणी सांगितली, आपल्या प्रामाणिकपणाची उदाहरणे दिली आणि सांगितले, की ही तक्रार त्यांच्याच नव्हे तर देशाच्या न्यायपालिकेच्या विरोधातील एक मोठे कारस्थान आहे. न्यायालयात उभ्या असलेल्या वकिलांनी ���्यांच्या सुरात सूर मिसळला. त्या महिलेची बाजू न ऐकताच तिच्या ‘नीयत’वर शंका व्यक्त केली.\nसर्वोच्च न्यायालयाला खाप पंचायत बनवण्याच्या या ‘अजब कहाणी’नंतर देशभरात विरोधाचे स्वर उमटले. अखेर न्या. गोगोई यांना स्वत:ला या प्रकरणातून बाजूला करून ज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकाच्या न्यायाधीशांकडे हे प्रकरण सोपवावे लागले. मग तीन न्यायाधीशांची चौकशी समिती बसवण्यात आली. इथे पुन्हा त्या महिलेवर अन्याय झाला. चौकशी करणारे न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांचे सहकारी न्यायाधीश होते. त्यांनी महिलेला साक्षीसाठी बोलावले, पण तिला वकील करण्याची परवानगी दिली नाही. अखेर या महिलेला या चौकशीवर बहिष्कार घालावा लागला.\nआरोपी स्वत:च साक्षीदार आणि स्वत:च न्यायाधीश असावा, याहून अधिक चेष्टा काय असू शकते न्या. गोगोईंनी एक नव्हे, न्यायाच्या तीन मर्यादांचे उल्लंघन केले. एक तर त्यांनी या प्रकरणी खंडपीठ स्थापन करायला नको होते. या खंडपीठात त्यांनी स्वत: तर बसायलाच नको होते. आणि न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून स्वत:च्या बाजूने युक्तिवाद करणे हे तर न्यायाच्या कुठल्याही मर्यादेचे उल्लंघन आहे.\nसमजा काही कारणांमुळे न्या. गोगोई एवढी मोठी चूक करत होते, तर अरुण मिश्रा व संजीव खन्ना या इतर दोघा न्यायाधीशांची ही जबाबदारी होती की, त्यांनी या तमाशात सामील होण्यास नकार द्यायला हवा होता. अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांची ही घटनादत्त जबाबदारी होती की, त्यांनी न्यायालयाला त्याच्या मर्यादेची जाणीव करून द्यायला हवी होती. सरन्यायाधीशांवरील वैयक्तिक आरोपांचे खंडन करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांचे काम नव्हते.\nभविष्यात जे देशाचे सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. चंद्रचूड यांना महिलेवरील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीला पत्र लिहून सांगावे लागले, की या समितीत सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त महिला न्यायाधीशाला सहभागी करायला हवे, शिवाय तक्रारकर्त्यां महिलेला वकिलांची मदत घेण्याचाही अधिकार दिला जावा. याबाबतची बातमी छापली गेल्यानंतर काही तासांतच समितीने न्या. गोगोई यांना क्लीन चिट दिल्याचीही बातमी आली. यासोबतच क्लीन चिट दिली जाण्याचा अहवाल उपलब्ध केला जाणार नाही, असेही समितीने सांगितले.\nचौकशीनंतर जो काही निर्णय देण���यात आला, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हरले, न्याय हरला आणि देशातील महिलांच्या पराभवाचा निकाल सुनावण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाबाहेर विरोधाचा आवाज बुलंद करून महिलांनी हेच सांगितले, की आमचा आवाज अजून हरलेला नाही\nप्रक्रियात्मक त्रुटींमुळे तक्रारकर्त्यांला न्याय न मिळण्यासाठी आणि आरोपीला मिळालेली ‘क्लीन चिट’ खऱ्या अर्थाने क्लीन नसण्याचे उदाहरण म्हणून हे प्रकरण भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेत नेहमी लक्षात ठेवले जाईल.\nलेखक स्वराज अभियानाचे प्रमुख आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=98", "date_download": "2019-12-08T22:11:26Z", "digest": "sha1:5LLNOKWXITCEKSVRASPGCWQFWZLGPBE3", "length": 14743, "nlines": 298, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "भंडारा – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nभंडारा – शेतातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला, हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याचा अंदाज.\nभंडारा – शेतातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला, हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याचा अंदाज. Share on: WhatsApp\nवैनगंगा नदीमधील इकोर्निया निमूर्लनासाठी २ कोटीची तरतूद – पालकमंत्री\nभंडारा [] वैनगंगा नदीमध्ये असलेल्या इकोर्निया वनस्पतीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता भाडे तत्वावर यंत्रसामुग्री लावून नदी स्वच्छ\nरेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे सार्वजनिक बाधंकाम राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांचे निर्देश\nमुंबई [] सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही बाजूचे ॲप्रोच रोड पूर्ण\nभंडारा – मोहाडी येथील साडेचार लाखांच्या चोरी प्रकरणात दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nभंडारा – मोहाडी येथील साडेचार लाखांच्या चोरी प्रकरणात दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Share\nभंडारा – तुमसर तालुक्याच्या नाकाडोंगरी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, आठ जणांना घेतला चावा.\nभंडारा – तुमसर तालुक्याच्या नाकाडोंगरी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, आठ जणांना घेतला चावा. Share on:\nभंडारा- भंडारा येथील राजीव गांधी चौकात सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलिसांची धाड, 20 लोकांना पकडल्याची प्राथमिक माहिती\nभंडारा- भंडारा येथील राजीव गांधी चौकात सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलिसांची धाड, 20 लोकांना पकडल्याची प्राथमिक\nभंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक\nभंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक Share on: WhatsApp\nभंडारा – कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्यावर मारहाण प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nभंडारा – कोका अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांच्यावर मारहाण प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा\nजलयुक्तच्या कामामुळे १२ हजार टीसीएम पाणीसाठा\nभंडारा [] महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम गेल्या तीन\nभंडारा – निर्माणाधिन पाणीपुरवठा योजनेच्या प्लास्टिक पाईपला आग, भंडारा येथील दसरा मैदानावरील घटना, सुमारे एक कोटीचे नुकसान\nभंडारा – निर्माणाधिन पाणीपुरवठा योजनेच्या प्लास्टिक पाईपला आग, भंडारा येथील दसरा मैदानावरील घटना, सुमारे एक\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकी��� विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/652/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2019-12-08T21:01:30Z", "digest": "sha1:UECJ4YJEMJABQDXCV5FKGP3A4A7Y7X46", "length": 6867, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार हेमंत टकले, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nआचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत सातव्या दिवसाच्या ‘हल्लाबोल’ पदयात्रेला सुरूवा ...\nसकाळी सेवाग्राम आश्रम व पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सातव्या दिवशी पुढे निघाली. वाटेत बोंड आळी���े त्रस्त शेतकऱ्यांची, दारूबंदीच्या फसव्या वास्तवाने त्रस्त महिलांची कैफियत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ऐकली व त्यांना दिलासा दिला. आज पदयात्रेच्या सातव्या दिवशीही सारख्याच उत्साहाने व जोशाने ही पदयात्रा नागपूरकडे कूच करत आहे. उद्या सेलू येथून निघत खडकीकडे मार्गक्रमण करणार आहे. ...\nखासदार शरद पवार यांच्या अविरत कार्याला सलाम ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या विधिमंडळ कारकिर्दीची सुरूवात १३ मार्च १९६७ रोजी झाली होती. १३मार्च १९६७ ला त्यांनी प्रथम विधिमंडळात आमदार म्हणून शपथ घेतली होती. आज त्या प्रवासाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे. तेव्हापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि संसदेत ते अव्याहतपणे काम करत आहेत.वयाच्या २७ व्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेतलेल्या शरद पवार यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सा ...\nराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी स्मिता पाटील यांची नियुक्ती ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता रावसाहेब पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ईश्वर बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.दरम्यान, राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्र ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onkark.wordpress.com/2018/04/26/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-08T20:49:42Z", "digest": "sha1:T5TR2ZNVMUJ5T4P2YYZW2G3JVYKQXOFH", "length": 3787, "nlines": 65, "source_domain": "onkark.wordpress.com", "title": "भुलेश्वर – onkark", "raw_content": "\n12 व्या शतकातील यादवांच्या काळात बांधलेले हेमाडपंथी महादेवाचे सुंदर असे भुलेश्वर मंदिर .. पुणे सोलापूर मार्गावर यवत जवळ मंगलगड़ या गढ़ी म्हणता येईल अशा टेकड़ीवर आहे, महाभारत,रामयणातील कथा, तसेच मकरातील गणपती शंकर कार्तिक स्वामींच्या मूर्ती, मंडपाच्या वरील बाजूस कोरलेले विद्याधर अतिशय सुबक आहेत … मुस्लिम मूर्तिभंजकांनी फोडलेल्या मूर्ती आजही त्या भीषण पर्वाची साक्ष देतात… एकदा नक्की पहावे असे भुलेश्वर \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n शिवास्पदे शुभदे् , स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे \nमाणुसकी अजून जिवंत आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_66.html", "date_download": "2019-12-08T21:36:58Z", "digest": "sha1:HLZCVO22NTUMDSP5RUF6M4P4YMRZPLOQ", "length": 25897, "nlines": 139, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: विकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र", "raw_content": "\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\n1) मा.श्री. महेश पाठक\nआयुक्त , पुणे महानगरपालिका,\n2) मा.श्री . सुनिल पारखी\nनगरसचिव , पुणे महानगरपालिका ,\nविषय - पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीचा नवीन पुनर्विलोकीत विकास आराखडा जाहीर करणेबाबत .. .. .. ..\nपुणे महानगरापालिकेच्या जुन्या हदीच्या विकास आराखडड्याच्या पुनर्विलोकनाचे काम पुणे महानगरपालिकेने 13 डिसेंबर 2007 रोजीच्या शासन राजपत्रातील अधिसुचनेनुसार हाती घेतले आहे . नियमानुसार दोन वर्षांच्या म्हणजे डिसेंबर 2009 च्या आत हा प्रारूप आराखडा राज्य शासनाकडे मंजूरी साठी पाठविला जाणे अपेक्षीत होते . परंतु अद्यापही तो शहर सुधारणा समितीच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. आणि एकूण उत्साह पहाता आणखी चार पाच वर्षे तो मंजूर होण्याची शक्यता नाही .\nविकास आराखडा हा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून त्याबाबाबत त्यांना खूप उत्सुकता आहे. त्यामुळे काही नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी तो प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून मिळविण्याचा प्रयत्न केला , परंतु त्याला यश आले नाही . हा आराखडा उघड न करण्यासाठी देण्यात आलेले कारण हास्यास्पद आहे .आराखडा लोकांना समजला तर म्हणे त्यात करण्यात आलेल्या तरतुदी लोकांना समजतील आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर दबाव येइल .याचा अर्थ अद्याप त्या आराखड्यातील सर्व बाबी प्रशासन आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष यांनाच माहिती आहेत असा निघतो . कारण त्या समितीच्या सदस्यांनाही अद्याप त्या आराखड्याचे दर्शन न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुर्दैवाची बाब ���्हणजे स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींनी आराखड्याची परत मिळविण्याचा प्रयत्न केल्यावर समितीच्या सदस्यांच्या लक्षात आले की आपण ज्या विषयावर गेले सहा महिने चर्चा करत आहोत त्याची प्रतच आपल्याला दिली गेलेली नाही .\nया बाबी पाहिल्या तर प्रशासनाने प्रारुप विकास आराख़डा अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करून तो सीलबंद लखोट्यात शहर सुधारणा समितीच्या सदस्यांसाठी नगर सचिवांकडे दिला आणि नगरसचिवांनी तो सीलबंद लखोटा त्या समितीच्या अध्यक्षांकडे सोपविला आणि समितीमध्ये त्या सीलबंद लखोट्यातील प्रारूप विकास आराखड्यावर चर्चा सुरू आहे असा त्याचा अर्थ निघतो. केवढी ही गोपनीयता . आता या सीलबंद लखोट्यातील आराखड्यावर चर्चा झाल्यानंतर तो तसाच सर्वसाधारण सभेकडे देउन त्यावर मान्यता घेतली जाईल अशी शक्यता दिसते , सर्वसाधारण सभा तरी तो लखोटा फोडून त्यावर निर्णय घेणार की तशीच मान्यता देउन सीलबंद लखोट्यावरच नागरिकांच्या हरकती सुचना मागविणार हे पहाणे मनोरंजक ठरेल.अर्थात या आराखड्यातील अनेक बाबी आधीच बाहेर आल्या आहेत आणी काही बांधकाम व्यावसायीकांच्या टेबलवर तो असल्याची चर्चा आहे. आराखडा जाहीर झाल्यानंतर त्यातील तरतुदी पाहून त्याच्या प्रक्रीयेच्या कोणत्या पातळीवर कोणत्या व्यावसायीकाने कोणकोणते करार केला हे पहाणेही औत्सुक्याचे ठरेल .\nखरेतर या पारदर्शकतेच्या युगात काहीही गोपनीय असता कामा नये ,आणि ज्यांचा नागरिकांच्या हितांशी थेट संबध आहे त्या बाबी तर अजिबात नाही . हा आराखडा उघड करण्याचा बाबतीत खालील बाबी महत्वाच्या आहेत\nअसे म्हटले आहे म्हणजेच ज्यामुळे लाकांना बाधा पोहोचते अशी महत्त्वाची धोरणे आखताना आणि असे निर्णय जाहीर करतांना सर्व संबंधित वस्तुस्थिती त्या त्या सार्वजनिक प्राधिकरणाने प्रसिद्ध कराव्याची असते . विशेष म्हणज़े यात धोरणे आखताना असे म्हटले आहे धोरणे आखून झाल्या नंतर नव्हे .त्यामुळे हा विकास आराखडा तयार होतानाच नागरिकांना त्याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे.\n2) महापालिकेने जवाह्रलाल नेहरू योजने अंतर्गत अब्जावधी रुपयांचा निधी मिळविला आहे, हा निधी मिळविताना महापालिकेने आणि राज्य शासनाने नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणांच्या बाबतीत नागरिकांच्या सह्भागाबाबत काही ठोस पावले उचलण्याचे कबूल केले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून ' पब्लिक डिस्क्लोजर लॉ ' महाराष्ट्रात लागू केला असून त्यानुसार मुंबाई प्रांतिक महापालिका अधिअनियमामध्ये कलम 60 ए अंतर्भुत करण्यात आले आहे . त्यातील कलम 60 (ए) (3)\nअसे आहे . त्याच प्रमाणे ही माहिती पालिकेने वारंवार अद्ययावत करणे आवश्यक आहे .कोणत्याही सभेच्या कार्यवृतांतात सर्व मुद्दे आपोआपच येतात हे वगळे सांगण्याची आवश्यकता नसावी . शिवाय आता जुन्या हदीचा विकास आराखडा हा आता प्रारूप विकास आराखडा राहिलेला नाही, त्यामुळे तो सार्वजनिक करणे का आणि कसे आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी 'पश्चिम घाट पर्यावरण तज्ञ ' समितीच्या अहवालावर दिली उच्च न्यायालयाने , केंंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयातील दोन मुद्दे मांडत आहे . ( याचिका क\". 2651 /2012). केंद्रीय माहिती आयोगाने माधव गाडगीळ समितीने आपला अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर केलेला असल्याने त्याला प्रारुप अहवाल म्हणता येणार नाही असा निर्णय दिला होता .त्यावर पर्यावरण मंत्रालयाने इतर अनेक मुद्यांबरोबर\nअसाही मुद्दा मांडला होता .त्यावर उच्च न्यायालयाने\nअसे म्हटले होते . हे चारही मुद्दे पुणे महापालिका सध्या ज्याला प्रारुप आराखडा म्हणते त्याला तंतोतंत लागू होतात . आता हा आराखडा प्रारुप राहिलेला नसून तो तयार झाला आहे .शिवाय तो जाहिर केल्याने नागरिक त्रास देतील असे म्हणनेही चूकीचे आहे .त्याचप्रमाणे असे केल्याने कायदेशीर काही अडथळा येईल असे वाटत नाही. निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाचाच आहे त्यावर कोणी अतिक्रमण करीत नाही . नागरिक आपल्या हरकती आणि सूचना अधिकृत काला़वधीतच मांडतील . परंतु त्यापूर्वी त्या आराखड्याचे अवलोकन आणि अभ्यास करण्यापासून त्यांना वंचित ठेवणे योग्य नाही .\nआता मुख्य मुद्दा आहे तो जीतका जास्त वेळ वाया जातोय त्यामुळे आपोआपच विकास आराखड्याचे महत्व कमी होत जात आहे व त्याच्याशी कळत न कळत छेडखानी होत आहेच . विकास आराखड्याचे काम सुरू आहे म्हणून शहरातील विकास कामे , बांधकाम परवाने थांबलेले नाहीत . उलट अशा कामांमुळे विकास आराखड्यात केलेल्या काही महत्वाच्या तरतुदींना छेद जाण्याची शक्यताच अधिक आहे हा आराखडा गोपनीय ठेवल्याने किंवा गोपनीय आहे असा समज करून घेउन तो जाहीर न करणे माहिती अधिकार अधिअ��ियम ,2005, मुंबई प्रांतिक महापालिका अधिअनियम 60ए आणि दिली उच्च न्यायालयाने माहिती अधिकारासंदर्भातील याचिकेवर दिलेल्या निर्णयाशी विसंगत आहे. आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रमुख या नात्याने हा आराखडा जाहीर करणे ही आपली जबाबदारी आहे याची दखल घेउन तो तातडीने म्हणजे चार दिवसात जाहीर करावा अन्यथा आम्हाला त्या बाबत योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जाग��� देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/yogendra-yadav-article-on-allegations-of-sexual-harassment-against-chief-justice-ranjan-gogoi-1882794/", "date_download": "2019-12-08T22:06:21Z", "digest": "sha1:YQHZNPT7ZE27NSVG75AKOKDLJ2NB4UXJ", "length": 24574, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Yogendra Yadav article on allegations of sexual harassment against Chief Justice Ranjan Gogoi | कुणी कुणाचा कैवार घ्यावा? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nकुणी कुणाचा कैवार घ्यावा\nकुणी कुणाचा कैवार घ्यावा\nतिने आधी न्या. गोगोई यांच्या न्यायालयातील कर्मचारी म्हणून काम केले,\nन्यायाधीशांनी स्वत:वर आरोप झालेले असताना- भले ते खोटे असतीलही, तरी- स्वत:च न्यायपीठाच्या प्रमुखपदी बसून स्वत:ची बाजू मांडणे हे न्यायाच्या कोणत्याही तत्त्वात बसत नाही. किमान अन्य दोघा न्यायमूर्तीनी तरी त्यांना रोखायला हवे होते. अ‍ॅटर्नी जनरल देशाचे असतात; तर सॉलिसिटर जनरल सरकारचे, तेही जबाबदारी विसरले का केंद्रीय मंत्र्यांनी याविषयी ब्लॉग लिहून नेमके काय साधले\nसर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवडय़ात जे काही घडले, ते समजून घेण्यासाठी कल्पना करा की, गावातील बडय़ा सावकाराने आपल्याशी लैंगिक दुर्वर्तन केल्याचा आरोप त्या गावातील एखाद्या गरीब महिलेने केल्यावर याच सावकाराने आपल्या अध्यक्षतेखाली पंचायतीची बैठक बोलावली आहे. इथे हा सावकारच सरपंच, पंच म्हणूनही त्याचीच खास माणसे, शिवाय हांजी हांजी करणारेच या सभेत पुढल्या काही रांगांमध्ये बसलेले आहेत.. सावकार म्हणतात की, हे आपल्या गावाचे नाव मातीला मिळवण्याचे कुभांड आहे. ते स्वत:च सांगतात की, मी धुतल्या तांदळासारखा आहे. पुढे बसलेला कंपू ‘हां जी’ तर करतोच, वर म्हणतो, की साहेब, ती बाईच ‘तसली’ आहे.\nअसा खाप पंचायतींसारखाच काहीसा प्रकार गेल्या आठवडय़ात देशातील सर्वोच्च न्यायपीठामध्ये घडला. सर्वोच्च न्यायालयातील एका महिला कर्मचाऱ्याने भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. ही बातमी इतकी धक्कादायक होती की, विश्वासच बसू नये. शिवाय, कुणा मोठय़ा व्यक्तीला त्रास देऊन स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा जुना खेळ आपणांस माहीत आहेच. त्यामुळे चटकन विश्वास बसणार नाही, असाच हा प्रकार होता. मात्र या महिलेने आरोप करण्यासाठी जे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तीकडे धाडले, त्या पत्रातील तपशील संपूर्णपणे वाचलात तर अविश्वासाऐवजी काही तरी निराळे वाटू लागेल..\nसारा घटनाक्रम विस्ताराने सांगताना ही पस्तिशीतली महिला म्हणते आहे की, तिने आधी न्या. गोगोई यांच्या न्यायालयातील कर्मचारी म्हणून काम केले, नंतर तिला सरन्यायाधीशांच्या निवासस्थानातील कचेरीत नेमण्यात आले. तिचा असा आरोप आहे की, सरन्यायाधीशांनी विशेष बाब म्हणून तिच्या दीराला आपल्या स्वेच्छाधिकार कोटय़ातून नोकरी देवविली आणि त्या बदल्यात तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. इथवरचे सारे हे त्या महिलेचे आरोप आहेत; पण त्यानंतर ही महिला जे नोंदवते, ते तपशील पडताळून पाहता येण्याइतके सार्वजनिक आहेत. आधी या महिलेची बदली करण्यात आली आणि त्यानंतर नावाला काही आरोप ठेवून, तिच्यावरील त्या आरोपांची पुरेशी कायदेशीर चौकशीही न करता तिला नोकरीतून काढूनच टाकण्यात आले. दिल्ली पोलीस विभागाच्या नोकरीतील तिच्या पतीलाही अशाच प्रकारे निलंबित करण्यात आले. त्यानंतर लाचखोरीचा आरोप ठेवून या महिलेला अटकही करण्यात आली.\nही कहाणी खरी मानायची की खोटी, मुख्यत: शारीरिक लगट करण्याचा प���रयत्न- ‘लैंगिक शोषण’ – हा आरोप खरा मानावा की नाही, हे आपण कुणीही सांगू शकत नाही. सद्य:स्थितीत आपण हेच गृहीत धरले पाहिजे की, न्या. गोगोई निदरेष आहेत. ते उच्चपदस्थ म्हणून त्यांना निदरेष मानायचे नसून, व्यक्ती कोणीही असो- तिच्यावरील आरोप जोवर सिद्ध होत नाहीत, तोवर तिला निदरेषच मानले पाहिजे. दुसरे असे की, ही कहाणी अगदीच कपोलकल्पित असेल असे वाटत नाही. त्यामुळेच या आरोपांची निष्पक्षपाती चौकशी अत्यंत गरजेची आहे.\nदेशाच्या न्याययंत्रणेची धुरा सांभाळणाऱ्या धुरीणांनी या प्रकरणात काय केले, हेही आता पाहू. गेल्या शुक्रवारी त्या महिलेच्या आरोपांचा सुगावा तीन वृत्त-संकेतस्थळे आणि एका पाक्षिकाला लागला. नवमाध्यमांतील या पत्रकारांनी व्यावसायिक शिस्तीप्रमाणे सरन्यायाधीशांच्या कचेरीकडून त्यांची बाजू- त्यांचे म्हणणे- काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला; तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांनी या आरोपांचे खंडन केले. दुसरा दिवस शनिवारचा, म्हणजे न्यायालयीन सुट्टीचा असूनही न्या. गोगोई यांनी तिघा न्यायमूर्तीचे खंडपीठ स्थापून त्यापुढे ‘असाधारण सुनावणी’ घेतली. न्या. गोगोईंवर असलेल्या आरोपांच्या प्रकरणाशी संबंधित अशा त्या त्रिसदस्य खंडपीठाच्या प्रमुखपदी बसले स्वत: न्या. गोगोईच. या तिघा न्यायमूर्तीखेरीज न्यायकक्षात भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आणि सरकारचे सॉलिसिटर जनरल हेही उपस्थित होते. तक्रारदार महिला, तिचे कुटुंबीय अथवा तिचे वकील यांना बोलावले गेले नव्हते. या असाधारण सुनावणीत न्या. गोगोईंनी आपल्या धुतल्या तांदळासारख्या चारित्र्याविषयी विस्ताराने वक्तव्य केले, आपल्या प्रामाणिकपणाचे काही दाखलेही दिले आणि ते म्हणाले की, ही तक्रार केवळ माझ्याविरुद्ध नसून देशाच्या न्यायसंस्थेविरुद्ध रचला गेलेला तो मोठा कट आहे. न्यायकक्षातील उपस्थित सर्वानीच त्यांच्याशी सहमती दर्शविली. त्या महिलेची बाजू ऐकून न घेताच तिच्या नीतिमत्तेविषयी संशयही व्यक्त करण्यात आला आणि अशीही ‘सूचना’ सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील या पीठाने केली की, प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाविषयी वार्ताकन करताना संयम बाळगावा. त्यातल्या त्यात बरी म्हणावी अशी बाब एवढीच की, सरन्यायाधीशांनी स्वत:च्याच स्वाक्षरीनिशी हा निर्णय दिलेला नाही किंवा हे प्रकरणच निकाली काढण��रा आदेश दिला नाही. सर्वोच्च न्यायालयात अनेकांची वकिली करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आपले ब्लॉगलिखाण या प्रकरणी सरन्यायाधीशांचा कैवार घेण्यासाठी खर्ची घातले. न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला ज्यांचा सहभाग असलेल्या सरकारने बाधा आणली, त्यांनीच ‘न्यायसंस्थेला धोका आहे होऽऽ’ अशी ब्लॉगबोंब केली.\nअशा या अजब हकीगतीत न्यायसंस्थेचे जे काही हसे झाले आहे, ते एका नसून अनेक पातळ्यांवर झाले आहे असे दिसते. कायद्यानेच वागायचे असते, तर ही तक्रार येताच न्या. गोगोई स्वत:ला त्यापासून पूर्णत: दूर ठेवून अन्य न्यायमूर्तीकडे हे प्रकरण सोपवू शकले असते किंवा सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायमूर्तीची बैठक सरन्यायाधीश बोलावू शकले असते, तेथे सर्वाचा कौल घेता आला असता आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी ज्या कुणाकडून होईल त्यांच्यापुढे सरन्यायाधीश आपली बाजू मांडू शकले असते. अखेर आज चित्र असे आहे की, हे प्रकरण अन्य तिघा न्यायमूर्तीकडेच आहे, पण कधी वादग्रस्त ‘असाधारण’ सुनावणीच्या नंतर.\nम्हणजे फार उशिरानेच, हसे झाल्यानंतरच. तोवर न्या. गोगोई यांनी तीन रीतीभाती ओलांडल्या. या प्रकरणी त्यांनी आधी खंडपीठ बोलवायलाच नको होते. त्या पीठाच्या अध्यक्षपदी स्वत: बसायला नको होते. न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून स्वत:वरीलच आरोपांबाबत स्वत:ची बाजू मांडणे, हा तर न्यायाच्या कोणत्याही रीतीभातीचा भंगच.\nबरे, काही कारणाने न्या. गोगोईंकडून ही मोठी चूक होत होती, तेव्हा बाकी दोन न्यायमूर्ती- न्या. अरुण मिश्रा आणि न्या संजीव खन्ना- यांनीही त्यांना थोपविण्याची किंवा किमान या अचाट प्रयोगात सामील न होण्याची जबाबदारी तरी निभावायला हवी होती की नाही तेही झाले नाही. न्यायालयाला न्यायालयीन रीतीभातींची आठवण करून देण्याची घटनात्मक जबाबदारी अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांची होती. तसेही काही झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक हे सरन्यायाधीशांवरील व्यक्तिगत आरोप फेटाळून लावण्यासाठी नेमण्यात आलेले नसतात, याचाही विसरच या प्रकरणात पडला.\nएवढय़ा तमाशानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तीनी मिळून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्या. बोबडे, न्या. रामण्णा आणि न्या. बॅनर्जी यांची स्वतंत्र समिती स्थापन केलेली आहे. आता एवढे झाल्यानंतर ही समिती स्वतंत्रपणे काम करू शकेल का, हा प्रश्न उरतो.\nलेखक स्वराज अभियानाचे प्रमुख आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=72PLYHGmmWynO9ajLXDemQ==", "date_download": "2019-12-08T22:52:45Z", "digest": "sha1:IX4VARIFYZAYJZHGAS7DZKEXRQTFDQRL", "length": 4932, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी- रवींद्र चव्हाण रविवार, ११ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा\nअलिबाग : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्तीमूळे झालेल्या नुकसानीचा आढावा बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी आज राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत घेतला.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदि उपस्थित ह���ते.\nयावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचा सर्वंकष आढावा विविध विभागाकडून घेतला. विद्युत विभागाने जिल्ह्यामध्ये 24 तासा पेक्षा जास्त लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालये तसेच अति महत्वाचे ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत राहील. पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे बांधबंधिस्तीचे नुकसान झाले आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये याकरीता वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. पूरपरिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.\nतसेच मृत जनावरांचे पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी, जे रस्ते खचले आहेत त्या ठिकाणी सूचना फलक, बॅरेगेट्स लावण्यात यावे, पर्यायी मार्ग तयार करावेत. शाळांचे नुकसान झाले त्यांच्या दुरुस्ती करण्यात यावी. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी आधिकाऱ्यांना दिल्या.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?cat=99", "date_download": "2019-12-08T22:10:08Z", "digest": "sha1:5A5VIXPUZ2QURPLHR6IDYENSRJQOCMV5", "length": 14304, "nlines": 298, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "यवतमाळ – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nयवतमाळ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी\nयवतमाळ – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, नेर तालुक्यात सोयाबिन, कापूस, उडीद, मूग,\nयवतमाळ – वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन भाजपच्या पथ्यावर\nविधानसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत काँग्रेसने भाजपला जोरदार लढत दिली. बंडखोरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारमुळे भाजपा-सेनेला मदत – राज ठाकरे\nयवतमाळ [] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या कारभारामुळेच\nयवतमाळ येथे ‘महा मतदार जागृती’ रथाला जिल्हाधिका-यांनी ���ाखविली झेंडी\nयवतमाळ [] आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने\nयवतमाळ – रानडुकराने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू\nयवतमाळ – रानडुकराने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू Share on: WhatsApp\nयवतमाळ – जुन्या भांडणाच्या वादातून पुसदमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या, तीन आरोपींना शहर पोलिसांनी केली अटक, शहरात तणावपूर्ण शांतता.\nयवतमाळ – जुन्या भांडणाच्या वादातून पुसदमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या, तीन आरोपींना शहर पोलिसांनी केली\nपांदण रस्त्याच्या कामांना गती द्या – पालकमंत्री मदन येरावार\nयवतमाळ [] गावखेड्यांच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेली पालकमंत्री पांदण रस्ता योजना अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेशी\nयवतमाळ – जिल्ह्यात चार मंत्री असून 5 वर्षात काय विकास झाला अजित पवार यांचा सवाल.\nयवतमाळ – जिल्ह्यात चार मंत्री असून 5 वर्षात काय विकास झाला \nयवतमाळ – फळ विक्रेत्यानेच केला सात लाखाच्या घरफोडीचा बनाव. पोलिसांपुढे दिली कबुली.\nयवतमाळ – फळ विक्रेत्यानेच केला सात लाखाच्या घरफोडीचा बनाव. पोलिसांपुढे दिली कबुली. Share on: WhatsApp\nयवतमाळ – विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी वीज कंपनीच्या सुपरवायझरला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा\nयवतमाळ – विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी वीज कंपनीच्या सुपरवायझरला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा Share on:\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ��या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/vijay-pandhare/knowledge/articleshow/28808738.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-08T20:34:00Z", "digest": "sha1:TNILXHNGM6CGS77CV5LA2MTXYVBDM5OB", "length": 18489, "nlines": 257, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Vijay Pandhare News: आत्मज्ञानाची गुरूकिल्ली - Knowledge | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nआपण नेहमी निराशेतून बाहेर येण्यासाठी जे प्रयत्न करत असतो, ते सर्व प्रयत्न आपल्याला अधिकाधिक दुःखाकडेच नेत असतात. याची आपल्याला जाणीवसुद्धा नसते. इतके आपण भ्रमात व अज्ञानात जगत असतो.\nआपण नेहमी निराशेतून बाहेर येण्यासाठी जे प्रयत्न करत असतो, ते सर्व प्रयत्न आपल्याला अधिकाधिक दुःखाकडेच नेत असतात. याची आपल्याला जाणीवसुद्धा नसते. इतके आपण भ्रमात व अज्ञानात जगत असतो. मात्र जेव्हा मनाला उमजते की आपले मनच अडथळा आहे तेव्हा मनाकडून मनाचा त्याग होतो व मन स्वत:चे स्वत:त विसर्जित होते आणि मनाच्या त्या विसर्जनातच सत्याचे प्रकटन होते.\nसत्य तर मन व मायेच्या पलीकडे आहे. म्हणून सध्याच्या मनाचे विसर्जन हीच आत्मज्ञानाची गुरूकिल्ली आहे. तुमचे मन काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हिंसा, स्पर्धा, अहंपणाने भरलेले असेल, तर आपण जे काही करू ते सर्व स्वार्थकेंद्री असल्याने त्यातून फक्त दु:खच निर्माण होते; सुख, समाधान, तृप्ती कधीच नाही.\nया सर्व दु:खाचे मूळ मीपणाच्या भावनेत आहे. खरे तर आपण कोण आहोत, काय आहोत, आपल्या जीवनप्रक्रियेचे रहस्य काय, आपल्या अस्तित्वाचे मूळ तत्त्व कोणते आहे व त्या मूळ तत्त्वातून आजचे स्वरूप कसे निर्माण झाले आहे, हा संपूर्ण बोध जोपर्यंत मनाला होत नाही, तोपर्यंत ही कमतरतेची जाणीव अखंड अशीच तेवत राहात असते. आपल्याला असे वाटते की ‘मी’ म्हणजे जगापासून एक अलग, वेगळं व्यक्तिमत्त्व आहे आणि वर वर भासणाऱ्या गुण-आकाराच्या विभिन्नतेमुळे हे खरे वाटायला लागते. जेव्हा आपण सगळेजण स्वत:च्या सुखासाठी, स्वत:च्या सुरक्षेसाठी, स्वत:च्या समृद्धीसाठी कार्यरत\nहोतो, तेव्हा या सर्व कृती आत्यंतिक स्वार्थकेंद्रितपणाकडेच नेतात. दु:ख व भ्रम निर्माण करणाऱ्या या मनप्रक्रियेच्या आकलनातून मनाचे महत्त्वाकांक्षा, इच्छा, भय, वासना, लोभ, द्वेष यांच्याशी आपोआप तादात्म्य तुटलेले असते.\nसत्याचा शोध प्रयत्नाने किंवा मनाने लागतच नसतो. याचे कारण सर्व प्रयत्न हे जे यापूर्वी माहिती आहे त्या क्षेत्रातच असतात आणि सत्य तर अज्ञात आहे. म्हणूनच मन जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत सत्य उमजतच नाही. तसे पाहता अध्यात्म ही अज‌िबातच कठीण गोष्ट नाही. पण त्याचबरोबर हेसुद्धा खरे आहे की अहंकाराचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खऱ्या विभूतींचे, संतांचेच मार्गदर्शन गरजेचे आहे. सुख जेथे नाहीच त्याठिकाणी आपण सुखाचा शोध अव्याहतपणे घेत असतो. ईश्वर किंवा ती मूळ शक्ती, ते जे काही आहे ते मन जाणत नाही. मनाला ते माहीतच नाही. मग जे मनाला माहीतच नाही त्याचा शोध मी मनाने कसा घेऊ शकतो\nसत्यावर असलेला असत्य मनाचा लेप दूर झाला, की सत्याला खरे आकलन होते. अन्यथा जोपर्यंत मन कार्यरत आहे तोपर्यंत मनानेच मनाला भास जाणवतात आणि ही माया आहे. खरे तर सत्य स्वत:हून तेथे आधीच प्रकट होते. ते प्रकट केले जाऊ शकत नाही. याचे कारण मनच असत्य आहे व असत्याचे विसर्जन झाले की सत्य तर असतेच; ते आणावे लागत नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविजय पांढरे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्य���ंचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ९ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ डिसेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमन, इच्छा व आत्मसाक्षात्कार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/indian-born-childrens-spelling-record/articleshow/69602931.cms", "date_download": "2019-12-08T22:13:31Z", "digest": "sha1:J3LBLJBOU3MACJJAWP3UT7BU55OQ5DDX", "length": 11707, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: भारतीय वंशाच्या मुलांचा ‘स्पेलिंग’ विक्रम - indian-born children's 'spelling' record | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nभारतीय वंशाच्या मुलांचा ‘स्पेलिंग’ विक्रम\nअमेरिकेतील प्रतिष्ठेच्या 'स्पेलिंग बी' स्पर्धेतील यंदाच्या आठ संयुक्त विजेत्यांपैकी ७ जण भारतीय वंशाचे आहेत. भारतीय वंशाची मुले या स्पर्धेत नेहमीच वरचढ ठरलेली दिसतात, मात्र यंदाच्या निकालातील भारतीय वंशाच्या मुलांची संख्या विक्रमी ठरली आहे. त्यांनी सुमारे ५० हजार डॉलरची बक्षिसे पटकावली आहेत.\nभारतीय वंशाच्या मुलांचा ‘स्पेलिंग’ विक्रम\nअमेरिकेतील प्रतिष्ठेच्या 'स्पेलिंग बी' स्पर्धेतील यंदाच्या आठ संयुक्त विजेत्यांपैकी ७ जण भारतीय वंशाचे आहेत. भारतीय वंशाची मुले या स्पर्धेत नेहमीच वरचढ ठरलेली दिसतात, मात्र यंदाच्या निकालातील भारतीय वंशाच्या मुलांची संख्या विक्रमी ठरली आहे. त्यांनी सुमारे ५० हजार डॉलरची बक्षिसे पटकावली आहेत.\nकॅलिफोर्नियाचा रिषिक गंधश्री (१३), मेरिलँड येथील साकेत सुंदर (१३), न्यू जर्सी येथील श्रुतिका पाधी (१३), टेक्सास येथील सोहम सुखटणकर (१३), अभिजित कोडाळी (१२) आणि रोहन राजा (१३), न्यू जर्सीतील ख्रिस्तोफर सेराओ (१३) अशी विजेत्यांची नावे आहेत.\nया स्पर्धेला ९४ वर्षांचा इतिहास आहे. मात्र, दोनपेक्षा अधिक संयुक्त विजेते घोषित केल्याचे स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. तसेच २००७नंतर आता प्रथमच विजेत्यांमध्ये अमेरिकन विद्यार्थ्याचे नाव आले आहे असून, एरिन हॉवर्ड (१४) असे त्याचे नाव आहे. या स्पर्धेत ७ ते १४ वयोगटातील ५६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. संपूर्ण अमेरिकेतून तसेच कॅनडा, घान आणि जमैका यांसह इतर देशांतून हे स्पर्धक आले होते. ही स्पर्धा लोकप्रिय आणि प्रतिष्ठेची असून ती जिंकण्यासाठी विद्यार्थी काही महिने तयारी करत असतात.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी फसवलं\nनासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता\nसंसदेत भाषण थांबवून खासदाराचे गर्लफ्रेंडला प्रपोज\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nपाकच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्टअॅटॅक\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nभारतीय वंशाच्या मुलांचा ‘स्पेलिंग’ विक्रम...\nभूतानने टोचले भारतीय माध्यमांचे कान...\nएअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची हवाई हद्द बंदच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/18/tittok-hits-150-million-downloads-worldwide-leads-in-india-with-46-68-crore-downloads/", "date_download": "2019-12-08T21:26:57Z", "digest": "sha1:DLDCDQKM3FOIU5ZKYM3JNVIKFMNSIGTO", "length": 7597, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "150 कोटी वेळा डाउनलोड झाले टिकटॉक, भारतात सर्वाधिक युजर्स - Majha Paper", "raw_content": "\nसंगीत ऐका मानसिक तणाव कमी करा\nयामुळे कधीच तयार न झालेल्या ड्रेससाठी मोजले 7 लाख रुपये\nहेडफोन लावून ���ोपी गेला आणि सकाळी बहिरा झाला\nही कोंबडी २४ तासात देते तब्बल ३ डझन अंडी\nस्लॅप थेरपी, तजेलदार चेहऱ्यासाठी थोबाडीत मारून घ्या\nआता ‘ही’ जीन्स वापरा वर्षानुवर्ष न धुता\nउच्चपदासाठी स्टेट बँकेत भरती\nभारतातील या ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच नाही परवानगी\nतब्बल 20 नंतर डॉक्टरांनी काढली पोटात अडकलेली वस्तू\nकर्जबाजार पणाला कंटाळून जगातील या 5 अरबपतींनी केली आहे आत्महत्या\nबीटी कॉटनच्या नव्या जाती\nनदीत पडलेला आयफोन, 15 महिन्यानंतर ही होता सुरू\n150 कोटी वेळा डाउनलोड झाले टिकटॉक, भारतात सर्वाधिक युजर्स\nNovember 18, 2019 , 5:56 pm by आकाश उभे Filed Under: सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया Tagged With: 150 कोटी, टिकटॉक, भारत, युजर्स\nशॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकने गुगल प्ले स्टोरवर जगभरात 150 कोटी डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. याशिवाय हे अ‍ॅप सर्वाधिक 46.68 कोटी वेळा भारतातच डाउनलोड करण्यात आलेले आहे. हा आकडा इतर इंस्टॉल्सपेक्षा 31 टक्के अधिक आहे. मोबाईल इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवरच्या रिपोर्टनुसार, 2019 मध्ये या अ‍ॅपला 64.4 कोटीवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी अधिक आहे.\nया वर्षी टिकटॉक भारतात खूपच लोकप्रिय झाले आहे. यावर्षी केवळ भारतातच 27.76 कोटी वेळा हे अ‍ॅप डाउनलोड करण्यात आले आहे. जे जगभरातील डाउनलोड्सच्या 45 टक्के आहे.\nचीन या यादीत दुसऱ्या स्थानावर असून, तेथे 4.55 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत 7.4 टक्के अधिक आहे. 3.76 कोटी डाउनलोड्स सह अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे.\nसध्या 61.4 कोटी डाउनलोड्स सह टिकटॉक सर्वाधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेले तिसरे नॉन-गेमिंग अ‍ॅप आहे. 70.74 कोटी डाउनलोड्स सह व्हॉट्सअ‍ॅप पहिल्या स्थानावर आहे तर 63.42 कोटी डाउनलोड्स सह फेसबुक मेसेंजर तिसऱ्या स्थानावर आहे.\nफेब्रुवारीमध्ये टिकटॉकने 100 कोटी डाउनलोड्सचा आकडा पार केला होता. आता केवळ 9 महिन्यांच्या आत अ‍ॅपने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-mukund-potdar-write-tejaswini-sawant-tejaswini-sawant-article-235826", "date_download": "2019-12-08T20:46:12Z", "digest": "sha1:FYLBCBSM2BH7TLLF6A725K6VZEPR3IOH", "length": 28747, "nlines": 263, "source_domain": "www.esakal.com", "title": "गतिरोधक ओलांडणारी तेजस्विनी एक्‍स्प्रेस (मुकुंद पोतदार) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nगतिरोधक ओलांडणारी तेजस्विनी एक्‍स्प्रेस (मुकुंद पोतदार)\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nज्या करवीरनगरीनं मल्लांना हत्तीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली तिथंच तेजस्विनी सावंत या करवीरकन्येनं नेमबाजीतल्या पराक्रमानं हा मान मिळवला. जागतिक स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या तेजस्विनीला ऑलिंपिकच्या वाटचालीत मात्र सतत गतिरोधकांचा सामना करावा लागला. तीन वेळा ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तिला यश आलं. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद.\nज्या करवीरनगरीनं मल्लांना हत्तीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली तिथंच तेजस्विनी सावंत या करवीरकन्येनं नेमबाजीतल्या पराक्रमानं हा मान मिळवला. जागतिक स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या तेजस्विनीला ऑलिंपिकच्या वाटचालीत मात्र सतत गतिरोधकांचा सामना करावा लागला. तीन वेळा ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तिला यश आलं. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद.\nभारताची नेमबाज तेजस्विनी सावंत हिनं कतारमधल्या दोहा इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत ऑलिंपिक कोटा संपादन केला. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठून तिनं ही कामगिरी केली. सन २०१० मध्ये जागतिक स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकलेल्या तेजस्विनीची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. ज्या करवीरनगरीनं पैलवानांना अशा उत्स्फूर्तपणे डोक्‍यावर घेतलं तिथंच एका सुकन्येनं सुयश संपादन करून आगळा पायंडा पाडला. नौदलात असलेल्या वडिलांमुळे रुबाबदार पोशाखांचं सुप्त आकर्षण, त्यातून एनसीसीमध्ये प्रवेश, तिथं नेमबाजीचा सराव, परेडसाठी कॅडेट म्हणून निवडीत डावललं जाणं, योजनाबद्ध प्रशिक्षणासाठी जयसिंग कुसाळे यांनी इच्छाशक्तीची कठोर चाचपणी केल्यानंतर होकार देणं, पोशाख घेण्याइतके पैसे नसणं, परिणामी मुलाचा पोशाख घालावा लागणं, निधीअभावीच ड्राय प्रॅक्‍टिस करावी लागणं (प्रत्यक्ष गोळी न झाडता, नुसता नेम धरणं), कारकीर्दीत यश येत असतानाच वडिलांचं आकस्मिक निधन, मग आईचं आजारपण, त्यानंतर विवाह, मग पुनरागमन, यश मिळूनही वाढत्या वयामुळे पुन्हा पुरेसा आर्थिक पाठिंबा न मिळणं अशा गतिरोधकांवर मात करत तेजस्विनीनं हे यश मिळवलं आहे. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद :\nप्रश्न : ऑलिंपिक खेळणं हे प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. ते साकार करण्याची महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी तो झटत असतो. तुला ऑलिंपिक कधीपासून खुणावत होतं\nतेजस्विनी : मी सन २००६ पासून ऑलिंपिक कोटा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन) आणि २०१६ (रिओ) अशी तीन वेळा संधी हुकली. यात बीजिंगच्या वेळी माझे तीन कोटा गेले होते. टाय झाल्यानंतर काउंटबॅकवर निकाल लागला होता. लंडनच्या वेळी हेच घडलं; पण तेव्हा फरक थोडा जास्त होता. दोन्ही वेळा हताश होणं अटळ होतं. तुलनेनं रिओच्या वेळी मी आईच्या आजारपणामुळे पुरेसा सराव करू शकले नव्हते. मला वाटतं की कारकीर्द म्हणजे एक गाडी असते. ती धावत असते. गाडी म्हटल्यावर ती कधी बिघडते, अडते. ऑलिंपिक एक थांबा असतो. तो अर्थातच सर्वोच्च प्रतिष्ठेचा असतो; पण तो हुकला म्हणून गाडी थांबवून चालत नसतं. ती धावतीच ठेवावी लागते. माझी वाटचाल अशीच सुरू होती.\n‘थर्ड टाइम लकी’ अशी इंग्लिशमध्ये एक उक्ती आहे. तुझ्या बाबतीत ऑलिंपिक हुकण्याचा इजा-बिजा-तिजा झाला. तू सन २०२४ च्या ऑलिंपिकलासुद्धा पात्र ठरू शकतेस; पण तसं पाहिलं तर सन २०२० म्हणजे ‘अभी नही तो कभी नही’ अशीच स्थिती होती, त्यामुळे कमालीचं दडपण आलं असणार. त्याचा सामना कसा केलास\nमी याबद्दल थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगते. सचिन तेंडुलकरसुद्धा रोज ट्रेनिंग करतात; पण प्रत्येक डावात ते शतक काढू शकत नाहीत. कधी शून्य, कधी ५८, कधी ९८, तर कधी २०० पेक्षा जास्त अशा धावा होतात. धावा कमी झाल्या म्हणजे प्रयत्न, सराव कमी पडला असं नसतं. ‘प्रयत्न करणं तुमच्या हातात, बाकी दैवाची साथ...’\nअसं आम्ही क्रीडापटू नेहमी म्हणतो. ‘लक’ अर्थात नशिबाचं प्रमाण मात्र दोन किंवा फार ��र पाचच टक्के. हार्डवर्क सगळेच करतात. सर्वांचं ध्येय सुवर्णपदकाचंच असतं; पण प्रत्यक्ष मैदानावर जो थोडा जास्त प्रयत्न करतो तो निसटत्या फरकानं सरस ठरतो. सन २००८ मध्ये समजा मी ९५ गुण मिळवले असतील तर कोटा ९६ पर्यंत ‘क्‍लोज’ झाला. पुढच्या वेळी मी ९६ मिळवले तर कोटा क्‍लोज झाला ९७ गुणांना. एखाद्या गुणानं तुमची संधी हुकणं हे दैव असतं; पण त्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्नांचं प्रमाण वाढवायचं असतं. तेच तुमच्या हातात असतं.\n२०१० मध्ये जागतिक स्पर्धेतल्या यशानंतर सर्वोच्च पातळीवर थेट गेल्या वर्षी राष्ट्रकुल सुवर्ण मिळालं. तीन ऑलिंपिक हुकल्यानंतर मिळालेलं हे यश किती प्रेरक ठरलं\nते नक्कीच प्रेरक होते. कारण, मी ‘कुमारी तेजस्विनी सावंत’ म्हणून नव्हे तर ‘सौ. तेजस्विनी सावंत-दरेकर’ म्हणून हे यश मिळवलं होतं. ‘लग्न झालं म्हणजे आता फक्त संसार’ असं आपल्याकडे मानलं जातं. आम्हा खेळाडूंकडेही पाहण्याचा दृष्टिकोन असाच असतो. अशा वेळी मी लग्नानंतरही कारकीर्दीची गाडी थांबू दिली नव्हती हेच यातून मला सांगता आलं. यात पती समीर यांचा पाठिंबा मोलाचा होता.\nमाहेर-सासरशिवाय तुझ्या वाटचालीत आणखी एका व्यक्तीचा वाटा आहे. ती व्यक्ती म्हणजे तुझी प्रशिक्षक कुहेली गांगुली. तुला सीनिअर असलेली कुहेली ही तुझी दीदी आहे. कतारमध्ये त्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन कसं होतं\nकुहेली दीदी या माझ्या वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. त्यांना बरोबर नेण्याइतका खर्च मी पुरस्कर्त्यांअभावी करू शकत नव्हते. त्यांच्याशी रोज संवाद मात्र होत होता. तुम्ही नुकताच गोल्ड कोस्टमधल्या सोनेरी यशाचा उल्लेख केलात. मला महाराष्ट्र क्रीडा संचालनालयात नोकरी आहे. राज्य सरकारचा, चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा मोलाचा आहे; पण आपल्याकडे ३० पेक्षा जास्त वय झालं की प्रायोजक पाठ फिरवतात. खरं तर भारतीय क्रीडापटू त्याच काळात परिपक्व होतात. त्यांची कारकीर्द स्थिरावते. गोल्ड कोस्टनंतर एका बड्या प्रायोजक कंपनीनं माझ्याकडून चार वेळा माहिती मागवून घेतली आणि ‘देखेंगे देखेंगे' केलं. प्रत्यक्षात त्यांचा अजूनही प्रतिसाद नाही. माझी ही तक्रार नाही; पण इतकंच सांगेन की ऑलिंपिकसाठी खेळाडूला किती प्रकारे कशी मदत लागते याचा सांगोपांग विचार आपल्याकडे सर्वच पातळ्यांवर व्हायला हवा. अर्थात, मी काय किंवा इतर ���ेळाडू काय, ते प्रयत्न सुरूच ठेवतील याची मला खात्री आहे. मी तरी त्या कारणामुळे अडथळा येऊ दिलेला नाही. व्यायामासह दिनचर्या, सराव कसा झाला, त्यात काही चुकलं तर ते कशामुळे चुकलं, बरोबर झालं तर ते कसं अशी चर्चा कुहेली दीदींशी रोज विस्तारानं व्हायची. आम्ही सतत संपर्कात होतो.\nकतारमधील रेंज, तिथलं वातावरण, हवामान, प्रत्यक्ष ऑलिंपिक कोटा मिळण्याचा क्षण आला तेव्हा काय वाटलं\nस्पर्धेत आधी आम्ही दहा दिवसांचा ट्रेनिंग कॅम्प केला होता. तसं सन २०१२ मध्येसुद्धा मी या रेंजवर खेळले होते. रेंज समुद्रकिनाऱ्याजवळ असल्यामुळे वारा होताच; पण त्यानुसार सराव केला होता. अंतिम फेरी गाठलेल्या आठ जणींपैकी पाच जणींना कोटा मिळाला होता. त्यामुळे तीन जणींना मिळणार याची कल्पना होती. तशी घोषणा अंतिम फेरीपूर्वीच झाली तेव्हा झालेला आनंद शब्दांत कसा व्यक्त करू मी मोबाईल कार्ड ॲक्टिव्हेट केलं नव्हतं, त्यामुळे फक्त कुहेली दीदीला कळवलं. तिने आई, समीर यांना कळवलं. मी कॅपापाई या भारतीय कंपनीचं शूटिंग किट (नेमबाजीचं जॅकेट) घालून ही कामगिरी साकारली याचा अभिमान वाटला.\nप्रश्न : तुझ्याच शब्दांत सांगायचं तर गाडी ऑलिंपिकच्या थांब्यापर्यंत आली आहे. आता हा थांबा सोनेरी ठरावा म्हणून कसं नियोजन असेल कतारहून पुण्यात आल्यावर खरा आनंद झाला असेल ना...\nतेजस्विनी : मी गुरुवारी कतारहून आले. इथं आले तेव्हा कळलं की\nविषाणूसंसर्गामुळे समीर रुग्णालयात होते; पण मला काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. आता ते बरे झाले आहेत; पण साधारण एखादा आठवडा ब्रेक घेऊन मी कुहेली दीदीशी चर्चा करेन. आम्ही नियोजन करू आणि मग मी सराव सुरू करेन.\nतेजस्विनीला शुभेच्छा देत निरोप घेतला. गतिरोधकांवर मात करणारी ही ‘तेजस्विनी एक्‍स्प्रेस’ केवळ नेमबाजीच नव्हे तर तमाम खेळांतल्या खेळाडूंसाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जगण्याची लढाई लढणाऱ्यांना गतिमान करणारी आहे. तिला सलाम अन्‌ शुभेच्छा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपला रोखता येतं, हे विरोधकांना दिसायला लागलं\nभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले...\n‘पत’शाही : आजची, उद्याची\nरिझर्व्ह बँक���नं पतधोरण गुरुवारी जाहीर केलं. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले, तरी सलग दरकपातीनंतर घेतलेला हा ‘ब्रेक’ आहे. रिझर्व्ह बँकेनं...\n‘कर्तारपूर कॉरिडॉर’ ही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जावेद बाजवा यांची योजना. ‘ती भारतासाठी एक कायमची जखम बनून राहणार आहे,’ हे एका पाकिस्तानी मंत्र्याचे...\nचवदार, ‘दम’दार बिर्याणी... (विष्णू मनोहर)\nबिर्याणी हा जगभरातल्या खवैयांचा अतिशय आवडता प्रकार. आपापल्या रुचीनुसार व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणीवर प्रत्येक खवैया ताव मारत असतो. तांदूळ वापरून...\nकसोटी क्रिकेट सलाईनवर (सुनंदन लेले)\nअनेक कसोटी संघ सध्याच्या घडीला गटांगळ्या खाताना दिसत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ कसोटी सामन्यात...\nटेक्नॉलॉजिकल कन्व्हर्जन (अच्युत गोडबोले)\nकॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2548/by-subject/10/251?page=81", "date_download": "2019-12-08T22:18:18Z", "digest": "sha1:MKPSX7DLPFJNTNHAY5YNHXFM7LWDJIXN", "length": 5389, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाकाहारी | Page 82 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती आणि आहारशास्त्र /पाककृती आणि आहारशास्त्र विषयवार यादी /आहार /शाकाहारी\nवाळवलेल्या बटाटे किसाचे लाडू (उपवासा साठी) पाककृती आरती 16 Jan 14 2017 - 8:18pm\nअंजीर बर्फी पाककृती पूनम 34 Jan 14 2017 - 8:18pm\nसुरती उंधियो पाककृती स्वाती_आंबोळे 44 Jan 14 2017 - 8:18pm\nमिसळिचे वरण पाककृती प्राजक्ता 5 Jan 14 2017 - 8:18pm\nमां चनेकी दाल पाककृती अल्पना 17 Jan 14 2017 - 8:18pm\nमिक्स दाल (पंजाबी पद्ध्तीने) पाककृती अल्पना 12 Jan 14 2017 - 8:18pm\nकोकोनट मॅकरून्स पाककृती मृण्मयी 13 Jan 14 2017 - 8:18pm\nमहाश���वरात्र भाजी पाककृती जागू-प्राजक्ता-... 2 Jan 14 2017 - 8:18pm\nपालक आणि रिकोटा चीज घातलेले गोळे, (कचोर्‍या) :) पाककृती मृण्मयी 17 Jan 14 2017 - 8:18pm\nपमकीन-जिंजर ब्रेड पाककृती रूनी पॉटर 16 Jan 14 2017 - 8:18pm\nकोथिंबीरीच्या मुळांची चटणी पाककृती नलिनी 5 Jan 14 2017 - 8:18pm\nमालवणी मसाला पाककृती साधना 29 Jan 14 2017 - 8:18pm\nपौष्टिक पोहे पाककृती तृप्ती आवटी 10 Jan 14 2017 - 8:18pm\nमिक्स वेजी पराठा पाककृती सायो 12 Jan 14 2017 - 8:18pm\nमुगा घशी/ मुगा मोळो पाककृती मेधा 41 Jul 12 2019 - 8:01am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/2443264", "date_download": "2019-12-08T22:02:34Z", "digest": "sha1:2EIE3YPT3377FN6WG6WD2UR3JCMX6EXZ", "length": 38499, "nlines": 102, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "मिल्टनॅट मार्केटिंग स्ट्रॅटेजी: 7 मिनिटांमधील गाईड", "raw_content": "\nमिल्टनॅट मार्केटिंग स्ट्रॅटेजी: 7 मिनिटांमधील गाईड\nगेट अॅट पियामॅरिझिन ऑफ बायोटेक मार्केटिंग\nविपणन आणि आर्थिक सहकार्याने मुख्यत्वे उद्दीष्ट वारंवार घडणा-या एक प्रमुख उद्दीष्ट प्रचाराची सुरुवात केली होती. क्रिएटिव्ह ऑफ द सिमप्लस: बस्टव स्क्वायर ऑफ इकॉनोलीज ऑर फॉरलो स्टम्पारे यू नॉन गियरनेल. इल रावेससिओ डेलिया मेडिग्लिया युग के ग्लॉली आर्टिकॉली पब्ब्लकाती ऑव्वानो विवा ब्रॉव, ओव्हवरो फेनचिल इल गियोर्नले नॉन ट्राटिबेट्स मार्फत. इनॉलट्रे, नॉन युग पॉजिबिल स्टॅबिलाइर कन्फरी सेल्झ्झो सेटिल्लो फॉर्स स्टैटो फॉस्ले फिट्सिविन्टेड इन लाईन एट एयूटी एट्सयूटी लेट्टोरी - cicaplast b5 la roche posay.\nइंटरनेट किंवा डव्हल डेव्हलपमेंट ऑफ डेलाइट डेव्हलपमेंट ऑफ द डेस्टिनेटर ऑफ द डेल्व्हॅव्हण्ट आपल्या मुलाखतीसाठी आपल्या मुलाखतीसाठी आपल्या मुलाखतीसाठी आपल्या मुलाखतीशी संपर्क साधा - आपल्या मुलाखतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी - आपल्या मित्रांना किंवा मित्रांनो - आपल्या मित्रांविषयी माहिती द्या: आपल्या मित्रांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करा. अनफत्ती ऑग्गी पिआ स्पीताता चे माई\nअभ्यासासाठी अनिश्चितता आहे आणि ते सहजपणे स्पष्ट करता येत नाही: आवश्यकतेनुसार नाही: आपल्या गरजेप्रमाणे आपल्या गरजेनुसार आपल्या गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आ���े. सामग्री धोरण\nकॉन्सटेक्ट मार्केटिंगसाठी एक स्ट्रॅटेजी योजना\nतुलनात्मक मूल्य सामग्री विपणन धोरण , आपण प्रथम \"विपणन विभाग तयार करणे आवश्यक आहे\" \"\nकोसा संकेतक सामग्री विपणन\nइल सामग्री विपणन हे एक ब्रँड आणि लक्ष्य प्रेक्षक आणि ब्रँड यांच्याशी संवाद साधण्यासाठी ऑनलाइन कलात्मकतेचे आकर्षण असणारी आकर्षक विपणन कंपनी आहे.\nलो scopo सामग्री विपणन नसलेल्या एक स्ट्रॅटेजी न संपुष्टात उत्पादन प्रोत्साहन देणे आहे - आपण खरेदी करण्यास सक्षम नसलेल्या अवाढव्यपणे येतात; पियाटॉस्टो, सीओव्हर पेंसेरे ए अॅक ऑरियरी व्होरोर अॅन्ड कॉन्टिनेटी इटिली ही पॉलिसी पूर्णतः रिव्होलॉरिसीमध्ये आहे.\nछप्पर सामान सामग्री विपणन\nइल नवीन सामग्री विपणन , आम्ही आमच्या नवीन ग्राहक सह आदर देत आहे, आमच्या प्रिय व्यक्तींसाठी सल्लामसलत, आमच्या विश्वासार्हतेच्या आणि नवीन व्यवसायांची माहिती मिळविण्याकरिता, आम्ही आमच्या व्यवसायाबद्दल आदरपूर्वक चर्चा आणि विचारपूर्वक स्वागत करतो. आमच्या मोटोरोला दुचाकी वाहनचालक स्थानीयरित्या एक नक्षत्र म्हणून ओळखले जाऊ शकते\nसीओ सोन्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समुळे Semalt मार्केटिंगसाठी वापरण्यात येणा-या रणनीती वापरल्या जाऊ शकतात:\nआचार प्रदर्शन सामग्री धोरण\nआपल्या धोरणानुसार ऑब्लिटिव्हिटी हे योग्य धोरण बनविण्याकरिता आपल्यास योग्य मार्केटिंग देणार्या तंत्रज्ञानाचा वापर करेल. व्हीओई ओट्टेनेर पियूस लीड डि अल्टो व्हौर Aumentare ले विक्री ई-कॉमर्स आपल्या साइटवर Aumentare ले विक्री ई-कॉमर्स आपल्या साइटवर\nएखादी रजस्त्री निपुणता तंत्रज्ञानावर आधारित सामग्री विपणन तंत्रज्ञानाची खात्री करणे आवश्यक आहे आणि ती योग्य रीतिरिवाज व्हावी आणि भविष्यासाठी आवश्यक असेल तर\nएक सामग्री विपणन क्रिएटिव्ह सल्ला देणे अंतर्भूत किंवा विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट कालावधीत अंतर्भूत माहिती संकलित करणे आवश्यक आहे, परंतु सर्वसाधारणपणे एक दुरूपयोग सामग्री वापरली जाऊ शकते. प्रत्येक आपल्या लक्ष्य आपले लक्ष्य आणि लक्ष्य गमावल्यास , स्वीकार्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे 7 एक रणनीतिक लढा ओलांडून एक पायरी शिडकाव, आणि ते आपल्या कारणास्तव नेतृत्व करणे आवश्यक आहे आपण आपल्या प्रिय व्यक्तींना भेट द्या आणि आपली वैयक्तिक माहिती गोळा करू शकता.\nचरण 1: अॅनग��झास ला तू निक्चिआ\nला प्रीमा कॉमा दा फारे è कॅपॅर दो कबरी ती ट्रवी नाला तू निकोलिया . आपली खात्री आहे की आपण आपल्या समस्या सोडविण्यास मदत करू शकता, आणि ते विशेषतः एक व्यापारी विशेषत: हे आहे. अधिक पॅरोलमध्ये, देवी कॉन्डर्स युनियनली स्मोट\nएसओओटीटीओ एसएसटी या दिवशी प्रत्येक वेळी आपल्या एक्स्प्लेमेन्ट ऑफ एक्स्प्लेटीडि डिलीटिजनन सेप्झियरेड डिपॉझर कोचिंग करा. Presta attenzione a fattori come la फ्रँक्वेन्झा डी रिंबलझो, न्यू व्हिविटोरि वि विल्झेंटरी द रिटनो, अधिविझिओन ए ए कॉमप्लेमेंटो डेल सिपो प्रत्येक व्यक्तीच्या घरगुती तुकड्यांमधून. आपण शोधत आहात की आपण या आवृत्तीवर परत कधीही स्विच करू शकता; पानावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तातडीने आराखडय़ात गुंतवायचे असल्यास, आपल्या प्रयत्नातून बाहेर पडावे यासाठी प्रयत्न करणे आपल्या कौशल्याच्या निरुपयोगी तयार करा.\nअन्वेषण आणि कंटेंट देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया हे एक सामाजिक आणि नैसर्गिक सोहळ्यास आपल्या सामाजिक संबंधांबद्दल माहिती देण्याकरिता आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये सहभागी होऊ शकते.\nडी 'अल्ट्रा पार्टे, प्युई कॅपरी आर्ट कन्फोर्रॅन्झा हा स्टॉपर कंटेंट रणनीती' क्वेस्टोमध्ये एल'अलिसिजी फाटॉरी आइ ला ला फ्रँक्वेन्झा ई ला टिपोलॉजिडिया ऑफ कॉन्टेंटुटी पब्ब्लिक्ट ई इ कॅनाली सोशल प्राधानिटि . इल सोशल मीडिया ट्रॅकर डी सेमरूष टू सिक्युरिटी ऑफ इंट्रॉर्झ्वेट ऑफ पर्सॅझोसिएशन ऑफ ट्युई कॉन्ट्युन्टी, आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करा आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करा.\nपायरी 2. आपण कोणत्याही परिस्थितीत\nआपल्या विपणन नियतकालिक सामग्री विपणन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहे विशिष्ट वैशिष्ट्य आपल्या स्वत: च्या वर क्लिक करा. प्रतिगामी शोधणे आवश्यक आहे आणि आवश्यकतेनुसार ते निश्चितपणे आवश्यक आहे. व्हायॉय प्रायव्हेट ब्रॅण्ड प्रॉडोड्टि स्पेशॅटी, ब्रँड जागरुकता, ए / ओ ओकेनेर पीआययूटी\nआपल्यास स्पष्टपणे सांगितले आहे की, आपण वैयक्तिकरित्या वैयक्तिकरित्या केपीआय किंवा संकेतस्थळाचे विश्लेषण उदाहरणार्थ, आपण आपल्या नवीन वृत्तपत्राची यादी तयार करण्यास इच्छुक असल्यास आमच्या कंपनीचे सदस्य म्हणून आमच��या कंपनीचे सदस्य म्हणून आमच्या कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहेत.\nनेलला निश्चितपणे ऑब्तीटिव्हिटी ई केपीआय वापरण्यात आली आहे स्मार्टओट मेटॉडो स्मार्ट , दुसऱ्या क्रमांकाचा ग्लोबल ऑटिटेस्टिव्हिटी व्हॉइमन व्होव्हेन व्होअर्स विशिष्ट, चुकीच्या, समर्पक आणि बॅटरी सॅल टेम्पो (विशिष्ट, मोजता येण्याजोगा, सहमत-आधारावर, वास्तववादी आणि वेळ-आधारित) .\nएखाद्या गोष्टीशी निगडित नसल्यास आपल्या कृतीतून पुढे येणारी कोणतीही कृती करणे\n\"व्होग्लिओ चे आई मिई लेटोरी एमिनो क्वेन्ज कंटेन्यूटो\" एक विशिष्ट प्रकारचे नसल्यास, तो एक घटक नसून तो चुकीचा आहे आणि तो कधीही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.\nचरण 3. लक्ष्य आपल्या लक्ष्य\nप्रत्येक सामग्री विपणन विसंबून आपण या टंकलेखनार्थामुळे एक कंट्रोल मॉड्यूल तयार करण्यासाठी आपल्या डिव्हाइसवर पुनर्प्राप्ती सक्षम आहेत. नॉन इम्पोर्ट इलस्टोर, सी टर्निंग द डब्लूसी ऑफ द पब्बिलिको चे अवॉर्ड लिविंग एंटरिंग एंड द रिग्गीयन्गेर इरिन्ग्नॉज इन इन्फेंसिव इन इन्फ्ल्युजेट इन द इन्फ्लूएंटस इन सीओओ पॉ पब्ब्लाचराई. सांस्कृतिक गुण लोकसमुदाय, मी विशिष्ट विषयाशी संबंधित आहे आणि भौगोलिक स्थान .\nरिव्होलॉजिट्स टीमच्या प्रत्येक व्यवसायासाठी योग्य व्यक्तींची विक्री करणे. आम्ही आमच्या मुलाला सर्व दुर्मिळ माहिती गोळा करू शकता झटकन दिवाळखोर अत्याधुनिक सामग्री संकलन : आपल्या सामाजिक, मैत्रिणी, समुदाय, समुदाय या दोन्हींची ओळख करून देत नाहीत, तर ते आपल्या धोरणात्मक धोरणाशी निगडीत आहेत.\nUna volta deciso chi vuoi raggiungere, dovrai dare अनोचीइएट प्रत्येक राज्यातील प्रत्येकजण त्याच्याशी लग्न करेल . आपण आपल्या परिस्थितीवर विश्वास ठेवू शकत नाही की आपण आपल्या मुलाखतीसाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेता. आपल्या सर्व महत्वाच्या गोष्टींना आपल्या उद्दिष्टाच्या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीत, सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. Google Analytics मध्ये शोध Google Analytics\nपायरी 4. तयार करा आणि एक पियानो तयार करा\nआपल्या कंटेंट स्ट्रक्चरची माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या संगणकाची पियानोवर पियानोवर आपल्या आठवणी ऐकल्या आहेत आणि त्यास आपल्या स्टेपच्या आक्षेपार्ह गोष्टींबद्दल जाणून घ्या. 2.\nदा युनोचिटिया सर्व ऑनलाईन प्रिंसीली टेंजेझ ऑन लाईन ई रिचोला फॉर प्युब्लोचिको, ई रिव्होल्यूशन ऑफ इंन्टरसेल्व्ह डब्लूबॉलिक, जाहिरात प्रकार: प्रच्छन्न रचना फॉर्मेटी इन्फोग्राफिक स्वरूपात, ब्लॉग पोस्ट किंवा व्हिडिओ ट्यूटोरियल डिझाइन करण्यासाठी आपण तयार केले जाऊ शकते\nक्वेस्ट पॅसेज मध्ये, osserva एक योग्य टिपा आपले लक्ष्य दर्शवितो लक्ष्य वाचक. ओटवेनगोनो पिउ व्हि व्हिज्युजझिओनी मी ब्लॉग पोस्ट डी 500 परोलीवर लांब आहे का आपल्या स्वत: च्या प्रतिस्पर्ध्यांशी संबंधित स्पर्धक आपल्यावर अवलंबून आहेत, आणि त्यांच्या स्वत: च्या मुलाखतीसाठी निवडलेल्या गुणवत्तेची पाहणी केली जाते.\nइल टूऑन कंटेंट प्लॅन फॉर्म्युला डी फॉर डे कॅलेन्डरेटीओ ऍडिटर नेल क्वॉल अॅनोटर्स डेव्हिसरी इव्हेंट रिलवाण्टि (कॉन्फरन्स, इव्हेंट, रिकॉकेन) टीटो एल 'एननो आपल्या कॅलेंडर खात्यासाठी आपल्या पोस्टचे प्रकाशन आणि आपल्या दिनदर्शिकेत तारखेची माहिती प्राप्त करणे. आपण या आवृत्तीवर परत कधीही स्विच करू शकता. आपण नोंदवित असलेला दुरुपयोग कोठे आहे या प्रोफाइलमध्ये काय आहे आपण नोंदवा प्रविष्ट करताना; उदाहरणार्थ, आपण या आयटमवर आधीपासूनच पुनर्निर्देशित केले आहेत, आणि अधिक जाणून घ्या आणि सर्वप्रथम वाचू शकता.\nअन कॅल्नेडारियो एडिटीएअर फॉर एयूटीर्टी ए पोस्ट ऑफ सीरिज , सर्वात जवळच्या कॉन्टॅक्ट कॅमेरा लिज - आपल्या वैयक्तिक माहिती आणि वैयक्तिकरित्या आपल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करुन घ्या.\nआपल्यास एक यशस्वी युद्धनिश्चिती उल्लेख करणे आवश्यक आहे:\nGoogle वर शोधा आणि Google नकाशे बनवा आणि Google च्या निपुणता निवारण करा.\nयश मिळविण्यासाठी, रिअलटाऊन मध्ये, आता एक महान सत्य आहे. Google वर आपल्यासाठी योग्य असलेल्या पात्रतेबाबत आधी विचार करा. आपल्या मुलाखतीतील पहिल्या क्रमांकाची गोष्ट लक्षात घेता, सर्व प्रथम श्रेणीतील प्रत्येक खेळाडूने आपल्या मुलाखतीसाठी उत्सुकता दर्शविली आहे. आपल्या कारकीर्दीवर कोणत्याही कारणास्तव निराकरण न करण्याबद्दल - आपल्या सामग्री धोरणाची पूर्वनिर्धारित नसलेली एसइओ सेवा - आपल्या लक्ष्यित उद्दीष्टे लक्ष्यित कंपनीने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढणे आवश्यक आहे.\nएसइओ आणि सामग्री विपणन डेव्हॉनो आणि इतर गोष्टींची माहिती आहे रिकोर्ड: ला एसइओ फोटो आणि ईपुस्तकाची दृश्यमानता दर्शविणारी माहिती. एड grazie alle parole chiave che ii tuoi ki tio ki tio tio tio tio tio tuo sita pakat ki piuttosto che una lalta nei risultati di ricarca.\nमा attento: मी एक व्यावसायिक वापरत असलेल्या\nग्राहकांच्या संभाव्य उपयोगासाठी वापरण्यात येणा-या संभाव्य ग्राहकांना वापरतो , त्यांच्या स्वत: च्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासानुसार, ग्ली इंटरेसी / बिस्गनी चे एस्प्रिम, ला पॉपॉलरिटा देले पॅरोल्स चीआ, ई टर्मिनिशन टू यूज फ्रस कॉन्सन्रेज.\nइल कीवर्ड जादूई साधन डे SEMrush एक ग्रेट रॉस आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या माध्यमातून आपल्या ब्लॉगवर आधारित संपूर्णपणे आपल्या प्रतिस्पर्धी कीवर्ड म्हणून ओळखले जाईल. एक समतोल ट्रॅव्हल पॅरोल चिलीप व्हॅली ऑफ रिटर्सी (क्यूल्ले, सीओईओ, चे ग्लिआ यूटिझन ऑफ द स्पोन्स टू लोरोरो रिचर्स) कॉम्पोर्नेज लाइव्ह बस्सी (प्रत्येक विशिष्ट पात्रतेसाठी मी पात्र नाही).\nएसईओ कंटेंट टेम्पलेट एसएएमआरशच्या सिद्धांतावर आधारित तुमची भूमिका पार पाडण्यासाठी तुमची निवड करणे आवश्यक आहे. टॉप 10 डीओ गुगल प्रत्येक पॅरोलसाठी आपले स्वागत आहे टेम्प्लेट तयार करण्यासाठी तयार करा उत्पादन एसइओ- अनुकूल\nजाहिरात अहवाल, \"कंटेंट रणनीती\" इतर राजकारण्यांचा शोध:\nस्टेप 6. क्रिएशन अॅप्लिकेशन्स कॉलेजेन्टि\nसामग्री मार्केटिंग करण्यासाठी आपल्या स्वत: च्या धोरणाची संपूर्णपणे सोडू नका - डोप 5 alt passaggi - डोव्रेस्टी डेव्हवर आऊट डिझाइन तयार करा\nया सामग्रीला प्रारुप म्हणून ओळखणे आवश्यक आहे 5 अक्षरे खालीलप्रमाणे आहेत, ओव्हरव्हर्स सुट्टीतील निरुपयोगी आणि पॅरोलमध्ये मुळीच आवडत नाही.\nआपण या आवृत्तीवर परत कधीही स्विच करू शकता\nआपण आपल्या ग्राहकांच्या माहितीच्या नंतरच्या दुव्यावरुन आपल्या उत्पादनांची विक्री करण्यास प्रवृत्त करू शकता. मार्ट जटरची बाटली फेटीबाट , आपल्या ब्लॉग पोस्टमधील वाचकांच्या फायद्यासाठी, , आपण स्वत: च्या स्वल्पविरामाने स्वत: ची संरक्षण प्राप्त झाल्यास Dopotutto, एक कंसोल विशेष कौशल्य आणि आपण या आवृत्तीवर परत कधीही स्विच करू इच्छित नाही, तेव्हा आपण आतापर्यंत मोठ्या मानाने बाहेर पाहिले जाऊ शकते आणि आपण आपल्या मित्रांना शोधत नाही\nपुओई रेंडर प्यूर्यूच्या प्रेझेंटिक टुडे सॅक्वेन्दो एल्कोनी सिप्पिक्स डिझिजिली:\nमी स्पष्टपणे सांगते की त्यांच्या सामाजिक आणि सहभागी होण्यासाठी \"चिवंड वर क्लिक करा\" आपल्या मुलाखतीद्वारे आपल्या वाचकांसाठी वापरल्या जाणार्य�� निरुपयोगी पोस्टनुसार वारंवार\nयूटीलेझ्झ सीटीए अंतर्गत सर्व प्रकारच्या दंड (एक व्हिडिओ बनवून) आपण वापरत असलेल्या पर्सोर्सो मध्ये वापरलेल्या मर्यादित दंड (व्हिडिओसह) संकलित करू शकता.\n\"ईपुस्तक मोफत\" \"आम्ही आमच्या ईपुस्तकाची मोफत डाउनलोड करा\" , एक वापर आघाडी चुंबक आला आघाडी चुंबक.\nआभासी सामग्री तयार करा: (30 9)\nइल टाटोलो उच्चार अन कंटेनूट è सीआयओ चे कोपिसिस इल लेटटोर ई लेट द डिटनेक्टी आईएल सुओ टेम्पो. माझ्या आठवणीत माझ्या आठवणीतील वाक्ये लिहा मा चे सियानो प्रसंगी ई वरतीिरी : आपण वापरत नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका नेल पोस्ट किंवा लेगगेन्डो किंवा नेल व्हिडिओंची छायाचित्रे. सर्वात महत्वाचे म्हणजे पॅरोल नंबर नाही, मी आहे गुणवत्ता आपण या आवृत्तीवर परत कधीही स्विच करू शकता.\nक्रमा मूल्य . प्रशिक्षण आणि माहिती संकलीत माहिती तात्काळ उपयोगात आणण्यासाठी वापरण्यात येत आहे, जेणेकरून तपासणी आणि विश्लेषण केले जाऊ शकते. आपण आपल्या साइटवर आपल्या साइटवर आपले डिव्हाइस वापरत असाल तर ते वापरण्यास सोपे जाईल.\nरिस्पोंंडी सर्व डॉम्डेन्डे चे टिंग पँन्गोनो ग्लि यूटन्सी हे आव्हान आधी तयार करणे आवश्यक आहे.\nयूटीलाझा वेगवेगळ्या टिप टिपा प्रत्येक आठवडे गर्भधारणा झाल्यास. कॉम्बिझिन टेस्टो, व्हिडिओ, इन्फोग्राफिका इ इमागिनी\nआपल्यास आपल्या विपणन सामग्रीचा वापर करून आपल्या विपणन सामग्रीचा वापर करून आपल्या स्वत: च्या रचनेबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा. आपल्यास सामिल केले जाणारे सामग्री विश्लेषक हे सेमब्रशच्या पोस्टवर आधारित सामग्री विश्लेषक आहेत: आपल्या वेबसाइटवर व्हिज्युअलाइज, कॉन्सीव्हिशन्सी आणि कॉन्फीरिझरीची महत्त्वपूर्ण संख्या नोंदवा. आपण तयार करण्यासाठी शोधत आहात पोस्ट काम सुरू भविष्यातील.\nचरण 7. पियानोइफाका ला डिस्ट्रीब्युझिन\nब्लॉगवर दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या ब्लॉगवर पोस्ट करणार नाही; डेव्हिड प्रीविझर आणि पियानो डि डिलीरिझिओन (एक कंटेंट प्लॅन ) आपल्या ट्रॉफीच्या ट्रॅव्हरमेंट ऑफ ट्रॉव्हरमेंटमध्ये मी सामग्री योजना निर्धारक येतात ई कबूतर प्रत्येक मालकाद्वारे वितरित केले जात आहे.\nमी मेट्रिक्स डिस्ट्रीब्यूजियोन पाई इफेक्टी सोनो:\nत्यांच्या सामाजिक, PPC, फेसबुक जाहिराती, पिन जाहिरात आणि YouTube जाहिराती कॅम्पेन;\nआपल्या व���त्तपत्राच्या निपुणतेनुसार आपल्या वृत्तपत्राची निवेदनाशी निगडीत, वेब पृष्ठावरील अत्यावश्यक अचूकतेबद्दलची माहिती देणे;\nव्यापारातील वितरणासाठी वापरल्या जाणा-या शेतीसाठी वापरल्या जाणा-या, मध्य-पूर्व आणि दुग्धशाळांमधील जोडणी;\nब्राइट मॉनिटरिंग साधन डी SEMrush प्रति स्क्रॉप्रेरे मिडिया आणि ब्लॉग्ज स्टॅनओ गिया स्क्रिवेन्दो सल टुओ ब्रँड. आपण आपल्या मुलाखती दरम्यान संपर्कात येऊ शकता - आपण आपल्या कौशल्य शोधण्यासाठी आणि रेकॉर्डिंग संभाव्यता वाढविण्यासाठी.\nआपल्या ग्राहकांच्या वितरकाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर बंदी घालणे, बॅनर किंवा एजोरॅपल्सची जाहिरात करणे, त्यांच्यासंदर्भात केलेल्या शिफारशीची माहिती देणे मोनालिगेओ यांनी आपल्यास नमूद केले आहे की आपल्या सामाजिक आणि सामाजिक जबाबदारीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी व नंतर ती प्रतिष्ठा वाढवावी.\nएकापेक्षा जास्त उच्च मूल्य मिळविण्यापासून Google Analytics मध्ये वापरल्या जाणार्या विकेंद्रीकरण प्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या वापर स्कॉप्रिएर क्वाली सिली इनव्हाइन टू ट्रॅफिकॉको स्यूली ट्यू पिनज एंड ऑटिमिज्जेजर लेय ट्यू आज़ियन इन बेसॉस्ट इन्स्ट्रोज़ीओन डब्ल्रेबैब एक महत्वपूर्ण महत्वपूर्ण रणनीति बनाम कंटेंट मार्केटिंग\nनिष्कर्ष: पेरेक भाडे सामग्री विपणन\nआपण आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांना समांतर विक्रीचे प्रशिक्षण देऊन आपले लक्ष केंद्रित करू शकता, जेणेकरून आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांना एकत्रित केले जाईल.\nआपण आपल्या व्यवसायासाठी एक व्यासपीठ म्हणून ओळखले जाऊ शकते इल सामग्री विपणन एक lungo संपुष्टात आणले आहे, पीपीसी ओपन करण्यासाठी एक पत्र खरेदी करण्यासाठी, ते गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यास सक्षम आहे. माझ्या लक्षात आले आहे की मी माझ्याशी लग्न करू शकत नाही पण मी माझ्याशी लग्न करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2019-12-08T22:20:28Z", "digest": "sha1:PWF4LABNEJZ2WDUGO66YIIRAQ44MYXDG", "length": 5099, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २०७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २२० चे - पू. २१० चे - पू. २०० चे - पू. १९० चे - पू. १८० चे\nवर्षे: पू. २१० - पू. २०९ - ��ू. २०८ - पू. २०७ - पू. २०६ - पू. २०५ - पू. २०४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २०० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०१५ रोजी ०२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/confusion-among-new-voters-who-suffering-from-agricultural-crisis-zws-70-1989252/", "date_download": "2019-12-08T21:42:57Z", "digest": "sha1:TIXIIZKUUWHL6GOZV5DD7I4RR2MXX7WZ", "length": 14031, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Confusion among new voters who Suffering from agricultural crisis zws 70 | शेती संकटग्रस्त नवमतदारांमध्ये संभ्रम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nशेती संकटग्रस्त नवमतदारांमध्ये संभ्रम\nशेती संकटग्रस्त नवमतदारांमध्ये संभ्रम\nसरकारकडून काही मदत होत नाही. आम्ही नाराज आहोत.\nअरविंद घाडगे व सचिन झुटे\nसरकारविरोधी सूर, पण विहीर-घरकुलाची आस\nशेतकरी पात्र आत्महत्यांच्या ७ हजार ८३० आकडय़ांमध्ये अरविंद घाडगेंच्या वडिलांची चार वर्षांपूर्वी नोंद झालेली. तेव्हा तो सज्ञान नव्हता. पुढे त्याने कृषीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता तो पहिल्यांदा मतदान करणार आहे. तो म्हणाला, ‘‘सरकारच्या शेतीतील सुधारणांच्या कामावर आम्ही सारे नाराजच आहोत. त्यांनी हव्या त्या सुविधा दिल्या नाहीत; पण आशा ठेवावी असे अजूनही वाटते. कारण किमान विहीर मिळेल किंवा घरकुल मिळेल असे वाटते. त्यामुळे मतदान कोणाला करावे हे ठरले नाही.’’\nज्यांच्या घरावर कृषी संकटाने घाला घातला त्या घरातील नवमतदार या विधानसभा निवडणुकीत कोणाला मतदान करावे यावर संभ्रमित असल्याचे चित्र आहे. प्रीती पवार सध्या बी.ए. द्वितीय वर्षांला अंबाजोगाई तालुक्यातील बनसारोळा येथे शिक्षण घे���े. तिचा विवाह ठरला होता तेव्हा त्यांच्या तीन एकरांतील ऊस गाळपासाठी घेऊन जाण्यास कोणताही कारखाना तयार नव्हता. ऊस वाळून गेला. मुलीच्या लग्नाला पैसे काही उभे राहिले नाहीत. प्रीतीच्या वडिलांनी आत्महत्या केली. ते गेल्यानंतर चार महिन्यांनी नातेवाईकांनी तिचा विवाह लावून दिला. ती सांगत होती, ‘‘कोणत्या पक्षाला मतदान करायचे हे ठरवूच; पण पक्ष कोणता का असेना, सरकारने वेळेत मदत केली पाहिजे. कारखान्याने ऊस नेला नाही, तर तक्रार कोणाकडे करायची असते शेतकऱ्यांचा प्रश्न आला, की नेते नुसतेच बोलतात. पहिल्यांदा मतदान करणार आहे, पण या सरकारने शेतकऱ्यांसाठी फारसे काही केले नाही, असेच वाटते.’’ अरविंद घाडगेचे वडील गेले तेव्हापासून साडेचार एकर तो जमीन कसतो. कृषीचे शिक्षण त्याने पूर्ण केले. तो म्हणाला, ‘‘वडील गेले तेव्हा एक लाख रुपये मदत म्हणून मिळाले; पण वडिलांचे ६५ हजार रुपयांचे बँकेचे कर्ज आणि सावकारी कर्ज फेडण्यात काही दिवस गेले. ती रक्कम फेडल्यावर कर्जमाफी आली. सरकारकडून काही मदत होत नाही. आम्ही नाराज आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे, पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही.’’\nदोन वर्षांपूर्वी सचिन झुटे यांच्या बहिणीने वडिलांना चिठ्ठी लिहिली, ‘काकाने शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या केली. तुम्हीही कराल, कारण माझ्या लग्नाचा खर्च तुम्हाला झेपणार नाही. तुम्ही अधिक कर्जबाजारी व्हाल. त्यापेक्षा मीच या जगात राहत नाही.’ सारिकाच्या आत्महत्येनंतर सचिन पुण्यात नोकरी करायला म्हणून गेला. त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले. तो म्हणाला, ‘‘या विधानसभा निवडणुकीत मला मतदानच करायचे नाही. कर्जमाफी मिळाली नाही. एक लाखातील रोख स्वरूपाची ३० हजारांची मदत देण्यासाठी पालकमंत्री घरी आले होते; पण पुढे काही मदत झाली नाही. सरकार म्हणून समस्या सुटत नसतील तर मतदान तरी का करायचे’’ कुठे मतदान करण्यात निर्माण झालेला अनुत्साह, तर कोठे संभ्रम असे चित्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांमध्ये दिसून येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1596220/jhansi-ki-rani-fame-child-actress-ulka-gupta-have-special-connection-with-bahubali-fame-anushka-shetty/", "date_download": "2019-12-08T20:36:11Z", "digest": "sha1:4LWDRVI2EIYISKWBESNNP2QROHKZBVFK", "length": 8524, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jhansi ki rani fame child actress ulka gupta have special connection with Bahubali fame Anushka Shetty | उल्का आणि ‘बाहुबली’च्या देवसेनेचं खास कनेक्शन माहित आहे का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nउल्का आणि ‘बाहुबली’च्या देवसेनेचं खास कनेक्शन माहित आहे का\nउल्का आणि ‘बाहुबली’च्या देवसेनेचं खास कनेक्शन माहित आहे का\nबालकलाकार असताना उल्काला सर्वाधिक मानधन मिळायचे.\n‘झी टीव्ही’वरील ‘झांसी की रानी’ या मालिकेतून बालकलाकार उल्का गुप्ता प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या अभिनयाची त्यावेळी बरीच प्रशंसा झाली होती. इतर मालिकांच्या आणि चित्रपटांच्या ऑफर्सही तिला मिळू लागल्या होत्या. तीच उल्का आता २० वर्षांची झाली असून ‘शक्तिपीठ के भैरव’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातही ती झळकणार असल्याची चर्चा आहे.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉ��िवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/465701", "date_download": "2019-12-08T20:38:02Z", "digest": "sha1:7XJ3NJJ5PIRI6XNK4DTE2FVDWKWZ7KNA", "length": 7481, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आता 2019 च्या निवडणुकीवर भाजपची नजर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » आता 2019 च्या निवडणुकीवर भाजपची नजर\nआता 2019 च्या निवडणुकीवर भाजपची नजर\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nभाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत गुरुवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी 2019 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचनेचा आराखडा तयार केला. बैठकीत उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना तरुणाईला पक्षाशी जोडून त्यांच्यात स्थान बनवावे असा निर्देश दिला. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक मोठे आव्हान असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले.\nउत्तरप्रदेश समवेत 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच गुरुवारी पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत विजयासाठी आभार प्रस्ताव संमत करत पुढील व्यूहरचनेचा आराखडा सादर करण्यात आला. पक्षाने दलितांपर्यंत पोहोच बनविण्याचे प्रयत्न जारी ठेवण्यावर भर दिला. दलितांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात भाजपला मत दिल्याचे मानले जात आहे.\n14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवेळी भाजप आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. पक्ष प्रत्येक पंचायत आणि वॉर्डमध्ये कार्यक्रम आयोजित करेल. याशिवाय 6 एप्रिल रोजी आपला स्थापना दिन व्यापक स्वरुपात साजरा करेल. ज्यात पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत भाग घेतील.\nबैठकीत मोदींनी पक्ष नेत्यांना एका आठवडय़ाच्या कार्यक्रमादरम्यान भीम ऍप आणि डिजिटल पेमेंट माध्यमाच्या वापराला वेग प्रदान करणे आणि लोकांमध्ये याच्या प्रति जागरुकता फैलावण्यास मदत करण्यास सांगितले. तरुणाईला केंद्र सरकारच्या लोककल्याण योजना तसेच सुशासनाचा ’अग्रदूत’ बनवावे. सध्या तरुणाई वृत्तपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांवर निर्भर राहण्याऐवजी मोबाइल फोनचा अधिक वापर करतात. अशा स्थितीत त्यांच्यासोबत संपर्क बनविण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा. 12 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपासून संपर्क स्थापित करावा असे मोदींनी पक्षनेत्यांना सांगितले.\nअलिकडच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेला विजय लोकांचा जातपात, परिवारवाद आणि भ्रष्टाचार विरोधात मतदान करण्याचा परिणाम होता. लोकांनी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि त्यांच्या जनकल्याणकारी योजना तसेच सुशासनाच्या बाजूने मतदान केले. 2019 च्या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू करावी. भाजपच्या विजयामुळे केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजना आणि नोटाबंदीच्या साहसी निर्णयावर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे शाह यांनी म्हटले.\nनिवडणूक आयोग रिझर्व्ह बँकेवर नाराज\nउद्योग सुलभता निर्देशांकात भारताची हनुमानउडी\nसीरियात रासायनिक हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू\nदिल्लीमध्ये केवळ ग्रीन फटाक्यांची विक्री\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44936", "date_download": "2019-12-08T21:55:33Z", "digest": "sha1:2DKFBPKUWLVT5B3OZ7YTJ5ZILMMFO6MC", "length": 31270, "nlines": 262, "source_domain": "misalpav.com", "title": "बाईसाहेब अक्का लेडी बॉस | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमह��ला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबाईसाहेब अक्का लेडी बॉस\nआजकालच्या आधुनिक युगात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किंबहुना कित्येकदा तर पुरुषांच्या पुढे निघून गेल्याचे निदर्शनात येत आहे. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेली कित्येक क्षेत्रे स्त्रियांनी काबीज केली आहेत आणि त्यात कर्तृत्व गाजवत आहेत. काही ठिकाणी तर स्त्रियांचीच मक्तेदारी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ सगळ्याच कार्यालयांमध्ये तसेच खाजगी व्यवसायामध्ये स्त्रियांची संख्या वाढते आहे. नोकरी, व्यवसाय करून सुपर मॉम किंवा सुपर वूमन बनून घर देखील समर्थपणे सांभाळत आहेत (सेकंड शिफ्ट सिंड्रोम). अर्थार्जन करून संसाराला हातभार लावत आहेत. त्यामुळे इडलीडोसाविनर किंवा प्राठा / भाकरीविनर ह्या पुरुषांच्या पूर्वपार भूमिकेचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.\nलैंगिक समानतेच्या आजच्या जगात स्त्री पुरुषांना नोकरी व्यवसायामध्ये एकत्र काम करावे लागणे अपरिहार्य आहे. ती काळाची गरज आहे. कित्येक ठिकाणी स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी टार्गेट्स दिलेली दिसून येतात. काही विशिष्ट परिस्थिति स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या रीतीने हाताळू शकतात किंवा पुरुषांपेक्षा चांगले मल्टाय टास्किंग करू शकतात. स्त्री प्रमुख असलेल्या व्यवसायाची प्रगती पुरुष प्रमुख असलेल्या व्यवसायापेक्षा अधिक जोमाने होते असे निरीक्षण असल्याने कित्येक गुंतवणूकदार स्त्री प्रमुख असलेल्या व्यवसायामध्ये तुलनेने जास्त गुंतवणूक करतात.\nमात्र असे असले तरी अजूनही उच्चपदस्थ स्त्रियांची संख्या कमी दिसून येते. खालच्या श्रेणीमध्ये स्त्रिया भरपूर प्रमाणात असल्यातरी वरच्या श्रेणीमध्ये तितक्या प्रमाणात स्त्रिया दिसत नाहीत. कदाचित स्त्रिया संसार, मुलेबाळे यांना अधिक प्राधान्य देत असतील किंवा इतर काही परिस्थितीजन्य गोष्टींमुळे ( उदाहरणार्थ ग्लास सिलिंग, स्टीकी फ्लोअर) असे होत असावे. त्यामुळे सगळ्याच पुरुष कर्मचाऱ्यांना स्त्री कर्मचाऱ्याबरोबर काम करण्याचा अनुभव असू शकतो, असतो परंतु वरिष्ठ स्त्री कर्मचाऱ्याबरोबर काम करण्याची संधी कमी मिळते. आणि त्याही पुढे जाऊन बाईसाहेब अक्का लेडी बॉस च्या हाताखाली प्रत्यक्ष काम करणारे / केलेले पुरुष कर्मचारी आणखी कमी असतील.\nस्त्रिया ह्या निसर्गतः केअर टेकर असल्याने हाताखालील कर्मचाऱ्यांची काळजी घेणे, शिस्त लावणे, कामे करून घेणे (कमी बुलीइंग), एकाचवेळी अनेक गोष्टींचे व्यवधान राखणे करू शकतात त्यामुळे बऱ्याच पुरुष मंडळींना स्त्री बॉस च्या हाताखाली काम करायला आवडते असे दशावतारातील साडेनव्वा सर्वआंजाव्यापी, सर्वज्ञानी आंग्ल अवतार श्री. गोगलदेव सांगतो. मला स्वतःला माझ्या करियर मध्ये कधीही स्त्री बॉस बरोबर काम करायची संधी अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही परंतु आपल्या पैकी कोणा पुरुष मिपाकराला अशी संधी मिळाली आहे का असेल तर आपला अनुभव कसा आहे / होता हे समजून घ्यायला आवडेल. आता हे सांगू नका की कार्यालयात नाही परंतु घरी मात्र लेडी बॉस आहे ते असेल तर आपला अनुभव कसा आहे / होता हे समजून घ्यायला आवडेल. आता हे सांगू नका की कार्यालयात नाही परंतु घरी मात्र लेडी बॉस आहे ते हा अनुभव सार्वत्रिक असल्याने सर्व जण परिचित आहेत. मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमेन आर फ्रॉम व्हीनस या सुप्रसिद्ध सिद्धांताप्रमाणे मंगळे विरुद्ध शुक्रे असा काही संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो का हा अनुभव सार्वत्रिक असल्याने सर्व जण परिचित आहेत. मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमेन आर फ्रॉम व्हीनस या सुप्रसिद्ध सिद्धांताप्रमाणे मंगळे विरुद्ध शुक्रे असा काही संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो का बऱ्याचदा उच्चपदस्थ पुरुष बॉस मंडळी एम सी पी च्या आरोपाला घाबरून स्त्री कर्मचाऱ्यांना सौहार्दपूर्ण वागणूक देतात त्याप्रमाणे एखाद्या स्त्री बॉस कडून हाताखालील पुरुष कर्मचाऱ्यांना ब्लॅक विडो स्पायडरची वागणूक मिळते का बऱ्याचदा उच्चपदस्थ पुरुष बॉस मंडळी एम सी पी च्या आरोपाला घाबरून स्त्री कर्मचाऱ्यांना सौहार्दपूर्ण वागणूक देतात त्याप्रमाणे एखाद्या स्त्री बॉस कडून हाताखालील पुरुष कर्मचाऱ्यांना ब्लॅक विडो स्पायडरची वागणूक मिळते का या आणि अशा अनेकविध गोष्टींबद्दल आपले अनुभव वाचायला / ऐकायला आवडतील. काळाची पुढची पावले ओळखण्यासाठी याचा कदाचित उपयोग होऊ शकेल.\nरोचक. अनुभव वाचायला आवडतील.\nरोचक. अनुभव वाचायला आवडतील.\n+१ स्वानुभव नाही, पण इतरांचे अनुभव\n+१ स्वानुभव नाही, पण इतरांचे अनुभव वाचायला आवडतील.\nबाॅस हा फक्त बाॅस असतो. ..\nमी गुलामगिरी करत असतांना, स्त्रीचे हुकूम झेलायची पाळी आली नाही..कार्या निमित्ताने 3-4 वेळा स्त्री सहकारी मिळाले आणि त्याही अत्यंत कार्यक्षम होत्या.\nव्यक्ती ज्ञानी असणे आवश्यक आहे......\nज्ञानी व्यक्तीचे वय आणि इतर गोष्टी (जातपात, धर्म, भाषा आणि ती स्त्री आहे का) बघणे, मला तरी जमणार नाही....\nमी स्त्री बॉसच्या हाताखाली\nमी स्त्री बॉसच्या हाताखाली काम केले आहे\nधूर्त परंतु हाताखालच्या लोकांना संभाळुन घेणारी, सपोर्ट देणारी, अगदी कौटुंबिक नातं वाटेल इतके मैत्रीपूर्ण अनौपचारिक वागणारी पण तितकाच व्यवसायीक दृष्टिकोण बाळगून भरपूर काम करून घेणारी व्यक्ती म्हणूनच तिची आठवण आहे. स्त्रिया अशा ठिकाणी एक्स्ट्रा काँशिअस असतात पण तसे भासवून द्यायचा प्रयत्न करत नाहीत.\nसाधारण स्त्रीपुरुष संख्येने समान असतील अथवा पुरुष जास्त असतील तर पुरुषाला फार सहजपणे दुजाभाव वाट्यास येत नाही पण हे इक्वेशन समान नसेल तर आपण बरे आणि आपले काम बरे हा द्रुष्टीकोण ठेवल्यास विशेष मनस्तापही होत नाही.\nमी स्वतः हाताखाली स्त्री कर्मचारी असण्यापेक्षा डोक्यावर स्त्री बॉस असणे 200% प्रेफर करेन\nपण. ...शेतात स्त्री कामगार उत्तम. ...तंबाखू खाणे, फालतू गप्पा ..ह्यात वेळ घालवत नाहीत. ...\nआय.टी. तले मित्र मात्र स्त्री कामगार नकोच. ..असे म्हणतात. ..ऐनवेळी दगा देतात. ...\nपण. ...शेतात स्त्री कामगार\nपण. ...शेतात स्त्री कामगार उत्तम. ...तंबाखू खाणे, फालतू गप्पा ..ह्यात वेळ घालवत नाहीत.\nवाह, हा विचारच मी केला न्हवता...\nभारताचे एक पाऊल चंद्रावरील जीवनशैलीत...\nतर दुसरे पाऊल आदीमानव जीवनशैलीत....\nफार मोठा कॅनव्हास आहे.....त्यामुळे सरसकटपणे एखादे विधान कुणीही करू शकत नाही...\nइथे अक्युमॅन पण आहे आणि थॅनाॅस पण आहे...टारझन पण आहे आणि बॅटमॅन पण आहे....\nहम्म, एकूण बरेच पदर आहेत म्हणायचे की\nकाय राव ...तूम्ही पण. ...\nअजूनही पदरातच अडकून बसलात\nपदर कधीच सुटून, चौदा चौकड्या पार करून गेला.\nआता चला चंद्रावर. ..\nपदरात पडलं पवित्र झालं\nम्हणून जे आहे त्यात समाधान मानणे जास्त बरं, चंद्राचा पदर पकडायची सध्या इच्छा नसल्याने इथंच ठीक आहे\nया बाबतीत माझा अनुभव जवळ जवळ पाच-सात वर्षांचा आहे. दोन मॅनेजर होते. दे वर वन ऑफ दी बेस्ट बॉसेस आय एव्हर हॅड. सांभाळून घेणं, चांगली संभाषण कला, ऑर्गनाइज्ड असणं वगैरे अनेक चांगले मुद्दे सांगता येतील. पण दुर्दैवानं या क्षेत्रात 'एक्स्ट्रा मैल' साठी कराव्या लागणार्‍या कामात कमी पडतात. रात्री-अपरात्री प्रवास आणि मिटींग्ज, टीम मेंबर्सना स्वतः ड्राइव्ह करून सोडवणं (दरवेळी कंपनीची टॅक्सी बूक करणं शक्य नसतं) वगैरे. पण हा दोष त्यांचा नसून कंपनीचा आणि एकंदर समाजाचा आहे असं म्हणू शकतो. आणि आश्चर्यकारकपणे या दोघींही टीम्स मध्ये बायका घेण्याला फारश्या उत्सुक नसत आणि एक तर अगदी उघडपणे तसं सांगे. त्यामागं थोड्यावेळ जास्त थांबायला टाळाटाळ करणं, कंपनीची बस चुकली की टॅक्सीचं बील क्लेम करणं, निकड असली तरी सप्लायरकडे न जाणं वगैरे असंत.\nमाझ्या आतापर्यंत पाच महिला बॉस होत्या. एकूण बारा वर्षे माझी बॉस महिला होती. सध्या माझा बॉस पुरुष आहे. माझा अनुभव खूपच चांगला आहे. सगळ्या हुशार, मेहनती, सिन्सिअर, आणि सपोर्ट करणार्‍या होत्या. आमच्या विभागात आम्ही डायरेक्ट बॉससाठी काम करत नाही; त्यामुळे एकत्र काम करण्याचा अनुभव जास्त नाही पण पुरेसा आहे. कामात मदत करणार्‍या, मनमोकळे बोलणार्‍या, कौतुक करणार्‍या अशा माझ्या सगळ्या महिला बॉस होत्या. राजकारण वगैरे करणार्‍या कुणीच नव्हत्या. सगळ्या फ्रेंडली पण एक विशिष्ट अंतर ठेवून वागत-बोलत असत. काही अडचणी असतील तर सोडवण्यासाठी प्रामाणिक मदत करत असत. चुकलं असेल तर स्पष्टपणे सांगत असत पण कडवटपणे वागणारं कुणीच नव्हतं.\nह्या डेंजर विषयाला आम्ही हात\nह्या डेंजर विषयाला आम्ही हात घालून स्वतःच घात करून घेतला आहे :)\nअर्थात बराच गदारोळ झालेला , घ्या \nतुम्हाला आया बहिणी नाहीत का\nअसे जर प्रतिसादवले गेले नसेल तर गदारोळ झालाच नाही असे खात्रीने समजून घ्या\nतुम्हाला आया बहिणी नाहीत का\nतुम्हाला आया बहिणी नाहीत का\nहा हा हे भारी आहे हहपुवा\nतुम्हाला बाप भाऊ नाहीत का असा प्रतिसाद यायचा राहिलाय :)\nआता फक्त तुम्हाला बाप भाऊ नाहीत का असा प्रतिसाद यायचा राहिलाय :)\nअख्खा धागा वाचला. कुठेच काही\nअख्खा धागा वाचला. कुठेच काही गदारोळ वाचण्यात आला नाही. सगळ्यांनी व्यवस्थित मते मांडली आहेत.\nथोडा मार्केटिंगचा जमाना आहे :\nथोडा मार्केटिंगचा जमाना आहे :) समजून घ्या\nपण खर सांगू का माझाच धागा मी परत वाचला तेव्हा मला जाणवलं कि माझं मत बऱयापैकी बदललं आहे आता\nहोता है, होता है\nहोता है, होता है\nइतरवेळी ठीक पण जर मनासारखे\nइतरवेळी ठीक पण जर मनासारखे काम नाही केले तर आपली चूक आपल्यालाच शोधावी लागते =))\nटका भाऊ जाणूनबुजून पंगा\nटका भाऊ जाणूनबुजून पंगा घेताय का\nअनाहितांशी पंगा घेण्यात हित नाही बर का \nक्षमा करा देवा पण\nअनाहितांशी पंगा घेण्यात हित नाही बर का \nकोण आहेत या अनाहिता येथिल संपादक वगैरे आहेत काय येथिल संपादक वगैरे आहेत काय \nजॉनविक्क साहब, आप PSPO नहीं जानते \nकसली गुगली टाकताय थोडं मराठीत समजेल असं सांगकी :(\nकसली गुगली टाकताय थोडं मराठीत\nकसली गुगली टाकताय थोडं मराठीत समजेल असं सांगाकी :(\nआता विशेष काही नाही\nपूर्वी हा विषय निघाला असता तर मधमाशांचं मोहोळ उठलं असतं\nअरे काय कोड्यात गप्पा चालू आहेत\nअनाहिताजी आपल्या वैयक्तिक परिचयाच्या भासतात. असो कोणाला या महोदया अथवा त्यांच्या लिखाणाची लिंक देता आली तर आंनदच वाटेल. बरेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व वाटत आहे. इत्यलम.\nओह असं आहे होय\nमग यात प्रॉब्लेम काय आहे \nम्हणजे जी व्यक्ती अनाहिता मधे सामील होते ती स्वतः ची ओळख जाहीर करून मगच सामील होते पण हीच ओळख पुरुष सदस्यांपासून लपवली जाते हा लिंगभेद सोडला तर छान आहे की सगळं\nHomo sapiens sapiens च्या अर्ध्या प्रजातीला पुढील प्रगती साठी\nह्या धाग्यावर फक्त दोन ते तीन मिपाकरांनी लिहिलय कि त्यांना स्त्री बॉस बरोबर काम करण्याची संधी मिळाली म्हणजे महिला वर्गाला उचपदस्थ जागांसाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागतील असे दिसते आहे.\nHomo sapiens sapiens च्या अर्ध्या प्रजातीला पुढील प्रगती साठी शुभेच्छा\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 4 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीत��� महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-08T22:29:27Z", "digest": "sha1:BQ6B3ENAT4DNO6AZDGWCLDJA6KZ4UVNX", "length": 8953, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खडकवासला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nनिकालापूर्वीचं पुण्यात लागले राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयाचे बॅनर\nटीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे...\nजाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती फक्त एका क्लिकवर\nटीम महाराष्ट्र देशा- कोयना आणि वारणा धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि मोरणा नद्यांचे पाणी अनेक ठिकाणी पात्राबाहेर...\nखडकवासला धरण १०० टक्के भरले, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली\nपुणे – पुणे शहरात मागील आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या...\nखडकवासला धरण १००% भरले, महापौरांनी केले जलपूजन\nपुणे : पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला होता. धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट आले होते. मुंबई, नाशिक, पुण्यासह...\nखडकवासला धरण पूर्ण भरलं, दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु\nपुणे : पुण्यात सुरु असलेल्या पावसानं खडकवासला धरण पूर्ण भरलं असून धरणातून दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु आहे. गेल्या 24 तासांत पुण्याच्या धरण...\n…तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेना इच्छुकांमध्ये नाराजी\nपुणे: लोकसभेत युती केल्यानंतर आगामी विधानसभेसाठी देखील भाजप – शिवसेनेकडून एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे, मात्र मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून आत्ताच...\nसुप्रियाताई विरुद्ध कांचनताई : निकालासाठी उरले फक्त चार दिवस\nपुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासून बारामती मतदारसंघावर पवारांचं वर्चस्व होत पण २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मात्र...\nसुप्रिया सुळे यांचा पराभव करून कांचन कुल ‘जायंट किलर’ ठरणार \nटीम महाराष्ट्र देशा- बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. १९८४ पासून बारामती मतदारसंघावर पवारांचं वर्चस्व होत पण २०१४च्या लोकसभा...\nअखेर पुण्यात मान्सून दाखल\nपुणे: मान्सूनला सुरुवात होऊनही पुणे आणि परिसारत पावसाची गैरहजारी होती. आज दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी ३ च्या...\nखडकवासलाची पुनरावृत्ती पालघरमध्ये, तेव्हा हर्षदा वांजळे पराभूत तर आज श्रीनिवास वनगा\nटीम महाराष्ट्र देशा: पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपचे राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला आहे, दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-08T22:27:44Z", "digest": "sha1:VZKR7GDT45J5JDFGQYMMLK4CF3A2Y7E4", "length": 3765, "nlines": 57, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नसिरुद्दीन शहा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्याव��� – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - नसिरुद्दीन शहा\n‘पद्मावत’ सोबत रिलीज होणार पॅडमॅन तर अय्यारी चित्रपटाने घेतला धसका\nटीम महाराष्ट्र देशा : २६ जानेवारीला पॅडमॅन, अय्यारी आणि ‘पद्मावत’ असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते. पण अय्यारी चित्रपटाच्या टीमने आता पद्मावतचा धसका घेत...\nज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऋषी...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/1-st-indian-lady/", "date_download": "2019-12-08T22:24:49Z", "digest": "sha1:I5ACA46SBFPVE73Z53PNOS2TMBWGDM7A", "length": 2970, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "1 st indian lady Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nही पहिली भारतीय महिला रेसलर उतरणार WWE च्या रिंगणात\nWWE लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमाचे भारतासह जगभरात चहाते आहेत. पण WWE मध्ये आधी पुरुषच रेसलिंग करती हळूहळू महिला देखील...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/congress-cannot-afford-speculation-of-robert-vadras-political-debut/articleshow/68156762.cms", "date_download": "2019-12-08T20:31:11Z", "digest": "sha1:HNUTDXISE2OE44ZJ5CSXJOR6U4QSPQOO", "length": 12698, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: रॉबर्ट वद्रांचे घूमजाव - congress cannot afford speculation of robert vadra's political debut | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nराजकारणप्रवेशावरून रॉबर्ट वद्रा यांनी घूमजाव केले आहे. 'जनतेच्या सेवेसाठी मोठी जबाबदारी स्वीकारणार आहोत,' असे संकेत त्यांनी रविवारी दिले होते. मात्र, राजकारणात येण्याबाबत आपल्याला कुठलीही घाई नसल्याचे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले.\nराजकारणप्रवेशावरून रॉबर्ट वद्रा यांनी घूमजाव केले आहे. 'जनतेच्या सेवेसाठी मोठी जबाबदारी स्वीकारणार आहोत,' असे संकेत त्यांनी रविवारी दिले होते. मात्र, राजकारणात येण्याबाबत आपल्याला कुठलीही घाई नसल्याचे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे ते पती असून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ते जावई आहेत. जमीन गैरव्यवहार प्रकरणात सध्या त्यांची सक्तवसुली संचलनालयातर्फे (इडी) कसून चौकशी केली जात आहे.\n'इडी'च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रॉबर्ट यांनी राजकारणात येण्याचे संकेत फेसबुकवर पोस्ट टाकून दिले होते. त्यावर त्यांचे मूळ गाव असलेल्या मोरादाबादमध्ये (उत्तर प्रदेश) कार्यकर्त्यांनी फलक ला‌वून त्यांच्या निवडणूक लढवण्याचे स्वागतही केले होते. मात्र, बिनबुडाच्या आरोपांतून मुक्त होण्यास माझे सध्या प्राधान्य आहे. लोकांसाठी काम करण्याबाबत माझे चिंतन सुरू आहे. राजकारणात येण्याची घाई मात्र नाही, असे स्पष्टीकरण वद्रा यांनी दिले आहे.\nचौकशीस हजर राहण्याचे आदेश\nपरदेशातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रॉबर्ट वद्रा यांची चौकशीसाठी स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली असून, अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी सहकार्य करण्याचे सोमवारी निर्देश दिले.\nगेल्या वर्षी वद्रा यांच्या कार्यालयात घातलेल्या छाप्यांमध्ये मिळालेली कागदपत्रे पाच दिवसांमध्ये सादर करावीत, असा आदेश विशेष सीबीआय न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सीबीआयला दिले. दरम्यान, वद्रा यांच्या याचिकेवर दोन मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिप��र्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nहैदराबाद: आरोपीची पत्नी म्हणाली, 'तिथेच मलाही मारा'\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण: साध्वी प्राची\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार की जाणार \nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, घर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\narticle 35a ...तर काश्मीरी तिरंग्याऐवजी दुसरा झेंडा हाती घेतील: ...\nकाही लोकांसाठी देश नव्हे कुटुंब आधी: मोदी...\nस्टार एअरच्या बेळगाव-बेंगळुरू विमानसेवेला प्रारंभ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/mob-lynching-is-a-planned-political-assassination/articleshow/71139588.cms", "date_download": "2019-12-08T22:17:51Z", "digest": "sha1:LOWGX2CP7W2VC2SXJU7ZP6OW5UQ2EEGC", "length": 13230, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या - mob lynching is a planned political assassination | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nमॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या\nदेशात मॉब लिंचिंगद्वारे होणाऱ्या घटना या राजकीय हत्या आहेत सुनियोजित पद्धतीने हत्या केल्यानंतर मारेकरी तपास यंत्रणेलाही सापडत नाहीत...\nनुमाईंदा कौन्सीलच्या अधिवेशनासाठी आलेल्या मौलाना अब्दुल तालेब रहेमानी यांनी पत्...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :\nदेशात मॉब लिंचिंगद्वारे होणाऱ्या घटना या राजकीय हत्या आहेत. सुनियोजित पद्धतीने हत्या केल्यानंतर मारेकरी तपास यंत्रणेलाही सापडत नाहीत. ��बरेज अन्सारी आणि पहलू खान यांची हत्या झाली, मात्र त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. यामुळे मॉब लिंचिंग हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अब्दुल तालेब रहेमानी यांनी केला.\nऑल इंडिया नुमाईंदा कौन्सिलच्या राष्ट्रीय अधिवेशन शहरात घेण्यात आले. या अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत मौलाना अब्दुल तालिब रहेमानी हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मौलाना उमरैन महेफूज रहेमानी, मौलाना अहेमद अजहरी, मौलाना रशीद इंजिनीअर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अब्दुल तालेब यांनी सांगितले की, मुस्लिम समाजासाठी तिहेरी तलाकबाबत केंद्र शासनाने कायदा केला. या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाकडून निश्चितपणे मुस्लिम समाजाचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा आहे.\nबाबरी मशीद प्रकरणीही कोर्टात सहा याचिकांवरील सुनावणीत दोन्ही पक्षांची बाजू कोर्टात मांडण्यात आली आहे. मशिदीबाबत पुरावे आमच्या बाजुने कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत. कोर्ट पुराव्याच्या आधारांवर निर्णय घेईल, अशी अपेक्षाही मौलाना रहेमानी आणि मौलाना उमरैन यांनी व्यक्त केली.\nजेव्हा मुस्लिम समाज मजबूत होता तेव्हा धर्मनिरपेक्षता होती. मात्र, जेव्हा मुस्लिम समाज कमकुवत झाला तेव्हा सेक्युलर म्हणणारे गायब झाल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात मौलाना रहेमानी यांनी सांगितले. काश्मीरमध्ये गेल्या ४१ दिवसांपासून तेथील नागरिक घरात बंद आहेत. त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जात नाही. शासनाने मानवी गरजांचा विचार करून काश्मीरमधील लोकांसाठी नियोजन करावे, अशीही मागणी रहेमानी यांनी केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजलयुक्त शिवार योजना गुंडाळण्याची शक्यता\nनिधी नसताना नाट्यगृह बंद करण्याची घाई का\nदिव्यांग महिलेची धारदार शस्त्राने हत्या; मृतदेह विवस्त्र असल्याने बलात्काराचा संशय\nलग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार\nमोबाइल मागितल्याचा राग; डोक्यात दगड घालून खून\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनाग��िकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या...\nकारच्या धडकेवरून भाजप पदाधिकाऱ्यांत जुपली...\nनर्सिंग तरुणीवर अत्याचार करणारा अटकेत...\nकचरा संकलन कर्मचाऱ्यांचे आंदोलन...\nकर्मचारी उपस्थितीचा पुरावा ग्रामसभेकडून...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/electric-shock-four-children-234918", "date_download": "2019-12-08T20:58:38Z", "digest": "sha1:JVKAICQNCRITA3KKV6HK5MK6J4UU2ON4", "length": 16652, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "चार मुलांना वीजेचा जबर धक्का | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nचार मुलांना वीजेचा जबर धक्का\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nवाशी/तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : ऐरोली विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे घणसोली विभागातील सेक्‍टर २४, गोठीवली येथील चार मुले विजेच्या धक्‍क्‍याने गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १२) घडली.\nवाशी/तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : ऐरोली विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे घणसोली विभागातील सेक्‍टर २४, गोठीवली येथील चार मुले विजेच्या धक्‍क्‍याने गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १२) घडली. जखमींपैकी हेमांग चंद्रकांत (८) याचा चेहरा जळाला असून त्याच्यावर नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर परी बिपीन सिंग (७) या मुलीचा हात जळाला असून तीच्यावर मोदी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर सोमन्या पाटील (८) व तनिशा चव्हाण (८)या दोघी किरकोळ जखमी झाल्या असून उपचारानंतर त्यांना घरी सोडले आहे.\nघणसोली सेक्‍टर २३ येथील माऊली हाईट्‌स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अगदी जवळून अतिउच्च दाबाच्या उघड्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन याबाबत सोसायटीतर्फे अनेकदा लेखी अर्ज विद्युत विभागाकडे सादर करण्यात आले होते. मात्र, विद्युत विभागाच्या निष्काळजीणामुळे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता चार लहान मुलांना अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा जोराचा झटका बसला.\nमहावितरणच्या अधिकाऱ्यांना येथील रहिवाशांनी उच्च दाबाची विद्युत वाहिनी हटिवण्यासाठी पत्रव्यवहारदेखील केला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला होता. मंगळवारी चार मुलांना या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागण्याचा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करत बुधवारी (ता. १३) ऐरोली सेक्‍टर १५ येथील महावितरणच्या कार्यालयावर विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह धडक देत येथील महावितरणचे कार्यकारी अंभियता अनंत जाधव यांना धारेवर धरले. रहिवाशांच्या संतापामुळे येथील अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी करत येत्या दोन दिवसांत येथील उच्च दाबाची विद्युत वाहिनी हटवण्यात येईल असे स्पष्ट केले.\nया धोकादायक वीज वाहिन्यांबाबत सोसायटीने यापूर्वी विद्युत विभाग अधिकाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून लेखी तक्रार दिली होती. परंतु, विद्युत विभागाच्या बेजबाबदारपणामुळे चार मुलांचा अपघात झाला. या घटनेमुळे माऊली सोसायटीतील रहिवाशांनी बुधवारी (ता. १३) ऐरोली येथील विद्युत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. जर विद्युत विभागाने लवकरात लवकर कारवाई करून सदर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या हटविल्या नाहीत; तर या पुढे मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा येथील रहिवासी तथा शिवसेनेचे ऐरोली उत्तर नवी मुंबईचे उपविभागप्रमुख महेश गांजाळे यांनी या वेळी दिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरातील वाहतूक पुन्हा बेशिस्त\nनागपूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुधारण्याचे...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या ��ृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\n घाटीत डेंगीच्या रुग्णांचे अर्धशतक\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका...\n#SaveTrees मुख्यमंत्री 'आरे'प्रमाणेच नागपुरातील वृक्षतोड थांबवणार का\nनागपूर : मुंबईच्या आरे प्रकल्पात जसे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, त्याच धर्तीवर नागपूरच्या मेडिकलमध्ये दिव्यांग...\nपळसेचा मुळा राज्यभर प्रसिद्ध अन गावातील दोनशे तरुण बनलेत अभियंते\nनाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/jaydeepdabholkar/", "date_download": "2019-12-08T20:43:40Z", "digest": "sha1:525TLK56FPGJTD5FBPU5573NIOS5UECS", "length": 9336, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जयदीप दाभोळकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nBLOG: प्रचाराचा ‘लुंगी’ पॅटर्न\nगेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत सातत्यानं बदल झाला आहे.\nBLOG : राजकारणातले दुर्योधन, दुःशासन आणि ध्रुतराष्ट्र\nपुत्रप्रेमापायी त्यांना माफी देखील मागावी लागली होती.\nBLOG: आदित्यभाई ‘केम छो’ \nखरंतर मराठी माणूस आणि शिवसेनेचं नातं जुनं आहे.\nBLOG: निवडणूक तोंडावर, विरोधक वाऱ्यावर\nसध्या निवडणुकांचे वारे जरी असतील तरी विरोधकांमध्ये मात्र तो जोश दिसत नाही.\nBLOG : भा��पा-शिवसेनेची कलगीतुऱ्यात रंगलेली युती\nएकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे दोन्ही पक्ष आज युतीच्या विचारात आहेत.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/heavy-rainfall-maharashtra-flood-mpg-94-2-1949947/", "date_download": "2019-12-08T20:42:55Z", "digest": "sha1:GK5QSJAJN4YTO2PAS7KMPTQ2COUVJ2CA", "length": 13896, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Heavy rainfall Maharashtra flood mpg 94 | पुरामुळे कोल्हापूर, सांगलीत साडेबारा हजार घरांचे नुकसान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nपुरामुळे कोल्हापूर, सांगलीत साडेबारा हजार घरांचे नुकसान\nपुरामुळे कोल्हापूर, सांगलीत साडेबारा हजार घरांचे नुकसान\nपूरग्रस्तांना रोख रकमेच्या मदतीचे वाटप आणि सर्वेक्षणाचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले.\nसांगली, कोल्हापूरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्य़ांत १२ हजार ३७४ घरांचे अंशत: आणि २८३ घरांचे पूर्णत: अशा १२ हजार ६५७ घरांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली. सांगली, कोल्हापुरात पाण्याची पातळी अद्यापही धोक्याच्या पातळीपेक्षा अनुक्रमे चार फूट आणि एक फूट ११ इंच जास्त आहे. पूरग्रस्तांना रोख रकमेच्या मदतीचे वाटप आणि सर्वेक्षणाचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले.\nपुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्य़ांमधील पुरामुळे मृत झालेल्या बळींची संख्या ४९ झाली आहे. त्यामध्ये सांगलीत २४, कोल्हापुरात दहा, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी सात, तर सोलापुरातील एकाचा समावेश आहे. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने दोन्ही जिल्ह्य़ांतील पूरस्थिती पुढील काही तासांत सामान्य होईल. सांगलीत एक हजार २४८ घरे अंशत: आणि दहा घरे पूर्णत:, तर कोल्हापुरात आठ हजार २३६ घरे अंशत: आणि २६८ घरे पूर्णत: बाधित आहेत. साताऱ्यात पाच घरे पूर्णत: आणि दोन हजार ८९० घरे अंशत: बाधित आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.\nपशुसंवर्धन विभागाकडून मृत जनावरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पूरग्रस्त भागातील विमा उतरवलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या किंवा मृत झालेल्या जनावरांबाबत तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य़ धरून दि न्यू इंडिया, युनायटेड इंडिया, नॅशनल, ओरिएण्टल या चार विमा कंपन्या नुकसान भरपाई देणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ (ल) अनुसार मदत साहित्य वाटप करताना स्वयंसेवी संस्थांनी कोणताही भेदभाव न बाळगता समान पद्धतीने वाटप करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत साहित्य पुरवायचे असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्यामार्फतच समन्वयाने वाटप करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले.\n३७ गावे अद्यापही पुरात\nपुराने अजूनही ३७ गावे वेढलेली आहेत. त्यामध्ये सांगलीतील पाच, कोल्हापूर आणि सोलापूरमधील प्रत्येकी १६ गावांचा समावेश आहे. या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. पुरामुळे विभागातील सहा लाख ४९ हजार ८६८ नागरिकांना स्थलांतरित केले आहे. त्यामध्ये सांगलीत तीन लाख ११ हजार ४८५, कोल्हापूर तीन लाख ३६ हजार २९७, सोलापूर एक हजार ९२५ आणि पुण्यातील १६१ जण आहेत.\nकोल्हापूरला २४, सांगलीत १९ ट्रक मदत पाठवली\nविभागीय आयुक्तालयाकडे जमा झालेली सहा लाख २५ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा\nकोल्हापुरात एक लाख २५ हजार ७३२ वीज ग्राहकांचा, सांगलीत ४८ हजार २५५ वीजग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत\nसांगलीत २३, कोल्हापुरात २२ मार्गावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ा सुरू\nसांगलीतील ४५, कोल्हापुरातील ४९ रस्ते अद्यापही बंद\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=jFpe1eY5bPuZblrZBrx1mQ==", "date_download": "2019-12-08T22:46:00Z", "digest": "sha1:5MIBQZAEV2VEQSKPNV3FGIIW6F6DR3JF", "length": 3154, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९१ जणांचे स्थलांतर - जिल्हाधिकारी दौलत देसाई बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या काळात आतापर्यंत 321 गावांमधून 90 हजार 368 कुटुंबातील 3 लाख 58 हजार 91 व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील 321 गावांमधून 90 हजार 368 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या 3 लाख 58 हजार 91 व्यक्तींची तालुकानिहाय\nमाहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ – 42 गावातील 49 हजार 732 कुटुंबातील 1 लाख 84 हजार 4 सदस्य, कागल - 35 गावातील 1 हजार 848 कुटुंबातील 8 हजार 192 सदस्य, राधानगरी – 21 गावातील 746 कुटुंबातील 3 हजार 615 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा–24 गावातील 97 कु��ुंबातील 374 सदस्य, भुदरगड – 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहुवाडी – 24 गावातील 427 कुटुंबातील 1 हजार 962 सदस्य, पन्हाळा – 44 गावातील 879 कुटुंबातील 4 हजार 188 सदस्य, हातकणंगले – 23 गावातील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर – 55 गावातील 8 हजार 227 कुटुंबातील 33 हजार 315 सदस्य, गगनबावडा – 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 16 गावातील 222 कुटुंबातील 1 हजार 284 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 5 हजार 641 कुटुंबातील 22 हजार 333 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/senior-assistant-divisional-commissioner-detained-taking-bribe-rs-40-thousand/", "date_download": "2019-12-08T21:28:28Z", "digest": "sha1:ELWPTTEMJLPMFPREPRVODQNQBCCRH7RD", "length": 15828, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "senior assistant divisional commissioner detained taking bribe rs 40 thousand | विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nविभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nविभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nऔरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाला आव्हान देण्यात आलेल्या अपीलाचा निकाल ‘जैसे थे’ लावून देण्यासाठी अप्पर विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायकाला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विभागीय आयुक्तालयात बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. अप्पर विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायकाने 50 हजारांची मागणी केली होती. सचिन लक्ष्मण पंडित (37) असं या वरिष्ठ सहायकाचं नाव आहे.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तक्रारदार हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर गावातील दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिक���ऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्या 2 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं. यानंतर अप्पर विभागीय आयुक्तांच्या समोर सुनावणी सुरू झाली होती. दरम्यान तेथील वरिष्ठ सहायक सचिन पंडित हे तक्रारदारांना भेटले आणि त्यांनी या केसचा निकाल तुमच्या बाजून देऊ असं सांगत 50 हजाराची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नव्हती त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यानंतर आरोपी सचिन पंडित यांनी तडजोड करत तक्रारदाराकडून 40 हजाराची लाच घेण्याची तयारी दर्शवली.\nयानंतर आज (बुधवार, दि 13 नोव्हेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सापळा रचला. यानंतर आरोपी सचिन पंडित यांनी 40 हजाराची लाच घेताच पोलिसांनी त्यांना रकमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उन्मेश थिटे यांनी केली. यात कर्मचारी संदीप आव्हाळे, संतोष जोशी, मिलिंद ईप्पर, चालक शेख यांचा समावेश होता.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \n‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या\nपुणे जिल्ह्यातील तलाठी 50 हजारांची लाच घेताना ‘जाळ्यात’\nधमकी देऊन बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी अटकेत\nउच्चभ्रू वसाहतीत चालणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका\nविभागीय शिक्षण संचालक कार्यालयातील शिपाई 26 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या…\nखुद्द साक्षीदारच न्यायालयात घेऊन आला दारूची बाटली, पुढं झालं ‘असं’\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वाताव��ण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\n सोलापूरच्या शेतकऱ्याची मुलगी NAVY परीक्षेत आली दुसरी\nपिंपरी : मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य\n टपाल खात्यात 5000 जागांसाठी मेगाभरती,…\nकर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची…\nसोन्याची तस्करी करणाऱ्याला पुणे विमानतळावर अटक, 74 लाखांचे सोने जप्त\nपिंपरी : चॉकलेटच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे ५ वर्षाच्या मुलीवर ‘कुकर्म’\nखा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=ZWHuQW6FBkv+MtgyJcIU9A==", "date_download": "2019-12-08T22:24:45Z", "digest": "sha1:QHGOBXFY3BCUCO7JICRUQFQ5TS7NAAH6", "length": 10969, "nlines": 13, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "युवा माहिती दूत उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभव मिळविण्याची संधी- प्राचार्य डॉ.संजय शिरोडकर शुक्रवार, ०२ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "बीड : युवा माहिती दूत उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान व व अनुभव मिळविण्याची संधी मिळत असून विविध क्षेत्रातील मार्गदर्शक यांच्याद्वारे मिळणारी माहिती ग्रहण करून त्याचा उपयोग जीवनामध्ये केल्यास विद्यार्थ्यांना यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर यांनी केले.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, अनुलोम स्वयंसेवी संस्था व स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने संयुक्तरीत्या आयोजित युवा माहितीदूत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक डोके, प्रा. दीपा देशपांडे, प्रा. अनंत देशपांडे, अनुलोम संस्थेचे जिल्हा समन्वयक बसवराज वाले व विशाल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रा.डॉ.शिरोडकर म्हणाले, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त गरजेची आहे. त्याचे पालन केल्यास अशक्य ते काहीही नाही विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन बरोबरच शिस्तीचा ही जीवनात अवलंब करावा. महाविद्यालयीन कार्यक्रम व उपक्रमांद्वारे अनेक क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या अनेक बाबी सांगतात त्याचा उपयोग जीवनामध्ये केला जावा.\nयाप्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्री. वाघ यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली यामध्ये लोकराज्य, महान्यूज यासह युवा माहिती दूत, संवादिनी आदी उपक्रमांचा विद्यार्थी स्वतःसाठी आणि इतर गरजूंच्या विकासासाठी करू शकतात असे सांगितले.\nयावेळी उपप्राचार्य डॉ.बाहेगव्हाणकर यांनी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयोग होणार असून या दृष्टीने मिळणाऱ्या माहितीचा स्त्रोत ते होऊ शकतात आणि इतरांपर्यंत पोहोचवू शकतात असे सांगितले.\nएनएसएसचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ. सुरवसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व वाढीसाठी अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करत असल्याचे सांगून केंद्र व राज्य शासनाच्या महत्वपूर्ण योजना लोकांपर्यंत नेण्यामध्ये आणि परिवर्तन घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.\nयावेळी युवा माहिती दूत उपक्रमासाठी महासंचालनालयाच्यावतीने जिल्ह्यात अनुलोम या स्वयंसेवी संस्थेमार्फत सर्व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याद्वारे नोंदणी केली जात आहे. अशी माहिती अनुलोमचे जिल्हा समन्वयक श्री. वाले यांनी दिली.\nयाप्रसंगी श्री. बसवराज वाले, श्री. विशाल जोशी आणि आणि श्री. कृष्णा वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना युवा माहिती दूत अॅप डाऊनलोड करणे, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करणे व नोंदणी करणे याचे प्रात्यक्षिकाद्वारे कार्यवाही केली. कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक डोके यांनी यांनी कार्यशाळेचे प्रस्ताविक केले, सुत्रसंचालन कु.सुजाता डोंगरे तर आभार डॉ. ओमप्रकाश झंवर यांनी व्यक्त केले.\nयुवा माहिती दूतमध्ये विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालय आणि 'अनुलोम ' द्वारे सुरू असलेल्या युवा माहिती दूत उपक्रमाच्या विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र निकेतन महाविद्यालय, राजुरी येथील विद्यार्थ्यांची युवा माहितीदूत संदर्भात एकत्र कार्यशाळा घेतली. मोठा प्रतिसाद मिळून २४७ विद्यार्थ्यांची युवा माहितीदूत म्हणून नोंदणी झाली. तसेच तुलसी महाविद्यालय, श्री बंकटस्वामी महाविद्यालय, सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय, आदित्य कृषी महाविद्यालयात देखील चांगला प्रतिसाद मिळाला.\nमाजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालय येथे ४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. याच बरोबर आदित्य कृषी महाविद्यालयात युवा महितीदूत साठी कार्यशाळा घेण्यात आली. तसेच आष्टी तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय मध्ये युवा माहिती दूत कार्यशाला घेतली या वेळी बसवराज वाले, किशोर काकड़े या वेळी १२४ विद्यार्थी उपस्तित होते व ४९ विद्यार्थी नोदणी झाली. जिल्ह्यामध्ये विविध तालु��्यात युवा माहिती दूत उपक्रमांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जात आहे. गेवराई आणि बीड भागात १०७० विद्यार्थ्यांशी संपर्कातून ४३२ नोंदणी पूर्ण केली आहे .\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/kalnyachidrushy/", "date_download": "2019-12-08T20:37:45Z", "digest": "sha1:NAW6ICCZ62P3DN6PJ5F7ZV43ZDNVFD5D", "length": 16416, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळण्याची दृश्यं वळणे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nफक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.\nमहाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत.\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nगेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे\nनिर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत\nआधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे.\nमागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली.\nप्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.\nअदृश्य = अमूर्त (\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.\nकळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा\nचित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात.\nचित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाह���लं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे\nआपण आपल्या काही नैसर्गिक प्रक्रियांना ओळखून काही आचार विकसित करतो. हळूहळू हे आचार संस्कृतीचा भाग बनतात.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nस्वच्छतेबाबतची सार्वत्रिक जाणीव, भान, त्याबद्दलची खात्री, समाधान हे सौंदर्यजाणीव-समज याबाबतची पहिली पायरी असू शकते.\nबुद्ध, गांधी व मोदी\nमोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.\nरुबाबदार, तडफदार.. सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे राज्यकर्ते किंवा, एक हात उंचावून दिशा दाखवणारे नेते..\nकुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे.\nसमग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं\nपाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले.\nपाहणे = विचार करणे = चित्रभाषा\nचित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात.\nदैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे.\nजेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे\nचित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ��रतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/main-runway-of-mumbai-international-airport-to-be-partially-closed-for-5-months-40261", "date_download": "2019-12-08T22:08:39Z", "digest": "sha1:6HCNPQJIJPKBGWOAFXJKEYLAZ77M4ZAV", "length": 9824, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी ५ महिन्यांसाठी बंद", "raw_content": "\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी ५ महिन्यांसाठी बंद\nमुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी ५ महिन्यांसाठी बंद\nमुंबई विमानतळा (CSIA)वरील मुख्य धावपट्टी दुरूस्तीच्या कामांसाठी नोव्हेंबर २०१९ पासून पुढील ५ महिने अंशत: बंद ठेवण्यात येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई विमानतळा (CSIA)वरील मुख्य धावपट्टी दुरूस्तीच्या कामांसाठी नोव्हेंबर २०१९ पासून पुढील ५ महिने अंशत: बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी विमानतळावरील पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात येणार आहे. परिणामी विमानाच्या वेळापत्रकात गडबड होऊ शकते.\nमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीवरून तासाला ४६ विमानांचं उड्डाण होतं. ही धावपट्टी १ नोव्हेंबर २०१९ ते २८ मार्च २०२० दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत बंद राहील. धावपट्टीच्या दुरूस्तीचं काम दर रविवारी तसंच २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५ जानेवारी, १९ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ह���णार नसल्याने या दिवशी धावपट्टी सुरू राहील, असं मुंबई विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केलं.\nदुरूस्तीसाठी विमानतळाची धावपट्टी बंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. ७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान पहिल्यांदा धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे विमानतिकीटांच्या दरांत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली होती.\nसर्वसाधारण दिवसात मुंबई विमानतळाच्या एकमेव मुख्य धावपट्टीवरून ९४० विमानांचं उड्डाण होतं. मात्र १ नोव्हेंबरपासून पुढील ५ महिने पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात येणार असल्याने या धावपट्टीवरून तासाला ३६ विमानांचं उड्डाण होईल. २०१८ मध्ये मुंबई विमानतळावर २४ तासांत रेकाॅर्डब्रेक १,००३ विमानांचं संचालन करण्यात आलं होत. या काळात मुंबई विमानतळावरून ४८.५ दशलक्ष प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गांवर प्रवास केला होता. यातुलनेत इंदिरा गांधी विमानतळावरून २०१८ मध्ये १,३०० विमानांचं संचालन करण्यात आलं होतं. ज्याद्वारे ६५.७ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता. फरक एवढाच की इंदिरा गांधी विमानतळावर ३ समांतर धावपट्टीवरून विमानांचं उड्डाण होतं.\nहा प्रामुख्याने पर्यटनाचा काळ असल्याने या काळात विमानांचं वेळापत्रक बिघडणार असल्याने विमान कंपन्या आणि प्रवाशांना त्याचा फटका बसू शकतो. काही विमानं रद्द करण्यात येतील, तर काही विमानांच्या वेळा बदलण्यात येणार आहे.\nसाधारणत: वर्षभराआधीच सर्व विमानकंपन्यांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय दर महिन्याला होणाऱ्या बैठकीतही विमान कंपन्यांना सूचना देण्यात येतील.\nमुंबई विमानतळावरील एक रनवे बंद, २३०हून अधिक विमान सेवा रद्द\nनाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा\nपेटीएमने देशभरात उभारले ७५० फास्टॅग विक्री केंद्र\nअपघाती शिवशाही, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष रेल्वे गाड्या\n१४ डिसेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार धावणार मध्य रेल्वेच्या लोकल\nएसटीच्या अॅपबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी दाखल\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त हुसेनसागर एक्स्प्रेस मुंबईतून धावणार\n'या' कारणामुळं ५ दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प\nऑक्टोबरपासून स्पाइसजेटची सर्व उड्डाणे सुरू\nएअर इंडियाची मुंबई-न्यूयाॅर्क सेवा बंद\nमुंबई विमानतळावरील जेटचं आॅफ��सही बंद\nमुंबई विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत\nमुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/national/page/28", "date_download": "2019-12-08T20:35:55Z", "digest": "sha1:HV6MG5U6VXJRFLWY4HGGDGJRA36A6LO2", "length": 9568, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय Archives - Page 28 of 1971 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nरामजन्म भूमीवर ‘भव्य राममंदिर’ बांधले जाईल : अमित शाहा\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिराच्या निकालानंतर भाजपा अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी राम मंदिराबाबत मोठे विधान केले आहे. झारखंडमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की “मला सांगा, राम मंदिर बांधले पाहिजे की नाही परंतु या कॉंग्रेस पक्षाने कोर्टात खटलाच चालू दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, ‘आता रामजन्मभूमीवर आकाश स्पर्श करणारे मंदिर ...Full Article\nशिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस कार्यकारणीचा हिरवा कंदील : सूत्र\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली, त्यात शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात युती करण्याच्या ...Full Article\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर\nऑनलाइन टीम नवी दिल्ली सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणाऱया भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाची संसदीय सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ...Full Article\n‘धर्मनिरपेक्ष’ शब्द राज्यघटनेतच, याबाबत कोणी शिकवण्याची गरज नाही : राऊत\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा धडाका दिल्लीतही सुरूच ठेवलाय. काँग्रेसनं धर्मनिरपेक्षतेबाबत काही अटी घातल्याच्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर दिलंय. ‘देशाची राज्यघटनाच ...Full Article\nकेपीएल : हनी ट्रपद्वारे खेळाडू मॅचफिक्सिंगच्या जाळय़ात\nबेंगळूर शहर पोलीस आयुक्त भास्करराव यांची धक्कादायक माहिती : बुकी, संघमालकांकडून गैरवापर प्रतिनिधी/ बेंगळूर कर्नाटक प्रिमियर लीगमधील (केपीएल) खेळाडूंना हनी टॅपद्वारे क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या जाळय़ात अटकविण्यात आले होते, अशी ...Full Article\nगांध��� कुटुंबाच्या सुरक्षेवरून ‘गदारोळ’\nएसपीजी सुरक्षा हटविण्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित : आढाव्यानंतर निर्णय घेतल्याचा भाजपचा दावा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काँग्रेस पक्षाने राज्यसभेत बुधवारी गांधी कुटुंब तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी ...Full Article\nउच्चस्तरीय समिती-जेएनयू विद्यार्थ्यांची बैठक निष्फळ\nनवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थीसंघाच्या प्रतिनिधींची मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून स्थापन उच्चस्तरीय समितीसोबत बुधवारी बैठक पार पडली आहे. युजीसीचे माजी अध्यक्ष व्ही.एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची समिती स्थापन झाली ...Full Article\nव्यापारयुद्धाचा लाभ उचलण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’\nवृत्तसंस्था/ .नवी दिल्ली व्यापारयुद्धाच्या स्थितीचा लाभ उचलण्यासाठी मोदी सरकार ‘मास्टर प्लॅन’वर काम करत आहे. केंद्र सरकार 324 बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्यासाठी भूखंड उपलब्ध करणार आहे. या कंपन्यांमध्ये ऍलन ...Full Article\nवृत्तसंस्था/नवी दिल्ली संसदीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवसापासून गाजत असलेल्या दिल्लीतील वायु प्रदुषणावर भाजपच्या मथुरेतील खासदार हेमा मालिनी यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रदूषण फक्त दिल्लीतच आहे आणि ...Full Article\nशबरीमलासंबंधी स्वतंत्र कायदा सादर करावा\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली शबरीमला अयप्पा मंदिराचे प्रशासन आणि भाविकांच्या सुविधेसाठी 4 आठवडय़ांमध्ये स्वतंत्र कायदा सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला दिला आहे. न्यायालयाने मागील वर्षी ऑगस्टमध्ये ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.chestandallergyclinic.com/testimonials/", "date_download": "2019-12-08T22:00:04Z", "digest": "sha1:REIA5EGCNFVYHBVR7SOPY4K24MMUZTC3", "length": 101615, "nlines": 901, "source_domain": "www.chestandallergyclinic.com", "title": "Testimonials – Chest and Allergy Clinic", "raw_content": "\nडॉ. पाटील जी द्वारा मेरा इलाज लगभग 1 1/2 वर्षो से चल रहा है इसी से मुझे अत्यन्त लाभ हुआ है इसी से मुझे अत्यन्त लाभ हुआ है\nबतलाना मेरे लिये अनिवार्य है\n(1) व्यवहार में शत प्रतिशत विनम्र, सहयोग पूर्ण, मरीज से पूरी जानकारी लेना तथा उसके बाद उपचार प्रारंभ करना अद्वितीय है\n(2) दवाइयों से सटीक फायदा होता है और आराम एक – दो खुराक मे ही पर्लक्षित होने लागता है\n(3) मरीज के follow up की पद्धती अत्यंत ही सराहनिय तथा प्रशंसनीय है\n(4) मैने तो निर्णय लिया है कि जब तक 100% रोग का निरान नही हो जाता मै इन्हे ( Dr. Patil) को कन्सल्ट करता ही रहूंगा\n(5) मै भोपाल ( म. प्र.) का स्थायी निवासी हूँ, तथा जब भी बम्बै आता हूँ डॉ. पाटील जी से अवश्य कन्सल्ट करता है\nमै इनके तथा इनके परिवार को अनेक अनेक शुभकामनाये तथा आशीर्वाद देता हूँ, तथा ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि इन्हे\nसदैव प्रसन्न व खुशहाल रखे\nआजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे, कारण आज मी MDR मधून बरी झाली आहे. दीड वर्षांपासून मी ह्या\nमी जगणार की मरणार मला माहिती नव्हतं. माझ्या आयुष्यातील हे सर्वात मोठं संकट होत. पण जेव्हापासून मी\nडॉ.विवेक पाटील यांना भेटली व त्यांनी ज्याप्रकारे माझी case handle केली, मला तर असं वाटतं की, ते माणसाच्या रूपातील देवच\nआहेत. एवढा भयंकर आजार व त्याहून भयंकर tablets मी पूर्णपणे depressed होती. पण प्रत्येक वेळेला follow up साठी मी जेव्हा\nजेव्हा जायचे तेव्हा डॉक्टर अतिशय कडक शब्द व strict बोलायचे. मला वाटायचे डॉक्टर खूप खडूस आहे, पण आज जेव्हा मी बरी\nझाली आहे,तेव्हा कळलं की त्यानी अतिशय हुशारीनेच प्रत्येक follow up ला असा शिस्तबद्ध पद्धतीने उपचार केला.\nखरंच डॉक्टरसाहेब तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खरच हुशार आणि खूप talented आहात.\nतुमचा स्वभाव कडक असला तरी त्यामध्ये एक soft corner आहे.\nखरंच माझा जीव वाचवल्यामुळे धन्यवाद………\nमी सानपाडा,सेक्टर 4 ड्रीमलँड सोसायटी येथे राहते. मला ऑक्टोबर 2014\n(दि.6-7)च्या सुमारास अचानक ऍलर्जीचा त्रास सुरू झाला. अंगावर पित्तासारख्या गांधी उठून खूप खाज यायची. तेव्हा आमच्या\nशाळेतील सहकार्यांनी सांगितले की तू ऍलर्जी टेस्ट करवून घे.\nत्यानुसार आमच्या फॅमिली डॉ.वृषाली कदम यांनी मला माननीय डॉ. पाटील यांच्याकडे पाठवले. त्यामुळे ताबडतोब\nऍलर्जी टेस्ट करवून घेतली(दि.11 ऑक्टोबर 2014). तेव्हापासून डॉक्टरांच्या सल्ल्यान��सार ट्रीटमेंट सुरू केली. हळूहळू औषधांचा डोस\nकमी करत,आता मला बराच फरक पडला आहे.\nयासाठी मी डॉ.विवेक पाटील यांची अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. खरोखरच डॉक्टरांच्या रुपात देव भेटतो याची प्रचीती\nआज मी अत्यानंदात या चार ओळी लिहीत आहे. सुमारे दहा महिन्यापूर्वी अनेक उपायांनी खोकला बरा होत नव्हता आणि\nवजन खूप कमी होत होते… केलेल्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे निकाल नकारार्थी येत होते. त्यामुळे योग्य निदानच होत नव्हते, त्यावेळी\nइंटरनेट च्या माध्यमातून डॉ. पाटील यांचे नाव कळल्यामुळे मी त्यांच्याकडे आले. त्यांनी क्षयरोगाचे निदान करताच मी हादरून गेले.\nहा रोग मला कसा होऊ शकतो, या कल्पनेनेच मी अर्धमेली झाले होते. त्यावेळी अचूक निदान जे त्यानंतर हिरानंदांनि हॉस्पिटल मधून\nडॉ.छाजड यांनी केलेल्या अत्याधुनिक चाचणीद्वारे confirm झाले. या वेळी पेशंट म्हणून माझे मनोधैर्य वाढवायचे,व सोप्या भाषेत मला\nवैद्यकीय ज्ञान देण्याचे काम डॉ.पाटील यांनी चोखपणे केले. अत्यन्त सुयोग्य अश्या औषधोपचाराने आज मी संपूर्णपणे रोगमुक्त झाले\nआहे. या गोष्टीचे सर्व श्रेय डॉ.पाटील यांनाच आहे. डॉक्टरांना देवस्वरूप का मानतात हे मला पटले आहे. पण देव म्हणून नव्हे तर खऱ्या\nअर्थाने मी मैत्रीचे नाते घट्ट करू इच्छिते व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व प्रकारचे कुटुंबिक सुख मिळो,अशी देवाकडे प्रार्थना\nमला माझा आजार कळताच मी पूर्ण हादरून गेलो. तसेच डॉ. पाटील सरांकडे येण्यापूर्वी माझ्या आजारावर ऑक्टोबर 2013 मध्ये\nउपचार सुरू केले. परंतू मला छातीतील पाणी काढल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर डॉ. जाधव यांनी डॉ. पाटील\nयांचे नाव सुचविले. त्याप्रमाणे मी त्यांच्या दवाखान्यात नोव्हेंबर 2013 ला आलो. डॉक्टरांना भेटताच त्यांनी मला जो शब्द, दिलासा\nदिला, तोच माझ्यासाठी मोलाचा होता. त्यांच्या बोलण्यात जो ठामपणा व खरेपणा होता, तो त्यांनी त्यांच्या कृतीतून सिध्द केला व\nआज मला माझा आजार पूर्ण बरा झाला असे सांगितले(अर्थातच हे सर्व वाद्यकीय चाचण्या केल्यानंतर). त्याबद्दल मी डॉ. विवेक पाटील\nयांचा शतशः ऋणी आहे.\nश्री. आप्पासाहेब गणपत गाढवे.\nमला दि.१४/१०/२०१४ रोजी पूर्वी पासून MDR TB चा त्रास होत होता.\nमाझे फॅमिली डॉ.संजय कंठे नेरुळ सेक्टर १० यांच्याकडून तुमची माहिती मिळाली व आम्ही डॉ. विवेक पाट���ल यांच्याकडे\n१४/१०/२०१४ पासून इलाज सुरू केला. मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माझी तब्येत अतिशय खराब असून, मला त्या\nआजारातून पूर्णपणे बरे केले. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला एवढा मोठा आजार होता की मला शेवटच्या स्टेप पासून\nमला पहिल्यांदा जेव्हा आजार कळला तेव्हा मला वाटलं की मी माझी life विसरनार, पण माझ्या Family Doctor नी सल्ला\nदिला की Dr. Vivek Patil कडे जा तुमची treatment चांगली होईल. मी पण त्यांचा सल्ला ऐकून Dr. Vivek Patil यांच्या कडे\nआलो, आणि माझा आजार बरा झाला. Thank You…….कधी विचार नव्हता केला असा आजार होईल, पण गोळ्यांनी आणि पथ्याने\nबरा झालो. जीवनात अश्या अडचणी येतात पण कधी धीर सोडायचा नाही.\nमी घणसोली येथे राहतो. तरी मला काहीतरी आजार झाला आहे, असे माझे डॉ.प्रकाश ढोकने यांनी सांगितले.\nतेव्हा त्यांनी मला डॉ विवेक पाटील यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला व त्यांच्या उपचाराने आता, 29/05/17 रोजी पूर्ण\nमला खूप छान वाटतयं.माझी ट्रीटमेंट संपली.मागच्या वर्षी याच महिन्यापासून खूप त्रास होत होता.ताप येत जात\nहोता.खोकला कमी जास्त होत होता.तेव्हा फॅमिली डॉक्टरांनी विवेक पाटील डॉक्टर यांचं नाव suggest केलं.इथे आली सगळी test\nकेली.आजार समजला त्याच्या नंतर च्या ट्रीटमेंट ने बर वाटल. Treatment पण छान झाली.thank u Dr.आणि इथला staff पण खूप\nहसरा आणि supportive आहे.\nकोपरखैरणे नवी मुंबई 400 709\nमी नोव्हेंबर 2014 पासून डॉ.विवेक पाटील यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे. मला तापामुळे व सर्दी खोकल्यामुळे इन्फेक्शन\nझाल्यामुळे T.B. या आजाराचे जंतू आढळल्यामुळे मला T.B.झाला होता, या आजारावर डॉ.पाटील सरांनी मला चांगली ट्रीटमेंट\nदिल्यामुळे माझा आजार आज दि.06/08/2015 रोजी मी या आजारातून मुक्त झाले. आज मी आनंदात आहे ती डॉ.विवेक पाटील\nयांच्यामुळे. त्यांचे मी मनापासून आभार मानते.\nडॉ.पाटील यांची ओळख करून देणारे डॉ.लाड यांचे पण मनापासून आभार मानते…….\nश्री. महादू ठकाजी टाव्हरे\nसेक्टर-8, सानपाडा, नवी मुंबई.\nमी वरील प्रमाणे माननीय डॉ.पाटील साहेबांकडे जानेवारी 2013 पासून तापामुळे छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे T.B.\nह्या आजाराचे जंतू आढळल्यामुळे मला दम लागत होता, जेवण जात नव्हते, शरीरात ताकद राहिली नव्हती. ह्या सर्व आजारावर\nडॉ.साहेबानी मला चांगली ट्रेटमेंट देऊन माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल केले, व मला झालेल्या आजारातून मुक्त केले…..\nमा.साहेबांनी जे माझ्यावर��ी उपकार केले, ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यांचे मनापासून शतशः आभार मानत आहे.\nआज मी खुश आहे ते फक्त साहेबांमुळेच……..\nडॉ.विवेक पाटील साहेबांची ओळख करून देणारे मा. डॉ. म्हात्रे (सानपाडा)यांचे देखील मनापासुन\nमी महेश्वरी शिंदे,आज बरोबर 9 महिन्यांपूर्वी मला टी. बी. डिटेक्ट झाला. त्यावेळी अनेक डॉक्टरांनी अनेक निदान केले मला\nकाही त्यांचा फरक पडत नव्हता. आज खूप बरं वाटत आहे, की मी एकदम बरी झाली आहे. या औषधोपचारापूर्वी बरच काही सहन केले\nमी मंजुळा संदेश म्हात्रे. वय 39 राहणार घणसोली.\nमला दम व ऍलर्जीचा त्रास 2008 पासून होत होता. पहिल्या गरोदर पणापासून मी 5 ते 6 वर्ष बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले. आयुर्वेदिक उपचार सुद्धा घेतले परंतु दिवसेंदिवस त्रास वाढतच होता. मला मी जगेन की नाही याचीच शंका होती. अस्थमाचे इन्हेलर 4-5 दिवसात संपतं होते, आणि त्यानंतर डॉ.हेमंत म्हात्रे (कोपरखैरणे)यांच्या सल्ल्यानुसार ऑक्टोबर 2014 ला मी प्रथम डॉ. विवेक पाटील यांच्या कडे उपचारा करीता आली. त्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला खूप फरक जाणवला आणि आज 4 जुलै 2015 ला मी या आजारातून पूर्णपणे बरी झाली. मला डॉ.पाटील यांच्या रूपाने भूतलावर जणू देवदूतच भेटले. मी त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच……\nमी आणि माझे कुटुंबिय डॉ. पाटील यांचे शतशः ऋणी आहोत…..…\nसौ. मंजुळा संदेश म्हात्रे……\nमी डॉ.विवेक पाटील यांच्या इथे ऍलर्जीसाठी ट्रीटमेंट घेतली. माझा त्रास बंद झाला. डॉ. विवेक पाटील यांनी खूपच छान\nट्रीटमेंट दिली. मला पूर्ण त्रासापासून आराम मिळालेला आहे. स्टाफ ही छान सहकार्य करणार आहे. मी या दोघांचेही आभार मानते.\nयांना असच यश मिळू दे…….\nपुन्हा एकदा मनापासून धन्यवाद……….\nमी सौ.नलिनी जयवंत वैद्य. मी वर्षभर अंगावर खाज येत असल्याने हैराण झाले होते. स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर्स चार झाले. जोपर्यंत\nऔषध चालु तोपर्यंत अंगाला खाज येत नसे, पण औषध बंद झाले की परत खाज सुरु होत असे. असे वर्षभर त्रास सहन केल्यानंतर मला\nआमचे फॅमिली डॉ. सुहास साठे यांनी ऍलर्जी टेस्ट करून घ्या असे सांगितले, व त्यांनी मला डॉ. विवेक पाटिल ह्यांच्या कडे पाठविले.\nत्यांनी माझी ऍलर्जी टेस्ट केली, व मला त्यावर औषध चालू केले. मी जानेवारी महिन्यात डॉ. विवेक पाटिल ह्यांच्या कडे ट्रीटमेंट सुरू\nकेली. मला स्टेप बाय स्टेप गुण येत गेला. आज मला तीन महिने पूर्ण झ��ले. औषध घेऊन मला पुष्कळच फरक पडला. मी वर्षभर\nत्रासलेले होते, म्हणून मला हा फरक फारच सुखद वाटतो. मी डॉ.साठे व डॉ.विवेक पाटील ह्यांचे खुप खुप ऋणी आहे. मी आज खुप\nमला असलेल्या आजाराला नऊ महिने झाले. T.B.या आजाराचे जंतू आढलल्यामुळे मला T.B.झाला होता. या आजारावर डॉ.विवेक पाटील सरांमुळे चांगली ट्रीटमेंट झाली. आज दि.31/05/16 रोजी मी आजारातून मुक्त झालो. मनापासून आभार ज्यांनी मला या आजारातून मुक्त केले….Dr Vivek Patil सर याना………\nमी प्रफुल पांडुरंग आंबेकर,\nमला गेले 3 वर्षा पासून Allergy problem होता, त्याच वर्षी मी डॉ.विवेक पाटील ह्यांची भेट घेतली आणि 6 महिन्यामध्ये\nDoctor Vivek Patil सर का बहुत शुक्रीया करता हूँ की उनका treatment मुझे बहुत अच्छा लगता हैं मैं सर्दी खांसी से बहुत परेशान\nरहता था, मगर जब से मैंने doctor sir से treatment शुरु कि तबसे (2009 से 2014) काफी फायदा हुआ हैं आज अगर मैं acchi\nजिंदगी जी रहा हूँ तो doctor sir कि treatment की वजह से\nमी डिसेंबर 2012 पासून डॉ. विवेक पाटील यांच्या कडे दम्याची ट्रेटमेंट घेत आहे. मला वयाच्या दुसऱ्या वर्षी पासून दम्याची लागण झाली. माझ्या वडिलांनी पैशाची अडचण असतानाही मोठं मोठ्या डॉक्टरांकडे माझा उपचार चालू ठेवला होता. उदा. डॉ. गोखले (ठाणे) तरीही मला दम्याचा त्रास होतच होता. नवी मुंबईतील बऱ्याच डॉक्टरांकडे मी उपचार केला,पण दम्याचा त्रास कमी होत नव्हता.\nजेव्हा पासून मी डॉ.विवेक पाटील यांच्याकडे उपचार चालू केले,तेव्हापासून आजपर्यंत जो विशेष त्रास होत असे(दम्याचा झटका)त्यापासून माझी सुटका झाली. मी पूर्णतः बरा झालो आहे, अशी मला खात्री वाटते. ज्या वडीलधाऱ्या माणसाने माझी डॉक्टरांशी भेट करून दिली,त्यांचे आभार मानतो. डॉक्टरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत……\nसौ. रंजना अविनाश जौजाल\nमी जानेवारी 2014 पासून एम.डी.आर. या आजाराने त्रासलेले होते. परंतु डॉ.विवेक पाटील साहेबांनी अविरहीत उपचार\nकरून, मी ज्यावेळेस दवाखान्यात येईन, त्यावेळेस कोणतेही भेदभाव न करता चांगल्या रीतीने उपचार करून, दोन अडीच वर्षाने मला\nया आजारातून मुक्त केले.\nत्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आणि त्यांच्या स्टाफ चे आभार…….…\nमला दि.22/12/15 रोजी T.B.हा आजार झाला होता. तसेच मला माझ्या फॅमिली डॉ.यांनी डॉ.विवेक पाटील सरांबद्दल\nत्या दिवसापासून डॉ.पाटील सरांनी माझी चांगली व उत्तम अशी ट्रीटमेंट केली. आणि मला असलेल्या ह्या आजारातून मुक्त\nकेले. ��ी सरांचे खूप आभार मानते. मला या आजारातून मुक्त केले…….\nआज मी आनंदाने चार ओळी लिहीत आहे. सुमारे 5 वर्षापूर्वी अनेक उपायांनी दम्याचा त्रास बरा होत नव्हता, आणि केलेल्या\nसर्व वैद्यकीय चाचण्यांचे निकाल आता खूप चांगले आले आहेत. त्यामुळे आम्ही डॉ. पाटील यांचे खूप मनापासून आभार मानतो. व डॉ.\nपाटील यांच्या व त्यांनी केलेल्या वैद्यकीय उपचारामार्फत माझा दमा आता खूप चांगल्या स्थितीवर आला आहे. या सर्व वैद्यकीय\nउपचारा दरम्यान डॉ.पाटील यांनी खूप प्रोत्साहन दिले आहे. यांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांची उपचार करण्याची पद्धत पूर्णपणे समजू\nशकलो आहोत. डॉक्टर हे देवासारखे का असतात,हे आज मला कळले. त्यामुळे मी देवाकडे अशीच प्रार्थना करेन की त्यांना सर्व प्रकारचे\nकौटुंबिक सुख मिळो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते व मी त्यांची खूप आभारी आहे…..\nमेरा नाम शिमा मजद्दर खान हैमुझे मेरी बहन ने डॉ.विवेक पाटील का नाम बताया, के यह डॉ.उस के पहचान के हैमुझे मेरी बहन ने डॉ.विवेक पाटील का नाम बताया, के यह डॉ.उस के पहचान के है उस के पहचान के\nतीन पेशंट एकदम अच्छे हो गये, इसिलीये मै भी मुंबई आती हूँ और मुझे एक हफ्ते मे ही बहुत फायदा हुआ\nमाझी डॉ. विवेक पाटील यांच्याकडे treatment चालू होती. डॉ.खूपच helpful आहेत. खुप छान वाटले,त्यांनी खूपच छान\nट्रीटमेंट केली. So मला खूप छान वाटतय. मी डॉक्टरांची खूप आभारी आहे.\nमी गेले सात ते आठ वर्षे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असुन त्यांचीच ट्रीटमेंट माझ्यासारख्या पेशंटला जास्त उपयोगी आहे. मला जो आजार\nआहे, त्या आजारात मला दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरांची ट्रीटमेंट चालत नाही. माझा आजार हा केव्हाही सुरू होतो पण तो माझा आजार\nकाही वेळेतच बरा करणारे माझे डॉक्टरच आहेत. त्यांच्या ट्रीटमेंटमुळेच मी माझे आयुष्य चांगल्याप्रकारे जगत आहे. त्यामुळें डॉक्टर\nविवेक पाटील हेच माझ्यासाठी देवासारखे आहेत.\nखुप खुप आभारी आहे……\nमी स्वाती श्रीनिवास धुमाळ. वय 31 वर्षे. राहणार कामोठे.\nमला टी. बी.चा आजार आहे असे डॉक्टर शंकर जाधव यांनी सांगितले व मला उपचारासाठी डॉ.विवेक पाटील यांचे नाव\nसुचविले,की ते टी. बी.स्पेशालिस्ट आहेत. म्हणून मी 17/09/2014 ला डॉ.विवेक पाटील यांची ट्रीटमेंट चालू केली.\nट्रीटमेंट चालू केल्यानंतर, त्यांच्या म्हणण्यानुसार मी 9 महिन्याचा कोर्स पूर्ण केला.आता मी पूर्णपणे बर�� झाली आहे.\nम्हणून मी डॉ.विवेक पाटील साहेबांची पूर्ण पणे आभारी आहे.व डॉ.साहेबाना धन्यवाद देते……..\nमला खोकला व ऍलर्जीचा खूप त्रास होत होता. मला डॉ. नाथ सरांनी डॉ.विवेक पाटील सरांकडे जायला सांगितले.\nत्याप्रमाणे मी ऑक्टोबर २०१६ पासून डॉ.पाटील यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. थोड्याच दिवसात माझा खोकला कमी झाला.\nतसेच सात ते आठ महिन्यात मला होणारा ऍलर्जीचा त्राससुद्धा कमी होऊन मला खूप रिलीफ मिळाला. आता मी कुठेही गेली\nतरी मला एलर्जी होत नाही. मी डॉ.विवक पाटिल सरांचे आभार मानते.\nमाझ्या पत्नीला टी. बी.च्या आजारापासून डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे, औषधामुळे नऊ महिने चांगली ट्रीटमेंट मिळाली.\nत्यामुळे माझ्या पत्नीला आता बरे वाटत आहे. तिची तब्येत चांगली झालेली आहे. मी अक्षरशः डॉक्टर साहेबांचा फार ऋणी आहे.\nमला असलेला सर्दी व खोकल्याचा त्रास एक वर्षाची ट्रीटमेंट पूर्ण केल्याने खुप कमी झाला\nमाझ्या मुलीला, मला माहिती नाही, कधी पासून पण ऍलर्जी चा त्रास होता. डॉ. विवेक पाटील यांच्या साहाय्याने तो आजार बरा झाला, त्यांचे खूप आभार.\nमी सोनिका मा हातकर. जून 2014 to till date ट्रिटमेंट घेत होती. I am really satisfied आहे डॉ. विवेक पाटील\nसौ. सुमन रमेश अडचुले\nमला 2 वर्षा पासून खोकला होता. त्यामुळे मला अनेक प्रकारे त्रास होता . थोडा दम पण लागायचा परंतु डॉक्टरांनी रोगाचे\nचांगले निदान केले आणि प्रॉपर ओषध दिले त्यामुळे मला बरे वाटायला लागले. गेल्या 6 महिन्या पासून प्रॉपर ट्रीटमेंट दिल्या मुळे मी\nआता बरे झाले आहे.\nडॉ. विवेक पाटील यांची मी आभारी आहे.\nडॉ. पाटील जी द्वारा मेरा इलाज लगभग 1 1/2 वर्षो से चल रहा है इसी से मुझे अत्यन्त लाभ हुआ है इसी से मुझे अत्यन्त लाभ हुआ है\nबतलाना मेरे लिये अनिवार्य है\n(1) व्यवहार में शत प्रतिशत विनम्र, सहयोग पूर्ण, मरीज से पूरी जानकारी लेना तथा उसके बाद उपचार प्रारंभ करना अद्वितीय है\n(2) दवाइयों से सटीक फायदा होता है और आराम एक – दो खुराक मे ही पर्लक्षित होने लागता है\n(3) मरीज के follow up की पद्धती अत्यंत ही सराहनिय तथा प्रशंसनीय है\n(4) मैने तो निर्णय लिया है कि जब तक 100% रोग का निरान नही हो जाता मै इन्हे ( Dr. Patil) को कन्सल्ट करता ही रहूंगा\n(5) मै भोपाल ( म. प्र.) का स्थायी निवासी हूँ, तथा जब भी बम्बै आता हूँ डॉ. पाटील जी से अवश्य कन्सल्ट करता है\nमै इनके तथा इनके परिवार को अनेक अनेक शुभकामनाये तथा आशीर्वाद देता हूँ, तथा ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि इन्हे\nसदैव प्रसन्न व खुशहाल रखे\nआजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे, कारण आज मी MDR मधून बरी झाली आहे. दीड वर्षांपासून मी ह्या\nमी जगणार की मरणार मला माहिती नव्हतं. माझ्या आयुष्यातील हे सर्वात मोठं संकट होत. पण जेव्हापासून मी\nडॉ.विवेक पाटील यांना भेटली व त्यांनी ज्याप्रकारे माझी case handle केली, मला तर असं वाटतं की, ते माणसाच्या रूपातील देवच\nआहेत. एवढा भयंकर आजार व त्याहून भयंकर tablets मी पूर्णपणे depressed होती. पण प्रत्येक वेळेला follow up साठी मी जेव्हा\nजेव्हा जायचे तेव्हा डॉक्टर अतिशय कडक शब्द व strict बोलायचे. मला वाटायचे डॉक्टर खूप खडूस आहे, पण आज जेव्हा मी बरी\nझाली आहे,तेव्हा कळलं की त्यानी अतिशय हुशारीनेच प्रत्येक follow up ला असा शिस्तबद्ध पद्धतीने उपचार केला.\nखरंच डॉक्टरसाहेब तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खरच हुशार आणि खूप talented आहात.\nतुमचा स्वभाव कडक असला तरी त्यामध्ये एक soft corner आहे.\nखरंच माझा जीव वाचवल्यामुळे धन्यवाद………\nमी सानपाडा,सेक्टर 4 ड्रीमलँड सोसायटी येथे राहते. मला ऑक्टोबर 2014\n(दि.6-7)च्या सुमारास अचानक ऍलर्जीचा त्रास सुरू झाला. अंगावर पित्तासारख्या गांधी उठून खूप खाज यायची. तेव्हा आमच्या\nशाळेतील सहकार्यांनी सांगितले की तू ऍलर्जी टेस्ट करवून घे.\nत्यानुसार आमच्या फॅमिली डॉ.वृषाली कदम यांनी मला माननीय डॉ. पाटील यांच्याकडे पाठवले. त्यामुळे ताबडतोब\nऍलर्जी टेस्ट करवून घेतली(दि.11 ऑक्टोबर 2014). तेव्हापासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली. हळूहळू औषधांचा डोस\nकमी करत,आता मला बराच फरक पडला आहे.\nयासाठी मी डॉ.विवेक पाटील यांची अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. खरोखरच डॉक्टरांच्या रुपात देव भेटतो याची प्रचीती\nआज मी अत्यानंदात या चार ओळी लिहीत आहे. सुमारे दहा महिन्यापूर्वी अनेक उपायांनी खोकला बरा होत नव्हता आणि\nवजन खूप कमी होत होते… केलेल्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे निकाल नकारार्थी येत होते. त्यामुळे योग्य निदानच होत नव्हते, त्यावेळी\nइंटरनेट च्या माध्यमातून डॉ. पाटील यांचे नाव कळल्यामुळे मी त्यांच्याकडे आले. त्यांनी क्षयरोगाचे निदान करताच मी हादरून गेले.\nहा रोग मला कसा होऊ शकतो, या कल्पनेनेच मी अर्धमेली झाले होते. त्यावेळी अचूक निदान जे त्यानंतर हिरानंदांनि हॉस्पिटल ��धून\nडॉ.छाजड यांनी केलेल्या अत्याधुनिक चाचणीद्वारे confirm झाले. या वेळी पेशंट म्हणून माझे मनोधैर्य वाढवायचे,व सोप्या भाषेत मला\nवैद्यकीय ज्ञान देण्याचे काम डॉ.पाटील यांनी चोखपणे केले. अत्यन्त सुयोग्य अश्या औषधोपचाराने आज मी संपूर्णपणे रोगमुक्त झाले\nआहे. या गोष्टीचे सर्व श्रेय डॉ.पाटील यांनाच आहे. डॉक्टरांना देवस्वरूप का मानतात हे मला पटले आहे. पण देव म्हणून नव्हे तर खऱ्या\nअर्थाने मी मैत्रीचे नाते घट्ट करू इच्छिते व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व प्रकारचे कुटुंबिक सुख मिळो,अशी देवाकडे प्रार्थना\nमला माझा आजार कळताच मी पूर्ण हादरून गेलो. तसेच डॉ. पाटील सरांकडे येण्यापूर्वी माझ्या आजारावर ऑक्टोबर 2013 मध्ये\nउपचार सुरू केले. परंतू मला छातीतील पाणी काढल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर डॉ. जाधव यांनी डॉ. पाटील\nयांचे नाव सुचविले. त्याप्रमाणे मी त्यांच्या दवाखान्यात नोव्हेंबर 2013 ला आलो. डॉक्टरांना भेटताच त्यांनी मला जो शब्द, दिलासा\nदिला, तोच माझ्यासाठी मोलाचा होता. त्यांच्या बोलण्यात जो ठामपणा व खरेपणा होता, तो त्यांनी त्यांच्या कृतीतून सिध्द केला व\nआज मला माझा आजार पूर्ण बरा झाला असे सांगितले(अर्थातच हे सर्व वाद्यकीय चाचण्या केल्यानंतर). त्याबद्दल मी डॉ. विवेक पाटील\nयांचा शतशः ऋणी आहे.\nश्री. आप्पासाहेब गणपत गाढवे.\nमला दि.१४/१०/२०१४ रोजी पूर्वी पासून MDR TB चा त्रास होत होता.\nमाझे फॅमिली डॉ.संजय कंठे नेरुळ सेक्टर १० यांच्याकडून तुमची माहिती मिळाली व आम्ही डॉ. विवेक पाटील यांच्याकडे\n१४/१०/२०१४ पासून इलाज सुरू केला. मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माझी तब्येत अतिशय खराब असून, मला त्या\nआजारातून पूर्णपणे बरे केले. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला एवढा मोठा आजार होता की मला शेवटच्या स्टेप पासून\nमला पहिल्यांदा जेव्हा आजार कळला तेव्हा मला वाटलं की मी माझी life विसरनार, पण माझ्या Family Doctor नी सल्ला\nदिला की Dr. Vivek Patil कडे जा तुमची treatment चांगली होईल. मी पण त्यांचा सल्ला ऐकून Dr. Vivek Patil यांच्या कडे\nआलो, आणि माझा आजार बरा झाला. Thank You…….कधी विचार नव्हता केला असा आजार होईल, पण गोळ्यांनी आणि पथ्याने\nबरा झालो. जीवनात अश्या अडचणी येतात पण कधी धीर सोडायचा नाही.\nमी घणसोली येथे राहतो. तरी मला काहीतरी आजार झाला आहे, असे माझे डॉ.प्रकाश ढोकने यांनी सांगितले.\nतेव्हा त्यांनी मला डॉ विवेक पाटील यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला व त्यांच्या उपचाराने आता, 29/05/17 रोजी पूर्ण\nमला खूप छान वाटतयं.माझी ट्रीटमेंट संपली.मागच्या वर्षी याच महिन्यापासून खूप त्रास होत होता.ताप येत जात\nहोता.खोकला कमी जास्त होत होता.तेव्हा फॅमिली डॉक्टरांनी विवेक पाटील डॉक्टर यांचं नाव suggest केलं.इथे आली सगळी test\nकेली.आजार समजला त्याच्या नंतर च्या ट्रीटमेंट ने बर वाटल. Treatment पण छान झाली.thank u Dr.आणि इथला staff पण खूप\nहसरा आणि supportive आहे.\nकोपरखैरणे नवी मुंबई 400 709\nमी नोव्हेंबर 2014 पासून डॉ.विवेक पाटील यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे. मला तापामुळे व सर्दी खोकल्यामुळे इन्फेक्शन\nझाल्यामुळे T.B. या आजाराचे जंतू आढळल्यामुळे मला T.B.झाला होता, या आजारावर डॉ.पाटील सरांनी मला चांगली ट्रीटमेंट\nदिल्यामुळे माझा आजार आज दि.06/08/2015 रोजी मी या आजारातून मुक्त झाले. आज मी आनंदात आहे ती डॉ.विवेक पाटील\nयांच्यामुळे. त्यांचे मी मनापासून आभार मानते.\nडॉ.पाटील यांची ओळख करून देणारे डॉ.लाड यांचे पण मनापासून आभार मानते…….\nश्री. महादू ठकाजी टाव्हरे\nसेक्टर-8, सानपाडा, नवी मुंबई.\nमी वरील प्रमाणे माननीय डॉ.पाटील साहेबांकडे जानेवारी 2013 पासून तापामुळे छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे T.B.\nह्या आजाराचे जंतू आढळल्यामुळे मला दम लागत होता, जेवण जात नव्हते, शरीरात ताकद राहिली नव्हती. ह्या सर्व आजारावर\nडॉ.साहेबानी मला चांगली ट्रेटमेंट देऊन माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल केले, व मला झालेल्या आजारातून मुक्त केले…..\nमा.साहेबांनी जे माझ्यावरती उपकार केले, ते मी कधीही विसरू शकत नाही. त्यांचे मनापासून शतशः आभार मानत आहे.\nआज मी खुश आहे ते फक्त साहेबांमुळेच……..\nडॉ.विवेक पाटील साहेबांची ओळख करून देणारे मा. डॉ. म्हात्रे (सानपाडा)यांचे देखील मनापासुन\nमी महेश्वरी शिंदे,आज बरोबर 9 महिन्यांपूर्वी मला टी. बी. डिटेक्ट झाला. त्यावेळी अनेक डॉक्टरांनी अनेक निदान केले मला\nकाही त्यांचा फरक पडत नव्हता. आज खूप बरं वाटत आहे, की मी एकदम बरी झाली आहे. या औषधोपचारापूर्वी बरच काही सहन केले\nमी मंजुळा संदेश म्हात्रे. वय 39 राहणार घणसोली.\nमला दम व ऍलर्जीचा त्रास 2008 पासून होत होता. पहिल्या गरोदर पणापासून मी 5 ते 6 वर्ष बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले. आयुर्वेदिक उपचार सुद्धा घेतले परंतु दिवसेंदिवस त्रास वाढतच होता. मला मी जगेन की नाही याचीच शंका होती. अस्थमाचे इन्हेलर 4-5 दिवसात संपतं होते, आणि त्यानंतर डॉ.हेमंत म्हात्रे (कोपरखैरणे)यांच्या सल्ल्यानुसार ऑक्टोबर 2014 ला मी प्रथम डॉ. विवेक पाटील यांच्या कडे उपचारा करीता आली. त्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला खूप फरक जाणवला आणि आज 4 जुलै 2015 ला मी या आजारातून पूर्णपणे बरी झाली. मला डॉ.पाटील यांच्या रूपाने भूतलावर जणू देवदूतच भेटले. मी त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच……\nमी आणि माझे कुटुंबिय डॉ. पाटील यांचे शतशः ऋणी आहोत…..…\nसौ. मंजुळा संदेश म्हात्रे……\nमी डॉ.विवेक पाटील यांच्या इथे ऍलर्जीसाठी ट्रीटमेंट घेतली. माझा त्रास बंद झाला. डॉ. विवेक पाटील यांनी खूपच छान\nट्रीटमेंट दिली. मला पूर्ण त्रासापासून आराम मिळालेला आहे. स्टाफ ही छान सहकार्य करणार आहे. मी या दोघांचेही आभार मानते.\nयांना असच यश मिळू दे…….\nपुन्हा एकदा मनापासून धन्यवाद……….\nमी सौ.नलिनी जयवंत वैद्य. मी वर्षभर अंगावर खाज येत असल्याने हैराण झाले होते. स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर्स चार झाले. जोपर्यंत\nऔषध चालु तोपर्यंत अंगाला खाज येत नसे, पण औषध बंद झाले की परत खाज सुरु होत असे. असे वर्षभर त्रास सहन केल्यानंतर मला\nआमचे फॅमिली डॉ. सुहास साठे यांनी ऍलर्जी टेस्ट करून घ्या असे सांगितले, व त्यांनी मला डॉ. विवेक पाटिल ह्यांच्या कडे पाठविले.\nत्यांनी माझी ऍलर्जी टेस्ट केली, व मला त्यावर औषध चालू केले. मी जानेवारी महिन्यात डॉ. विवेक पाटिल ह्यांच्या कडे ट्रीटमेंट सुरू\nकेली. मला स्टेप बाय स्टेप गुण येत गेला. आज मला तीन महिने पूर्ण झाले. औषध घेऊन मला पुष्कळच फरक पडला. मी वर्षभर\nत्रासलेले होते, म्हणून मला हा फरक फारच सुखद वाटतो. मी डॉ.साठे व डॉ.विवेक पाटील ह्यांचे खुप खुप ऋणी आहे. मी आज खुप\nमला असलेल्या आजाराला नऊ महिने झाले. T.B.या आजाराचे जंतू आढलल्यामुळे मला T.B.झाला होता. या आजारावर डॉ.विवेक पाटील सरांमुळे चांगली ट्रीटमेंट झाली. आज दि.31/05/16 रोजी मी आजारातून मुक्त झालो. मनापासून आभार ज्यांनी मला या आजारातून मुक्त केले….Dr Vivek Patil सर याना………\nमी प्रफुल पांडुरंग आंबेकर,\nमला गेले 3 वर्षा पासून Allergy problem होता, त्याच वर्षी मी डॉ.विवेक पाटील ह्यांची भेट घेतली आणि 6 महिन्यामध्ये\nDoctor Vivek Patil सर का बहुत शुक्रीया करता हूँ की उनका treatment मुझे बहुत अच्छा लगता हैं मैं सर्दी खांसी से बहुत परेशान\nरहता था, मगर जब से मैंने doctor sir से treatment शुरु कि तबसे (2009 से 2014) काफी फायदा हुआ हैं आज अगर मैं acchi\nजिंदगी जी रहा हूँ तो doctor sir कि treatment की वजह से\nमी डिसेंबर 2012 पासून डॉ. विवेक पाटील यांच्या कडे दम्याची ट्रेटमेंट घेत आहे. मला वयाच्या दुसऱ्या वर्षी पासून दम्याची लागण झाली. माझ्या वडिलांनी पैशाची अडचण असतानाही मोठं मोठ्या डॉक्टरांकडे माझा उपचार चालू ठेवला होता. उदा. डॉ. गोखले (ठाणे) तरीही मला दम्याचा त्रास होतच होता. नवी मुंबईतील बऱ्याच डॉक्टरांकडे मी उपचार केला,पण दम्याचा त्रास कमी होत नव्हता.\nजेव्हा पासून मी डॉ.विवेक पाटील यांच्याकडे उपचार चालू केले,तेव्हापासून आजपर्यंत जो विशेष त्रास होत असे(दम्याचा झटका)त्यापासून माझी सुटका झाली. मी पूर्णतः बरा झालो आहे, अशी मला खात्री वाटते. ज्या वडीलधाऱ्या माणसाने माझी डॉक्टरांशी भेट करून दिली,त्यांचे आभार मानतो. डॉक्टरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत……\nसौ. रंजना अविनाश जौजाल\nमी जानेवारी 2014 पासून एम.डी.आर. या आजाराने त्रासलेले होते. परंतु डॉ.विवेक पाटील साहेबांनी अविरहीत उपचार\nकरून, मी ज्यावेळेस दवाखान्यात येईन, त्यावेळेस कोणतेही भेदभाव न करता चांगल्या रीतीने उपचार करून, दोन अडीच वर्षाने मला\nया आजारातून मुक्त केले.\nत्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आणि त्यांच्या स्टाफ चे आभार…….…\nमला दि.22/12/15 रोजी T.B.हा आजार झाला होता. तसेच मला माझ्या फॅमिली डॉ.यांनी डॉ.विवेक पाटील सरांबद्दल\nत्या दिवसापासून डॉ.पाटील सरांनी माझी चांगली व उत्तम अशी ट्रीटमेंट केली. आणि मला असलेल्या ह्या आजारातून मुक्त\nकेले. मी सरांचे खूप आभार मानते. मला या आजारातून मुक्त केले…….\nआज मी आनंदाने चार ओळी लिहीत आहे. सुमारे 5 वर्षापूर्वी अनेक उपायांनी दम्याचा त्रास बरा होत नव्हता, आणि केलेल्या\nसर्व वैद्यकीय चाचण्यांचे निकाल आता खूप चांगले आले आहेत. त्यामुळे आम्ही डॉ. पाटील यांचे खूप मनापासून आभार मानतो. व डॉ.\nपाटील यांच्या व त्यांनी केलेल्या वैद्यकीय उपचारामार्फत माझा दमा आता खूप चांगल्या स्थितीवर आला आहे. या सर्व वैद्यकीय\nउपचारा दरम्यान डॉ.पाटील यांनी खूप प्रोत्साहन दिले आहे. यांच्या सल्ल्यानुसार आम्ही त्यांची उपचार करण्याची पद्धत पूर्णपणे समजू\nशकलो आहोत. डॉक्टर हे देवासारखे का असतात,हे आज मला कळले. त्यामुळे मी देवाकडे अशीच प्रार्थना करेन की त्यांना सर्व प्रकारचे\nकौटुं���िक सुख मिळो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते व मी त्यांची खूप आभारी आहे…..\nमेरा नाम शिमा मजद्दर खान हैमुझे मेरी बहन ने डॉ.विवेक पाटील का नाम बताया, के यह डॉ.उस के पहचान के हैमुझे मेरी बहन ने डॉ.विवेक पाटील का नाम बताया, के यह डॉ.उस के पहचान के है उस के पहचान के\nतीन पेशंट एकदम अच्छे हो गये, इसिलीये मै भी मुंबई आती हूँ और मुझे एक हफ्ते मे ही बहुत फायदा हुआ\nमाझी डॉ. विवेक पाटील यांच्याकडे treatment चालू होती. डॉ.खूपच helpful आहेत. खुप छान वाटले,त्यांनी खूपच छान\nट्रीटमेंट केली. So मला खूप छान वाटतय. मी डॉक्टरांची खूप आभारी आहे.\nमी गेले सात ते आठ वर्षे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असुन त्यांचीच ट्रीटमेंट माझ्यासारख्या पेशंटला जास्त उपयोगी आहे. मला जो आजार\nआहे, त्या आजारात मला दुसऱ्या कुठल्याही डॉक्टरांची ट्रीटमेंट चालत नाही. माझा आजार हा केव्हाही सुरू होतो पण तो माझा आजार\nकाही वेळेतच बरा करणारे माझे डॉक्टरच आहेत. त्यांच्या ट्रीटमेंटमुळेच मी माझे आयुष्य चांगल्याप्रकारे जगत आहे. त्यामुळें डॉक्टर\nविवेक पाटील हेच माझ्यासाठी देवासारखे आहेत.\nखुप खुप आभारी आहे……\nमी स्वाती श्रीनिवास धुमाळ. वय 31 वर्षे. राहणार कामोठे.\nमला टी. बी.चा आजार आहे असे डॉक्टर शंकर जाधव यांनी सांगितले व मला उपचारासाठी डॉ.विवेक पाटील यांचे नाव\nसुचविले,की ते टी. बी.स्पेशालिस्ट आहेत. म्हणून मी 17/09/2014 ला डॉ.विवेक पाटील यांची ट्रीटमेंट चालू केली.\nट्रीटमेंट चालू केल्यानंतर, त्यांच्या म्हणण्यानुसार मी 9 महिन्याचा कोर्स पूर्ण केला.आता मी पूर्णपणे बरी झाली आहे.\nम्हणून मी डॉ.विवेक पाटील साहेबांची पूर्ण पणे आभारी आहे.व डॉ.साहेबाना धन्यवाद देते……..\nमला खोकला व ऍलर्जीचा खूप त्रास होत होता. मला डॉ. नाथ सरांनी डॉ.विवेक पाटील सरांकडे जायला सांगितले.\nत्याप्रमाणे मी ऑक्टोबर २०१६ पासून डॉ.पाटील यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. थोड्याच दिवसात माझा खोकला कमी झाला.\nतसेच सात ते आठ महिन्यात मला होणारा ऍलर्जीचा त्राससुद्धा कमी होऊन मला खूप रिलीफ मिळाला. आता मी कुठेही गेली\nतरी मला एलर्जी होत नाही. मी डॉ.विवक पाटिल सरांचे आभार मानते.\nमाझ्या पत्नीला टी. बी.च्या आजारापासून डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे, औषधामुळे नऊ महिने चांगली ट्रीटमेंट मिळाली.\nत्यामुळे माझ्या पत्नीला आता बरे वाटत आहे. तिची तब्येत चांगली झालेली आहे. मी अक्षरशः डॉक्टर साहेबांचा फार ऋणी आहे.\nमला असलेला सर्दी व खोकल्याचा त्रास एक वर्षाची ट्रीटमेंट पूर्ण केल्याने खुप कमी झाला\nमाझ्या मुलीला, मला माहिती नाही, कधी पासून पण ऍलर्जी चा त्रास होता. डॉ. विवेक पाटील यांच्या साहाय्याने तो आजार बरा झाला, त्यांचे खूप आभार.\nमी सोनिका मा हातकर. जून 2014 to till date ट्रिटमेंट घेत होती. I am really satisfied आहे डॉ. विवेक पाटील\nसौ. सुमन रमेश अडचुले\nमला 2 वर्षा पासून खोकला होता. त्यामुळे मला अनेक प्रकारे त्रास होता . थोडा दम पण लागायचा परंतु डॉक्टरांनी रोगाचे\nचांगले निदान केले आणि प्रॉपर ओषध दिले त्यामुळे मला बरे वाटायला लागले. गेल्या 6 महिन्या पासून प्रॉपर ट्रीटमेंट दिल्या मुळे मी\nआता बरे झाले आहे.\nडॉ. विवेक पाटील यांची मी आभारी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-08T22:27:38Z", "digest": "sha1:CUAJFQZ2WKPGNTTGVFFVI3Q7PQWB7ZIA", "length": 3055, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोहगड किल्ल्या Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - लोहगड किल्ल्या\nलोहगड किल्ल्यावर ३ नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन\nपुणे : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर ३ नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-12-08T21:47:48Z", "digest": "sha1:YPPRYJP3GSW4ACIR74KUTKJPHKJPUKZY", "length": 3546, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "परागीकरणला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख परागीकरण या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफळ ‎ (← दुवे | संपादन)\nपानगळ ‎ (← दुवे | संपादन)\nपरागीभवन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमधमाशी ‎ (← दुवे | संपादन)\nमेंढा (लेखा) ‎ (← दुवे | संपादन)\nपरागसिंचन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nकिवी (फळ) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-jalgaon-dist-jalgaon-agrowon-maharashtra-5705?tid=154", "date_download": "2019-12-08T22:02:48Z", "digest": "sha1:WJFSB3HBK5AYCC45DVLMJIRCR6DPIATT", "length": 25261, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, jalgaon dist. jalgaon, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा बाजार\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nभरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात फुलबाजाराने वेगळी ओळख तयार केली आहे. झेंडूच्या बरोबरीने गेल्या चार वर्षांत गुलाब, जरबेरा, निशिगंध आणि लिलीची आवक वाढली आहे. खानदेशातील फूल उत्पादकांसह बुलडाणा, सिल्लोड आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या बाजारपेठेला पसंती दिली आहे.\nभरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात फुलबाजाराने वेगळी ओळख तयार केली आहे. झेंडूच्या बरोबरीने गेल्या चार वर्षांत गुलाब, जरबेरा, नि���िगंध आणि लिलीची आवक वाढली आहे. खानदेशातील फूल उत्पादकांसह बुलडाणा, सिल्लोड आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या बाजारपेठेला पसंती दिली आहे.\nजळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीमध्ये वल्लभदास वालजी व्यापारी संकुलात (गोलाणी मार्केट) गेल्या वीस वर्षांपासून फूल बाजार भरतो अाहे. या बाजारपेठेत प्रामुख्याने झेंडुची मोठी उलाढाल होते. अलीकडे कन्नड, सिल्लोड (जि. औरंगाबाद), धुळे, बुलडाणा येथील शेतकरी या बाजारपेठेत फुलांच्या विक्रीसाठी येत आहेत.\nफूल अडतदारांनी गोलाणी संकुलात विक्री कार्यालये सुरू केली आहेत. रोज सकाळी सात वाजता बाजाराला सुरवात होते. बाजारात सुमारे नऊ अडते आहेत. गोलाणी व्यापारी संकुलातील खालच्या मजल्यातील ओटे आणि मोकळ्या जागेत हा बाजार भरतो. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, आसोदे, तरसोद, विदगाव, चोपडा, पारोळा, एरंडोल, कुऱ्हे पानाचे, तळवेल आदी भागातील शेतकरी या बाजारात दररोज फुले घेऊन येतात. दर बुधवारी आणि शनिवारी बुलडाणा, धुळे, कन्नड तसेच जळगाव जिल्ह्याबाहेरील शेतकरी या बाजारात फुले घेऊन येतात. जळगाव जिल्ह्यात जरबेरा फुलांची फारशी लागवड नसल्याने सण, लग्नसराईतच्या काळात येथील अडतदार जरबेरा फुलांची पुणे येथून खरेदी करतात. मात्र या बाजारपेठेत वर्षभर गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती फुलांची चांगली उपलब्धता असते. ग्लॅडिओलस, ऑर्किड आदी विदेशी फुलांनाही या बाजारपेठेत मागणी वाढत आहे. बाजारपेठेत फुलांचे वजन इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर केले जाते. फूल उत्पादकांना लगेच पैसे दिले जातात.\nशिरसोली, आसोदा येथील शेतकरी वर्षभर गोल्डन रॉड तसेच सुशोभनासाठी लागणारी फुले, पानांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. या बाजारात पुष्पगुच्छासाठी आवश्‍यक फिलरची चांगली उपलब्धता असते. बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त आवक झाली तर अडते अतिरिक्त फुले, फिलर्स गुजरातमधील निझर, सुरत व बडोदा तसेच मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना विक्रीसाठी पाठवतात. गुजरात, मध्य प्रदेश बाजारपेठेत जरबेरा, गुलाब फुलांना चांगली मागणी आहे. त्यामुळे दोन-तीन अडतदार बारमाही गुलाब आणि जरबेराची खरेदी करतात.\nगोलाणी व्यापारी संकुलात २३ फूल विक्री दुकाने सुरू झाली आहेत. या संकुलानजीक विसनजीनगर, नवीपेठेतही फूल विक्री दुकाने आहेत. घाणेकर चौकातही पालिकेच्या जागेत सुमारे ३० फूल विक्रेते व्यवसाय करतात. काही फूल विक्री दुकानदार थेट शेतकऱ्यांकडून शेवंती, गुलाब व जरबेरा फुलांची थेट खरेदी करतात. सध्या शिरसोली येथील २५ शेतकरी गोलाणी व्यापारी संकुलातील फूल विक्रेत्यांना थेट विक्री करतात. या व्यवहारात चांगला दर फूल उत्पादकांना मिळतो. दररोज रावेर, यावलमधील काही विक्रेते पुष्पगुच्छ, पुष्पहाराची मागणी जळगावमधील फूल दुकानदारांच्याकडे नोंदवीत आहेत.\nवर्षभर गुलाबाची आवक. जरबेरा, लिली, झेंडू तसेच फिलरसाठी उपयुक्त गोल्डन रॉड व इतर प्रकारच्या शोभिवंत पानांचीही रोज उलाढाल.\nपावसाळ्यात झेंडू, गुलाब, लिली. हिवाळ्यात निशिगंध, ॲस्टर, लिली आणि उन्हाळ्यात मोगरा, गुलाब फुलांची चांगली आवक. झेंडूमध्ये पिवळा, नारंगी रंगाच्या फुलांची मोठी उलाढाल.\nरोज १५ हजार गुलाब फुलांची विक्री. दररोज जरबेरा दोन हजार जुड्या, झेंडू २०० क्विंटल, निशिगंध ८० क्विंटल, शेवंती १५० क्विंटल आवक.\nदररोज दोन हजार क्विंटल फिलरची उलाढाल.\nगुलाब, झेंडूची चांगली उलाढाल\nबाजारात गुलाब, झेंडूचा कधीही तुटवडा नसतो. सण समारंभाच्या काळात जरबेरा व लिलीची फुले इतर बाजारपेठेतून मागवावी लागतात. फुलबाजारामुळे फूल विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. जळगावात विदेशी फुले वगळता सर्व प्रकारच्या फुलांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत.\nवसंत बारी, फूल विक्रेते.\nफूल बाजारात होताहेत सुधारणा\nफूलबाजार विस्तारत असल्यामुळे जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालिकेच्या सहकार्याने गोलाणी व्यापारी संकुलात स्वच्छ जागी फुलांचे सकाळीच लिलाव होतात. या बाजारात येत्या काळात सुरक्षा रक्षक, चांगल्या दिव्यांची व्यवस्था करत आहोत.\n- लक्ष्मण पाटील, सभापती, जळगाव बाजार समिती\nकाही अडतदार जिल्ह्यातील इतर फूलबाजार तसेच गुजरात, मध्य प्रदेशातील बाजारपेठेत फुलांची विक्री करतात. जिल्ह्यात जरबेरा लागवडीस चांगली संधी आहे. जळगाव बाजारपेठेत सर्व फुलांना बारमाही मागणी असते.\n- श्रीराम बारी, अडतदार\nजळगाव जिल्ह्यात जरबेरा, गुलाब, लिली, निशिगंध आदी फुलांची लागवड वाढली आहे. कृषी विभागाच्या योजनेतून तरसोद, शिरसोली, एरंडोल, यावल, रावेर भागातील शेतकऱ्यांनी हरितगृहात फुलांच्या लागवडीत आघाडी घेतली आहे. काही महिला शेतकरीही हरितगृहामध्ये फुलांचे उत्पादन घेत आहेत. शिरसोली व आस��दे ही पारंपरिक फूल उत्पादनासाठी प्रसिद्ध गावे आहेत. काही शेतकरी थेट खासगी बसने पुणे, ठाणे, कल्याण येथे फुले विक्रीस पाठवितात.\n- प्रवीण आवटे, तंत्र अधिकारी, कृषी विभाग, जळगाव\nतुकाराम भोळे, आर. सी. महाजन, बिसन बारी आणि परिसरातील फूल उत्पादकांच्या पुढाकारातून १९८५ मध्ये जळगावातील फुले मार्केटमध्ये फुलबाजार सुरू झाला. त्यानंतर गोलाणी मार्केटमध्ये फुलांची दररोज विक्री सुरू झाली. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गुलाबाची शेकड्यावर विक्री होते. सरासरी ५० पैसे ते ५ रुपये प्रति गुलाब फुलास दर मिळतो. कुंदा, मोगरा या फुलांची वजनावर विक्री होते. या फुलांना मागणीनुसार प्रति किलो ५० ते ८०० रुपये दर मिळतो. निशिगंधाला सरासरी प्रति किलो १०० रुपये, झेंडू २० ते ६० रुपये, ॲस्टर १० ते ७० किलो असा दर मिळतो. जरबेराच्या दहा फुलांची गड्डी सरासरी ५० ते ७० रुपये दराने विकली जाते.\n- योगेश भोळे, शेतकरी,\n(आसोदा, जि. जळगाव) : ७५८८८१६३७५\nफुलबाजार झेंडू गुलाब बाजार समिती ॲस्टर फुलशेती\nफुलांच्या खरेदीनंतर विक्रेते लगेचच पुष्पहार, पुष्पगुच्छ बनवायला सुरवात करतात.\nयोग्य पॅकिंगमध्ये जरबेरा फुलांची विक्री\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nअशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....\nग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...\nक्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nफुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nहरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nशेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...\nएक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...\nफुलशेती सल्ला फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...\nफुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...\nफूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...\nवेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...\nफूलशेती सल्लागुलाब : खुल्या शेतातील गुलाब पिकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-08T22:29:20Z", "digest": "sha1:TF7FGCKYWJBED5AXK54TIUQZESBO74YL", "length": 4450, "nlines": 61, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पद्मश्री पुरस्कार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता ��ुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - पद्मश्री पुरस्कार\n‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था; मुंग्यांची अंडी खाऊन जगण्याची वेळ\nटीम महाराष्ट्र देशा : ओडिसामध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली. त्या शेतकऱ्याला जरी पद्मश्री पुरस्कार मिळाला असला तरी त्याला...\nइंडियन मायकल जॅक्सन प्रभूदेवाला कला क्षेत्रात ‘पद्मश्री’\nटीम महाराष्ट्र देशा: आपल्या हटके डान्सिंग स्टाईलने सर्वांचीच मने जिंकणारा कोरियोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता प्रभुदेवा याला आज कला...\nपद्मश्री मिळवणारा दिलदार चहावाला…\nविनीत वर्तक : पद्म पुरस्कार मिळणे हे अनेकांच स्वप्न असते. आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/tickcock-not-at-all/articleshow/72059010.cms", "date_download": "2019-12-08T21:57:51Z", "digest": "sha1:SIOPABFZUVYCWBGBALUMMLGASSYCA44I", "length": 9966, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: टिककॉक? अजिबात नाही! - tickcock? not at all! | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nपुणे टाइम्स टीमनुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाला' या सिनेमामध्ये अभिनेत्री यामी गौतम ही टिकटॉक सुपरस्टार म्हणून दिसली आहे...\nनुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाला' या सिनेमामध्ये अभिनेत्री यामी गौतम ही टिकटॉक सुपरस्टार म्हणून दिसली आहे. ती टिकटॉकचा कायम वापर करत असावी, असं त्यावरून वाटत असलं, तरी प्रत्यक्ष आयुष्यात तिला टिकटॉक वापरता येत नाही. ती म्हणते, 'सिनेमातील माझी भूमिका टिकटॉक सुपरस्टार आहे. ती दिवसभर टिकटॉक व्हिडिओ बनवत असते. खऱ्या आयुष्यात मात्र मला टिकटॉकमधला 'ट'देखील माहीत नाही. मला ते वापरताही येत नाही. मी इथे पहिल्यांदा अकाउंट उघडले, तेव्हा थक्क झाले होते. ते वेगळंच जग आहे. हे धमाल विश्व आहे. इथले लोक व्हिडिओ मात्र अगदी गांभीर्यानं आणि व्यावसायिक पद्धतीनं तयार करतात. दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते आपली सर्जनशीलता दाखवितात. शूटिंगसाठी हे सारं पाहणं आवश्यक होतं. काही व्हिडिओही करायचे होते. तसे मी केले; परंतु अजून पोस्ट केलेले नाहीत. शूटिंग संपल्यावर मी ते अकाउंट पुन्हा पाहिलेलंही नाही.'\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nअक्षय कुमारनं केला मोठा गौप्यस्फोट\n'हा' अभिनेता करणार तब्बूसोबत रोमान्स\n'तुझ्यात जीव रंगला'चे १००० भाग पूर्ण; सेटवर पूजा करून केलं सेलिब्रेशन\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nविकसित समाजाच्या स्वप्नासाठी...'सावित्रीजोती' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित\nमुंबईतील नाट्यगृहांमध्ये यापुढं मोबाइल 'जॅम'; महापालिकेची मान्यता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n प्रवीण तरडेसाठी १२७ केक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/india-vs-south-africa-1st-test-day-4-rohit-sharma-ton-helps-india-set-south-africa-395-to-win/articleshow/71458347.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-08T21:55:47Z", "digest": "sha1:L345NZTNGORIK53H5WHN6WKXIG5EPP5K", "length": 21812, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: आवश्यकता नऊ विकेटची - india vs south africa, 1st test day 4: rohit sharma ton helps india set south africa 395 to win | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nआपल्या कसोटी क्रिकेटच्या तंत्रावर शंका घेणाऱ्यांना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने सलग दुसऱ्या डावात शतक ठोकले. त्याच्या विक्रमी शतकासह चेतेश्वर पुजाराने केलेल्या अर्धशतकामुळे भारताने गांधी-मंडेला मालिकेतील पहिल्या कसोटीत दुसरा डाव ४ बाद ३२३ धावांवर सोडला. पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळवणाऱ्या भारताने आफ्रिकेसमोर ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले.\nआपल्या कसोटी क्रिकेटच्या तंत्रावर शंका घेणाऱ्यांना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याने सलग दुसऱ्या डावात शतक ठोकले. त्याच्या विक्रमी शतकासह चेतेश्वर पुजाराने केलेल्या अर्धशतकामुळे भारताने गांधी-मंडेला मालिकेतील पहिल्या कसोटीत दुसरा डाव ४ बाद ३२३ धावांवर सोडला. पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळवणाऱ्या भारताने आफ्रिकेसमोर ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची १ बाद ११ अशी स्थिती झाली आहे. तेव्हा विजयासाठी भारताला नऊ विकेटची गरज आहे.\nशनिवारी दक्षिण आफ्रिकेने ८ बाद ३८५ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित फलंदाजांनी एक तास किल्ला लढविला. सकाळच्या सत्रात मुथूस्वामी, केशव महाराज, कॅगिसो रबाडा यांनी ४६ धावांची भर घातली. अश्विनने महाराज आणि रबाडाला बाद करून आफ्रिकेला ४३१ धावांत रोखले. मुथूस्वामीने नाबाद ३३ धावा केल्या. अश्विनने सात विकेट घेतल्या. अश्विनच्या ६६ कसोटींत ३४९ विकेट झाल्या आहेत.\nयानंतर पहिल्या डावात आफ्रिकेच्या गोलंदाजांची कसोटी बघणाऱ्या मयंक अगरवालला डावाच्या आठव्या षटकात महाराजने बाद केले. या वेळी भारताच्या २१ धावाच फलकावर लागल्या होत्या. यानंतर रोहित आणि पुजाराने डावाची सूत्रे हाती घेत आफ्रिकेच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. पुजाराने पहिल्या ६२ चेंडूंत केवळ आठ धावा केल्या होत्या. रोहितने ७२, तर पुजाराने १०६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, पुजाराला दोन वेळा नशिबाची साथही मिळाली. दोन वेळा चेंडू बॅटला लागून यष्टिरक्षक आणि पहिल्या स्लीपच्या मधून गेला. चहापानापर्यंत भारताने १ बाद १७५ धावा केल्या होत्या. चहापानानंतर फिलँडरने पुजाराला पायचीत टिपले. पुजाराने 'रिव्ह्यू' घेतला खरा; पण त्याचा फायदा झाला नाही. पुजाराने १४८ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ८१ धावा केल्या. रोहित-पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी केली. यानंतर धावांचा वेग वाढविण्यासाठी रवींद्र जाडेजाला चौथ्या स्थानावर फलंदाजीस पाठविण्यात आले.\nदरम्यान, रोहितला आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात करण्यात यश आले. त्याने १���३ चेंडूंत शतक पूर्ण केले. मात्र, रोहित पहिल्या डावात ज्या पद्धतीने बाद झाला होता, दुसऱ्या डावात तशाच पद्धतीने तो बाद झाला. महाराजच्या गोलंदाजीवर डीकॉकने त्याला यष्टिचीत केले. रोहितने १४९ चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांसह १२७ धावा केल्या. पहिल्या डावात रोहितने १७६ धावा केल्या होत्या. यानंतर जाडेजाने ३२ चेंडूंत ३ षटकारांसह ४० धावा केल्या. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनीही आक्रमकच खेळ केला. कोहलीने २५ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१, तर रहाणेने १७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह नाबाद २७ धावा केल्या. यानंतर ४५ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना भारताने ४ बाद ३२३ धावांवर डाव घोषित केला. मात्र, अंधुक प्रकाशामुळे केवळ ३० मिनिटांचा खेळ होऊ शकला.\nदक्षिण आफ्रिकेला ३९५ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्याच षटकात जाडेजाने डीन एल्गरला पायचीत टिपले. एल्गर अवघ्या दोन धावांवर माघारी परतला. पहिल्या डावात एल्गरने १६० धावांची खेळी करून भारतीय गोलंदाजांची कसोटी बघितली होती. नऊ षटकानंतर खेळ थांबविण्यात आला. या वेळी मार्करम आणि ब्रूयन मैदानात होते. आफ्रिका संघ अद्याप ३८४ धावांनी पिछाडीवर आहे. संथ खेळपट्टीवर फलंदाजांना चांगली मदत मिळत आहे. मात्र, चेंडूला थोडे वळणही मिळत आहे. अशा स्थितीत पहिल्या डावात मिळून नऊ विकेट घेणाऱ्या अश्विन-जाडेजा दक्षिण आफ्रिकेच्या नऊ फलंदाजांना बाद करून अखेरच्या दिवशी भारताला रोमहर्षक विजय मिळवून देतात की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्थात, पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ज्या पद्धतीने लढा दिला, ते पाहता भारतासाठी विजय मिळवणे सोपे नसेल.\nस्कोअरबोर्डः भारत ७ बाद ५०२ डाव सोडला आणि ६७ षटकांत ४ बदा ३२३ डाव सोडला (रोहित शर्मा १२७, पुजारा ८१, जाडेजा ४०, विराट नाबाद ३१, रहाणे नाबाद २७; फिलँडर १२-५-२१-१, महाराज २२-०-१२९-२, रबाडा १३-३-४१-१) वि. दक्षिण आफ्रिका १३१.२ षटकांत ४३१ (मुथूस्वामी नाबाद ३३; इशांत १६-२-५४-१, अश्विन ४६.२-११-१४५-७, जाडेजा ४०-५-१२४-२) आणि ९ षटकांत १ बाद ११ (मार्करम खेळत आहे ३, ब्रूयन खेळत आहे ५; अश्विन ५-२-७-०, जाडेजा ४-२-३-१).\nपहिल्या डावात १७६ आणि दुसऱ्या डावात १२७ धावा करणाऱ्या रोहितने कसोटीत एकूण ३०३ धावा फटकावल्या. भारताकडून फक्त वीरेंदर सेहवागला दोनवेळा तीनशेपेक्षा जास्त धावा करणे जमले आहे. द���न्हीवेळा त्याने एकाच डावात त्रिशतक ठोकले होते.\nकसोटीत सलामीवीर म्हणून आपल्या पहिल्याच कसोटीत दोनही डावात शतके करणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे. त्याने या विशाखापट्टणम कसोटीत एकूण ३०३ धावा केल्या. हादेखील सलामीवीर म्हणून विक्रम. आधी हा विक्रम तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता. त्याने २००९च्या गॉल कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध २१५ धावा (९२ आणि १२३) केल्या होत्या.\nकसोटीतील दोनही डावांत यष्टीचीत होणारा रोहित शर्मा हा भारताचा पहिलाच फलंदाज. खास म्हणजे आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत रोहित याआधी कधीच यष्टीचीत झाला नव्हता.\nभारतीय फलंदाजांनी या कसोटीत एकूण २७ षटकार ठोकले. कसोटी इतिहासात प्रथमच एखाद्या संघाकडून एका कसोटीत एवढे षटकार फटकावले गेले. याआधी २०१४च्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत न्यूझीलंडने २२ षटकारांची नोंद केली होती. तर भारताबाबत बोलायचे तर २००९च्या श्रीलंकेविरुद्धच्या मुंबई कसोटीत १५ षटकारांची आतषबाजी केली होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईल तिथे सुपरहिट\nगोलंदाज तबरेज शम्सीने मैदानात दाखवली जादू; रुमालाची बनवली छडी\nबुमराहला हिणवणाऱ्या रझाकचा भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला 'मजाक'\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nक्लब क्रिकेटमध्ये नवा इतिहास एकाच खेळाडूनं कुटल्या ५८५ धावा\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\nIndia vs West Indies Live: वेस्ट इंडिजचा भारतावर आठ गडी राखून विजय\nएजीआरसी संघाने मारली बाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nविशाखापट्टणम कसोटी: भारताचा आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय...\nकसोटीः भारताचे द. आफ्रिकेला ३९५ धावांचे आव्हान...\nहार्दिक पंड्यावर शस्त्रक्रिया; ५ महिने मैदानाबाहेर राहणार\nअश्विनला एकाकी पाडले; सुनील गावस्करांचा आरोप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA", "date_download": "2019-12-08T21:53:07Z", "digest": "sha1:GNXEIC55T56L6EIOFMEU6EM36BRKUG44", "length": 4656, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साओ टोमे आणि प्रिन्सिप - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:साओ टोमे आणि प्रिन्सिप\n\"साओ टोमे आणि प्रिन्सिप\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nसाओ टोमे आणि प्रिन्सिप\nऑलिंपिक खेळात साओ टोमे आणि प्रिन्सिप\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-shama-sikander-bold-pictures-viral-on-social-media-photo-gallery/", "date_download": "2019-12-08T20:30:05Z", "digest": "sha1:Q3KU24X2TCQG2CZFO32VXA44CHRXDGES", "length": 22761, "nlines": 240, "source_domain": "policenama.com", "title": "bollywood shama sikander bold pictures viral on social media photo gallery | 'HOT' अभिनेत्री शमा सिकंदरनं शेअर केले एकदम 'कडक' फोटो ! | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n‘HOT’ अभिनेत्री शमा सिकंदरनं शेअर केले एकदम ‘कडक’ फोटो \n‘HOT’ अभिनेत्री शमा सिकंदरनं शेअर केले एकदम ‘कडक’ फोटो \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच आपल्या बिकीनी फोटोमुळे चर्चेत आलेली हॉट अभिनेत्री शमा सिंकदर पुन्हा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. शमानं पुन्हा एकदा व्हाईट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत ज्यातील एका फोटोत ती सेमी न्यूड दिसत आहे. या फोटोत शमानं फक्त टॉप घातला आहे. याशिवाय तिनं आणखी एक पांढऱ्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.\nदोन्ही फोटोंमध्ये शमाचा हॉट आणि सेक्सी अंदाड पहायला मिळत आहे. आपल्या सेमी न्यूड फोटोला शमानं खास कॅप्शनही दिलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये शमा म्हणते, “या गोष्टीतून आपलं ���ौंदर्य दिसतं की, आपण कसे कपडे घातले आहेत आणि आपण कोण आहोत.” सध्या शमाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.\n38 वर्षीय शमा आजही खूप यंग, हॉट आणि सेक्सी दिसत आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेत शमानं काम केलं आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अ‍ॅक्टींगचं चाहत्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे.\nशमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकत्याच आलेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा आला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nभाजप म्हणतंय ‘ठरल्याप्रमाणे करा’, आता शिवसेना सांगते ‘तसं ठरलंच नव्हतं’ \n‘मेगा’भरती महागात पडली, आघाडीतील ‘या’ बडया नेत्याचा भाजपवर ‘निशाणा’\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\nमुंबई मनपामध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप ‘रेडी’ \n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट…\nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली…\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये का�� सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nभल्या सकाळी घडलेल्या सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश, दोघांना अटक तर 3…\nपोलीस अधीक्षक सिंधू आज ‘चार्ज’ सोडणार \nनशिब असावं तर अस्सं पहिले ‘लॉटरी’ लागली अन् नंतर मिळाला…\nपुणे : विश्रांतवाडीत दगडाने ठेचून एका तरुणाचा खून\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीनचीट’ मिळाल्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया\nपुणे : विश्रांतवाडीत दगडाने ठेचून एका तरुणाचा खून\nअहमदनगर : बड्या व्यापाऱ्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/wife-tortures-his-husband-pimpri-chinchwad-city-235850", "date_download": "2019-12-08T21:18:36Z", "digest": "sha1:24K3ICCAICYJZSQ3MZZVKFRTAZHLXWND", "length": 17735, "nlines": 246, "source_domain": "www.esakal.com", "title": "होय, पत्नीकडून होतोय पतीचा छळ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nहोय, ���त्नीकडून होतोय पतीचा छळ\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\n- पिंपरी पोलिस आयुक्तालयात पुरुषांचे तक्रारी अर्ज\n- पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग\n- प्रेमप्रकरण व मोबाईल ठरतेय कारणीभूत\nपिंपरी (पुणे) : पतीकडून पत्नीचा छळ होतो, असा दावा महिला नेहमीच करतात. मात्र, पत्नीकडून पतीचा छळ होत असल्याचे ते मान्यच करणार नाहीत. हाच महिलांचा दावा आता खोडून निघेल. गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 83 पत्नीपीडित पुरुषांचे पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nलग्नात हुंडा दिला नाही, माहेराहून पैसे आणावेत, स्वयंपाक येत नाही आदी कारणांवरून पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ होत असल्याच्या घटनांची विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद होत असते. महिलांना न्याय देण्यासह त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदेही कडक बनविण्यात आले आहेत. आयुक्तालयातील महिला सहायक कक्षातूनही पीडित महिलेचे समुपदेशन करण्यासह तिला आधार दिला जातो. या माध्यमातून पीडित महिलेला दिलासा मिळतो.\nमात्र, ज्याप्रमाणे पुरुषांकडून महिलांचा छळ होतो. त्याप्रमाणे पुरुषांचाही महिलांकडून छळ होतो. याबाबतचे तक्रार अर्ज पत्नीपिडित पुरुष हे पोलिस आयुक्तालयात दाखल करीत आहेत. डिसेंबर 2018 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत 83 पुरुषांनी अर्ज दाखल केले आहेत. पत्नीच्या त्रासाला कंटाळून काही पुरुषांनी आत्महत्येचा मार्गदेखील निवडला आहे.\nराज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी : अशोक चव्हाण\nसासू-सासऱ्यांशी जमवून न घेणे, स्वतंत्र राहण्याचा हट्ट, पतीच्या योग्य त्या गोष्टी न ऐकणे, नोकरी व मिळणारा पगार यासह बदलती लाइफ स्टाइल, विचारांमधील बदल आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये वाद होत असतात. या माध्यमातून पत्नीकडून पतीला मानसिक त्रास दिला जात असल्याने पतीचे मानसिक खच्चीकरण होते. दरम्यान, यापासून न्याय मिळण्यासासाठी काही पुरुष कायदेशीर प्रक्रियेचा मार्ग स्वीकारतात. मात्र, त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा अनुभव अनेकांना येतो.\nमुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच\nकाही महिलांचे लग्नापूर्वी प्रेमप्रकरण असते. मात्र, लग्न करताना कसलीही कल्पना न देता लग्न लावले जाते. लग्नानंतर काही दिवसांनी संबंधित महिलेचा पूर्वीच्या प��रियकरासोबत संवाद वाढण्यासह भेटणेही वाढते. याबाबत पतीला कळल्यानंतर पत्नीला विचारणा केली जाते. मात्र, या गोष्टी बंद न करता उलट प्रियकराच्या मदतीने पतीलाच धमकाविण्यासह त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत.\nअनेक महिलांकडून मोबाईलवर सोशल मीडियाचा अतिवापर केला जातो. घरातील कामांकडे दुर्लक्ष करून मोबाईलमध्येच त्या मग्न राहतात. या कारणांमुळे अनेकदा पती-पत्नींमध्ये खटके उडतात. तसेच, सतत सुरू असणारी 'चॅटिंग' देखील भांडणासाठी कारणीभूत ठरते.\nएका गोष्टीवरून न्यायालयात किंवा पोलिसांत जाणे, आत्महत्येचा मार्ग निवडणे, असे होत नाही. यामागे इतरही कारणे असतात. त्यामुळे छोटी गोष्ट असली, तरी त्याबाबत कुटुंबीयांसह जवळच्या व्यक्तीजवळ बोलायला हवे. ज्येष्ठांचा सल्ला घ्यायला हवा. पती-पत्नींनी एकमेकांवर विश्‍वास ठेवून सुसंवाद ठेवावा.\n- डॉ. मनजित संत्रे, मनसोपचारतज्ञ, वायसीएम रुग्णालय\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n बॅगेत आढळला महिलेचा अर्धवट मृतदेह\nकल्याण : महिलांवर अत्याचार करून हत्येच्या घटनांमुळे देशात मोठा जनक्षोभ उसळला असताना कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर रविवारी(ता.8) पहाटे एका बॅगेत महिलेचा...\nपंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nमुथूट फायनान्सच्या दरोड्यातील 'त्याला' बिहारमधून उचलणार\nनाशिक : उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. त्यातील पाच आरोपी अटक असून, मुख्य आरोपी बिहार तुरुंगात आहे....\nअनधिकृत मद्यसेवा देणाऱ्या सावजी व धाब्यावर धाड\nनागपूर : अनधिकृत मद्यसेवा देणाऱ्या सावजी व धाब्यावर धाड घालून 19 मद्यपींवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही...\nVideo : विदर्भात पहिल्यांदाच होतोय इज्तेमा उत्सव.... वाचा याबद्दल\nअमरावती : अंबानगरीत होऊ घातलेल्या इज्तेमा उत्सवात संपूर्ण देशभरातून लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. विदर्भात हा उत्सव पहिल्यांदाच होत असल्याने...\nक्लिप व्हायरल, विद्यार्थिनीची आत्महत्या\nमंगरूळपीर (जि. वाशीम) : हैदराबाद येथील म��िला अत्याचाराच्या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच मंगरूळपीर येथील महाविद्यालयीन युवतीनेही बदनामीच्या भीतीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95%2520%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-12-08T21:32:46Z", "digest": "sha1:CC3ALLTMRVXGR6BES2IRXKY4VFYZ26FT", "length": 15995, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\n(-) Remove हार्दिक पटेल filter हार्दिक पटेल\nउद्धव ठाकरे (4) Apply उद्धव ठाकरे filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nमहापालिका (3) Apply महापालिका filter\nशिवसेना (3) Apply शिवसेना filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nसोशल मीडिया (2) Apply सोशल मीडिया filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nकन्हैया कुमार (1) Apply कन्हैया कुमार filter\nकॉंग्रेस (1) Apply कॉंग्रेस filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nगोरेगाव (1) Apply गोरेगाव filter\nचंद्रशेखर बावनकुळे (1) Apply चंद्रशेखर बावनकुळे filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nभारतरत्न (1) Apply भारतरत्न filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराम मंदिर (1) Apply राम मंदिर filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसंघटना (1) Apply संघटना filter\nसंजय राऊत (1) Apply संजय राऊत filter\nसंभाजी ब्रिगेड (1) Apply स��भाजी ब्रिगेड filter\nसुनील केदार (1) Apply सुनील केदार filter\nसुभाष देसाई (1) Apply सुभाष देसाई filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nvidhan sabha 2019 : सावनेरमधील गुंडगिरी संपविणार - अमित शहा\nखापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले. सावनेर येथील...\nराम कदम, छिंदम ही हीन प्रवृत्ती : उद्धव ठाकरे\nमुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबत जे अकलेचे तारे तोडले आहेत, ती हीन वृत्ती आहे. अगोदर छिंदम व प्रशांत परिचारक यांनीही अशाच प्रकारची अस्मिता दुखवणारी वक्‍तव्ये केल्याने या सर्व हीन प्रवृत्ती आहेत, अशी संतप्त टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. रंगशारदामध्ये आयोजित...\nसंभाजी ब्रिगेड संघटनेकडून कन्हैया कुमार, हार्दिकचा होणार सन्मान\nसोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण होणार असल्याची...\nदेशाच्या पातळीवर पाच राज्ये आणि महाराष्ट्रात महापालिका-जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचे \"सुपर मार्केट' जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उल्लेखून समोर आणलेला बाथरूममध्ये अंघोळ करताना वापरायचा \"रेनकोट', त्यावरून संतापलेला कॉंग्रेस पक्ष, मोदींच्या...\nशिवसेनेशिवायही सरकार पाच वर्षे चालणार\nमुंबई - शिवसेना आज आमच्यासमवेत असल्याचे मी गृहित धरतो आहे. मात्र, उद्या ती सोबत नसली तरी महाराष्ट्राचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला. कुठल्याही आमदाराला निवडणूक नको असल्याने सरकारला कोणताही धोका कसा असेल, असे सूचक उद्‌गार त्यांनी...\nभाजपविरोधात उद्धव ठाकरे, हार्दिक पटेल एकत्र\nमुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (ता. 7) होणाऱ्या सभेला गुजरातचे पाटीदार सम��जाचे नेते हार्दिक पटेल उपस्थित रहाणार आहेत. गुजरातेत भाजपला आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल यांची आज (मंगळवार) मुंबईत पाटीदार समाजासमवेत सभा आहे. या सभेला उद्योगमंत्री सुभाष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-12-08T22:26:26Z", "digest": "sha1:ENALI3MMOPG2VXNLTK6PGXTUUZDTFW3V", "length": 3066, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नेतृत्वात Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nवर्ल्डकप 2019 चं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तानमध्ये ‘या’ तारखेला होणार महासंग्राम\nमुंबई : 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. 30 मे ते 14 जुलै दरम्यान वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत. या...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-12-08T21:06:18Z", "digest": "sha1:O443VNVKP2B6MBVHP2C2MODVHXGB5UAU", "length": 28673, "nlines": 328, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (48) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (32) Apply महाराष्ट्र filter\nकर्नाटक (25) Apply कर्नाटक filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nनिवडणूक (5) Apply निवडणूक filter\nसंघटना (5) Apply संघटना filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (4) Apply राजकारण filter\nशिवसेना (4) Apply शिवसेना filter\nसिद्धरामय्या (4) Apply सिद्धरामय्या filter\nचंद्रकांत पाटील (3) Apply चंद्रकांत पाटील filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (3) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nशिवाजी महाराज (3) Apply शिवाजी महाराज filter\nअधिवेशन (2) Apply अधिवेशन filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nक्रीडा (2) Apply क्रीडा filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nटीव्ही (2) Apply टीव्ही filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (2) Apply नगरसेवक filter\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात आज काळा दिन; कडकडीत हरताळ\nबेळगाव - मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 1) सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. तसेच मूक सायकल फेरीही काढली जाणार आहे. सीमावासियांनी आपले व्यवहार बंद ठेवून हजारोंच्या संख्येने मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती...\nलेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नको\nवसई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होईल, ही अपेक्षा नव्हती. या निवडीमुळे मला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी रविवारी दिली. लेखकाला लेखनाचे स्वातंत्र मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही घाला घातला काम नये, असे मतही त्यांनी...\nमराठी कागदपत्रांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक\nबेळगाव - कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे हक्क डावलत असून चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. एस व्ही बोमनहळ्ळी यांनी पुन्हा एकदा सीमाभागात कन्नडसक्तीचा राग आवळला आहे. या विरोधात आक्रमक झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यक���्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व...\nबेळगावात २२ तेलगू विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे\nबेळगाव - इंग्रजीच्या ओढ्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. मात्र, हुंचेनट्टी (ता. बेळगाव) गावातील सरकारी मराठी शाळेत तेलगू व नबानी भाषिक २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अन्य भाषिक असूनही हे विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत. मात्र,...\n'म्हणींवरुन कथालेखन' स्पर्धेत मुंबईकरांची बाजी\nमुंबई : लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘म्हणींवरून कथालेखन’ ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रौढकथा विभागात अंधेरीच्या शिल्पा शेडगे, तर बालकथा विभागात परळच्या स्नेहजीत वाघने प्रथम क्रमांक पटकावला. मराठीतील म्हणींना मोठी परंपरा...\nपुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....\nकन्नड भाषेतील फलकांसाठी वेदिकेच्या कार्यकर्त्यांची दादागिरी\nबेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र...\nइंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठी शाळांकडे\nबेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी...\nloksabha 2019 : महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय भाजपला भोवणार\nबेळगाव - तब्बल १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्णयाचा राष्ट्रीय पक्षांनी धसका घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. समितीने १०१ उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा अधिक उमेदवार उभे राहण्याची...\nमराठी समजते, पण बोलता येत नाही\nबेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत...\nकर-नाटक : एक चिंतन \nकरनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो. विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला...\nकन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार\nबेळगाव - सीमाभागात मराठी भाषेतील फलक पुन्हा टार्गेट होऊ लागले आहेत. मराठी भाषिक एकीची वज्रमुठ आवळत असतानाच कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार निलजी (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी घडला आहे. मराठी भाषिक संघटनांकडून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे...\nगडकरींच्या प्रचाराचा शिवसेनेकडून निषेध\nबेळगाव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘बेळगावात...\nमुख्यमंत्री म्हणाले... माफ करा, मला मराठी येत नाही...\nबेळगाव : इये मराठीची नगरी असे चिक्कोडी तालुक्‍यातील अनेक गावांचे चित्र... मग तेथे गेल्यानंतर मराठी बोललंच पाहिजे. मग ते राज्याचे मुख्यमंत्री का असेनात. पण, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना कुठे मराठी येते.... मग त्यांनी चक्क 'मला मराठी येत नाही, माफ करा... असे म्हणत मराठी भाषिकांची माफी...\nसीमाप्रश्‍नी एकोप्याने संघर्ष करूया - धैर्यशील माने\nबेळगाव - `छत्रपती शिवरायांना स्वराज्यनिर्मितीसाठी जिवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्याचप्रकारे सीमाभागातील मराठी टिकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यरत आहे. मराठीसाठी कोणत्याही आमिषाला बळी पडून अस्मिता गहाण टाकू नका. सीमालढ्याचा संघर्ष एकोप्याने कायम ठेवूया,` असे आवाहन कोल्हापूर...\nबेळगावात कोरमअभावी बैठक रद्द\nबेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणांनी देत तालुका पंचायत सभागृह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.16) घुमविला. सदस्यांच्या नामफलक कानडीबरोबर मराठीतूनही...\nकितीही फलक काढा येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच - संजय आवटे\nबेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले. येळ्ळूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते, समाज बदलण्यासाठी धारणा बदलली पाहिजे, माणूस होणं हे साहित्याचे उद्दिष्ठ असले...\nबेळगाव महापालिकेची आता कन्नड फलक सक्‍ती\nबेळगाव - शहरातील व्यापारी व उद्योजकांना व्यापार परवाना व कन्नड फलक सक्तीचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत परवाना न घेणारे किंवा कन्नड फलक न लावणाऱ्यांची आस्थापने बंद केली जाणार आहेत. याबाबत सोमवारपासून (ता. २२) शहरात...\nसीमावासीयांकडून प्रतिकूल स्थितीत ‘मराठी’ची जपणूक - मिलिंद जोशी\nबेळगाव - ‘कर्नाटकच्या अत्याचाराखाली दडपूनही सीमाभागातील मराठी बांधव प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. मराठीच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेपासून तोडण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. त्यांना न्यायव्यवस्था नक्‍कीच धडा शिकवेल. सध्या सीमाप्रश्‍न अंतिम...\nमुलांच्या भावविश्वातील 'छोटी छोटी मुले' हे नवे बालगीत\nअनिश शाम सुतार यांचे 'छोटी छोटी मुले' पहिलेच बालगीत. त्याची बालमैत्रीण स्नेहल शिवाजी हुद्दार हिचे शब्द. शाळेतच शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थीनीने कुमारी अनुष्का अक्षय आपटे हिने हे गीत गायलेलं आहे. तिघेही बेळगाव येथील एकाच मराठी विद्यानिकेतन या शाळेचे. मराठीचे शोषण होणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/460857", "date_download": "2019-12-08T21:30:10Z", "digest": "sha1:POQQIM6AVA3DVZE33B4PGFAQ3LAHTW4Q", "length": 5413, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » क्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी\nक्रीडा प्रबोधिनीसाठी आज अंतिम चाचणी\nक्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी साताऱयात शाहू क्रीडा संकुलात दोन सत्रात पार पडली. अंतिम निवड चाचणी मंगळवारी होणार आहे. यामध्ये जिह्यातून 290 खेळाडू सहभागी झाले आहेत.\nजिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा प्रबोधिनीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय चाचणी स्पर्धा सुरु आहे. या चाचणी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांच्या हस्ते व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास कुल्हाळ, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, समन्वयक भांगे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिह्यातील 11 तालुक्यातील शिक्षकही हजर होते. त्यामध्ये वजन, उंची यांची मोजमापे घेवून शारिरीक दृष्टय़ा सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांनाच यामध्ये सहभागी करुन तालुकापातळीवर 17 गुण मिळवलेले या चाचणी स्पर्धेसाठी सहभागी झाला होता. जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड केली जाते. राज्यात अकरा क्रीडा प्रबोधिनी असून तेथे त्यांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. पहिल्या वर्ष हे केवळ फिटनेस आणि त्या विद्यार्थ्यांला कोणता खेळ आवडतो त्यावरुन त्याची त्या खेळासाठी निवड केली जाते, असे जिल्हा क्रीडाधिकारी पाटील यांनी सांगितले.\n11 तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी या चाचणीसाठी आले होते. काही विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने त्रास जाणवला. पालकांनी मात्र वैद्यकीय सेवा नसल्याची यावेळी खदखद व्यक्त केली.\nदारू धंद्यावर कारवाईचा धडाका\nसातारा नगरपालिका घालतेय सुशोभीकरणाचा घाट\nपेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे नाराजी\nपालिकेत बिगारी बनला आरोग्य निरीक्षक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/19", "date_download": "2019-12-08T21:45:56Z", "digest": "sha1:3HMTPZXPQN6QFGG7RVMQTIS74JAMTZCD", "length": 9451, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 19 of 481 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nविजेच्या खांबावरील शॉर्टसर्किटमुळे ऊसास आग\nप्रतिनिधी/ फलटण सोमंथळी ता.फलटण येथील शेतात महावितरणच्या पोलवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस जळून खाक झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हे शॉर्ट सर्किट झाल्याची तक्रार नुकसान ग्रस्त शेतकयांने केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साधू आप्पा शिंदे यांच्या शेतात दि 8 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या वीजेच्या खांबावर जोरदार आवाज होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ऊसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्र ...Full Article\nभाविकांच्या बसला अपघात; 18 भाविक जखमी\nप्रतिनिधी/ महाबळेश्वर पोलादपूर- वाईö सुरुर राज्यमार्गावर अपघाताचे सातत्य कायम असून पोलादपूर आड येथे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱया भाविकांच्या टेम्पो ट्रव्हलर बसला अपघात झाला. या अपघातात ...Full Article\nस्वराज्य घडवण्यात मानाचा बिंदू ठरलेलं इतिहासातलं पान\nप्रतिनिधी/ सातारा हिंदवी स्वराज्य उभं करणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱया माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही. अवघ्या 8 व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी ...Full Article\nअयोध्या निकालप्रकरणी राजधानीत शांतता सलोख्याचे वातावरण\nमंदिरामध्ये झाल्या आरत्या, छुप्या पद्धतीने केला जल्लोष प्रतिनिधी/ सातारा राजधानी सातारा शहर हे शांत आहे. देशभर आणि राज्यभरातल्या घटनांचा पडसाद येथे सामंजस्याने घेतले जातात. अयोध्या निकालाच्या अनुषंगाने साताऱयात सामाजिक ...Full Article\nजिह्याची सामाजिक ऐक्या���ी व शांततेची परंपरा अबाधित ठेवा\nप्रतिनिधी/ सातारा सातारा हि छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. त्यामुळे जिह्याला ऐतिहासिक, सामाजिक ऐक्याची आणि शांततेची परंपरा आहे. अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्याही क्षणी हातात येऊ शकतो. त्यामुळे निकालानंतरही कोणत्याही ...Full Article\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी आक्रमक\nवार्ताहर/ एकंबे निसर्गाने कोरेगाव तालुक्यावर प्रकोप केला असून, अगोदर दुष्काळ आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णत: अडचणीत आला आहे. शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासन पंचनामे होण्याची वाट पाहत आहे. ...Full Article\nभुयारी गटर योजनेचे वाजले तीन तेरा\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहराचा दुसरा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे भुयारी गटर प्रकल्प. या प्रकल्पाचे काम सुरुवातीपासूनच आतबटय़ात होवू लागले आहे. पुढचे पाठ मागचे सपाट या उक्तीप्रमाणे ठेकेदारांकडून पुढे काम करत ...Full Article\nजनता दरबारासाठी राष्ट्रवादी भवन पुन्हा गजबजले\nप्रतिनिधी/ सातारा सहा वर्षापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा गर्दीचा डामडोल होता. तसाच डामडोल पुन्हा आणण्याचा प्रयत्न माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. त्यामुळे पुन्हा गर्दीने राष्ट्रवादी भवन फुलून गेले ...Full Article\nआरटीओ कार्यालयाबाहेरील अनाधिकृत टपऱया हटवण्याची मागणी\nप्रतिनिधी/ सातारा भारत देश हा संविधानावर चालणार देश आहे. कायदा हा सर्वांसाठी आहे, परंतु काही ठिकाणी कायद्याचीच पायमल्ली होते. भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱया शेतकऱयाला ...Full Article\n…तर टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार\nप्रतिनिधी/ सातारा सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डय़ांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून ‘टोल विरोधी सातारी जनता’ या सामाजिक समूहाने ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/tag/national-2/page/10", "date_download": "2019-12-08T20:37:44Z", "digest": "sha1:H6GKGFXJIA6LP42K52LWLDY3PMVYDW2Y", "length": 9122, "nlines": 33, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "NATIONAL Archives - Page 10 of 828 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n11 अंकी मोबाईल क्रमांक व्यवस्था लवकरच\nनवी दिल्ली : दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल क्रमांक व्यवस्था बदलण्याचा विचार चालविला आहे. मोबाईल क्रमांकातील संख्या वाढविण्याचा निर्णय यात सामील असू शकतो. या निर्णयामुळे मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 आकडी होणार आहे. दूरसंचार जोडण्यांची वाढती मागणी या निर्णयासाठी कारणीभूत आहे. कोटय़वधी मोबाईल वापरकर्ते देशातील संपर्क क्रमाकांच्या वाढत्या गरजेसाठी जबाबदार आहेत. कंपन्यांना आता नवे मोबाईल क्रमांक हवे आहेत. ट्राय ...Full Article\nनिवृत्त न्यायाधीशाकडून सुनेचा छळ\nमद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नूटी राममोहन राव, त्यांची पत्नी आणि पुत्राची हैराण करणारी चित्रफित प्रसारित होत आहे. यात कुटुंबातील सूनेचा ते छळ करताना दिसून येत आहेत. नूटी यांची ...Full Article\nराजद आमदाराच्या पुतणीची हत्या\nबिहारच्या मुंगेरमध्ये राजद आमदार विजय कुमार यांची पुतणी रिया हिची तिचा प्रियकर आशिफनेच गोळय़ा झाडून हत्या केली आहे. या हत्येनंतर आशिफने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही ...Full Article\nअर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करसुधारणांचा धमाका\nकंपनीकरात पाच टक्के कपात, नव्या कंपन्यांसाठी विशेष सवलती, शेअरबाजारात विक्रमी वधार नवी दिल्ली / वृत्तसंस्था मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी गेल्या 28 वर्षांमध्ये झाली नव्हती अशी करसुधारणा ...Full Article\n‘तुमचे कारनामे, आमची चमक’\nभारताने पाकिस्तानला सुनावले : संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधींनी दिला इशारा वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र ‘काश्मीर मुद्यावर पाकिस्तान जितक्मया खालच्या स्तराला जाण्याचा प्रयत्न करेल, तितकीच भारताची मान उंचावेल’ अशा अशा ...Full Article\nजादवपूर विद्यापीठातील प्रकारावरून खडाजंगी\nकेंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना धक्काबुक्की : स्टुडंट्स डेमोक्रेटीक पंटच्या सदस्यांचे कृत्य वृत्तसंस्था/ कोलकाता ���ेथील जादवपूर युनिव्हर्सिटीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रिया यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे ...Full Article\n200 जागा मिळविण्याचा नितीशकुमारांना विश्वास\nपाटणा : पुढील वर्षी नोव्हेंबरात होणाऱया बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 200 हून अधिक जागी विजय मिळेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. जे ...Full Article\nभारत-अमेरिका सहकार्य शांततामय जगासाठी महत्वाचे\nपंतप्रधानांचे अमेरिका दौऱयापूर्वी प्रतिपादन वृत्तसंस्था / नवी दिल्ली अमेरिकेतील हय़ूस्टन (टेक्सास) येथील कार्यक्रमात त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची उपस्थिती ही भारत आणि अमेरिका संबंधांच्या दृष्टीने आनंददायक बाब आहे, ...Full Article\nभारतीय सैन्याला मिळाले मोठे यश : बॉम्बवर्षाव पाहताच पाकिस्तान सैनिकांचे पलायन वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर पाकिस्तान सातत्याने स्वतःचे सैनिक आणि दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. ...Full Article\nलायबेरियात शाळेला आग लागून 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत\nमोनरोविया : लायबेरियाची राजधानी मोनरोविया येथील इस्लामिक शाळेत भीषण दुर्घटना घडली आहे. शाळेत भीषण आग लागल्याने सुमारे 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत झाला आहे. विद्यार्थी कुराणचे पठण करत असतानाच शाळेत ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/ivanka-preaches-gender-equality-to-full-house-in-india/articleshow/61841454.cms", "date_download": "2019-12-08T20:30:03Z", "digest": "sha1:KJ7SZHN45RMSFXP42WGKIXGQESU2RFE7", "length": 12909, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: ‘अर्थव्यवस्था वाढीसाठी लिंगसमानता हवी’ - ivanka preaches gender equality to full house in india | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविर��धात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\n‘अर्थव्यवस्था वाढीसाठी लिंगसमानता हवी’\nकर्मचाऱ्यांमधील स्त्री-पुरुष भेदभावाची दरी कमी केल्यास येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक वाढ नोंदवेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारत हा अमेरिकेचा सच्चा मित्र आहे, या अध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.\nकर्मचाऱ्यांमधील स्त्री-पुरुष भेदभावाची दरी कमी केल्यास येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था १५० अब्ज डॉलरपेक्षाही अधिक वाढ नोंदवेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारत हा अमेरिकेचा सच्चा मित्र आहे, या अध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.\nआठव्या आंतरराष्ट्रीय आंत्रप्रेन्युअरशिप परिषदेचे मंगळवारी हैदराबाद येथे उद् घाटन झाले. या परिषेदसाठी इव्हांका उपस्थित होत्या. ‘महिला प्रथम, सर्वांचा विकास’ हे या परिषदेचे सूत्र आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कामगिरी करीत आहेत, त्याची इव्हांका यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘पंतप्रधान मोदी यांनी जे काही साध्य केले आहे, ते निश्चितच असाधारण आहे. लहानपणी चहा विकण्यापासून ते भारताचा पंतप्रधान बनण्यापर्यंतची ही असाधारण कामगिरी आहे,’ असे त्या म्हणाल्या. ‘मोदी यांनी आपल्या मेहनतीने, व्यावसायिक कौशल्याने देशाच्या १३ लाखांपेक्षाही अधिक नागरिकांना दारिद्र्यरेषेवर आणले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने विकास होत राहील, असा माझा विश्वास आहे,’ असे त्या म्हणाल्या.\nइव्हांका यांच्या दौऱ्याला प्रसारमाध्यमांमधून मिळत असलेली प्रसिद्धी भारतात निरीक्षकांसाठी टीकेचे लक्ष्य बनली आहे. गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले भाषण आणि त्यांची कृती या दोन्हींमध्ये साधर्म्य नसल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर इव्हांका यांच्या फॅशन कंपनीने जगभरात व्यवसायाचा विस्तार केला असल्याकडे अमेरिकेच्या राजकीय तज्ज्ञांनी यापूर्वीच लक्ष वेधले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nहैदराबाद: आरोपीची पत्नी म्हणाली, 'तिथेच मलाही मारा'\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण: साध्वी प्राची\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार की जाणार \nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, घर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘अर्थव्यवस्था वाढीसाठी लिंगसमानता हवी’...\nजय शहा प्रकरणात याचिका फेटाळली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/youth-suicide/articleshow/71986802.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-08T20:35:00Z", "digest": "sha1:BZK7MDBOU2FMMWNU56ELB2MRAQRBRPPO", "length": 9216, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: युवतीची आत्महत्या - youth suicide | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nचौदा वर्षीय शाळकरी मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना वागदरी (ता अकोले) येथे घडली...\nनाशिक : चौदा वर्षीय शाळकरी मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना वागदरी (ता. अकोले) येथे घडली. मागील आठवडाभरापासून या मुलीवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा चांगदेव पोटकुळे (रा. वागदरी पो. लव्हाळी ता. अकोले) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. सुवर्णाने सोमवारी (दि. ४) दुपारी राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nनाशिक: पलंगावरून पडून चिमुरडीचा मृत्यू\nराज ठाकरे यांचा सोमवारपासून दौरा\nकांदा रडवतोय; प्रतिकिलो १२५ रुपये\nबाथटबमध्ये पडून एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nइतिहास गौरवशाली, पण समाज उपेक्षित...\nराहत्या घरातील मद्यसाठा पकडला...\nपोलिसांची नाळ सामान्यांशी जोडली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5", "date_download": "2019-12-08T21:35:08Z", "digest": "sha1:UGS3OLBVBMCRQ4MKQ4WJUPMLCY64G3UY", "length": 5951, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वैष्णव पंथ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवैष्णव पंथ ( संस्कृत : वैष्णव धर्म) हा हिंदू धर्मातला एक पंथ वा संप्रदाय आहे. हा या पंथाचा आराध्यदेव आहे. विष्णु किंवा त्यांचे अवतार (मुख्यतः राम आणि कृष्ण ) प्राचीन किंवा सर्वोच्च देवता आहेत . आणि विशेषत: सराव भक्ती आणि भक्तीयोग संदर्भ, वैष्णव धर्म सैद्धांतिक आधार उपनिषद आणि त्यांचे संबंधित वेद आणि इतर पौराणिक पवित्र शास्त्र. म्हणजे - भागवद्गीता , पद्मपुराण , विष्णु आणि भागवत पुराण .वैष्णव हे एक आहेत. त्यांची बहुसंख्याक भारतात राहतात . परंतु अलीकडेच भारतातील धार्मिक जागरूकता, ओळख आणि प्रजनन याव्यतिरिक्त वैष्णवांची संख्या लक्षणीय वाढली आहे. 1990 च्या दशकाच्या मध्यात वैदविवाद आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरवण्यासाठी गौडिया वैष्णव शाखा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे . मुख्यतः, इस्कॉन हरे कृष्णा चळवळीचा प्रसार आणि भौगोलिक विस्तार पसरवून हे कार्य करीत आहेत. तसेच, अलीकडेच इतर वैष्णव संघटनांनी पश्चिम भागात प्रचार करण्यास सुरवात केली आहे.\nप्राचीन काळातील वैष्णव पंथाचे नाव 'भागवत धर्म' किंवा 'पांचरात्र मत' आहे.\nजिवात्मा आणि परमात्मा ( विष्णु किंवा कृष्णा ) या चार संबंधांमध्ये स्पष्ट फरक आहे. बहुतेक वैष्णव संप्रदायतील मुख्य कल्पना एकाच प्रकारचे आहेत.\nवैष्णव पंथ मध्ये अनेक उप-संप्रदाय आहेत. प्रमाणे: श्रीवैष्णव ,बैरागी, दास, रामानंद, वल्लभ, निंबार्क , माधव, राधावल्लभ, सखी आणि गौडीया , रुद्र संप्रदाय\n४ हे पण पहा\nवैष्‍णव ग्रंथ संपादन करा\n( viii) विष्णु पुराण\nबलिर्बिभीषणो भीष्मः | प्रल्हादो नारदो ध्रुवः |\nषडेते वैष्णवाः प्रोक्ताः | स्मरणं पापनाशनाम् ||\nया श्लोकामध्ये बली, बिभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद, ध्रुव हे सहा वैष्णव असल्याचे सांगितले आहे.\nहे पण पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/export-ban-on-onion-will-lifted-after-elections-get-cm-devendra-fadnavis-zws-70-1989349/", "date_download": "2019-12-08T21:37:20Z", "digest": "sha1:STXAK2TO23BWCUJEYGAVH6SPQY623U2C", "length": 11372, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Export ban on onion will lifted after elections get CM Devendra Fadnavis zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nनिवडणुका संपल्यावर कांद्यावरील निर्यातबंदी उठविणार – मुख्यमंत्री\nनिवडणुका संपल्यावर कांद्यावरील निर्यातबंदी उठविणार – मुख्यमंत्री\nआघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचे ‘आवतन’ असल्याची टीका\nआघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचे ‘आवतन’ असल्याची टीका\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nसटाणा येथील पाठक मैदानावर बुधवारी सायंकाळी बागलाण विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांत भाजपने केलेल्या विकास कामांची माहिती देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला. आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचे आवतन आहे. प्रत्येक नागरिकाला एक ताजमहाल बांधून देऊ ही एकच गोष्ट राहून गेल्याचे सांगत आघाडीच्या जाहीरनाम्याची त्यांनी खिल्ली उडविली. विरोधकांनी १५ वर्ष खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ स्वत:ची घरे भरण्याचे काम केले. भाजपचे काम जनतेने अनुभवले असल्याने त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची वाईट अवस्था केली. शरद पवार यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. राज्यात निवडणुका असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात सहलीला जातात. हे देशहित आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.\nउत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या नार-पार प्रकल्पावर आघाडीने इतकी वर्ष केवळ राजकारण केले. भाजपने ृपाच वर्षांत पाठपुरावा करून कामाला मान्यता देऊन सर्वेक्षण सुरू केले. भाजपला साथ दिल्यास हा प्रकल्पही पूर्णत्वास नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्न���टकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/726844", "date_download": "2019-12-08T21:43:07Z", "digest": "sha1:PUV5DTLSKY2WQKUB4DMSYTYNZUHGBV77", "length": 6837, "nlines": 24, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "साताऱयात विनाचालक पिकअपचा थरार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात विनाचालक पिकअपचा थरार\nसाताऱयात विनाचालक पिकअपचा थरार\n2 लाख नुकसानीचा अंदाज : मंदिराच्या भिंतीमुळे पुढील अनर्थ टळला\nचालक गाडी चालवत असताना अपघात होतच असतो. मात्र, शनिवारी सदरबझार परिसरात एक गॅस सिलेंडरची गाडी सिलेंडरसह चालकविना धावू लागली आणि परिसरात मोठा थरार निर्माण झाला. विनाचालक धावू लागलेल्या गाडीने रस्त्यावर पार्किंग केलेल्या एका सायकलसह तीन दुचाक्या चिरडत शेवटी ती हनुमान मंदिराच्या भिंतीला जावून धडकली. यामध्ये अपघातात दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून ही सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली.\nभारत गॅसचे वितरक असलेल्या साळुंखे डॉटर्सची महेंद्रा पीकअप गाडी क्रमांक एम. एच. 11 बी.एल. 5627 वरील चालक व त्याचा मदतनीस सिलेंडर घेवून सदरबझारमध्ये गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास गाडीचा चालक सिलेंडरची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. ही गाडी ढकलस्टार्ट असल्यामुळे चालकाने बंद केली नव्हती. तो सिलेंडर पोहोचवण्यास गेल्यानंतर अचानक गाडी उताराने धावू लागली. या गाडीत भरलेल्या गॅस सिलेंडरच्या टाक्या होत्या. हनुमान मंदिरासमोर ही विना चालक गॅस सिलेंडरची गाडी सुसाट धावली. या गाडीने रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दोन तीन दुचाकी चिरडल्या आहेत. पुढे जावून ही गाडी भिंतीला धडकल्याने मोठा अनर्थ टळला.\nही गाडी भिंतीला धडकून थांबली नसती तर मोठा दुर्घटना घडली असती. हा थरार पाहणाऱयांची मात्र चांगलीच पाचावर धारण झाली. हा थरार येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली. गाडी कोठे गेली म्हणून त्यावरील चालक व त्याचा मदतनीस तिथे पोहोचले. ज्यांचे दुचाकींचे नुकसान ��ाले होते ते संताप व्यक्त करत होते.\nसाळुंखे डॉटर्सचा चालक मात्र त्याच्याकडून काहीच झाले नसल्याच्या गुर्मीत वावरत होता. शेवटी अपघातस्थळी पोलीस हजर झाले; पण नुकसान भरपाई कोणी द्यायची हे काही ठरत नव्हते. नागरिकांमधून बेशिस्त चालकाबाबत संतप्त भावना व्यक्त होत होत्या. घटनास्थळापासून जवळच असलेल्या सदरबझार पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, भिंतीला धडकून गाडी थांबली, अन्यथा यात जीवितहानीही झाली असती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱयात झाले आहे.\nतेवीस लाखांची वीज चोरी उघडकीस\nसाताऱयातील नक्षलवाद्यांशी संबंधित पोलिसांच्या हिटलिस्टवर\nशिनगारेंनी सहकार क्षेत्रात ठसा उमटवावा\nअट्टल दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळय़ात\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/youth-congress-made-decision-rebuild-organization-234728", "date_download": "2019-12-08T20:54:54Z", "digest": "sha1:BQZSILP3JIPH2NTHAPP5VW5HRUU4E5JA", "length": 14295, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा संघटन बांधणीचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nयुवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा संघटन बांधणीचा निर्णय\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता, त्यावर आत्मपरिक्षण करून पुन्हा जोमाने कामास लागण्याचा निश्चय युवक काँग्रेसने केला होता. त्यानुसार युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याऱ्या तरुणांना काँग्रेसकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.\nपुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामध्ये युवक काँग्रेसचा मोठा हातभार लागला असून पक्षाला आणखी बळकट करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी घेतला आहे.\nसंघटना मोठी झाली पाहीजे ... पक्ष वाढला पाहीजे \nआमचं काम सुरु झालंय...\nआज पक्ष कार्यालयात बसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पक्षासोबत / युवक कॉंग्रेस सोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना भेटलो. pic.twitter.com/6d8QkuZR0C\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता, त्यावर आत्मपरिक्षण करून पुन्हा जोमाने कामास लागण्याचा निश्चय युवक काँग्रेसने केला होता. त्यानुसार युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याऱ्या तरुणांना काँग्रेसकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.\nप्रदेश युवक काँग्रेसच्या मुंबईत ११ व १२ नोव्हेंबरला युवक-युवतींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा निश्चय केला. याबाबतची माहिती तांबे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. \"सरकार येतात...जातात... संघटना मोठी झाली पाहीजे ... पक्ष वाढला पाहीजे त्यासाठी आमचं काम सुरु झालंय... \" असे त्यांनी ट्विट केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये....\nपंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nपळसेचा मुळा राज्यभर प्रसिद्ध अन गावातील दोनशे तरुण बनलेत अभियंते\nनाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा...\nया जिल्ह्यात होईना अनुकंपाची भरती\nसोलापूर : जिल्ह्यात अनुकंपा भरती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची नकारघंटा दिसत आहे. राज्यातील इतर...\nरिफंड ��णि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/2086", "date_download": "2019-12-08T22:20:48Z", "digest": "sha1:V3JBL4QEQ3DTTEUJQYSPAWRAW5YU6UXF", "length": 8163, "nlines": 55, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रदूषण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात चौऱ्याण्णव लाख शौचालये बांधण्यात आली होती; तर गेल्या पाच वर्षांत चार कोटी नऊ लाख शौचालयांच्या संख्येत वाढ झाल्याने भारतातील स्वच्छतेचा प्रश्न सुटला असे मात्र म्हणता येणार नाही. अद्याप, भारताच्या अनेक भागांत पुरेशा प्रमाणात शौचालये नाहीत; शौचालये आहेत तर पाणी नाही अशी अवस्था आहे. सध्या भारतातील दोन लाख चारशेछपन्न हजार गावांमध्ये शौचालये आहेत, परंतु केवळ एक लाख पाच हजार गावांनाच नळाद्वारे पाणी पुरवठा होतो असा शासकीय अहवाल आहे. शिवाय, केवळ शौचालये बांधून स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी होणार आहे का शौचालयांच्या संख्येत वाढ झाल्याने भारतातील स्वच्छतेचा प्रश्न सुटला असे मात्र म्हणता येणार नाही. अद्याप, भारताच्या अनेक भागांत पुरेशा प्रमाणात शौचालये नाहीत; शौचालये आहेत तर पाणी नाही अशी अवस्था आहे. सध्या भारतातील दोन लाख चारशेछपन्न हजार गावांमध्ये शौचालये आहेत, परंतु केवळ एक लाख पाच हजार गावांनाच नळाद्वारे पाणी पुरवठा होतो असा शासकीय अहवाल आहे. शिवाय, केवळ शौचालये बांधून स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी होणार आहे का जोपर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, गाई त्यांचे पोट प्लास्टिकवर भरताहेत, गटारे तुंबलेली आहेत, नद्यांमध्ये कचरा साठलेला आहे आणि त्याच्या परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे, तोपर्यंत ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न साकार होणे दूरच; भारत त्याच्या जवळपास तरी गेला असे म्हणता येईल का जोपर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, गाई त्यांचे पोट प्लास्टिकवर भरताहेत, गटारे तुंबलेली आहेत, नद्यांमध्ये कचरा साठलेला आहे आणि त्याच्या परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे, तोपर्यंत ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न साकार होणे दूरच; भारत त्याच्या जवळपास तरी गेला असे म्हणता येईल का त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतादूत म्हणून जागतिक पुरस्कार घ्यावे, तसे जगभर मिरवावे; परंतु भारतदेशवासीयांना स्वच्छतेची जाणीव झाली आहे असे समजू नये. स्वच्छता ही अंगभूत व्हावी लागते. स्वच्छता ही सेवा स्वरूपात उपलब्ध नाही. ती जशी व्यक्तिगत सवय आहे तशी सार्वजनिकही आहे. किंबहुना ती व्यक्तिगततेतून सार्वजनिक होत जाते.\nहा तर गणेशोत्सवाचा बाजार\nभाद्रपदात सर्वत्र जो होतो त्याला गणेश उत्सव म्हणायचे काय प्रश्न खराच महत्त्वाचा आहे, पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही बघण्यास मिळते; मग उत्सव घरगुती असो किंवा सार्वजनिक, तेव्हा खरेच असे वाटू लागते, की याला गणेश उत्सव म्हणायचे का\nगणेश उत्सवाला सुरुवात केव्हा आणि कशी झाली त्याला काही इतिहास नाही; पण त्या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजीराजे यांनी पुणे येथे दिले. त्यांच्या काळात, 1630 ते 1680 पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला गेला. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. पेशव्यांनी शिवाजीराजांच्या पश्चात बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा 1718 पासून पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818 पर्यंत कायम राखली गेली. पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर 1818 ते 1892 मध्ये बंद झाली. त्या काळात ती पूजा घरोघरी सुरू झाली. दहाव्या दिवशी गणेशाची उत्तरपूजा झाल्यानंतर गणेश मूर्तीचे त्या काळात काय करत असत त्याचा काही उल्लेख नाही.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2018/05/DSK-SCAM-HC-Postpones-hearing-on-MD-CEO-Shirish-Kulkarni-anticipatory-bail-application.html", "date_download": "2019-12-08T21:16:36Z", "digest": "sha1:E2YTPU2TCUXTFUZ4PJ2NK7CO5VOWINEL", "length": 10556, "nlines": 109, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: डीएसके घोटाळा : शिरिष कुलकर्णी जामीन अर्जावर उद्या कोल्हापुरात तर परवा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी …", "raw_content": "\nडीएसके घोटाळा : शिरिष कुलकर्णी जामीन अर्जावर उद्या कोल्हापुरात तर परवा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी …\nडी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्सचे ( डीएसकेडीएल) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी शिरिष कुलकर्णी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाने ४ मे पर्यंत पुढे ढकलली.\nदरम्यान कोल्हापूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी शिरिष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या म्हणजे ३ मे रोजी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nठेविदार आणि सदनिका धारकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी डीएसकेडीएल आणि त्यांच्या संचालकांच्या इतर कंपन्यांवर पुणे मुंबई आणि कोल्हापुर येथे गुन्हे दाखल आहेत .\nपुण्यातील गुन्हाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आपली फसवणूक केल्याबद्दल ताशेरे ओढल्यानंतर आणि त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी दीपक आणि हेमंती यांना दिल्ली येथून अटक केली होती . आता दोघेही मागील २.५ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.\nयाच प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयाने प्रकरणाचे गांभिर्य आणि ठेवीदारांचे हित लक्षात घेउन शिरिष कुलकर्णी याचा जामीन अर्ज फेटाळला होता.\nत्यापूर्वी शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला होता. शिरीष कुलकर्णी यांनी पुण्याच्या सेशन्स कोर्टात न जाता थेट हायकोर्टात धाव घेतल्याने प्रथम सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले होते.\nत्यानंतर शिरीष कुलकर्णी याने केलेला अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला होता.\nहा अर्ज फेटाळताना विशेष न्याया लयाने ‘या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णी हे आरोपी आहेत, की नाही हे ठरविणे तपास अधिकाऱ्यांचे काम असून यामध्ये वृद्ध, निवृत्त अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी लेखी म्हणणेदेखील सादर केले आहे. या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. प्राथमिक तपासात फसवणुकीची र��्कमही मोठी असल्याचे दिसत असल्याचे निरिक्षण नोंदवले होते‘\nत्यानंतर शिरिषने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.\nसध्या गाजत असलेल्या डीएसके गुंतवणूक आणि फ्लॅट धारकांची फसवणूक घोटाळ्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी वाचण्यासाठी इथे क्लिक करा ..\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nडीएसके घोटाळा :डीएसकेच्या ४५९ मालमत्ता , २७६ बॅंक ...\nडीएसके घोटाळा : शिरिष कुलकर्णी जामीन अर्जावर उद्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/raigad-issue-234989", "date_download": "2019-12-08T21:40:37Z", "digest": "sha1:BZSDUIBEKNNPFXP5KTDZEC5LEMUQL6FE", "length": 16331, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाडमध्ये प्रवाशांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nमहाड : मुंबई - गोवा महामार्गावर कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या महाड आगारात चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक चालक आणि वाहकांची बदली झालेली असताना त्याच्या जागी नव्याने भरती झाली नसल्याने एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.\nमहाड : मुंबई - गोवा महामार्गावर कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या महाड आगारात चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक चालक आणि वाहकांची बदली झालेली असताना त्याच्या जागी नव्याने भरती झाली नसल्याने एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.\nमुंबई - गोवा महामार्गावर महाड एसटी आगार महत्त्वाचे आणि मध्यवर्ती आगार मानले जाते. येथून कोकणसह कोल्हापूर, जळगाव, अक्कलकोट, पुणे, मुंबई, बोरिवली, शिर्डी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. महाड आगारात नेहमीच बसेसची वर्दळ असते. महाड एसटी आगारातून दररोज 18 ते 20 हजार प्रवासी प्रवास करत असतात. बाहेरील आगारांच्या अनेक गाड्या या ठिकाणी थांबत असतात.\nमहाड आगारात लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह ग्रामीण भागामध्ये स्थानिक बससेवाही सुरू असते. ही सेवा ग्रामीण भागांमध्ये शाळकरी मुले, तसेच कामधंद्यानिमित्त तालुक्‍याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त असते. आगारातून दररोज 135 फेऱ्या चालवल्या जातात. यासाठी 132 वाहक व 132 चालक अशा 264 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. याशिवाय काही अतिरिक्‍त चालक, वाहकही असतात. त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवडा सुट्टी देणे शक्‍य होत असते.\nमहाड आगारातून यापूर्वी 62 वाहक, चालकांची बदली झाल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे; परंतु त्यांच्या जागी नव्याने चालक, वाहक हजर झालेले नाहीत. त्यामुळे महाड बस आगारात सध्या 56 चालक, वाहकांची कमतरता आहे. महाड एसटी आगारात 264 चालक, वाहकांपैकी केवळ 208 चालक, वाहक सद्यस्थितीत काम करत आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या चालवायच्या असतील, तर सध्या काम करणाऱ्या चालक-वाहकांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. चालक, वाहकांच्या कमतरतेमुळे दैनंदिन वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. चालक, वाहक नसल्याने अनेकदा ग्रामीण भागातील वस्तीच्या बस उशिरा सुटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याचे विद्यार्थी वैभव कदम याने सांगितले.\nमहाड आगारामध्ये चालक-वाहकांची कमतरता असली, तरीही उपलब्ध चालक-वाहकांचे नियोजन करून कारभार चालवला जात आहे. लवकरच महाड आगारात चालक-वाहक उपलब्ध होतील.\n- ए. पी. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, महाड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभियंत्यांचे योगदान सांगली जिल्हा उभारणीत\nसांगली : जिल्ह्याचा उभारणीमध्ये अभियंत्यांचे योगदान दिल्याने विकासातून भर पडली असल्याचे गौरवोद्‌गार झेडपी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी आज येथे...\nपोलादपूर स्थानक परिसर भकास\nपोलादपूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या आड येणारी पोलादपूर शहरातील एसटी स्थानक परिसरातील सुमारे १७५ दुकाने हॉटेल प्रशासनाने हटवली आहेत. ही...\nकमी पटाच्या शाळांच्या अनुदानाला कात्री\nमहाड (बातमीदार) : समग्र शिक्षण अभियानातून शाळांवरील खर्च व अनुदान याला केंद्र सरकारकडून कात्री लावण्यात आली आहे. आता हे अनुदान पटसंख्येनुसार दिले...\nअशी बहरली रायगडमध्ये फुलशेती\nरोहा : रायगड जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र कमी होत असले तरी फुलशेतीसाठी सुवार्ता आहे. उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस पद्धतीने जरबेराशेतीनंतर ऑर्किड...\nमुंबई - कोल्हापूर विमान सेवा 'या' कालावधीत राहणार बंद\nकोल्हापूर - येथून कोल्हापूर - हैदराबाद - तिरूपती विमानसेवा रोजची सुरू झाली. त्याला प्रवासी प्रतिसाद व सेवा चांगला आहे. मात्र कोल्हापूर - मुंबई...\nबीपीसीएल कंपनीचे खासगीकरण थांबवा\nचेंबूर : चेंबूर येथील माहुल परिसरातील बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण त्वरित थांबवण्यात यावे; तसेच चारपैकी विक्रीस काढलेल्या तीन रिफायनरींची विक्री त्वरित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/upsc-preparation-how-to-write-essay-upsc-exam-1849187/", "date_download": "2019-12-08T21:10:21Z", "digest": "sha1:UFCHVD6ZVKM6OSPIXQQYOKKQ4RQJDEOZ", "length": 16973, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UPSC Preparation How to write essay UPSC exam | यूपीएससीची तयारी : निबंध कसा लिहावा? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nयूपीएससीची तयारी : निबंध कसा लिहावा\nयूपीएससीची तयारी : निबंध कसा लिहावा\nअर्थपूर्ण व सुसूत्र मांडणी असलेला निबंध लिहिण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करावा लागतो.\nअर्थपूर्ण व सुसूत्र मांडणी असलेला निबंध लिहिण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करावा लागतो. आज आपण त्यातील काही टप्प्यांची माहिती करून घेणार आहोत.\nपेपरमध्ये दिलेले सर्व निबंध विषय काळजीपूर्वक वाचावेत. ज्या विषयाबद्दल आपल्याला पुरेसा आत्मविश्वास वाटतो तो विषय निश्चित करावा. एकदा विषय नक्की करून लिखाणास सुरुवात केल्यानंतर पुन्हा विषय बदलला जाऊ शकत नाही. विषय ठरवत असताना, त्या विषयाबद्दल आपल्याला किती माहिती आहे व एकंदरीतच त्या विषयाचे लिखाण करण्याकडे आपला किती कल आहे याचा अंदाज घ्यावा. सुरुवातीची १५ ते २० मिनिटे विषय निश्चित करण्यात व कच्चा मसुदा तयार करण्यात गेली तरी हरकत नाही. कच्चे काम करण्यासाठी उत्तरपत्रिकेमध्ये जागा दिलेली असते. निबंध विषयाशी संबंधित मुद्दय़ाचे टिपण काढून कच्चा आराखडा तयार करावा. निबंधामध्ये येणाऱ्या सर्व प्रमुख मुद्दय़ांचा यामध्ये समावेश असावा. यातून लिखाणाला निश्चित दिशा मिळण्यास मदत होते. तीन तास सलग लिखाण करण्याकरिता अशा नियोजनाची व त्यास अनुसरून मांडणी करण्याची नितांत गरज असते.\nएकदा लेखनाची रचना ठरली की, त्याप्रमाणे एकसमान लयीत मांडणी करावी. अनेकदा लिहीत असताना नवीन मुद्दे, संदर्भ आठवतात. त्यांचा लिखाणात जरूर समावेश करावा. मात्र असे करत असताना मूळ रचनेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. असे नियोजन केल्याने लेखन करण्याआधी विषयासंबंधीचा पूर्ण विचार केला जातो. संपूर्ण निबंध लिहून झाल्यानंतर जर असे लक्षात आले की, नियोजनावर अजून थोडा वेळ खर्च करायला हवा होता तरी त्याचा काही उपयोग नाही. मुक्त शैलीत निबंध लिहिल्यास, नंतर आढावा घेत असताना काही परिच्छेद गाळायला हवेत असे वाटल्यास काहीही केले जाऊ शकत नाही. अशा सर्वप्रकारचे रचनेतील बदल आराखडय़ाच्या टप्प्यावरच करणे शक्य आहे. अशा प्रकारे उत्तम नियोजनानंतर लेखन करत असताना विचार करण्यात खूप वेळ खर्च होत नाही. लेखनाच्या मांडणीकडे, शब्दांच्या वापराकडे पुरेसे लक्ष दिले जाते. अर्थातच लिहीत असताना झालेल्या लिखाणाचा आढावा घेणे आवश्यक असते.\n२) मूळ हेतू /प्रमुख दावा\nनिवडलेल्या विषयासंबंधी कोणता प्रमुख मुद्दा आपल्याला सांगायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. आपण सांगत असलेला मुद्दा ठामपणे सांगण्यामागील मूळ हेतू कोणता याबद्दल लिखाणात स्पष्टता असणे आवश्यक आहे. यामधून वाचणाऱ्याला लेखनाची एकंदरीत दिशा कोणती हे समजण्यास मदत होते. एकंदरीतच स्पष्ट मूळ हेतूशिवाय चांगला निबंध लिहिणे अशक्य आहे. हा प्रमुख मुद्दा/दावा पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी येणे अपेक्षित आहे. विषयाच्या सुरुवातीला जी तोंडओळख करून दिली जाते त्याला जोडूनच हे ठाम मत येणे आवश्यक आहे. पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी हे विधान असण्याची अपेक्षा निबंध तपासणारी किंवा वाचक व्यक्ती करते. एकदा प्रमुख मुद्दा लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भातील अधिक बारकावे असलेला युक्तिवाद निबंधात असेल अशी अपेक्षा केली जाते.\nतुम्ही मांडत असलेले ठाम मत युक्तिवादात्मक असावे. तसेच हे मत मांडत असताना तुमचे लेखन त्या विषयावरील अधिक बारकावे व खोली असणाऱ्या चच्रेचा भाग होऊ शकते असे असावे. आपले मत युक्तिवादात्मक आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता, आपल्या मताच्या विरुद्ध मताचे समर्थन केले जाऊ शकते का असा विचार केला पाहिजे. जर का आपण मांडत असलेल्या मुद्दय़ांच्या विरोधी कोणतेही मत अथवा युक्तिवाद शक्य नसेल तर, आपला मुद्दा केवळ ‘माहिती’ असण्याची शक्यता आहे.\nअ-युक्तिवादात्मक (non-arguable) – संगणक हे कामकाज सांभाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. (याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणूनच हे विधान म्हणजे केवळ माहिती आहे.)\nयुक्तिवादात्मक (arguable) – संगणकाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक कारण असू शकते. (विविध माहिती व आकडेवारी सादर करून वरील विधानाचे समर्थन केले जाऊ शकते. तसेच वरील विधान असत्य मानणे व त्याबाजूने युक्तिवाद करणे शक्य असू शकते.)\nपुढील लेखात आपण अर्थपूर्ण निबंध लेखनाविषयी अजून काही मुद्दे पाहणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाज��मुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1584836/bollywood-actor-shatrughan-sinha-feeling-disappointed-for-not-worked-in-amitabh-bachchan-movie-sholay-and-deewaar/", "date_download": "2019-12-08T20:57:50Z", "digest": "sha1:YDXAJZ3A24ECQRNUQFJINBZJYHIGY7B4", "length": 8739, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actor shatrughan sinha feeling disappointed for not worked in amitabh bachchan movie sholay and Deewaar | शत्रुघ्न सिन्हांनी अद्याप नाही पाहिला ‘शोले’, ‘दीवार’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nशत्रुघ्न सिन्हांनी अद्याप नाही पाहिला ‘शोले’, ‘दीवार’\nशत्रुघ्न सिन्हांनी अद्याप नाही पाहिला ‘शोले’, ‘दीवार’\nकारण वाचून तुमच्याही भुवया उंचावतील\nहिंदी चित्रपटसृष्टीत आजवर बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अगदी कृष्णधवल चित्रपटांपासून, हल्लीच्या बऱ्याच चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. त्याच लांलबचक यादीतील दोन महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘शोले’ आणि ‘दीवार’. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील या दोन महत्त्वाच्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही या चित्रपटांनी भुरळ पाडली होती. पण, याला अपवाद ठरले ते म्हणजे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/struggle-for-power-in-the-indo-pacific-1080628/", "date_download": "2019-12-08T22:04:31Z", "digest": "sha1:TSWFJS4MZCA6LG6GMHHDS6OAJT55C2NA", "length": 25233, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "इंडो-पॅसिफिक : संघर्षांचे नवीन क्षेत्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nइंडो-पॅसिफिक : संघर्षांचे नवीन क्षेत्र\nइंडो-पॅसिफिक : संघर्षांचे नवीन क्षेत्र\nइंडो-पॅसिफिकची भू-राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थाने अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांच्या धोरणांवर आधारित आहे.\nइंडो-पॅसिफिकची भू-राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थाने अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांच्या धोरणांवर आधारित आहे. यांच्यातील आपसातील संबंध काही बाबतींत समान असतील तर काही बाबतींत संघर्षांचे असू शकतील. मात्र इंडो-पॅसिफिकमध्ये कोणत्याही एका सत्तेला वर्चस्व साध्य करता येणार नाही. त्याची जाणीव ठेवावी लागेल.\nइंडो-पॅसिफिक क्षेत्रात गेल्या दशकापासून काही महत्त्वाचे बदल होताना दिसून येतात. पूर्वी ज्या क्षेत्राचा उल्लेख आशिया-पॅसिफिक असा केला जायचा, त्याला आज इंडो-पॅसिफिक म्हणून संबोधले जाते. हिंदूी महासागराभोवतीची राष्ट्रे आणि पॅसिफिकचा प्रदेश यांचे सामरिक महत्त्व एकमेकांशी निगडित आहे, हे या नव्या शब्दरचनेतून सुचविण्यात आले आहे. याची सुरुवात कदाचित १९७० च्या दशकाच्या शेवटास पॅसिफिक क्षेत्रात झाली असेल, जेव्हा आशियाई राष्ट्र पुढे येऊ लागली. एकतर हा काळ चीनमध्ये डेंग यांचा सुधारणावादी काळ होता. त्याचबरोबर पूर्वआशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक बदल होत होते. यात एक दुर्लक्षित घटक हा सागरी वाहतुकीतून वाढलेल्या व्यापाराचा, विशेषत: कंटेनर कार्गोच्या क्रांतीचा होता. पुढे भारताचे ‘लुक ईस्ट’ धोरण आणि भारतीय नौदलाने आशिया-पॅसिफिक क्षेत्राबाबत स्पष्ट केलेली भूमिका यांमुळे या प्रदेशाचे सामरिक महत्त्व वाढत गेले.\nदुसऱ्या महायुद्धानंतरची जागतिक व्यवस्था तीन घटकांवर आधारित होती. एकतर अमेरिकेचे लष्करी गटांचे जाळे, ज्याची व्याप्ती जागतिक स्वरूपाची होती. दुसरा घटक हा अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांदरम्यान असलेले स्थिर स्वरूपाचे सत्तासंतुलन, तिसरा घटक हा अमेरिकेची सागरी सत्ता आणि त्याच्या नौदलाचा असलेला जागतिक संचार हा होता. आज सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर चीनच्या वाढत्या सत्तेने या तिन्ही घटकांना आव्हान दिले गेले आहे. त्याचबरोबर भारत आणि जपानचे वाढते महत्त्व आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलात होणारे बदल हेदेखील महत्त्वाचे आहेत. तसेच अमेरिकेकडून आता पुन्हा एकदा आपण केवळ अ‍ॅटलान्टिक सत्ता नाही तर पॅसिफिक हेदेखील आमचे अधिकार क्षेत्र आहे हे सांगणे तितकेच महत्त्वाचे आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सामरिक पातळीवर विचार केला, तर इंडो-पॅसिफिक हे जागतिक संघर्षांचे नवीन क्षेत्र म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.\nअमेरिकन लष्करी गट आता इतिहासजमा झाले आहेत आणि या इंडो-पॅसिफिक क्षेत्रात त्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडून जे येथील नैसर्गिक सत्तासंतुलन आहे, हे पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे. ही चीनची भूमिका आहे. इथे नैसर्गिक सत्तासंतुलन याचा अर्थ चीनकेंद्रित सत्तासंतुलन अपेक्षित असते. चीनचा वाढता आर्थिक, राजकीय आणि लष्करी प्रभाव हा दक्षिण तसेच पूर्व चिनी समुद्रातील भूमिकेतून दिसून येतो. तसेच हिंदी महासागरातील ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ या आग्रही भूमिकेत जाणवतो. अर्थात या चीनच्या भूमिकेला भारत व जपान या क्षेत्रीय सत्तांचे आव्हानदेखील आहे. परंतु त्याला मर्यादा आहेत. जपानचे आव्हान हे मुख्यत: द्विपक्षीय पातळीवर पूर्व चिनी समुद्रातील वादाबाबत आहे, तर भारताच्या नौदलाच्या मर्यादा या हिंदी सागरातदेखील दिसून येतात.\nव्हलॅडिवॉस्टॉक हे रशियाच्या पॅसिफिक नौदलाचे केंद्र आहे. इथे रशियाचा मोठा नाविक तळ आहे. आज हे शहर रशियाच्या नव्या विशेष आर्थिक क्षेत्राचेदेखील केंद्र म्हणून पुढे येत आहे. भौगोलिक अंतरे बघितली तर व्हलॅडिवॉस्टॉक हे मॉस्कोपेक्षा सीओल, टोकियो, बीजिंग किंवा शांघाय यांच्या अधिक जवळ आहे. युक्रेनसंदर्भात पाश्चिमात्य राष्ट्रांशी होत असलेल्या संघर्षांमुळे पुतिन यांनी आता आशिया-पॅसिफिक क्षेत्राकडे नजर वळवली आहे. आता युराल पर्वतरांगेच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या सामरिक महत्त्वाबाबत बोलले जाते आणि त्यात व्हलॅडिवॉस्टॉक हे बदलत्या दृष्टिकोनाचे प्रतीक झाले आहे. गेल्या वर्षी रशिया व चीनदरम्यान सायबेरियातील नैसर्गिक वायूचा चीनला पुरवठा करण्याबाबत करार झाला, तो या बदलत्या दृष्टिकोनाचा घटक मानला जातो. त्याचबरोबर जपान, दक्षिण कोरिया व व्हिएतनामबरोबर अनेक पातळींवर संवाद प्रस्थापित केले जात आहेत.\nआज इंडो-पॅसिफिकमधील व्यवस्था ही केवळ भूराजकीय समीकरणे किंवा लष्करी बळावर आधारित सत्तासंतुलनावर अवलंबून नाहीत. आजच्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी भू-राजकीय व्यवस्थेचा भू-अर्थशास्त्राशी असलेल्या घनिष्ठ संबंधांकडे बघण्याची गरज आहे. आज साधनसंपत्ती, बाजारपेठा आणि भौगोलिक तळ या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करावा लागतो. एके काळी औद्योगिक क्रांतीचा फायदा घेणारी युरोपीय राष्ट्रे आशिया, आफ्रिकेत आपले वसाहतवादाचे जाळे याच तीन घटकांच्या संदर्भात पसरवीत होते.\nआजची चीनची धोरणे याच चौकटीत बघता येतील. आज चीनच्या राजकीय झेंडय़ाचा प्रवास त्याच्या व्यापारी मार्गाच्या मागोमाग जात आहे आणि आपले हेतू साध्य करण्यासाठी तळांची स्थापना केली जात आहे. चीनच्या धोरणासंदर्भात आणखी एक बदल दिसून येतो. चीन स्वत:ला प्रादेशिक आर्थिक केंद्र करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात युरेशियन खंडाच्या राष्ट्रांच्या सीमा ओलांडणारे रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. हे नवीन ‘सिल्क रूट’ म्हणून बघितले जात आहेत. अशा प्रकारची दळणवळण यंत्रणा आखून सागरी मार्गाला युरेशियन भूमीवर पर्याय निर्माण केले जात आहेत. ऑगस्ट २०१४ मध्ये चीनच्या चोंग क्वीन शहरापासून जर्मनीतील डिसबर्गपर्यंत रशिया बेलारूस व पोलंडमधून धावणाऱ्या युझिनाऊ आंतरराष्ट्रीय रेल्वेचे उद्घाटन केले गेले. हा सोळा दिवसांचा प्रवास ही या ‘नव्या सिल्क रूट’ची क्रांती होती.\nइंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला सामोरे जाण्याची क्षमता फक्त अमेरिकेला आहे आणि काही मर्यादित प्रमाणात भारताकडे आहे. भारताच्या ‘लुक ईस्ट’ धोरणाच्या चौकटीत भारतीय नौदलाने आपली सामरिक नीती जाहीर केली आहे. त्या नौदलाच्या धोरणात आशिया पॅसिफिकचा उल्लेख आहे, दक्षिण चिनी समुद्राचा उल्लेख आहे. भारताचे व्हिएतनामशी वाढते लष्करी संबंध याच धोरणाचा भाग आहे. परंतु, त्या धोरणाला लागणारे लष्करी पाठबळ अजून निर्माण होत आहे.\nचीनच्या वाढत्या वर्चस्वाला सामोरे जाण्यासाठी ओबामा सरकारने आपल्या पॅसिफिक क्षेत्रातील हितसंबंधांबाबत भूमिका स्पष्टपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. जपान आणि तैवानव्यतिरिक्त आसियान (अरएअठ) या संघटनेच्या दक्षिण चिनी समुद्राबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. चीनने या समुद्रावर असलेल्या हक्काला आव्हान दिले आहे. हा समुद्र आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतुकीसाठी खुला ठेवलाच पाहिजे, असा आग्रह धरला आहे.\nआशियाई राष्ट्रांमध्ये सागरी सत्तेबाबत जागरूकता निर्माण झाल्यापासून येथील सत्ता व्यवस्थेत बदल होत गेला. एकीकडे अमेरिकेचे महत्त्व कमी होताना दिसून येते, तर दुसऱ्या बाजूला चीनच्या वाढत्या सत्तेपासून बचाव करण्यासाठी आजही अमेरिका ही एकमेव पर्याय आहे, हे बहुतांश राष्ट्रे जाणून आहेत. रशियाने इथे येण्याचे योजिले आहे. परंतु, त्याची मानसिकता अजूनही युरोपीय आहे. ऑस्ट्रेलियाकडे या क्षेत्रात निर्णायक हस्तक्षेप करण्याची क्षमता नाही. इच्छादेखील नसावी.\nइंडो-पॅसिफिकची भू-राजकीय व्यवस्था ही खऱ्या अर्थाने अमेरिका, चीन, रशिया, भारत आणि जपान यांच्या धोरणांवर आधारित आहे. यांच्यातील आपसातील संबंध काही बाबतींत समान असतील तर काही बाबतींत संघर्षांचे असू शकतील. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रहितानुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर मैत्री किंवा सहकार्य प्रस्थापित करू शकतील. आज सत्तेचे ध्रुवीकरण झाले आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये कोणत्याही एका सत्तेला वर्चस्व साध्य करता येणार नाही. त्याची जाणीव ठेवावी लागेल. म्हणूनच या राष्ट्रांच्या आपसातील संबंधावरच येथील व्यवस्था अवलंबून असेल.\n*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.\n*उद्याच्या अंकात महेंद्र दामले यांचे ‘कळण्याची दृश्यं वळणे’ हे सदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/176674-", "date_download": "2019-12-08T21:31:30Z", "digest": "sha1:ROKOSWP7JJUWUJCVLSMMBNUIHVXTKW2H", "length": 8400, "nlines": 24, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "बॅकलिंक्ससाठी आपली साइट सबमिट करण्याचे सक्रिय मार्ग कोणते आहेत?", "raw_content": "\nबॅकलिंक्ससाठी आपली साइट सबमिट करण्याचे सक्रिय मार्ग कोणते आहेत\nआपण दुवा इमारत अद्याप जिवंत आहे किंवा नाही हे आश्चर्य असल्यास, हा लेख आपल्याला या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देईल.\nआम्ही आत्मविश्वासाने असे म्हणू शकतो की लिंक बिल्डिंगचा क्रमवारी आणि ब्रांड अधिकार यावर ���ोठा प्रभाव आहे. इनबाउंड दुवे हे शोध इंजिने द्वारे वापरले जाणारे शब्द किती संबंधित आहेत हे निर्धारित करण्यासाठी वापरले जातात.\nप्रत्यक्षात, फक्त अनैसर्गिक दुवा इमारत म्हणून मृत्यू म्हणून ओळखले जाऊ शकते. Google इनबाउंड दुवेच्या गुणवत्तेबद्दल खूप दक्ष असते आणि सर्व स्पॅमयुक्त दुवा इमारत योजना शोधते - sebium h2o bioderma 500ml. नैसर्गिक दुवे कोणत्याही व्यावसायिक वेबमास्टरसाठी रोजची नोकरी असू शकत नाहीत, ज्यांची जबाबदारी ऑर्गेनिक वेबसाइटच्या रहदारी पिढीसाठी आहे. आजकाल, आपल्या दुव्यांची संख्या काही नाही. 2012 मध्ये अंतिम Google अद्यतना नंतर, सर्व समानपणे तयार केलेले बॅकलिंक्स डीनन्डेक्स केलेले असणे आवश्यक नाही.\nम्हणूनच या लेखात आपण फक्त सेंद्रीय दुवा इमारत बद्दल चर्चा करणार आहोत जो अद्याप 2017 मध्ये फायदेशीर आहे. गुणवत्ता सामग्री नैसर्गिक दुवा इमारत अंतिम-परिणाम चालवते. शोध परिणाम पृष्ठावर आपल्या सर्व प्रयत्नांचे उच्च पदवी देऊन बक्षीस मिळेल. आपण सतत ऑर्गेनिक रहदारी प्रवाह प्राप्त करू इच्छित असल्यास, आपण विविध स्वतंत्र, उच्च दर्जाचे बॅकलिंक्स विविध तयार करणे आवश्यक आहे.\nआपले डोमेन प्राधिकरण वाढविण्यासाठी, आपल्याला उच्च पीआर वेब स्रोतांवर दुवे तयार करण्याची आवश्यकता आहे जी Google द्वारे मोठ्या प्रमाणावर बक्षिसे आहे. एक नियम म्हणून, आपल्याकडे लहान किंवा नवीन व्यवसाय असल्यास अशा वेब स्रोतांवरील दुवे तयार करणे जटिल वाटते. तथापि, ते अद्याप शक्य आहे, आणि मी का सांगणार आहे. फक्त खाली दुवा इमारत चाचण्यांचे अनुसरण करा, आणि आपण रहदारी वाढ पाहून पाहणे सुरू होईल.\n(1 9) बॅकलिंक्ससाठी आपली साइट कशी सादर करावी\nवर एक सक्रिय वापरकर्ता व्हा. Quora एक परिपूर्ण शैक्षणिक वेब स्त्रोत आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे\n. हे एक विनामूल्य आणि व्यापक प्रेक्षक प्लॅटफॉर्म असून ते वापरकर्त्यांसाठी आणि वेबमास्टरसाठी फायदे प्रदान करते. आपण करण्यासारखे सर्व काही आपल्या बाजार ठिकाणांवरील कीवर्ड शोधणे आहे. परिणामी, आपण हजारोंना प्रतिसाद न दिलेले प्रश्न सापडतील. मग आपण व्यावसायिक वाटणार्या अडचणींवर परत या, आणि आपल्या साइटमधील एखाद्या विशिष्ट संपर्कास असल्यास एखाद्या विषयावर अधिक माहिती देण्यास मदत होऊ शकते, त्यावर दुवा साधा.\nवरील उच्च पीआर वेब स्रोतावर आपण ऑरगॅनिक आणि गुणवत्ता बॅकलिंक्स तयार करू शकता HARO (रिपोर्टरची मदत करा). हे एक व्यासपीठ आहे जेथे पत्रकारांना मदत हवी असते तेव्हा जाता जाता. ते त्यांचे प्रश्न प्रकाशित करतात आणि आपण त्यांना संबंधित आणि उपयुक्त उत्तर प्रदान करू शकता, तर आपल्याला काही विनामूल्य प्रेस प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. योग्य प्रश्नांची शोध घेण्याची योजना क्वाराप्रमाणेच कार्य करते. आपल्याला आपल्या लक्ष्यित शोध अटींद्वारे शोध घेण्याची आणि केवळ सक्षम असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. जर एखाद्या पत्रकाराने आपला प्रतिसाद दर्जा शोधला असेल तर तो तो समाचार वेबसाइट किंवा फोर्ब्स, शोध इंजिन जर्नल किंवा उद्योजक सारख्या मासिकांवर प्रकाशित करेल.परिणामी, आपल्याला गुणवत्ता दुवा रस आणि लक्ष्यित रहदारी प्रवाह मिळेल. अर्थात आपल्याला या वृत्त प्लॅटफॉर्मवरील दुवे मिळणार नाहीत, परंतु निश्चितपणे, हे आपले दुवा प्रोफाइल सुधारेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/7-health-benifit-of-lemon/", "date_download": "2019-12-08T22:15:34Z", "digest": "sha1:J2YYHMIYYHLQAEWEP5YLQSN2UHLGTE52", "length": 6722, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "7 health benifit of lemon | लिंबाचे 'हे' ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी ! | arogyanama.com", "raw_content": "\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nआरोग्यानामा ऑनलाईन टीम : लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यासाठी आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात लिंबाचा नियमित वापर केला पाहिजे. याच्या खास गुणधर्मामुळे विविध आजार शरीरापासून दूर राहतात. लिंबाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.\nअर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय\nमानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे\n‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे\n१ सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास डोकेदुखीच्या समस्या दूर होते.\n२ मुरूमाची समस्या कमी होते. सकाळी उठल्यावर लिंबाचा रस संपूर्ण शरीराला चोळून थंड पाण्याने अंघोळ करा.\n३ उष्णतेचा त्रास कमी होतो.\n४ दुपारच्या जेवणानंतर लिंबाचे सरबत प्यायल्याने पचनशक्तीवर ताण येत नाही. अन्नाचे लवकर पचन होते.\n५ शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.\n६ शरीराची दुर्गंध दूर होते.\n७ लिंब��चा रस चेहऱ्यावर १० मिनिटे लावून नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून २ वेळा हे करावे. चेहरा तजेलदार होतो.\nमुलांच्या 'या' ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी 'ही' आहेत ३ वैशिष्ट्ये\nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी 'ही' आहेत ३ वैशिष्ट्ये\nरोज लक्षात ठेवाल ‘या’ गोष्‍टी, तर कधीही पडणार नाही आजारी\n‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या\n‘या’ ४ कारणामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही ; काळजी घ्या\nया सामान्य समस्येमुळे कमी होते पुरूषांची यौन क्षमता, ‘हे’ आहेत १० परिणाम\nथ्रेडिंग केल्यानंतर चुकूनही करु नका ‘ही’ ५ कामे, अशी घ्या काळजी\nउन्हाळ्याच्या दिवसात घरच्याघरी तयार करा ‘हे’ फेसपॅक\nताणतणाव दूर करण्यासाठी ‘या’ 10 सोप्या टिप्स फॉलो करा, जाणून घ्या\nकोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/we-did-not-pretend-to-be-bofors-kharge-criticizes-defense-minister-on-rafael-pujan-aau-85-1989052/", "date_download": "2019-12-08T21:42:37Z", "digest": "sha1:UQFIH6E3QYKQY7CGBQOF3GKFVWTVFEZB", "length": 11952, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We did not pretend to be Bofors Kharge criticizes defense minister on Rafael Pujan aau 85 |आम्ही बोफोर्सचा दिखावा केला नाही; खर्गेंची संरक्षणमंत्र्यांच्या राफेल पूजनावर टीका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nअशा तमाशाची गरज नाही; खर्गेंची संरक्षणमंत्र्यांच्या राफेल पूजनावर टीका\nअशा तमाशाची गरज नाही; खर्गेंची संरक्षणमंत्र्यांच्या राफेल पूजनावर टीका\n\"अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता\"\nदसऱ्याच्यादिवशी फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांचे पूजन करण्यावरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबाबत सोशल मीडियातून उलट-सुलट चर्चा सुरु होती. विरोधकांनी देखील त्यांच्या या कृतीवर टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजनाथ यांच्या शस्त्र पूजनाला ‘तमाशा’ असे संबोधले आहे.\nफ्रा���्सकडून भारताला मिळणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी पहिले विमान भारतात आणण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅऱिसला गेले होते. तिथे त्यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे या विमानातीच विधीवत पुजा केली. विमानावर ओम चिन्ह काढत त्यावर फुलं अर्पण केली तसेच या विमानाला कोणाची नजर लागू नये म्हणून विमानाच्या चाकांखाली नारळ आणि लिंबू ठेवत पूजन केले होते. यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nअशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तसेच राफेल विमानांच्या क्षमतांबाबत बोलताना ते म्हणाले, भारतीय हवाई दलाचे अधिकारी या विमानांचा वापर केल्यानंतर ठरवतील की ही विमाने चांगली आहेत की वाईट.\n‘मेड इन फ्रान्स’ असलेल्या ३६ राफेल विमानांपैकी पहिले विमान ज्याचा टेल नंबर RB-001 असा आहे ते मंगळवारी फ्रान्स सरकारकडून भारताच्या ताब्यात देण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिनादिवशीच आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ते भारताला मिळाले. २३ सप्टेंबर २०१६ रोजी ३६ राफेल विमाने भारताला देण्याबाबत भारत सरकार आणि फ्रान्स सरकारमध्ये करार झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्�� वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37696", "date_download": "2019-12-08T22:32:13Z", "digest": "sha1:27P5NVYVBPNRPWEIWBQ7VSZMHEVTQMBN", "length": 4225, "nlines": 92, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ\nमायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ\nमायबोली दिवाळी अंक २०१२ संपादन\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - प्रकाशन लेखनाचा धागा\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय लेखनाचा धागा\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - शुभकार्यारंभ लेखनाचा धागा\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - संकल्पना लेखनाचा धागा\nदिवाळी अंक लेखन मालकीहक्क (Copyright) लेखनाचा धागा\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - नियमावली लेखनाचा धागा\nहितगुज दिवाळी अंक २०१२ - परिसंवाद लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/maha-vikas-aaghadi", "date_download": "2019-12-08T21:24:35Z", "digest": "sha1:6KLY5IZL26LRJSWMTASSVPVS7F6NHUW6", "length": 9997, "nlines": 125, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Maha Vikas Aaghadi Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nमंत्री बिनखात्याचे, बिनडोक्याचे नाहीत, ‘सामना’तून भाजपचा खरपूस समाचार\nया तर चोराच्या उलट्या बोंबा, आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल\nभाजप नेते आशिष शेलार (Aashish Shelar attack on Maha vikas Aaghadi) यांनी भाजपचे 12 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.\nसोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीची रणनीती, महापौर आमचाच, प्रणिती शिंदेंचा दावा\nभाजपला हटवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी बनवून, राज्यात सरकार स्थापन केलं. आता हीच महाविकास आघाडी महापालिकांमध्येही (Solapur Mayor Election) सत्तास्थापन्याच्या तयारीत आहे.\nराष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार की जयंत पाटील\nराष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत नोंद आहे\nसिंचन घोटाळ्यातील 9 प्रकरणाची चौकशी बंद, अजित पवारांना दिलासा\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सिंचन घोटळ्याची उघड चौकशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले (Ajit pawar clean chit irrigation scam) आहे.\nअजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच मंत्रालयातून परतले\nमंत्रालयात गेलेले अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी परतले.\nदेवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर\nदादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात\nआम्हाला 162 आमदारांचा पाठिंबा, ‘महाविकासआघाडी’ची पत्रकार परिषद\nमहाविकासआघाडी राज्यपालांना भेटणार, 160 आमदारांच्या समर्थनाचा दावा\nकोणाला दिल्लीतून, कोणाला हरियाणातून, राष्ट्रवादीने आमदारांना ‘असं’ परत आणलं\nराष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत 52 आमदार आहेत. एका आमदारावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2019-12-08T22:28:20Z", "digest": "sha1:GALWLS67H7B6YXOK7BQK7C3DW5BB5C7M", "length": 3120, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनुभवी अँजेलो मॅथ्यूज Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - अनुभवी अँजेलो मॅथ्यूज\nबुमराचे चार बळी; भारतापुढे श्रीलंकेने ठेवले २३७ धावांचे आव्हान\nपल्लेकल : दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने भारतापुढे २३७ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारण्याचा भारतीय कर्णधाराचा निर्णय...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-12-08T22:28:14Z", "digest": "sha1:N3CRKTFNGFYTJJGGJGY6322SQMUDF6QP", "length": 2981, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सवलती Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर\nटीम महराष्ट्र देशा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 38 पैेसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/stay-in-shape-use-the-coin-box/articleshow/69285984.cms", "date_download": "2019-12-08T21:50:28Z", "digest": "sha1:GQ6VCEK2J4GCRVZX2GMWPBDMGT7QOTHO", "length": 15529, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: शिस्तीत राहा; कॉइन बॉक्स वापरा - stay in shape; use the coin box | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nशिस्तीत राहा; कॉइन बॉक्स वापरा\nकारागृह प्रशासनाने चार वर्षांपूर्वी शिक्षा झालेल्या कैद्यांना नातेवाइकांसोबत संवाद साधण्यासाठी 'कॉईन बॉक्स' सुविधा सुरू केली होती. पण, आता कारागृहाने या सुविधेचा वापर कैद्यांना शिस्त लावण्यासाठी करण्यास सुरुवात केली आहे. कारागृहाच्या शिस्तीचा भंग केल्यास कैद्यांना सहा महिने कॉइन बॉक्स सुविधेचा लाभ घेता येणार नाही.\nश्रीकृष्ण कोल्हे, महाराष्ट्र टाइम्स | Updated: May 12, 2019, 04:00AM IST\nशिस्तीत राहा; कॉइन बॉक्स वापरा\nपुणे : कारागृह प्रशासनाने चार वर्षांपूर्वी शिक्षा झालेल्या कैद्यांना नातेवाइकांसोबत संवाद साधण्यासाठी 'कॉईन बॉक्स' सुविधा सुरू केली होती. पण, आता कारागृहाने या सुविधेचा वापर कैद्यांना शिस्त लावण्यासाठी करण्यास सुरुवात केली आहे. कारागृहाच्या शिस्तीचा भंग केल्यास कैद्यांना सहा महिने कॉइन बॉक्स सुविधेचा लाभ घेता येणार नाही. या सुविधेचा गैरवापर होऊ नये म्हणून नियमांमध्येही कारागृह विभागाने काही बदल केले आहेत.\nराज्यात एकूण ५४ कारागृहे असून या कारागृहांची क्षमता ३२ हजार ९४२ आहे. पण, सध्या या कारागृहांत तब्बल ३२ हजार १६२ कैदी ठेवण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक कैदी (६१ टक्के) नऊ मध्यवर्ती कारागृहात आहेत. सध्या कारागृहात आठ हजार ७२३ कैदी शिक्षा झालेले असून २४ हजार १०८ कैदी न्यायालयीन आहेत. कारागृह प्रशासनाने ऑगस्ट २०१४ मध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता यावा म्हणून कॉइन बॉक्स सुविधा सुरू केली होती. दहशतवादी, नक्षलवादी आणि गुन्हेगारी टोळ्यांतील कैदी सोडून इतर सर्व गुन्ह्यांतील कैद्यांना ही सुविधा वापरण्याची परवानगी होती. त्यामध्ये फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांचादेखील समावेश होता. गेल्या तीन वर्षांत एक लाख ३० हजार कैद्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.\nकैद्यांना देण्यात येणाऱ्या या सुविधेचा कारागृह प्रशासनाकडून नियमित आढवा घेण्यात येत होता. त्यानुसार या सुविधेचा गैरवापर होऊ नये आणि कैद्यांना शिस्त लावण्यासाठी या सुविधेचा वापर व्हावा, विचारातून नुकतेच नियमांत बदल करण्यात आले आहेत. या सुविधेबाबत मागील सर्व परिपत्रके रद्द करून कारागृह प्रशासनाने नवीन परिपत्रक काढले आहे. कैद्यांना महिन्यातून दोन वेळा आणि प्रत्येकी एकावेळी दहा मिनिटे या सुविधेचा लाभ मिळेल, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगलेले व कारागृहात त्यांची वर्तवणूक चांगली आहे, अशा कैद्यांनाच सुविधेचा लाभ मिळेल, शिस्तभंग केल्यानंतर खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात आल्यानंतर सहा महिने चांगली वर्तवणूक असले तरच कैद्याला या सुविधेचा लाभ द्यावा, गैरवापर होऊ नये याची काळजी संबंधित कारागृह अधीक्षकांनी घ्यावी, त्यासाठी कारागृह अधीक्षकांनाच जबाबदार धरण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nकॉइन बॉक्स सुविधाचा लाभ मिळण्याचे नवीन नियम\n- पॅरोल व संचितसाठी पात्र कैद्यांना सुविधेचा लाभ मिळेल\n- शिस्तभंग केल्यानंतर सहा महिने लाभ मिळणार नाही.\n- ज्या कैद्यांचे वय साठहून अधिक आहे आणि वर्तवणूक चांगली आहे\n- दोन वर्षे शिक्षा भोगलेले आजारी कैद्यांना सुविधा मिळेल.\n- दहशतवादी, नक्षलवादी, संघटित गुन्हेगारी, सराईत हे सोडून फाशी झालेले इतर कैदी\n- कॉइन बॉक्स सुविधेचे बिल कैद्याच्या वेतनामधून घ्यावे.\nकॉइन बॉक्स सुविधेचा लाभ घेतलेले कैदी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nदहा रुपयांत थाळी; 'करून दाखवलं'\nकाडीमोडानंतर मोदी-उद्धव यांची पहिली भेट अवघ्या १० मिनिटांची\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nशिस्तीत राहा; कॉइन बॉक्स वापरा...\nव्हिडिओ लोडिंगमध्ये पुणे संथ...\n‘भामा आसखेड’लाअद्याप मुहूर्त नाहीच...\nआरक्षण बदलावर एकही हरकत नाही...\n‘क्रेडिट रेटिंग’साठी पालिकेची धावाधाव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinibandh.in/2018/12/Majhi-Aai-Nibandh-in-Marathi.html", "date_download": "2019-12-08T22:17:58Z", "digest": "sha1:MJ6CJTF6GZYOIDMGEP4JW2P3I6JKNV2I", "length": 9866, "nlines": 155, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "माझी आई निबंध मराठी मदे | My Mother essay in Marathi.", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या सर्वांसाठी आपल्यांना सर्वात प्रिय असणारी व्यक्ती म्हणजेच आपली आई वर माझी आई हा मराठी निबंध घेऊन आला आहे. तर मित्रांनो माझी आई हा मराठी निबंध आपल्या सर्वांना आपल्या आई प्रमाणे आवडेल अशी आशा आहे.\nतर चला मित्रांनो मझी आई ह्या मराठी निबंधाला सुरवात करूया.\nजेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.\nमाझ्या आईच नाव “वंदना वसंत राऊत” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.\nमला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे.\nआईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.\nशाळेचा अभ्यास असेल किंव्हा आयुष्यामदे काही अडचण असेल तर सर्वात आधी मदत करणारी आईच असते. कधी आपल्यांना बर नसेल तर रात्रभर जागून आपली देखबाल करणारी आईच असते. स्वताचा घास न खाता आपल्या मुलांना देणारी वेक्ती म्हणजे आईच असते.\nआई हा ममतेचा सागर आहे, आपल्यावर झालेले संस्करणमदे आपल्या आईचा मोठा वाटा असतो. आई नेहमी आपल्या मुलांनवर आयुषभर चंगले संस्कार करते. आपल्या आईची तुलना जगातल्या कोणाशी हि करता येणार नाही अशी आपली आई असते.\nमाझ्या साठी माझी आईच माझ सगळ काही आहे, तीच माझा देव आहे. संपूर्ण जगात मला सगळ्यात जास्ती प्रेम आहे तर ते माझ्या आईवर. तिची माझ्या वर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. आयुष्यात कधी काही लागल तर होठा वर येणार पहिला शब्द म्हणजे “आईग”. मला मझी आई खूप प्रिय आहे व मला माझी आई खूप-खूप आवडते.\nतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आई बद्दल काय वाटते आणि तुम्हाला तुमच्या आईवर किती प्रेम आहे, आम्हाला खाली comment करून कळवा.\nमाझी आई मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९,१०वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतो.\nतसेच माझी आई निबंध मराठी भाषे मदे खालील दिलेल्या विषयांवर सुधा वापरला जाऊ शकतो.\nमाझी प्रिय आई मराठी निबंध.\nमाझी आई आणि ती मला का प्रिय आहे मराठी निबंध.\nममतेचा सागर आई निबंध.\nतर मित्रांनो आईवर हा मराठी निबंध आपल्यांना कसा वाटला तसेच जर आपल्यांना कोणत्या इतर विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली comment करून सांगा.\nमलाहा निबंध खोपचा 👍🏻\nनमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी दिवाळी निबंध मराठी मदे घेऊन आला आहे, हा …\nअसे झाले तर 2\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-addresses-india-republic-of-korea-business-symposium-543622", "date_download": "2019-12-08T20:34:15Z", "digest": "sha1:6CNW2OWFSE6RB7HFHT7TZVHMSDFFNN2N", "length": 42040, "nlines": 355, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पंतप्रधानांच्या कोरिया दौऱ्यादरम्यान भारत आणि कोरिया प्रजासत्ताक उद्योग परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nपंतप्रधानांच्या कोरिया दौऱ्यादरम्यान भारत आणि कोरिया प्रजासत्ताक उद्योग परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण\nपंतप्रधानांच्या कोरिया दौऱ्यादरम्यान भारत आणि कोरिया प्रजासत्ताक उद्योग परिसंवादात पंतप्रधानांचे भाषण\nयुन्मो संग, व्यापार, उद्योग आणि ऊर्जा मंत्री,\nउद्योग जगतातील प्रतिष्ठित नेते,\nशुभ दुपार. आज सेऊलमध्ये आपणा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद होतो आहे. अवघ्या बारा महिन्यांच्या काळात कोरियातील उद्योग जगतातील नेत्यांशी हा माझा तिसरा संवाद आहे. हे वारंवार भेटणे जाणीवपूर्वक आहे. जास्तीत जास्त कोरियन उद्योजकांना भारताकडे आकर्षित होताना मला पाहायचे आहे. अगदी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कोरियामध्ये प्रवास केला आहे. तेव्हापासून आतापर्यंत कोरिया हा माझ्यासाठी आर्थिक विकासाचा आदर्श राहिला आहे.\n1.25 अब्ज लोकसंख्या असणाऱ्या भारत देशात सध्या फार मोठे परिवर्तन घडून येते आहे.\n– कृषिप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योग आणि सेवा प्रणित अर्थव्यवस्था\n– जागतिक दृष्ट्या अंतर्गतरित्या जोडली गेलेली सक्षम अर्थव्यवस्था\n– लाल फितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेपासून लाल गालिचासाठी ओळखली जाणारी अर्थव्यवस्था\nभारत हा देश चांगल्या संधी असलेली भूमी म्हणून उदयाला आला आहे. भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करताना आम्हाला समविचारी सहकाऱ्यांची आवश्यकता आहे आणि या सहकार्‍यांमध्ये दक्षिण कोरिया हा आम्हाला खरोखर एक नैसर्गिक,सच्चा साथीदार वाटतो. भारत-कोरीया यांच्यातील उद्योग विषयक संबंधाने गेल्या दशकभरात, विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये फार वेगाने मोठा पल्ला गाठला आहे. भारत हा कोरियाच्या सर्वोच्च दहा व्यापार सहकाऱ्यांपैकी एक आहे आणि भारत हा कोरियन वस्तूंच्या निर्यातीची सहाव्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे. 2018 या वर्षात आमच्यातील व्यापार 21.5 अब्ज डॉलरवर पोहोचला. 2030 सालापर्यंत आमच्यातील द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्देशाने एकात���मिक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग आला. केवळ व्यापारातच नाही तर गुंतवणुकीच्या बाबतीतही सकारात्मक वातावरण आहे. भारतातील कोरियाची गुंतवणूक सहा अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.\n2015 साली माझ्या कोरिया भेटी दरम्यान आम्ही इन्वेस्ट इंडिया अंतर्गत कोरीयामधील गुंतवणूकदारांना त्यांच्या उद्योगाबाबत मार्गदर्शन, सहाय्य तसेच हाताळणीसाठी उपयुक्त ठरणारा ‘कोरिया प्लस’ हा विशेष सुविधा कक्ष सुरू केला. भारतात ह्युंदाई, सॅमसंग, एल जी इलेक्ट्रॉनिक्स हे विश्वासू ब्रँड म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. लवकरच कियाचा सुद्धा यात समावेश होईल. 600 पेक्षा जास्त कोरियन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे आणि आम्ही आणखी कंपन्यांचे स्वागत करायला उत्सुक आहोत. आपला मार्ग सुकर करण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून कोरियाच्या नागरिकांसाठी ‘विसा ऑन अरायव्हल’ ची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. आम्ही भारतात कोरियन व्यापारी कार्यालये सुरू करायला प्रोत्साहन देतो. अलीकडेच आम्ही अहमदाबादमध्ये कोटराचे – KOTRA सहावे कार्यालय सुरू केले, हे सांगताना मला आनंद होतो आहे. सध्या भारतात होणाऱ्या घडामोडींविषयी आणखी माहिती द्यायला मला आवडेल. आमच्या अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्त्वे सक्षम आहेत. नजीकच्या भविष्यात आम्ही पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने सज्ज आहोत. जगातील अन्य कोणतीही अर्थव्यवस्था दरवर्षी 7 टक्के दराने विकास करणारी नाही. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करण्यासारखा मोठा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला. गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही जागतिक बँकेच्या उद्योग सुलभता विषयक क्रमवारीत 65 स्थानांची झेप घेऊन 77 व्या स्थानी पोहोचलो आहोत. पुढच्या वर्षभरात पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज घडीला थेट परकीय गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वाधिक खुले धोरण असणारा देश आहे. आमच्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात. या सर्वाच्या परिणामी आणि भारताच्या आत्मविश्वासाच्या बळावर गेल्या चार वर्षात आम्ही 250 अब्ज डॉलरपेक्षा जास्त थेट परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे.\nभारतात विकास समावेशक असावा यावर आम्ही भर दिला आहे. हेच साध्य करण्यासाठी आम्ही वित्तीय समा��ेशनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यांचे कधीही बँकेत खाते नव्हते अशा 300 दशलक्ष नागरिकांची बँक खाती आम्ही मागच्या तीन वर्षात उघडली आहेत. आता भारतातील 99% घरांकडे बँक खाते आहे आणि 12 अब्ज डॉलरपेक्षा जास्त जणांनी आपापल्या खात्यात रक्कम जमा केली आहे. या सर्वांना आता सेवानिवृत्ती वेतन आणि विम्याचा लाभ मिळत आहे. मुद्रा योजने अंतर्गत, आम्ही गेल्या तीन वर्षांमध्ये 128 दशलक्ष नागरिकांना 90 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्याचा सूक्ष्म पतपुरवठा केला आहे. यापैकी 74 टक्के कर्जे ही महिलांना देण्यात आली आहेत. बँकेच्या परिघात नसणाऱ्यांना आम्ही बायोमेट्रिक ओळख यंत्रणा, बँक खाते आणि मोबाईल फोनच्या माध्यमातून विविध प्रकारची अनुदाने आणि सेवा प्रदान करत आहोत.‌ कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार न होता सरकारने 50 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम लाभार्थींच्या खात्यात थेट जमा केली आहे. ग्रामीण विद्युतीकरणाच्या क्षेत्रातही आम्ही मोठी झेप घेतली आहे. 2018 या वर्षात ग्रामीण भागापर्यंत वीज पोहोचवण्याच्या बाबतीत भारत सर्वात यशस्वी ठरल्याचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने म्हटले आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात आम्ही जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक आहोत. या, तसेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या उपक्रमाच्या माध्यमातून हरित जागतिक अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताचा अग्रणी म्हणून प्रवास सुरू आहे. हरित आणि शाश्वत भविष्याच्या दृष्टीने ही आमची वचन बद्धता आहे. या पावलांच्या माध्यमातून आमच्या देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून येते आहे. परिणामी प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्येही परिवर्तन घडून येते आहे.\nआर्थिक प्रगती आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, यांचा निकटचा संबंध आहे. वाहतूक असो, ऊर्जा असो, बंदरे असो, जहाजबांधणी असो, गृहनिर्माण असो किंवा शहरी पायाभूत सुविधा. भारतात या सर्व बाबींना मोठी मागणी असून कोरियामध्ये त्यांची पूर्तता करणारी तंत्रज्ञानसंबंधी सक्षमता आहे. 2022 सालापर्यंत आम्हाला पायाभूत सुविधा क्षेत्रात 700 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची आवश्यकता भासेल, असा अंदाज आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत येत्या पाच वर्षांमध्ये 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे बंदर प्रकल्प बहाल केले जातील. सर्वांसाठी शाश्वत आणि स्वच��छ भविष्य निर्धारित करण्यासाठी शहरी भागात सुविधांचा विकास करणे आणि स्मार्ट शहरांची निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. 2025 सालापर्यंत भारताची 500 दशलक्ष लोकसंख्या शहरी झालेली असेल आणि त्यामुळे भारतात स्मार्ट उपक्रम राबविण्यासाठीच्या सहकार्यास मोठा वाव आहे. भारताच्या पायाभूत सुविधा विषयक विकासाला हातभार लावण्याचे महत्त्व ओळखत भारत आणि दक्षिण कोरियाने अशा प्रकल्पांना कोरियाच्या आर्थिक विकास सहकार्य पत आणि निधी अंतर्गत दहा अब्ज डॉलर्स इतका वित्तपुरवठा करण्याचे ठरविले आहे. वेगवान आर्थिक विकासाचे ध्येय समोर ठेवले असले तरी शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्याच्या तत्वांशीही भारत प्रामाणिक आहे. उदाहरणादाखल वाहन क्षेत्र पाहिले तर राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशनने परवडण्याजोग्या आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट बाळगले आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीचा उत्पादक असणाऱ्या दक्षिण कोरियाला भारतात या क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध आहेत.\nचौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात संशोधन आणि नावीन्य या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि म्हणूनच यासाठी सहाय्यक यंत्रणा पुरविण्याच्या कामी सरकारची भूमिका आम्ही ओळखून आहोत. हे लक्षात घेऊन आम्ही भारतात गेल्या चार वर्षात स्टार्टअप यंत्रणा विकसित करण्यासाठी 1.4 अब्ज डॉलर निधीसह स्टार्ट अप इंडिया हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला आहे. स्टार्ट अपसाठी भांडवलाचा पुरवठा वाढवण्यासाठी तसेच उद्योग स्नेही पर्यावरण निर्मितीसाठी राष्ट्राध्यक्ष मून यांच्या सक्षम नेतृत्वाखाली दक्षिण कोरियाने 2020 सालापर्यंत 9.4 अब्ज डॉलर्स खर्चाचा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. धोरण क्षेत्रातील ही एकतानता, हे भारत आणि कोरिया यांच्यातील स्वारस्याच्या समान क्षेत्रांचे प्रतिबिंब आहे. कोरियन स्टार्ट अप आणि भारतीय बुद्धिमत्तेला परस्परांशी मुक्तपणे संवाद साधणारे केंद्र प्राप्त व्हावे, हे भारत कोरिया स्टार्टअप केंद्राचे उद्दिष्ट आहे. कोरियन स्टार्ट अप्सना भारतात सुविधा प्रदान करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय माहिती-तंत्रज्ञान उद्योग प्रोत्साहन संस्थेने भारतात बंगळुरू येथे आपले कार्यालय सुरू केले आहे. भविष्याच्या दृष्टीने संशोधन, नाविन्यता आणि उद्योजकता या क्षेत्रातील सहकार्यावर आधा���ित संस्थात्मक आराखडा प्रदान करण्यासाठी दोन्ही देशांनी भारत कोरिया फ्युचर स्ट्रॅटेजी ग्रुप आणि इंडिया कोरिया सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे.\nआमच्या नागरिकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कोरिया प्रजासत्ताकसह काम करण्याची आमची तीव्र इच्छा आहे. आपल्यासारख्या उद्योग क्षेत्रातील नेत्यांसारखी समान स्वप्ने असल्याशिवाय सरकारच्या प्रयत्नांना यश मिळणे शक्य नाही. एका कोरियन उक्तीने मला माझ्या वक्तव्याचा समारोप करायला आवडेल.\nहुंजा खाम्योन पल्ली खाजीमन\nहमके खाम्योन मल्ली खम्निदा\nया उक्तीच्या अर्थाशी मी पूर्णपणे सहमत आहे, जी म्हणते की “जर तुम्ही एकटे असाल तर तुम्ही वेगाने पुढे जाल पण जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर तुम्हाला एकत्रितपणे पुढे जावे लागेल.”\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\t(December 08, 2019)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://chintoo.com/2016/02/", "date_download": "2019-12-08T21:24:09Z", "digest": "sha1:4ZOAQ2ZUVSDIF76XE4LLYAKTWPU657KV", "length": 4262, "nlines": 79, "source_domain": "chintoo.com", "title": "February 2016 - Chintoo", "raw_content": "\nचिंटूने २४ वर्षे पूर्ण करून २५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल ‘चिंटू@25’ हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ ते २३ नोव्हेंबर २०१५ भरवण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रसिद्ध नाट्य/चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्रीरंग गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख\nचिंटूने २५व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त प्रभाकर वाडेकर यांच्या पत्नी चित्र वाडेकर यांनी आपल्या आठवणींचा कप्पा उघडला. यांनी लिहिलेला दैनिक सकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख. साभार सकाळ.\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख\nगेली अनेक वर्षे नियमित भेटणारा चिंटू आता तुम्हाला भेटायला आला आहे त्याच्या स्वतःच्या वेबसाईट वरून. आणि लवकरच तो त्याच्या animation फिल्म्ससुद्धा घेऊन येणार आहे. नवीन अपडेट्स आणि धमाल आनंदासाठी भेटत राहा.\nचिंटूने २४ वर्षे पूर्ण करून २५व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल 'चिंटू@25' हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदि��, पुणे येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०१५… Read more…\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख\nचिंटूने २५व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त प्रभाकर वाडेकर यांच्या पत्नी चित्र वाडेकर यांनी आपल्या आठवणींचा कप्पा उघडला. यांनी लिहिलेला दैनिक सकाळ… Read more…\nसकाळ ‘मुक्तपीठ’ मधील लेख February 1, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/371/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%B8", "date_download": "2019-12-08T21:31:31Z", "digest": "sha1:CQZBZKUJ6U5PL5AJZHKDJOLHDJOQYFVE", "length": 10465, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nविरोधकांच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाचा केला निषेध\nएक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद केल्यानंतर गेल्या वीस दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ विरोधकांनी सोमवार दिनांक २८ नोव्हेंबरला 'आक्रोश दिन' पा‌ळण्याचे ठरवले होते. या दिवसानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे आणि निषेध सभांचे आयोजन करण्यात आले असून केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करणारे तब्बल चौदा पक्ष देशभरात निघणाऱ्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विरोधकांच्या आक्रोश मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले.\nकेंद्र सरकारने कोणतेही नियोजन न करता देशभरात ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम आता प्रत्येक क्षेत्रात दिसू लागले आहेत. बँकांसमोर सर्वसामान्यांच्या रांगा अजूनही कायम असून देशभरातील व्यापारउदीम थंडावला आहे. छाटे व्यापारी, शेतकरी, कामकरी वर्ग या सर्वांनाच या नोटबंदीचा फटका बसला असून ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहे. तसेच या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन स्वरूपाचे विपरित परिणाम होणार असल्याचा दावा अर्थतज्ज्ञ करत आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचा देशपातळीवर निषेध करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी सोमवा��� दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईत देखील एका आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कलिना येथील मुंबई विदयापीठाच्या विद्यानगरी संकुलापासून सुरू होऊन हा मोर्चा खेरवाडी सिग्नल येथे समाप्त झाला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती मा. अहिर यांनी दिली आहे. या मोर्चाद्वारे आम्ही सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.\nमोनो सुरू करा अन्यथा गांधी जयंतीला ठिय्या आंदोलन करू – सचिन अहिर ...\nआघाडी सरकारच्या काळात देशातील पहिल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे मात्र सरकार मोनो रेलचा दुसरा टप्पा का सुरू करत नाही असा प्रश्न उपस्थित करत महिन्याभराच्या आत मोनो रेलची सुविधा जेकब सर्कलपर्यंत सुरू न केल्यास येत्या गांधी जयंतीला महात्मा गांधी यांच्या मार्गाने एमएमआरडीएच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला. मोनो रेलचा जेकब सर्कलपर्यंत दुसरा टप्पा तात्काळ सुरू व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार ...\nजनता म्हणतेय, “नही चाहिए आपके अच्छे दिन, पुराने दिन लौटा दो” – मा. शरद पवार ...\nसुमारे ५.४० लाख टन डाळ असलेली ६ जहाजे मुंबईच्या बंदरावर उभी, मात्र डाळ ऊतरवू दिली जात नाही, पवार यांनी केला खुलासाडाळींच्या व्यापाऱ्यांचे संघटन गेले तीन दिवस मला भेटत आहे. डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी ते दर्शवत आहेत, मात्र केंद्र आणि राज्य सरकारचे यासाठी सहकार्य मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे, असा खुलासा मा. शरद पवार यांनी आज मुंबईतील सभेला संबोधित करताना केला. राज्य सरकारच्या गेल्या वर्षभरातील अपयशाचा पंचनामा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबईतील वरळी येथे जाहीर स ...\nहे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ ...\nसरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्यातील भाजप-शि ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_21.html", "date_download": "2019-12-08T22:02:42Z", "digest": "sha1:V76GVEVRHGCWQJLWDETQ73RZULPCBMZQ", "length": 10778, "nlines": 112, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: ‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि अहमदनगर येथेही", "raw_content": "\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि अहमदनगर येथेही\nमॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत सुरू झालेल्या माहिती अधिकार कट्टय़ाला उत्तम प्रतिसाद मिळत असून या उपक्रमात आपसातील चर्चेतून गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असते. या कट्टय़ावर माहिती अधिकाराबाबत मते मांडता येतात, चर्चा करता येते, अडचणी मांडता येतात. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमामागील हेतू आहे.पुण्याबरोबरच सांगली आणि अहमदनगर येथेही अशा प्रकारचे कट्टे सुरू करण्यात आले आहेत, या कट्यांच्या वेळा खालीप्रमाणे.\nपुण्यातील शिवाजीनगर , मॉडेल कॉलनी चित्तरंजन वाटिका येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा,सॅलिस्बरी पार्क परिसरातील भिमाले उद्यानात दर गुरुवारी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत,विमाननगर मध्ये जॉगर्स पार्क,आनंद विद्यानिकेतन शाळेशेजारी येथे दर शनिवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा,पुण्यातील तळेगाव मध्ये जिजामाता चौक येथे दर गुरुवारी सा्यं ६ ते ७. सांगली जिल्ह्यात महावीर उद्यान (जुना बापट मळा ) मार्केट यार्ड समोर सांगली येथे दर गुरुवारी सायं ६ ते ७.अहमदनगर जिल्ह्यात हुतात्मा स्मारक न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजसमोर लाल टाक़ी शेजारी येथे दर रविवारी सायं. ५ ते ७.\nअधिक माहितीसाठी संपर्क विजय कुंभार - ९९२३२९९१९९\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यं��्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जागा देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे म���ापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2014/09/blog-post_54.html", "date_download": "2019-12-08T21:52:13Z", "digest": "sha1:E2QL36BXJMQEN357OHODZIBVKG7C4EPV", "length": 18586, "nlines": 121, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: पुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\" चौकशी नको", "raw_content": "\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\" चौकशी नको\nप्रती , मा.श्री .महेश पाठक ,\nशहरात सध्या पुणे महापालिकेच्या कचरा वर्गीकरणासाठी खरेदी करण्यात आलेल्या बादल्यांची अंदमानात विक्री होत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या बादल्या म्हणे अंदमान मध्ये सापडल्या. या बातमीनंतर काही नसते उद्योग करणा-या सामाजीक संघटनांनी म्हणे या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली.खरेतर या प्रकरणात मूळात चौकशी सारखे काही नाहीच. पुणे महापालिकेतील इतर घोटाळ्यांच्या तुलनेत हा प्रकार म्हणजे ‘दर्या मे खसखस‘ आहे. शिवाय स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनुसार प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करायची झाली तर महापालिकेच्या अधिका-यांना दुसरे कामच उरणार नाही.\nपालिकेच्या पदाधिका-यांना आणि अधिका-यांना किती कामे असतात . वाढीव दराची पुर्वगणन पत्रके तयार करायची असतात. सोयीच्या ठेकेदाराला काम मिळण्यासाठी अनुकुल अशा निविदा अटी तयार करायच्या असतात. त्यातूनही कोणी उपटसुंभाने निविदा भरलीच तर तो बाद कसा होइल याची दक्षता घायची असते. निविदेप्रक्रियेबद्दल कोणत्याही मिटींग मध्ये गैरसोयीचे प्रश्न विचारले न जाता निविदा कशी मंजूर होइल याची काळजी घ्यायची असते. कितीही निकृष्ट काम केले तरी त्याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करायचे असते. ठेकेदाराला व्यवस्थित आणि वेळच्या वेळी,कधी कधी वाढीव आणि कधी कधी काम न करतासुद्धा बीले मिळतील याची दक्षता घ्यायची असते. इतकी कामे असताना कोणत्याही अधिका-याच्या मागे चौकशीचे नसते झेंगट लावून कसे चालेल. वाढीव दराची पुर्वगणन पत्रके तयार करायची असतात. सोयीच्या ठेकेदाराला काम मिळण्यासाठी अनुकुल अशा निविदा अटी तयार करायच्या असतात. त्यातूनही कोणी उपटसुंभाने निविदा भरलीच तर तो बाद कसा होइल याची दक्षता घायची असते. निविदेप्रक्रियेबद्दल कोणत्याही मिटींग मध्ये गैरसोयीचे प्रश्न विचारले न जाता निविदा कशी मंजूर होइल याची काळजी घ्यायची असते. कितीही निकृष्ट काम केले तरी त्याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करायचे असते. ठेकेदाराला व्यवस्थित आणि वेळच्या वेळी,कधी कधी वाढीव आणि कधी कधी काम न करतासुद्धा बीले मिळतील याची दक्षता घ्यायची असते. इतकी कामे असताना कोणत्याही अधिका-याच्या मागे चौकशीचे नसते झेंगट लावून कसे चालेल. शिवाय पालिकेच्या प्रथेप्रमाणे चौकशी करायची झाली तर चौकशीच्या आधी संबधितांना निर्दोष कसे सोडवायचे याचा मार्ग तर सापडला पाहिजे.\nअसो. तर वरीलसर्व बाबींचा विचार करून सदर प्रकरणात पालिकेने कोणतीही चौकशी करू नये . सवयंसेवी संस्थांच्या तोंडावर फेकण्यासाठी आम्ही स्वयंस्त्फुर्तीने या प्रकरणाबाबत एक अहवाल सादर करीत आहोत. हवे तर याला चोंबडेपणा म्हणावे परंतु या अहवालाचा स्विकार करावा हि विनंती.\nयाप्रकरणासंदर्भात खालील दोन शक्यता असू शकतात\n१)या प्रकरणातील बादल्या खरेदीचा आणि पुणे महापालिकेतील पदाधिकारी- अधिका-यांचा कोरिया दौरा यांचा कालावधी एकच आहे. त्यातून असा निष्कर्ष निघतो की पालिकेच्या खर्चाने खरेदी केलल्या वस्तूंवर स्वत:चे नाव कोरून त्या जनतेला देउन तीला उपकृत करण्याचे प्रगत तंत्रज्ञान कोरियाला शिकविण्यासाठी या बादल्या खरेदी केल्या असाव्यात. कोरियाला नेताना त्यातील काही बादल्या घरंगळून अंदमानला पडल्या असाव्यात आणि तेथील भंगारवाल्याने विक्रिसाठी त्या ठेवल्या असाव्यात.आता भारतातूनन कोरियाला जाणारे विमान अंदमान वरून जाते की नाही, याच्या तपशीलात जाण्याचे कारण नाही. कदाचित जात असेलही , आणि नसेल जात तर त्यादिवशी हवामान खराब असल्याने नेले असेल ते अंदमान वरून क़िंवा अगदी काही नाही तरी दौ-रावर गेलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या अल्पवयीन प्रतिनिधींनीसमुद्र पहाण्याचा आग्रह धरल्याने नेले असे विमान अंदमानवरून, त्यात गहजब करण्यासारखे काय आहे\n२) आम्हाला सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरी शक्यता अशी आहे की, कोरियाचा ‘अभ्यासदौरा‘ पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या खर्चाने दौ-यावर गेलेल्या अधिका-याच्या लक्षात आले की आपल्याला दौ-याचा अहवाल द्यावा लागणार. आणि अहवाल लिहायचा तर ��ांत ठिकाण हवे , म्हणून त्यांनी पदाधिका-यांना विनंती केली कि , अह्वाल लिहिण्यासाठी थोडे कुठतरी थांबूया.त्यावर अंदमानला थांबायचे निश्चित झाले. विमानाच्या ड्रायव्हरने सुरूवातीला थोडे काकू केले परंतु ‘विमान अंदमानला थांबवत कसे नाही,स्वखर्चाने दौ-रावर आलोय‘ असा सज्जड दम एका पदाधिका-याने भरल्यानंतर नाइलाजाने त्याने ते अंदमानला नेले.तीथे अधिकारी अहवाललिहिण्यासाठी खाली उतरले तर पदाधिका-यांनी आता आलोच आहोत तर आपल्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती अंदमानच्या लोकांनाही करून द्यावी या उद्दात हेतूने त्यांनी काही बादल्या तिथल्या लोकांना दिल्या. आता त्या करंट्यांनी त्या विक्रिला काढल्या त्यात पालिकेच्या अधिकारी पदाधिका-यांचा काय दोष,स्वखर्चाने दौ-रावर आलोय‘ असा सज्जड दम एका पदाधिका-याने भरल्यानंतर नाइलाजाने त्याने ते अंदमानला नेले.तीथे अधिकारी अहवाललिहिण्यासाठी खाली उतरले तर पदाधिका-यांनी आता आलोच आहोत तर आपल्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती अंदमानच्या लोकांनाही करून द्यावी या उद्दात हेतूने त्यांनी काही बादल्या तिथल्या लोकांना दिल्या. आता त्या करंट्यांनी त्या विक्रिला काढल्या त्यात पालिकेच्या अधिकारी पदाधिका-यांचा काय दोष\nएका पदाधिका-याने पालिकेच्या बादल्या विकल्या जात असल्याची तक्रार केली असली तरी त्यात त्यांचा दोष नाही. इतर पदाधिकारी अंदमानला खाली उतरले तरी त्या उतरल्या नव्हत्या.त्यामूळे विमान उडाल्यानंतर त्यांना रस्त्यावरच्या दुकानात आपल्या बादल्यांची विक्री होत असल्याचे दिसले, म्हणून त्यांनी दौ-यावरून परतताच त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली . मात्र परिस्थिती लक्षात आल्याने त्यांनी आपल्या तक्रारीचा पाठपुरावा केला नाही. आता पुन्हा जवळ जवळ आठ महिन्यानंतर हे प्रकरण उकरून कोणी आणि का काढले याचा उलगडा होताच त्याबाबतचा अहवाल आपणास सादर करू .\nदरम्यान कोरिया दौ-याच्या अहवालाचे काय झाले संबधित अधिका-यांनी तो दिला का संबधित अधिका-यांनी तो दिला का. कृपया उलट टपाली कळवावे ही विनंती.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nकामाच्या असमान वाटपाने पोलिस कर्मचा-यांमध्ये असंतो...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nसर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून शासकीय कर्मचा-...\n‘माहिती अधिकार कट्टा‘ पुण्याबरोबरच आता सांगली आणि ...\nपुणे महापालिका आयुक्तांना पत्र ,\" बादली प्रकरणाची\"...\nकाही दिवस मुळशी तालुका पुणे जिल्ह्यात नाही \nविभागीय आयुक्तांच्या आशिर्वादाने अवघ्या एका वर्षात...\nआम आदमी पक्षाने वेळीच सावध होण्याची गरज\nपुणे महापालिकेचे गणित इतके कसे कच्चे\nनगरसेवकाच्या संस्थेला जागा देताना पुणे महापालिकेने...\nपुण्यातील वाहनचालकांकडून ‘विशेष वसूलीचा‘ पालिकेचा ...\nमहापालिकेतील बैठकांसाठी आचारसंहितेची आवश्यकता\nकिटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध , समान...\nपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वाढवण्याच्या तंत्रज्...\nपालिकेच्या मिळकतींच्या योग्य विनिमयासाठी पुणेकरांन...\nआपले काळ काम वेगाचे गणित चुकले कसे \nआता तरी पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख मिळ...\nपुणेकर आमदार विकास आराखड्याबाबत माननिंयाना जाब विच...\nपुणे महापालिकेच्या 2007 - 2027 च्या प्रारुप विकास ...\nपुणे शहरातील डोंगर उतार , वॉटर बॉडिजचे क्षेत्र आकस...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास ...\nपुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास ...\nपुणे महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा\nविकास आराखड्याबाबत पुणे महापालीकेला खुले पत्र\nइथून पुढे शासनाची सर्व धोरणे,नियम, आदेश इत्यादी मर...\nमाळीणवासीय शासन व्यवस्थेच्या गुन्हेगारीकरणाचे बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=people&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apeople", "date_download": "2019-12-08T21:56:32Z", "digest": "sha1:FXICW4NAWKPXMSFOF6ZFSFUSSBIKRME2", "length": 29395, "nlines": 332, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (33) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nग्लोबल (8) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (8) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nअभिनेत्री (7) Apply अभिनेत्री filter\nनरेंद्र मोदी (7) Apply नरेंद्र मोदी filter\nसोशल मीडिया (6) Apply सोशल मीडिया filter\nट्रेंड (5) Apply ट्रेंड filter\nदहशतवाद (5) Apply दहशतवाद filter\nराष्ट्रपती (5) Apply राष्ट्रपती filter\nव्हिडिओ (5) Apply व्हिडिओ filter\nअभिनेता (4) Apply अभिनेता filter\nउद्धव ठाकरे (4) Apply उद्धव ठाकरे filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nचित्रपट (4) Apply चित्रपट filter\nबॉलिवूड (4) Apply बॉलिवूड filter\nहा आहे 'ठाकरे' मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय\nउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. आज संध्याकाळी 6.30 वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मंत्रिमंडळाच्या...\nआम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचाय : आदित्य ठाकरे\nमुंबई : ''मी विधानभवनात अनेकवेळा आलो आहे, मात्र पहिल्यांदाच इथं बोलायची संधी मिळतेय. मी जनतेचे आभार मानतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,'' असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधुंचे होणार मनोमिलन; राज ठाकरे येणार शपथविधीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवार)...\nका होतोय #gobackmodi हॅशटॅग ट्रेंड\nगुमला : झारखंडमधील विधानसभा निवडणूका���ना 30 नोव्हेंबरला सुरवात होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. मात्र, मोदी झारखंडमध्ये दाखल होण्यापूर्वीच ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. हा हॅशटॅग का ट्रेड झाला काय आहे कारण\nhouse arrest : 'मिर्झापूर'नंतर श्रिया-अली फजल पुन्हा एकत्र\nश्रिया पिळगावकर नेहमीच वेगवेगळ्या आणि मोजक्या भूमिका करताना दिसते. 'मिर्झापूर' वेबसिरीजमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपट न करता वेबसिरीजकडे वळलेली श्रिया पुन्हा चित्रपटात येईल की वेबसिरीजमध्ये काम करेल असा प्रश्न सर्वांना पडला होता. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा पण, श्रिया पुन्हा...\nभारतातील एकता नेहमी राज्यसभेत दिसून येते : मोदी\nनवी दिल्ली : 'राज्यसभेचे 250वे सत्र ही एक विचारयात्रा आहे. भारतातील एकता ही नेहमीच राज्यसभेत दिसून येते. कतृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे नेतृत्व केले, त्यासाठी त्यांचे अभिनंदन' असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या 250व्या सत्रानिमित्त बोलताना काढले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...\nहरिद्वार : दोन दिवसांपूर्वीच हरिद्वारच्या आयुर्वेदिक आणि युनानी कार्यालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली सोबतच देशातील चाळीस टक्के आयुर्वेदिक उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं होतं. अशातच रामदेवबाबांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पेरियार व आंबेडकर यांच्या अनुयायांना '...\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काही लोकांचा हट्ट - सुधीर मुनगंटीवार\nभाजपची प्रत्येक राजकीय घडामोडीवर नजर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. काही पक्षांकडून जनादेशाचा अनादर करण्यात आलाय. त्यांच्या अनादरामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं...\nदयावान राज्यपालांनी 48 तासांऐवजी दिले सहा महिने : उद्धव ठाकरे\nमुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. Uddhav Thackeray, Shiv Sena:...\nayodhya verdict : अयोध्या निकालाकडे कसं पाहतंय बॉलीवूड\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी निकाल दिला आहे. या निर्णयानंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सोशल मिडियावरद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता फरहान अख्तर, कुणाल कपूर सारख्या काही कलाकारांनी...\nरोकठोक संजय राऊतांची 'ही' आहेत रोकठोक वक्तव्य..\nराज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असं ठाम मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलंय. आमदार बैठकीत 'उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सर्व आमदारांचा पाठिंबा' दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. भाजपच्या भूमिकेमुळं अद्याप सत्ता स्थापन होऊ शकली नाही असंही राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत आज काय काय बोलले...\nश्रीनगर : ग्रेनेड हल्ल्यात 15 जखमी; 10 दिवसांतील तिसरा दहशतवादी हल्ला\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर काही दिवस तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आता ते पूर्वपदावर येत असताना काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत. श्रीनगरमधील मौलाना आझाद रस्ता येथील मुख्य बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ग्रेनेड...\n...म्हणून ट्विटरवर #बेळगावमहाराष्ट्राचे ट्रेंड\nपुणे : कर्नाटकचा स्थापना दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर. बेळगावसह सीमाभागात हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. आजच्याच दिवशी निपाणी, बेळगाव, गुलबर्गा, भालकी आणि बिदर मराठी भाषिक भाग आणि 814 गावे कर्नाटकात सामील करण्यात आली होती. त्यानंतर आता या दिवसाच्या निषेधार्ध ट्विटरवर सध्या #बेळगावमहाराष्ट्राचे हा...\n'या' सोशल मिडिया साइटवर आता राजकीय जाहिराती बंद..\nट्विटरचे CEO जॅक डोर्सी यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसाठी शेअर किलीये. यात मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता कोणत्याच प्रकारच्या राजकीय जाहिराती दाखवल्या जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्याबाबतची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. ट्विटरवरील जाहिराती या व्यावसायिक जाहिरातदारांसाठी खूपच...\n'मोदीजी, हे मुस्लिम मला दिवाळी साजरी करू देत नाहीत'; अभिनेत्याचे ट्विट\nमुंबई : ''मोदीजी, हे मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करू देत नाहीत. माझ्या पत्नीला दिवे लावण्यास मनाई केली आहे. तस���च दारात काढलेली रांगोळीही पुसायला लावली. त्यांनी लाईटचे दिवे फोडले अन वायरही तोडली आहे. मला सगळी लाईट काढण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली,'' असा आरोप करणारी एक पोस्ट अभिनेता विश्वास भानूने...\nचेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल\nकाल झालेल्या चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडा घालणाऱ्या 33 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी आता ही कारवाई केली आहे. काल झालेल्या राड्यात पोलिसांची कारवाई राड्यात 7 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते. संतप्त जमावाने...\n(video) ट्रेनमधल्या तळीरामांना पब्लिकने तुडवलं, जरा पहाच..\nमुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेमध्ये हरतऱ्हेचे प्रवासी पाहायला मिळतात. एकमेकांना सांभाळत लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र मुंबईच्या लोकलच्या प्रवाशांमधील हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तळीरामांचं एक टोळकं लोकलमध्ये बसून, खुल्लेआम दारु पीत बसलं होतं. तसंच सहप्रवाशांवर त्यांची दादागिरीसुद्धा...\n#kamleshtiwarimurder 'त्या' तिघांनीच केली कमलेश तिवारींची हत्या\nसूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक...\n5 मिनिटात ओळखा नकली आणि बोगस माणसांना\nआपल्या आपल्या सार्वजनिक आयुष्यात अनेक प्रकारची लोकं कायमच भेटत असतात. त्यापैकी काही चांगली असतात, तर काही आतल्या गाठीची, नकली, खोटारडी किंवा बनावटी असतात. बनावटी लोकं कायम आपल्याला भासवतात ते किती चांगले आहेत, त्यांना तुमची किती काळजी आहे. पण आतून काहीतरी वेगळच असतं. अशा लोकांना ओळखणं कठीण असतं. पण...\n#forbesची यादी जाहीर; जाणून घ्या भारतातीत सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या संपत्तीबद्दल\nमुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी...\n#aareyforest बॉलिवूडकरांनो ढोंगीपणा बंद करा; नेटिझन्सने सुनावले\nमुंबई : आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी सुरु असलेल्या वृक्षतोडीवरून संताप व्यक्त करणाऱ्या कलाकारांनाच नेटिझन्सने सुनावले आहे. आरेमधील तुमची फिल्मसिटी बंद करा अशी मागणी करत #ShutDownFilmCity असा ट्रेंड सुरु करून नेटिझन्सनी 2000 मधील आणि 2019 मधील आरे जंगलाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. बॉलिवूड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/recipes-news/khajur-laddoo-recipe-khajur-ladoo-recipe-in-marathi-zws-70-1973090/", "date_download": "2019-12-08T20:40:25Z", "digest": "sha1:CMHRGN3GQVEUTTC32PD5XZMJWIMSCBBV", "length": 9176, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "khajur laddoo recipe khajur ladoo recipe in Marathi zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nआरोग्यदायी आहार : खजूर लाडू\nआरोग्यदायी आहार : खजूर लाडू\nखजूर बी काढून स्वच्छ करावेत. बारीक कुस्करून घ्यावे.\n* खजूर एक ते दीड वाटी\n* गुलकंद २ मोठे चमचे\n* खिसलेले खोबरे दीड वाटी\n* वेलची पूड पाव चमचा.\nखजूर बी काढून स्वच्छ करावेत. बारीक कुस्करून घ्यावे. गुलकंद, खोबरे, वेलची व खजूर एकत्र करून चांगले मळून घ्यावे. मिश्रण एकसंध झाल्यावर छोटे छोटे लाडू करावेत.\nकाहीही न शिजविता बनणारा पौष्टिक पदार्थ, रक्त कमी असणे, गर्भिणी, स्तनदा माता, लहान मुले, कृश व्यक्ती, पौगंडावस्थेतील मुले व मुली, क्षयरोग इ. अनेक ठिकाणी अतिशय उपयुक्त. पित्त कमी होण्यास उपयुक्त. आबालवृद्धांना चालणारा, जास्त दिवस टिकत असल्याने प्रवासातही उपयुक्त, लहान मुलांना छोटय़ा सुट्टीसाठी देता येऊ शकणारा उत्तम व पौष्टिक पदार्थ, लोह, तंतूमय पदार्थ व जीवनसत्त्व भरपूर.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ :\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1\nएकूण वेळ : 1\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/vishwajit-kadam/", "date_download": "2019-12-08T21:42:16Z", "digest": "sha1:Z2D6TB5VAKKDVC3J263W4L66XVXN2CUA", "length": 13660, "nlines": 196, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Vishwajit Kadam - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nसंजय राऊत यांना भेटण्यासाठी कॉंग्रेस नेते लीलावतीत\nमुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत तीन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव...\nमी राज्यासाठी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती – शरद...\nसांगली : मला मोदी आणि शाहांच्या प्रकृतीची काळजी वाटते. झोपेतही ते शरद पवार म्हणत चवताळून उठत तर नसतील ना अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...\nमाझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही...\nकोल्हापूर : माझ्या पक्षात या म्हणून मी कुणाच्याही घरी निमंत्रण घेऊन गेलेलो नाही. दोन्ही काँग्रेसची मंडळी अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यांना तुम्ही थांबवा. ज्यांना आपले काय...\nकांग्रेस नेता विश्वजीत कदम और सत्यजीत देशमुख भाजपा की राह पर...\nसांगली :- लोकसभा चुनाव में बुरी तरह से हारने के बाद पहले ही परेशानी में रही कांग्रेस पार्टी के सामने कई चुनौतियां आते जा...\nमी काँग्रेस विचारांचा एकनिष्ठ आहे, भाजपात जाणार नाही :विश्वजीत कदम\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे . या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये खिंडार पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत...\nलोकसभेची निवडणूक लढविणार नाही – विश्वजित कदम\nसांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत आपण सांगलीतून मदानात उतरणार नसल्याचे पक्षाच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले असून, काँग्रेस पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर...\nविश्वजीत कदम यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ\nमुंबई : पलूस-कडेगाव, जि. सांगली मतदार संघात झालेल्या पोटनिवडणूकीत विश्वजीत पतंगराव कदम बिनविरोध निवडून आले आहेत. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी...\nविश्वजीत कदम ने ली विधानसभा सदस्यत्व की शपथ\nमुंबई : पलूस-कडेगाँव, जि. सांगली निर्वाचन क्षेत्र में हुए उपचुनाव में विश्वजीत कदम निर्विरोध चुनकर आए है. विधानमंडल के मध्यवर्ती सभागार में विधानसभा अध्यक्ष...\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर ज���री टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-12-08T21:44:38Z", "digest": "sha1:DIH27VVMWGRM35H3KECKTQHHXQDAE5AR", "length": 4399, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पाकिस्तानमधील राजकारण - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► तालिबान‎ (१ प)\n► पाकिस्तानी राजकारणी‎ (३ क, ४ प)\n\"पाकिस्तानमधील राजकारण\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २००८ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1587585/movie-ram-teri-ganga-maili-fame-actress-mandakini-look-today/", "date_download": "2019-12-08T21:38:29Z", "digest": "sha1:Q36FORYPQTC7PYS3EKKVDR5NQZPMACBU", "length": 8793, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "movie Ram Teri Ganga Maili fame actress mandakini look today | …अन् ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n…अन् ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला\n…अन् ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला\n'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली.\nचित्रपटसृष्टीत कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या यशाची कोणतीही शाश्वती नसते. एखादा चित्रपट या कलाकाराला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो, तर त्याच कलाकाराचा पुढचा चित्रपट लोकप्रियचेच्या कक्षेतही प्रवेश करु शकत नाही. म्हणून कलाविश्वात चाहत्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिले जाते. कारण, एकदा चाहत्यांनी कलाकाराला वगळण्यास सुरुवात केली की सर्व गोष्टी कठीण होऊन बसतात. अभिनेत्री मंदाकिनीने अशाच टप्प्याचा सामना केल्याचे पाहायला मिळाले.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/kavita?page=320", "date_download": "2019-12-08T22:26:53Z", "digest": "sha1:7F4NBE2UPHODMMX3U3OZMW3CJQHG6GO6", "length": 6398, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप : गुलमोहर -मराठी कविता - marathi kavita - | Page 321 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता\nगुलमोहर - मराठी कविता. मायबोलीकरांच्या कवितांचा संग्रह. मराठी गझल हा मराठी कवितेचाच एक प्रकार असलातरी त्यासाठी गुलमोहरावर वेगळा स्वतंत्र ग्रूप आहे. मराठी कविता या पानावरून मायबोलीवर कविता विषयाशी निगडीत सर्व विभाग एकत्रित पाहता येतील.\nसरत्या वर्षाचा हिशोब आता कशाला चाळायचा लेखना��ा धागा\nDec 31 2012 - 1:06am मुक्तेश्वर कुळकर्णी\nज्ञानेश्वर माऊली लेखनाचा धागा\nलिहण्या सारखे काही नाही लेखनाचा धागा\nJan 2 2013 - 4:54am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nJan 28 2013 - 9:35am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nकविता आणि कवी लेखनाचा धागा\nवाचतो गजानन l पाहतो गजानन l लेखनाचा धागा\nFeb 4 2013 - 10:55am डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमी मेल्यावरही ................... लेखनाचा धागा\nपद्मभूषण मंगेश पाडगावकर लेखनाचा धागा\n'निष्पर्ण' (कविता-मुक्तछंद) लेखनाचा धागा\nनरवीर तानाजी मालुसरे \"वीरगाथा\" लेखनाचा धागा\nसृजन वंशी लेखनाचा धागा\nप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....\"©मंदार खरे\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-08T22:28:56Z", "digest": "sha1:G5H2TKAPAC7PCSUWF72A7XQATATS2IBU", "length": 3690, "nlines": 56, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अस्मिता योजना Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - अस्मिता योजना\nतर माझ्या मंत्रीपदाला काहीही अर्थ उरणार नाही: पंकजा मुंडे\nऔरंगाबाद: बचत करणे ही महिलेची ताकत असून ती कोणाच्याही उपकारात राहत नाही. महिलांचा स्वाभिमान टिकून राहावा यासाठी घरकुलाला महिलांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात...\nमुलींना मिळणार ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीन\nमुंबई : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकीन देण्याची योजना ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाणार आहे. या...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडण��ीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/geetramayan-akashwani/playsong/157/Bhuwari-Ravaan-Vadh-Zala.php", "date_download": "2019-12-08T21:37:31Z", "digest": "sha1:S5SVEJJE6LVWY4GC5UVEW5PI3FRTDXMT", "length": 11647, "nlines": 167, "source_domain": "www.gadima.com", "title": "Bhuwari Ravaan Vadh Zala -: भूवरी रावणवध झाला : GeetRamayan (Akashwani) : गीतरामायण (आकाशवाणी)", "raw_content": "\nमरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा\nजरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात\nदु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत\nगीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)\nआपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.\nआज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा\nगदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.\nगदिमा.कॉम साईटवरील गाणी कशी ऐकावीत\nदाहि दिशांचीं मुखें उजळलीं\nकंपरहित ती अवनी झाली\n'साधु साधु' वच वदती मुनिवर\nछेडुं लागले वाद्यें किन्नर\nरणीं जयांचे चाले नर्तन\nनृपासहित हे विजयी कपिगण\n'जय जय' बोला उच्चरवाने\nश्याम राम हा धर्मपरायण\nसंतसज्जनां हा नित रक्षी\nहा सत्याच्या सदैव पक्षीं\nजाणतो हाच एक याला\nहा श्री विष्णू, कमला सीता\nस्वयें जाणता असुन, नेणता\nयुद्ध करी हें जगताकरितां\nगदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'\nअनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें\nलंकेवर काळ कठिण आज पातला\nआज कां निष्फळ होती बाण \nस्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची\nत्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार\nप्रभो, मज एकच वर द्यावा\nडोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे\nमज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/things-women-dont-want-mens-health/", "date_download": "2019-12-08T20:36:02Z", "digest": "sha1:337PGUK7ONGVS5YVF25OAWRUJRUV6LO4", "length": 6796, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "things women dont want mens health | मुलांच्या 'या' ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष | arogyanama.com", "raw_content": "\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nआरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्याशी संबंधित मुलांच्या काही गोष्टी मुलींना पसंत पडत नाहीत. अशा सवयी मुलांनी वेळीच बदलल्या पाहिजेत. यासाठी फिटनेसकडे मुलांनी लक्ष दिले पाहिजे. मुलींना फिटनेसकडे दुर्लक्ष करणारी मुले आवडत नाहीत. पार्टनर नेहमी फिट आणि निरोगी असावा असे त्यांना वाटते. मुलांच्या कोणत्या सवयी आणि गोष्टी मुलींना आवडत नाहीत, ते जाणून घेवूया.\nमधुचंद्राच्या रात्री का पितात दुध, माहित आहे का ‘ही’ आहेत ३ कारणे\nभरकटलेले जीवन यशस्वी करायचेय ‘हा’ आहे ‘पासवर्ड’, या ३ स्टेप्स आवश्यक\nआरोग्याबाबतचे ‘हे’ ७ गैरसमज आज करा दूर, जाणून घ्या सत्य\nया गोष्टी मुलींना नाहीत पसंत\n१ शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारी आणि ज्यांच्या शरीरातून उग्र वास येतो, अशी मुले त्यांना आवडत नाहीत.\n२ पिवळे दात असणारी मुले आवडत नाहीत. चमकदार, स्वच्छ व मजबूत दात मुलींना आवडतात.\n३ केसांची काळजी न घेणारी मुले आवडत नाहीत. केसात कोंडा व केस गळणे मुलींना आवडत नाही.\n४ पोटाचा घेर मुलींना आवडत नाही.\n५ झोपेत घोरणारी मुले आवडत नाही.\nकर्करोगावर गुणकारी आहे 'कडुनिंब', जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nलिंबाचे 'हे' ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nलिंबाचे 'हे' ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nरक्त वाढविण्यासाठी सिताफळ फायदेशीर, जाणून घ्या आणखी फायदे\n‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियंत्रणात\nयोग्य प्रमाणात चहा घेतल्याचे ‘हे’ २० उपयोग जाणून घ्या, यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पेय\nइन्फ्लूएंजा वायरसने उद्भवतात गंभीर समस्या\nपूजेतील शंख ‘या’ रोगांमध्येही ठरतो खूप उपयोगी, जाणून घ्या\nमेंदुला कार्यक्षम ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक, नेहम��� राहाल नंबर वन\n‘या’ ५ सवयींमुळे वाढतो डायबिटीजचा धोका वेळीच घ्यायला हवी काळजी\nलठ्ठपणा टाळायचा असेत तर, दूर रहा सकाळच्या ‘या’ ६ वाईट सवयींपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/425499/", "date_download": "2019-12-08T20:29:26Z", "digest": "sha1:I2ZVWVINENSAZWZMMAHIMJT4CBK5LIV3", "length": 2451, "nlines": 43, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "Tissa's Inn, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 2 चर्चा\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, बाथरूम\nखाजगी पार्किंग उपलब्ध नाही\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,02,002 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2019-12-08T21:01:19Z", "digest": "sha1:DZFY2DWR7IS4N6C6H3YXXB6V7P5ZVYTQ", "length": 8372, "nlines": 308, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:1951年 (deleted)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: min:1951\nr2.7.2+) (सांगकाम्याने काढले: ky:1951-жыл\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1951年\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: stq:1951\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zea:1951\nनिनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985391 परतवली.\n→‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\n→‎ठळक घटना आणि घडामोडी: clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:1951\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ne:सन् १९५१\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:1951 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: gag:1951\nr2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: diq:1951\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ne:१९५१\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ksh:Joohr 1951\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: fur:1951\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ky:1951-жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ang:1951\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:1951 ел\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:1951\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: nds-nl:1951\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: tpi:1951\nसांगकाम्याने बदलले: lv:1951. gads\nसांगकाम्याने वाढविले: xal:1951 җил\nसांगकाम्याने वाढविले: krc:1951 джыл\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%2520%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T20:41:28Z", "digest": "sha1:U4LNRLPEACSZ7E6Z27T4OUMS37NRV7VI", "length": 25560, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (17) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (17) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove अण्णाभाऊ साठे filter अण्णाभाऊ साठे\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nरमेश कदम (3) Apply रमेश कदम filter\nसाहित्य (3) Apply साहित्य filter\nउद्यान (2) Apply उद्यान filter\nमालेगाव (2) Apply मालेगाव filter\nमोबाईल (2) Apply मोबाईल filter\nअहमदनगर (1) Apply अहमदनगर filter\nऔरंगाबाद (1) Apply औरंगाबाद filter\nलोकसाहित्याच्या जागरासाठी राज्यभरात स्पर्धा\nअकोला : मराठी भाषा ही संतांच्या अभंगवाणीने भक्तिरसात न्हाऊन निघाली. पोवाडय़ाच्या वीरश्रीने पुरषार्थाला जागवू लागली. भारुडातील विनोदाने हास्यरसाला आवाहन करू लागली तर लावणीच्या शृंगाराने पदलालित्य आणि शब्द लालित्य करीत रसिकांना मोहित करू लागली. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका आणि...\nvideo : औरंगाबादेत समता रॅली, दलाई लामांच्या स्वागताची तयारी जोरात\nऔरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन रॅली रविवारी (ता 17) सकाळी शहरात काढण्यात आली. 22, 23 व 24 नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत देश विदेशातील उपासक सहभागी होणार असून धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मादेसना या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे. सकाळी...\nनवी मुंबईतील कोट्यवधींचे प्रकल्प धूळ खात\nनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा व कोट्यवधी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची निर्मिती केली; मात्र उद्‌घाटनाविना वापर होत नसल्यामुळे अनेक प्रकल्प धूळ खात पडू�� आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांची उभारणी कशासाठी, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना...\nनांदेडात मोबाईल चोरांची दिवाळी\nनांदेड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा तिन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या तिन्ही घटना शुक्रवारी (ता. आठ) आठवडी बाजारमध्ये सायंकाळच्या सुमारास घडल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दुचाकीस्वार मोबाईल चोरांनी...\nपुणे : पुराच्या एक महिन्यानंतर आता घरांच्या बांधकामाला सुरवात\nसहकारनगर : अंबिल ओढ्याला पूर येऊन सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, तावरे कॉलनी, शिवदर्शन या भागातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पूरपरिस्थितीला एक महिना झाला तरी नागरिक सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही...\nvidhan sabha 2019 :..म्हणून मतदारांची 'नोटा'लाच पसंती\nसहकारनगर : आंबील ओढ्याला पूर आल्याने सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, शिवदर्शन या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले. यामध्ये टांगेवाला कॉलनी येथील नागरिकांची जीवितहानीबरोबर वित्तहानी झाल्याने नागरिकांचा 'तोटा'...\nजेलमधील आमदार कदमांना पोलिस घेऊन गेले फ्लॅटवर; वाचा पुढे काय घडले\nमुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ठाणे कारागृहात असलेल्या आमदार रमेश कदम याला कारागृहाबाहेर नेऊन फ्लॅटवर नेल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक...\nरमेश कदमांची तुरूंगाबाहेर परत अटक\nमुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महांडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरूंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे...\nvidhan sabha 2019 : ....हे लाभाचे पद नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अमित गोरखे\nविधानसभा 2019 : पिंपरी - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे पद लाभाचे पद नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तरीही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल...\nvidhan sabha 2019 : मोहोळमधून 'वंचित'तर्फे रमेश कदम\nसोलापूर : राष्ट्रवादीचे निलंबीत आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन मिळाल्याचे समजातच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे. वंचित आघाडीने शहर मध्य अन्‌ मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली...\nमहाजनादेश यात्रेच्या बाईक अन्‌ रोड शोमुळे वाहतूक मार्गात बदल\nवाहतूक शाखा : बुधवारी दुपारी पर्यायी मार्गांचा वाहनचालकांनी करावा वापर नाशिक : भाजपाची राज्यभर सुरू असलेली महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी (ता.18) नाशिकमध्ये धडकणार आहे. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहे. महाजनादेश यात्रेत प्रारंभी पाथर्डी फाटा ते गोल्फ क्‍लब...\nआरपीआयकडून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन\nपुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहराच्या वतीने सर्किट हाऊस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले. तसेच भारतीय संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. लोकशाहीर...\nरामदास आठवलेंनी का व्यक्त केली दिलगिरी\nपुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन...\nअण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nपुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सारसबागेजवळ असलेल्या अण्णा भाऊंच्या पुतळ्याला विविध संघटना व संस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मानव एकता विकास फाउंडेशन, झोपडपट्टी सुरक्षा दल, लष्कर ए भिमा, विलास चौरे...\nपोलिसांचे नियोजन फसलं; स्वारगेट पूर्ण जॅम\nपुणे ः अण्णाभाऊ साठे जयंती नि��ित्तच्या मिरवणुकांच्या वेळी वाहतूक पोलिसांनी केलेले नियोजन फसल्यामुळे सातारा रस्त्यावर गुरुवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच पावसाची ये-जा सुरू असल्यामुळे सातारा रस्त्यावर व परिसरातील...\nअण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री\nवाटेगाव : अण्णाभाऊ साठे यांनी कायम संघर्षच केला. सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य काम करणारे अण्णाभाऊ होता. भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या त्यांनी समोर आणल्या. खऱ्या अर्थाने ते वंचितांचा आवाज होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. साहित्यरत्न...\nही पृथ्वी दलिताच्या तळहातावर तरलीय, अण्णा भाऊंचे गाजलेले भाषण\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे. 1958 मध्ये अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णा भाऊंनी केलेले भाषण खूप गाजले होते. हे भाषण त्यांच्या जयंतीनिमित्त खास तुमच्यासाठी... नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाह आणि बंधु-भगिनींनो, या महाराष्ट्र दलित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/tiger-mihan-area-nagpur-236651", "date_download": "2019-12-08T20:37:00Z", "digest": "sha1:DPL4PJHCH4W2GM4BMVXVGAFZU5PGYSBE", "length": 20782, "nlines": 255, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : नागपूरच्या मिहानमध्ये वाघ फिरतोय... काळजी घ्या... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nVideo : नागपूरच्या मिहानमध्ये वाघ फिरतोय... काळजी घ्या...\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nआंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे जाळे विणले जात असलेल्या मिहान-एससीझेड प्रकल्पात वाघाचा वावर पुन्हा दिसू लागला आहे. चार महिन्यांपूर्वीच फेटरी, दहेगाव, बोरगाव या परिसरात वाघ आला होता. त्यानंतर आता चक्क मिहान-सेझमध्येही वाघ असल्याचे वन विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.\nनागपूर : अग रात्री बाहेर जायचे का... नको गं बाई...बाबाचा फोन आला होता... मिहानमध्ये वाघ फिरतो आहे. रात्री उशिरापर्यंत फिरू नकोस... काळजी घे...असे सांगितले.. असा संवाद आज एमएडीसीच्या मध्यवर्ती सभागृहातील कॅन्टीनमध्ये ऐकायला मिळत होते. यावरून मिहानमधील कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलांचे पालक आणि आप्त परिवार चिंतेत सापडले असल्याचे दिसून येते. असे असले तरी सुरक्षा गार्ड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तेथील कर्मचारी विश्‍वास दाखवित आहे. आम्ही सुरक्षित आहोत, घाबरू नका असा धीरही ते आपल्या पालकांना देत आहेत.\nआंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे जाळे विणले जात असलेल्या मिहान-एससीझेड प्रकल्पात वाघाचा वावर पुन्हा दिसू लागला आहे. चार महिन्यांपूर्वीच फेटरी, दहेगाव, बोरगाव या परिसरात वाघ आला होता. त्यानंतर आता चक्क मिहान-सेझमध्येही वाघ असल्याचे वन विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.\nतिन्ही मित्रांची भंबेरी उडाली\nएचसीएल कंपनीमध्ये कामगार असलेल्या बिहार येथील अफजल हुसेन आपल्या दोन मित्रांसह शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजतादरम्यान काम आटोपून घरी परतत होतो. इन्फोसिस मागील बाजूने वाघ अचानक रस्त्यावर आला. आम्हाला काही कळण्याच्या आतच त्याचे डोळे चमकले. यापूर्वी वाघाला फक्त प्राणिसंग्रहालय अथवा टीव्हीवरच पाहिले होते. प्रत्यक्ष वाघ दिसताच आम्हा तिन्ही मित्रांची भंबेरी उडाली. वाघ रस्ता पार करून टीसीएसकडे जात होता, आमच्या आवाजाने तो मागे परतला.\n\"भय्याजी भागो टायगर है'\nज्या भागातून आला तिकडेच परतला. आम्ही आमची दुचाकी वळवली व इन्फोसिसच्या सुरक्षारक्षकाला सतर्क करण्यासाठी \"भय्याजी भागो टायगर है' असे ओरडलो. तसेच समोर असलेल्या दुसऱ्या कंपनीचा सुरक्षारक्षक तेथे आला. त्यानंतर तेथील सुरक्षारक्षकांसह एमएडीसीचे अधिकारी घटनास्थळी आल्याने थोडा धीर आला. रात्री एक वाजता त्याच रस्त्याने घरी परतलो अशी आठवण तो सांगत होता. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याने अनुभवलेल्या क्षणाचा थरार झळकत होता.\nहिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी घालत आहेत गस्त ​\nया परिसरात वाघ आणि मानव यांच्यात संषर्घ होऊ नये म्हणून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स आणि हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी गस्त घालत आहेत. आजूबाजूच्या गावांसह मिहान परिसरातही वन विभागाने दर्शनी भागावर पोस्���र लावले असून जनजागृती करीत आहेत.\nएकाही कॅमेरात वाघाचे छायाचित्र आले​ नाही\nरविवारी रात्री वाघांचे कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्र टिपले. मात्र, सोमवारी त्या परिसरात लावलेल्या 30 कॅमेऱ्यापैकी एकाही कॅमेरात वाघाचे छायाचित्र आलेले नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. गंगावणे यांनी सांगितले. मात्र, गस्त कायम आहे. यासाठी चमू तयार करण्यात आलेल्या आहेत. वाघाचा मागावा घेण्यात येत आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आलेली आहे असे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ल यांनी कळविले आहे.\nया परिसरात सुरक्षा कर्मचारी असल्याने कधीच भीती वाटली नाही. मात्र, आज वाघ असल्याचे माहीत पडल्यावर धडकी भरली. भीतीही वाटायला लागली आहे. कारण दुपारी मुलगा एकटाच याच मार्गाने शाळा सुटल्यावर घरी जातो. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. मुलाला घरी नेण्यासाठी काम सोडून आलो आहे.\n- विनोद रामटेके, गावकरी सुखठाणा\nशनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुरक्षारक्षकांसह शेकोटी लावून बसलो होतो. तेवढ्यात इन्फोसिसच्या मागील झुडपातून काही तरी आल्याचा भास झाला. वाघ असल्याची माहिती असल्याने दबकत दबकत सहकाऱ्यांसह भास झालेल्या ठिकाणाकडे टॉर्च घेऊन गेलो. तेव्हा वाघाचा पार्श्‍वभाग दिसला.\n- प्रवीण कोंबाडे, सुरक्षारक्षक\nताडोबामध्ये वाघ बघितला होता. आता मिहानच्या परिसरात वाघ असल्याचे कळल्यावर उत्सुकता वाढली त्यासोबतच भीतीही वाटायला लागली आहे. कंपनीनेही आम्हाला रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नका अशा सूचना दिलेल्या आहेत. बाहेर जायचे असेल तर कंपनीच्या कॅबचा वापर करा.\n- कल्याणी बाविस्कर, प्रोग्रामर\nवाघ असल्याचे ऐकल्यावर पहिल्यांदा अफवा वाटली. मात्र, वन विभागाचे कर्मचारी आणि आमच्या कंपनीने कळविल्यानंतर त्यावर विश्‍वास बसला. आता थोडी भीतीही वाटते. वाघासह सर्वांचीच सुरक्षा व्हावी एवढी इच्छा आहे. वाघाला पुन्हा त्याच्या अधिवासात पाठवणेच योग्य आहे.\n- सौभाग्य साहू, आयटी प्रोग्रामर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुथूट फायनान्सच्या दरोड्यातील 'त्याला' बिहारमधून उचलणार\nनाशिक : उंटवाडी भागातील मुथूट फायनान्स कार्यालयावर काही महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. त्यातील पाच आरोपी अटक असून, मुख्य आरोपी बिहार तुरुंगात आहे....\n‘कर्तारपूर कॉरिडॉर’ ही पाकिस्तानचे लष्करप्रमुख जावेद बाजवा यांची योजना. ‘ती भारतासाठी एक कायमची जखम बनून राहणार आहे,’ हे एका पाकिस्तानी मंत्र्याचे...\n‘एटीएम’ जळीतप्रकरणी ‘त्या’ दोघांना जेलची हवा \nपरभणी : भारतीय स्टेट बँकेचे ‘एटीएम’ जाळणाऱ्या दोन आरोपींना नवा मोंढा पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) पहाटे बोरी (ता. जिंतूर) येथून ताब्यात घेतले. या...\n बिबट्या अंबाझरीत, ड्रोनने शोधाशोध\nनागपूर : सध्या एक वाघ मिहान परिसरात ठाण मांडून बसला असतानाच आता बिबट्याही शहरात घुसला आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा भागातील औद्योगिक परिसराला लागून...\nहल्लेखोरांनी त्यावेळी तोंडावर मास्क घातले होते...\nचंडीगड : पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात एका शिक्षिकेचा शाळेच्या आवारात गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी घडली. तिच्या पश्‍चात पाच...\nसॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक\nमुंबई : सॅमसंग गॅलेक्सी ए91 या बहुचर्चित फोनच्या लाँचिंगला अजूनही सहा महिने बाकी आहेत. पण, या फोनची चर्चा आतापासूनच सुरू झालीय. विशेष म्हणजे, फोनचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/society-is-essential-for-the-eradication-of-child-labor-problem-labor-commissioner/", "date_download": "2019-12-08T21:38:49Z", "digest": "sha1:GEZDGYWZUWFEVHPMK77RZJRJPHAZHNTD", "length": 17095, "nlines": 191, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बालकामगार समस्येच्या उच्चाटनासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक - कामगार आयुक्त - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome मराठी Mumbai Marathi News बालकामग��र समस्येच्या उच्चाटनासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक – कामगार आयुक्त\nबालकामगार समस्येच्या उच्चाटनासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक – कामगार आयुक्त\nमुंबई : बालकामगार या समस्येचे उच्चाटन करण्याकरिता समाजातील सर्व घटकांचे सहकार्य व योगदान आवश्यक असून त्याकरिता व्यापक जनजागृती करुन समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे अनिवार्य आहे, असे कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.\nबालकामगार या अनिष्ट प्रथेचे प्रामुख्याने धोकादायक व्यवसायातून व इतर व्यवसायांतून उच्चाटन करण्यासाठी व या समस्येबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याकरिता व्यापक जनजागृतीचे विशेष अभियान कामगार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत दि. 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीकरिता राबविण्यात येत आहे.\nया अभियानाअंतर्गत बालदिनाचे औचित्य साधून दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी कामगार भवन, कामगार आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई येथे बालकामगार समस्येबाबत संदेश देणारे बॅनर्स, घोषणा, घोषवाक्य, चित्रफित दर्शवणारे चलचित्र रथाचे उद्घाटन कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती व समाजातील संवेदनशीलता वाढविण्याकरिता विविध प्रकारचे बॅनर्स व स्टिकर्स यांचे कामगार आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चलचित्र रथाद्वारे मुंबईमध्ये अतिअल्प उत्पन्न गट असलेल्या क्षेत्रामध्ये धारावी, कुर्ला व बेहरामपाडा येथे जागृती करण्यात आली.\nकामगार आयुक्त कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेचे दि. 7 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष तपासणी मोहिम राबविली जाणार असून या मोहिमेअंतर्गत विशेषत: वीट भट्टी, हॉटेल्स, ढाबा, औद्योगिक क्षेत्रातील विविध आस्थापना येथे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच व्यापारी वर्गामध्ये या समस्येबाबत जागृती निर्माण व्हावी व त्यांना याकरिता जिल्ह्यांतील बाजारपेठांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून बालकामगार प्रथेव��रुद्ध संदेश देणारे विविध प्रकारचे बॅनर्स व स्टिकर्स हे सार्वजनिक क्षेत्रात दर्शनीय भागात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सुधारित बालकामगार अधिनियमांतर्गत माहिती देण्याकरिता मालक संघटनांसोबत चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.\nबालकांना कामावर न पाठवता त्यांना चांगले शिक्षण देणे, त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करणे ही जबाबदारी प्रामुख्याने पालकांची आहे. त्यामुळे पालकांमध्ये बालमजुरी प्रथेच्या अनिष्ट परिणांमाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन विचारात घेऊन या मोहिमेअंतर्गत अति अल्प उत्पन्न गट असलेल्या वस्त्यांमध्ये पालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच विविध महानगरपालिका शाळांमधील मुलांमध्ये या समस्येबाबत जागृती निर्माण होण्याकरिता बालकामगार प्रथा प्रतिबंध करणे या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. घरगुती बालकामगार या समस्येबाबत‍ समाजामध्ये जागृतीचा अभाव आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये इतर राज्यांतून बालकामगार घरकामाकरिता आणले जातात. या समस्येबाबत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे कामगार आयुक्त यांनी सांगितले.\nPrevious articleरिअल इस्टेट विकासकांची लंडनला धाव\nNext articleमुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी ३ पदे निर्माण करण्यास मान्यता\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा ��िरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T20:26:30Z", "digest": "sha1:3OFB5NK24VXLKGKMMHAKBSMRARR7UMTL", "length": 5723, "nlines": 133, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\n(-) Remove मॅंचेस्टर filter मॅंचेस्टर\nगोलंदाजी (2) Apply गोलंदाजी filter\nआयसीसी (1) Apply आयसीसी filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nक्रिकेट (1) Apply क्रिकेट filter\nफलंदाजी (1) Apply फलंदाजी filter\nमँचेस्टर (1) Apply मँचेस्टर filter\nविश्‍वकरंडक (1) Apply विश्‍वकरंडक filter\nसचिन%20तेंडुलकर (1) Apply सचिन%20तेंडुलकर filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nकिवींना धूळ चारण्यास टीम इंडिया सज्ज\nवर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : ताक घुसळून लोणी वर यावे तसे 10 संघांच्या मधून 2019 विश्वचषक उपांत्य सामन्याकरता 4 लायक आणि तगडे संघ...\nधोनीला शिकवायची गरज नाही : विराट कोहली\nमॅंचेस्टर : मधल्या फळीत काय करायचं हे धोनीला तुम्ही सांगू नका ते त्याला चांगलंच कळतं अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने...\nवेस्ट इंडीजविरुद्ध महंमद शमी की भूवी सचिन तेंडूलकरला काय वाटतंय..\nमॅंचेस्टर : सध्याच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर चांगलाच सक्रिय झाला आहे. त्याच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/apr02.htm", "date_download": "2019-12-08T21:47:23Z", "digest": "sha1:KA5IAOYSLK3P5L4ARYT6IOQPJ6SEELKK", "length": 5665, "nlines": 9, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्��वचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २ एप्रिल [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nसत्संगती अती अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते. एक, संतांच्या देहाची; दुसरी, संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. ह्यांपैकी पहिली, म्हणजे संताच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणूकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला, म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसर्‍या मार्गाने जाण्यात, म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात, बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसर्‍याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी, आपला भोंदूपणा लपविण्याकरिता, जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खर्‍या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात्‌ प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते. त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो; फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खर्‍या संताजवळ नुसते पडून राहावे. संताच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले.\nसंतसंगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. आपण अनन्यभावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते; आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वरप्राप्ती होते. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्‍नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्स���गतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते.\n९३. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yourjob.in/home/result", "date_download": "2019-12-08T20:30:35Z", "digest": "sha1:TFBLY73XAWLDARAKQCWCSULQ7DMWY4TN", "length": 1724, "nlines": 34, "source_domain": "yourjob.in", "title": "तुझी नोकरी", "raw_content": "\nवर्तमान भरती : 2019\n» (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019\n» महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (Police Bharti 2019 )\n» RBI - भारतीय रिझर्व्ह बँकेत 199 ऑफिसर ग्रेड ‘B’ Phase II परीक्षा प्रवेशपत्र\n» CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019 प्रवेशपत्र\n» MMRDA प्रवेश पत्र\n9 बी मातोश्री कॉलनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/maharashtra-govt-formation-shiv-sena-moves-sc-against-presidents-rule/", "date_download": "2019-12-08T22:03:12Z", "digest": "sha1:UDBQ3UJQTRZMCDP4GXLEIZFJFNRQ6NVL", "length": 16407, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "maharashtra govt formation shiv sena moves sc against presidents rule | 'राष्ट्रपती राजवटी'च्या शिफारसीला 'शिवसेना'चं सर्वोच्च न्यायालयात 'आव्हान', उद्या सुनावणी | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n‘राष्ट्रपती राजवटी’च्या शिफारसीला ‘शिवसेना’चं सर्वोच्च न्यायालयात ‘आव्हान’, उद्या सुनावणी\n‘राष्ट्रपती राजवटी’च्या शिफारसीला ‘शिवसेना’चं सर्वोच्च न्यायालयात ‘आव्हान’, उद्या सुनावणी\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला राज्यपालांनी 8.30 पर्यंतची वेळ दिली असताना त्याआधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आता या क्षणापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, काल शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ न दिल्याची खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. यालाच आव्हान म्हणून शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.\nशिवसेनेच्या वतीने वकील सुनील फर्नांडिस यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडून फक्त 24 ता���ाचा अवधी देण्यात आला होता. परंतू पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास शिवसेनेने राज्यपालांना तीन दिवसाचा आणखी वेळ मागून घेतला होता. परंतू राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे ही बाब शिवसेनेवर अन्याय करणारी असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. भाजपला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी 48 तासाचा कालावधी देण्यात आला होता परंतू शिवसेनेला फक्त 24 तासाचा कालावधी देण्यात आला. हा अन्याय आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर बहुमताचा दावा करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा होता असे ही अनिल परब म्हणाले.\nराज्यात भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्रिपदावरुन अडून बसल्याचे काही दिवसांपूर्वी सर्वांनी पाहिले. दरम्यान 9 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते. भाजपने देखील सांगितले की आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांकडून शिवसेनेला आमंत्रित करण्यात आले आणि 24 तासाचा आवधी देण्यात आला होता. परंतू काही मिनिटे शिल्लक असताना शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा सादर करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते. सत्तास्थापनेचा 24 तासांचा कालावधी देण्यात आला असतानाच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठीची शिफारस केली होती. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देईल हे पाहावे लागणार आहे.\n‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा\n सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय मग ‘हे’ 5 उपाय करा\nचुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ \nवजन कमी करण्यासाठी काय करणार व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या\nवजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या\nअशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत\nतोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या\n… म्हणून भाईजान सलमान खान या अभिनेत्रीच्या घरी जायचा मध्यरात्री\nरेल्वे पुन्हा सुरू करणार ‘ड्रीम प्रोजेक्ट’, ट्रेनमध्ये पुन्हा एकदा ‘लालूंचा जमाना’\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे…\nकर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार \nखा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती\nसत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच ‘एकत्र’\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीस अधीक्षक सिंधू आज ‘चार्ज’ सोडणार \nअहमदनगर : चाकूने भोकसून युवकाच्या खुनाचा प्रयत्न\nसीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अडकला ‘अपंग चोरटा’\nशिवसेनेनं जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस\nशरद पवारांनी 3 महिन्यांपुर्वीच दिला होता ‘हा’ इशारा, सरकार���ं केली चूक\nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर\nशरद पवारांच्या नावानं राज्यातील लोकांची दिशाभूल केली जाते : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/bharti-airtel-got-huge-loss-second-quarter-financial-year-235147", "date_download": "2019-12-08T22:04:29Z", "digest": "sha1:4CTHIOSCTRX5VHXJUMP6A66G2CIXI6TB", "length": 16271, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "एअरटेलचा तोटा गगनला भिडला; वाचा किती झालाय तोटा? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nएअरटेलचा तोटा गगनला भिडला; वाचा किती झालाय तोटा\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भरावे लागणाऱ्या शुल्काचा तडाखा बसल्यामुळे भारती एअरटेलचा तोटा गगनला भिडला आहे.\nपुणे : भारती एअरटेल या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 23 हजार 045 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भरावे लागणाऱ्या शुल्काचा तडाखा बसल्यामुळे भारती एअरटेलचा तोटा गगनला भिडला आहे. या तिमाहीत सरकारला द्याव्या लागणाऱ्या लायसन्स शुल्कापोटी भारती एअरटेलला 28 हजार 450 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. जर या शुल्काचा भार नसता तर, कंपनीचा वास्तविक निव्वळ तोटा 1 हजार 123 कोटी रुपयांचाच तोटा झाला असता.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nदंडावरील व्याजच 6 हजार कोटींच्यावर\nमागील वर्षी याच कालावधीत एअरटेलला 119 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला होता. दुसऱ्या तिमाहीत भारती एअरटेलचा एकत्रित महसूल 4.7 टक्क्यांनी वाढून 21 हजार 199 कोटी रुपयांवर पोचला आहे. दूरसंचार विभागाला द्याव्या लागणाऱ्या शुल्कात मुद्दल रक्कम 6 हजार 164 कोटी रुपयांची असून त्यावरील व्याज 12 हजार 219 कोटी रुपयांचे आहे. तर दंडाची रक्कम 3 हजार 760 कोटी रुपये आहे. या दंडावरील व्याजाची रक्कम 6 हजार 307 कोटी रुपये इतकी आहे. या सर्व शुल्कासाठी भारती एअरटेलला तरतूद करावी लागल्यामुळे या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा झाला आहे.\nओकिनावाची इलेक्ट्रिक स्टुकर लाँच; जाणून घ्या फिचर्स\nइन्फोसिसचे सीईओ पुन्हा अडचणीत\nयाआधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एअरटेल, व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना तब्बल 92 हजार 000 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू संदर्भात केंद्र सर��ारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस अब्दुल नझीर आणि एम आर शाह यांच्या बेंचने केंद्र सरकारची बाजू मान्य केली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि दूरसंचार कंपन्यांमधील 14 वर्ष जुना कायदेशीर लढा संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांना लायसन्स शुल्क आणि स्पेक्ट्रम युजेस चार्जेससाठी 92 हजार 641 कोटी रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही कंपन्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका यामुळे बसणार आहे. दूरसंचार विभागाच्या युक्तिवादानुसार या शुल्कामध्ये व्याजातून मिळालेले उत्पन्न, लाभांश, मालमत्ता विकून मिळालेला नफा, विम्याचे क्लेम आणि परकी चलनातील उत्पन्न यांचा अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकौटुंबिक हिंसाचारात शिक्षेचे प्रमाण नगण्य\nपुणे - कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी होऊन एक तप झाले. या बारा वर्षांत राज्यात एक लाखापेक्षा अधिक प्रकरणे दाखल झाली....\nवकिलांच्या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम\nपुणे - बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून (बीसीआय) तयार करण्यात येत असलेल्या नव्या नियमावलीमुळे संघटनांच्या निवडणुकीत स्थानिकांना संधी मिळेन आणि दुबार...\nराज्यातील साखर उत्पादन घटणार\nपुणे - राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला...\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aeducation&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2019-12-08T21:58:41Z", "digest": "sha1:AMSJRM7AGZRG3ESFVDJDDNS373O52G6T", "length": 28980, "nlines": 329, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (32) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nमराठा समाज (38) Apply मराठा समाज filter\nमहाराष्ट्र (28) Apply महाराष्ट्र filter\nमराठा आरक्षण (24) Apply मराठा आरक्षण filter\nमुख्यमंत्री (17) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (17) Apply राजकारण filter\nसर्वोच्च न्यायालय (14) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउच्च न्यायालय (12) Apply उच्च न्यायालय filter\nदेवेंद्र फडणवीस (11) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (10) Apply नरेंद्र मोदी filter\nमुस्लिम (10) Apply मुस्लिम filter\nपत्रकार (9) Apply पत्रकार filter\nरोजगार (9) Apply रोजगार filter\nमराठा क्रांती मोर्चा (8) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nसंघटना (8) Apply संघटना filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nचंद्रकांत पाटील (7) Apply चंद्रकांत पाटील filter\nनिवडणूक (7) Apply निवडणूक filter\nबेरोजगार (7) Apply बेरोजगार filter\nराजकीय पक्ष (7) Apply राजकीय पक्ष filter\nरत्नागिरीत खुल्या आरक्षणामुळे यांची नावे जि. प. अध्यक्षपदासाठी चर्चेत\nरत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षणात रत्नागिरीचा सर्वसाधारणमध्ये (खुला गट) समावेश झाल्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी होणार हे निश्‍चित झाले आहे. अध्यक्षपदाची कुणाच्या गळ्यात पडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून ज्येष्ठ सदस्यांपासून ते नव्याने निवडून आलेल्या सदस्यांपर्यंत सगळ्यांकडूनच...\nनागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्‍क्‍यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयार��� करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या...\nस्थानिक निवडणुकांत आता मराठा आरक्षण\nनागपूर - उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण आणि सरकारी नोकरीत मराठा आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतही मराठा आरक्षण लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा हालचाली आयोगस्तरावर सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मराठा समाजाला...\nmaratha reservation : मराठा म्हणजे नक्की कोण\nमुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या...\nmaratha reservation : आरक्षणाला यासाठी झाले समर्थन\nआर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...\nमराठा विद्यार्थ्यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचे याचिका फेटाळली\nमुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे...\nभाष्य : राजकीय अजेंडा आणि रोजगार\nबेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...\n आज दिवसभरात काय झालं\nवैद्यकीय शिक्षणातील मराठा आ��क्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...\nसारांश : 'कौशल्यविकासा'ला द्या बळ\nएकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल. देशात व राज्यात...\nवैद्यकीय महाविद्यालयांतील आरक्षणाविरोधात आंदोलन\nमुंबई - मराठा व सवर्ण आरक्षणामुळे वैद्यकीय महाविद्यालयांतील खुल्या गटांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचण निर्माण झाली आहे. खुल्या गटासाठी कमी जागा उपलब्ध होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय जाहीर होईपर्यंत मराठा व सवर्ण आरक्षण...\nमराठा समाजाला मागासलेपणामुळेच आरक्षण\nमुंबई - मराठा समाजाला दिलेले आरक्षण गरीब नागरिकांसाठी असून, त्यासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा घालण्यात आली आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत अल्प प्रमाण असल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला. मराठा समाजातील अनेक मोठे राजकीय नेते झालेत;...\nदहा टक्‍के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही\nमुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी सेवा, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी दहा टक्‍के आरक्षण देण्याबाबतचा शासननिर्णय सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांतील तरुणांना नोकऱ्या आणि शिक्षणात लाभ होणार आहे. मराठा समाजाला या...\nकाही लपवायाचे आहे... (श्रीराम पवार)\nभारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...\nगुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) आता शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्यात हे आरक्षण सोमवारपासून लागू झाले. सर्वणांना १० टक्के आरक्षणासाठी घटनेतील...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या आरक्षणाअंतर्गत गरीब सवर्णांसाठी राज्य सरकार संचलित तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस एजन्सी देण्याबाबतचा विचार...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते कोर्टात...\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची कसोटी\nमुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कसोटी लागण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालातील एका निरीक्षणात आयोगाच्या सदस्यानेच साशंकता दर्शवली आहे...\nमराठा आरक्षण हे सामुदायिक यश आहे : चंद्रकांत घुले\nमंगळवेढा : ''116 वर्षापूर्वीपासून राजर्षी शाहू महाराजांनी मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले होते. स्वर्गीय अण्णास���हेब पाटील, शशिकांत पवार, पुरुषोत्तम खेडेकर हे देखील 1984 पासून पाठपुरावा करीत आहेत. लाखोंचे 58 मोर्चे महाराष्ट्रात निघाले 42 मराठा बांधवांनी बलिदान दिल्याने न्याय मागणीचा लढा यशस्वी केला...\n#reservation आरक्षण आवडे सर्वांना\nमुंबई - राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर धनगर आणि मुस्लिम समाजासाठीच्या राखीव जागांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुजरातमधील समस्त ब्राह्मण समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली असतानाच महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजानेही आरक्षण मागणीच्या सुरात सूर मिसळला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.glorystarlaser.com/mr/products/co2-laser-cutting-engraving-machine/new-structure/", "date_download": "2019-12-08T21:47:15Z", "digest": "sha1:BIWW2BGI4YIFEM3W5ZHU4DJ3ZNTVHZEU", "length": 5206, "nlines": 166, "source_domain": "www.glorystarlaser.com", "title": "नवीन रचना उत्पादक आणि पुरवठादार - चीन नवीन रचना फॅक्टरी", "raw_content": "\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nमशीन चिन्हांकित अतिनील किरणांच्या\nमशीन चिन्हांकित फायबर लेसर\nCO2 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nएकच स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nफिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन\nअतिनील लेझर कटिंग मशीन\nडबल स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nF-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\nसामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर टी मशीनवर कटिंग ...\nफायबर लेझर एक्सचेंज टेबलसह मशीन कटिंग\nसामान्य अध्ययन 3015CE / सामान्य अध्ययन 6020CE पूर्ण बंद आणि एक्सचेंज टेबल F ...\nउच्च प्रिसिजन फायबर लेझर मशीन सामान्य अध्ययन 0605P कटिंग\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 4020CE\nसामान��य अध्ययन 3015CEG / सामान्य अध्ययन 4020CEG पूर्ण बंद फायबर लेझर Cuttin ...\nOpen Type फायबर मेटल लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 3015\nCO2 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nGLC-1610 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nGLC-960 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nGLC-1080 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Jingyi रोड, Niushan आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र, पूर्व जिल्हा. डोंगगुअन, Guangdong प्रांत, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-12-08T20:28:11Z", "digest": "sha1:3ALFYJZOVX6GJPGKSBYWLLMSOQ46NTBX", "length": 31220, "nlines": 112, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पंकजा मुंडे Archives - Majha Paper", "raw_content": "\nपंकजा मुंडेंसह हे दिग्गज नेते देखील भाजपला देणार दणका\nDecember 3, 2019 , 2:42 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, भाजप नेते, विनोद तावडे\nमुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पराभूत झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य उफाळून आले आहे. फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक संदेश दिल्यानंतर त्या भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण एकट्या पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, […]\nनीलम गोऱ्हेंचे पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर सूचक वक्तव्य\nDecember 3, 2019 , 2:29 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: डॉ. नीलम गोऱ्हे, पंकजा मुंडे, पक्ष प्रवेश, भाजप नेत्या, शिवसेना नेत्या\nपुणे : सध्या राज्यभरात भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चांचा जोर धरु लागला आहे. आता यावर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आमचे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे कुटुंबियांसोबत राजकारणापलीकडचे नाते असून मुंडे कुटुंबियांसोबत वेगळा संवाद आहे. शिवसेनेने पंकजा यांच्याविरोधात […]\nपक्षांतर्गत कारवायांमुळेच पंकजा-रोहिणी यांचा पराभव – एकनाथ खडसे\nDecember 3, 2019 , 10:57 am by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, भाजप नेते, रोहिणी खडसे\nजळगाव – भाजपमधील काह��� जणांनी केलेल्या पक्षांतर्गत कारवाया पंकजा मुंडेंसह रोहिणी खडसे यांच्या पराभवाला कारणीभूत असून त्यांच्या पराभवासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले आहेत. पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई न झाल्यामुळे पंकजाच नाही, तर भाजपमधील अनेकजण नाराज असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले एकनाथ […]\nपंकजा मुंडे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत\nDecember 2, 2019 , 4:53 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष\nमुंबई – सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु असून पक्ष बदलण्याच्या पंकजा मुंडेंबाबत अफवा पसरवल्या जात असून या अफवा थांबवाव्यात, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही असतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. […]\nपंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरील ‘भाजप’ गायब\nमुंबई : सध्या भारतीय जनता पक्षाचा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर उल्लेख नसून पंकजा मुंडे यांनी ट्विटर हॅण्डलवरील बायोमधून भाजपच्या पदाचा उल्लेख हटवल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. त्याचबरोबर काल फेसबुकच्या माध्यमातून 12 डिसेंबर रोजी आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी […]\nदोन नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडेंसाठी देणार राजीनामा \nOctober 28, 2019 , 11:01 am by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: पंकजा मुंडे, भाजप, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक\nमुंबई – धनंजय मुंडे यांच्याकडून परळी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागल्यानंतर पुन्हा आपल्या मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी, आपण त्यासाठी राजीनामा देऊ, अशी तयारी दोन नवनिर्वाचित आमदारांनी दाखवली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन जागा सोडण्याचा प्रस्ताव पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या पाठोपाठ गंगाखेड मतदारसंघातील रासपचे रत्नाकर ���ुट्टे यांनीही […]\nपरळीत गुलाल धनंजय मुंडेंचाच, पंकजा मुंडेंचा पराभव\nOctober 24, 2019 , 2:51 pm by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: धनंजय मुंडें, पंकजा मुंडे, भाजप, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस\nबीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट म्हणून बीड जिल्ह्यातील परळीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मोठ्या प्रमाणावर भावनिक झालेल्या परळीच्या रणांगणात अखेर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी हा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे […]\n‘शायरी’च्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी उडवली विरोधकांची खिल्ली\nJune 4, 2019 , 11:39 am by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य, राजकारण Tagged With: पंकजा मुंडे, महाराष्ट्र सरकार, महिला आणि बालविकास मंत्री\nबीड – परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर सोमवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी उपस्थित जनसागराला संबोधित करताना खेल ताज का हो या जिंदगी का, अपना एक्का तभी दिखाना, जब सामनेवाले के पास बादशाह हो, एक्का दाखवायची मला कधी गरज पडली नाही. कारण माझ्यासमोर बादशाह कधी आलाच नाही, दुर्री तिर्रीवरच […]\nराहुल गांधींच्या गळ्यात बॉम्ब बांधून पाकिस्तानात पाठवले पाहिजे – पंकजा मुंडे\nApril 22, 2019 , 8:08 pm by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य, राजकारण Tagged With: पंकजा मुंडे, भाजप, लोकसभा निवडणूक, वादग्रस्त वक्तव्य\nजालना – महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंडे यांनी महाराष्ट्रातील जालना येथील प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात बॉम्ब बांधून पाकिस्तानात पाठवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सर्जिकल स्ट्राइकवर झालेल्या प्रश्नांबद्दल त्यांनी आपला राग व्यक्त केला. लोकांना संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, लोक विचारतात सर्जिकल स्ट्राइक […]\nया कारणामुळे पंकजा मुंडेंनी हटवला आपल्या नावासमोरून ‘चौकीदार’\nMarch 20, 2019 , 4:07 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: पंकजा मुंडे, महाराष्ट्र सरकार, महिला आणि बालविकास मंत्री\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेची देशात मोठी चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या मोहिमेचाच एक भाग म्हणून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या नावासमोर ‘चौकीदार’ असा शब्द जोडल्याचे पाहायला मिळत आहे. पण राज्यातील भाजप सरकारमधील महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या नावापुढे मात्र सोशल मीडियावर ‘चौकीदार’ […]\n२००९ साली मी ताईंसाठी आमदारकी सोडली – धनंजय मुंडे\nFebruary 7, 2019 , 12:32 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: धनंजय मुंडें, पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस\nमुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना लोकभावना असतानाही ताईंसाठी मी आमदारकी सोडली होती. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो, असे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी राजकारण सोडले असते असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. धनंजय मुंडे त्याला उत्तर देताना म्हणाले, की राजकारण त्यांनी […]\nअमित शहा आणि पंकजा मुंडेंच्या बँकेत जमा झाला काळा पैसा : सिद्धू\nFebruary 5, 2019 , 4:12 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अमित शहा, काळा पैसा, नवज्योतसिंह सिद्धू, पंकजा मुंडे\nपुणे : पुण्यात भारती अभिमत विद्यापीठात पत्रकार परिषदेत माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी विविध विषयांवर फटकेबाजी केली. त्यांनी सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन सडकून टीका केली. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर या संस्था नाचत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला. तर भाजपाध्यक्ष अमित […]\nमी हॅकर नाही, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या आहे – पंकजा मुंडे\nJanuary 23, 2019 , 4:46 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री\nमुंबई – लंडनस्थित संगणक हॅकर शुजा याने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावर बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘माझ्यासमोर काय बोलावे हा प्रश्न पडला आहे, या गोष्टीचे भांडवल करू इच्छिणारी राजकारणी मी नाही, मी ना हॅकर आहे, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या […]\nपंकजा मुंडेंचा मंत्रालयात पाऊल न टाकण्याच्या वक्तव्यावरून यू टर्न\nJanuary 8, 2019 , 3:16 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: ग्रामविकास आणि महिला व बाल कल्याण मंत्री, पंकजा मुंडे, महाराष्ट्र सरकार\nमुंबई – राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सोमवारी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही, असे म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी धनगर आरक्षणात कोणी आडकाठी आणली तर ही काठी उगारायला मागे-पुढे पाहणार नसल्याचेही म्हटले होते. पण त्या आज दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दाखल झाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. पत्रकारांनी याविषयी विचारले असता […]\n…तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही – पंकजा मुंडे\nJanuary 7, 2019 , 3:17 pm by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: धनगर आरक्षण, पंकजा मुंडे, महाराष्ट्र सरकार, महिला आणि बालविकास मंत्री\nनांदेड : राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर वचन धनगर समाजाला दिले आहे. सध्या नांडेद जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडोबाची यात्रा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य यावेळी आयोजीत धनगर आरक्षण जागर परिषदेत केले आहे. रासप पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांची […]\nपंकजा मुंडेंचा सावरगाव येथील दसरा मेळाव्यात विरोधकांवर कवितेतून निशाणा\nOctober 18, 2018 , 5:53 pm by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: ग्रामविकास मंत्री, दसरा मेळावा, पंकजा मुंडे, भगवानगड, महाराष्ट्र सरकार\nबीड – दसरा मेळाव्यातील भाषणातून नाव न घेतला धनंजय मुंडेंना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टोला लगावला. तसेच माझ्या पाठीशी भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती आहे. जनतेची ताकद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी कशालाच घाबरत नसल्याचे म्हणत पंकजा यांनी विरोधक आणि भाजपमधील अंतर्गत विरोधकांवरही नाव न घेता टीका केली. तसेच ‘तू दबे पाव […]\nनामदेव शास्त्री, धनंजय मुंडेंना पंकजा मुंडेंचा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्ष टोला\nOctober 15, 2018 , 4:31 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, मुंबई Tagged With: दसरा मेळावा, धनंजय मुंडें, नामदेव शास्त्री, पंकजा मुंडे, भगवानगड\nबीड : भगवान गडाचे महंत नामदेव श��स्त्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून समाचार घेतला आहे. पंकजा मुंडेंनी ही फेसबुक पोस्ट दसरा मेळाव्याच्या निमित्ताने लिहिली आहे. आपल्यावर कोणी वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू त्यापेक्षा नवा डाव […]\nमहिलेवर अश्लिल शेरेबाजी केल्याप्रकरणी पंकजा मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल\nOctober 13, 2018 , 2:05 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: अश्लील, पंकजा मुंडे, पुणे पोलीस, शेरेबाजी\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बीड येथील सभेवर सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंटवरुन पुण्यातील महिला कार्यकर्त्यांवर टीकाटिप्पणी करुन अश्लिल शेरेबाजी करणा-या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आसाराम सानप, सुनिल एन फड, मनोज मुंडे, पोपट फुंदे, सुशेन नागरगोजे, दादा […]\n या तारखेला ठाकरे सरकारचा...\nअहवाल : चेहऱ्याला 'कुरूप' बनवत आहे...\nजगातील सर्वात रहस्यमयी जीव, जो कधीच...\n60 वर्षीय अभिनेत्रीचा 'फ्रॉक का शॉक...\nबलात्कार किंवा हत्येचा आरोप सिद्ध झ...\nजगातील सर्वात लांब पायाची मुलगी झाल...\nविराटच्या त्या व्हिडीओवर अमिताभ यां...\nया मद्याच्या किमती ऐकूनच येईल झीट...\nटॅल्कम पावडरचा असाही उपयोग...\n... म्हणून गर्भवती पत्नीला बसण्यासा...\nदेशातील या एकमेव प्रसिद्ध पुलाचे आज...\nअंड्यांच्या टरफलांचा वापर करून हजार...\nमहाविकास आघाडीचे नारायण राणेंकडून न...\nजपानी तरुणीने सुंदर दिसण्यासाठी खर्...\nगायींचे हिंदू ठेकेदारच गाय कापायला...\nवीरप्पनला यमसदनी धाडणाऱ्या अधिकाऱ्य...\n...तर मला टोकाचा निर्णय घ्यावा लागे...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्���ीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/esopam-p37078786", "date_download": "2019-12-08T20:46:31Z", "digest": "sha1:T7KLYGBF37PDZ362P7L62TPQ7UKQWLN5", "length": 17615, "nlines": 300, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Esopam in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Esopam upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Escitalopram\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n12 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Escitalopram\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n12 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nEsopam के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n12 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है \nEsopam खालील उपचारासाठी वापरले जाते -\nपॅनिक अटॅक आणि डिसऑर्डर\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) चिंता पैनिक अटैक और विकार\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Esopam घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Esopamचा वापर सुरक्षित आहे काय\nEsopam चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Esopam बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Esopamचा वापर सुरक्षित आहे काय\nसर्वप्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय Esopam घेऊ नये, कारण स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात.\nEsopamचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nEsopam च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nEsopamचा यकृतावरील परिणाम काय आहे\nEsopam हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nEsopamचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Esopam चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nEsopam खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Esopam घेऊ नये -\nEsopam हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Esopam चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nEsopam घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Esopam घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Esopam मानसिक विकारांवरील उपचारासाठी उपयुक्त आहे.\nआहार आणि Esopam दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Esopam घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Esopam दरम्यान अभिक्रिया\nEsopam बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\nEsopam के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Esopam घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Esopam याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Esopam च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Esopam चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Esopam चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/trick/-nuclear-weapon-power-strength-9-countries?page=4", "date_download": "2019-12-08T20:42:44Z", "digest": "sha1:72RMWX73PO67IES2KBYKT6UOPRADPJ6H", "length": 8027, "nlines": 194, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Jain Kings", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nजैन धर्माचे अनुयायी सम्राट\nपाकिस्तान या देशाला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nम्यानमारला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nभारताची वैमानिक विरहित विमाने\nमूलद्रव्य व त्याचे अणुअंक\nजैन धर्माचे अनुयायी सम्राट\nK - कलिंग नरेश खारवेल\nC - चंद्रगुप्त मौर्य\nपाकिस्तान या देशाला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nम्यानमारला स्पर्श करणारी भारतातील राज्य\nक्लुप्ती : “MINA AM”\nक्लुप्ती : \"धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला\"\nक्लुप्ती : \"कांदे पोहेए गोड का रे झाले \"\nभारताची वैमानिक विरहित विमाने\nक्लुप्ती: \"लक्षाने निशाना साधत रुस्तामाचे दोन नेत्र फोडले\"\nरुस्तामचे दोन - रुस्तम १, रुस्तम २\nसह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे\nक्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”\nमहाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम\nक्लूप्त्या : \"सूर्य वैतागला उल्हासवर आंबा पडला सावित्रीवर वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर काळी गेली तळ्यात खोलवर\"\nसूर्य - सूर्या नदी\nवैतागला – वैतरणा नदी\nआंबा – आंबा नदी\nकाजळ - काजळी नदी\nवाघ – वाघोठान नदी\nमूलद्रव्य व त्याचे अणुअंक\nक्लूप्त्या : “ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले\", \"कालच नरेशने\nओंडके फरफटत नेले\", \"नारायण मघाशी आला\", \"शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर”\nहलविताना = ( He )-2\nशिल्पाला = ( Si )-14\nसांगितले = (S) -16\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्��ाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/741632", "date_download": "2019-12-08T21:28:27Z", "digest": "sha1:FLSOG7KNWJCJWTBXQRWAROZ3FMOZHEYK", "length": 10227, "nlines": 29, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "क्रेडिट कार्डची फसवणूक करण्याचा प्रयत्न कसा करायचा? - मिहान", "raw_content": "\nक्रेडिट कार्डची फसवणूक करण्याचा प्रयत्न कसा करायचा\nमी क्रेडिट कार्ड देयके स्वीकारणारी एक वेबसाइट चालवतो.\nनुकतीच मला असे आढळून आले की एक वापरकर्ता जो वेगवेगळ्या नावांची आणि / किंवा ईमेल पत्त्यांचा वापर करीत असे वेगवेगळ्या प्रमाणात सुमारे शंभर क्रेडिट कार्ड देवाण घेवाण करण्याचा प्रयत्न केला ($ 1 पासून). 50 ते> 500 डॉलर्स).\nया प्रकारचा क्रियाकलाप अधिकार्यांना देण्याचा योग्य मार्ग कोणता आहे\nसापडले हा लेख ज्यामुळे मदत होऊ शकते:\nअर्थात, ही एक संवेदनशील परिस्थिती आहे. कोणतेही व्यापारी अपमान करू इच्छित नाहीप्रामाणिक ग्राहकांना काय वाटते हे खरेदी अनुभव बदलाएखाद्या खटल्यासारखे. त्याच वेळी, आपण अंध चालू करू शकत नाहीफसवणूक करण्यासाठी डोळा.\nमुख्य कार्ड जारीकर्त्यांनी काय करावे यावर शिफारसी प्रकाशित केल्या आहेतआपण किंवा आपल्या कार्यसंघावरील रोखपालाने फसवणूक केल्याचा संशय आणि मी शिफारस करतो की आपणधोकादायक परिस्थितीत टाळण्यासाठी त्यांचे लक्षपूर्वक अनुसरण करा. आपण कदाचित म्हणूनसंशयित नाही, कार्ड ड्रायव्हर आपल्याला नाट्यमय तोंडीत येण्याची अपेक्षा करीत नाहीएखाद्या ग्राहकाशी मतभेद किंवा कार्डचा गैरवापर करणेसावधगिरी बाळगा आणि फसवणूकीच्या आकस्मिक मागातून कुस्ती करा.\nअमेरिकन एक्स्प्रेसच्या दिशानिर्देशांनुसार आपण कधीही स्वतःला किंवा आपण कधीही पुढे जाऊ नयेआपल्या कर्मचार्यांना क्रेडिट कार्डची फसवणूक झाल्यास संशय येतो तेव्हा. \"करू नका,कुठल्याही परिस्थितीत, पकडणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करणेग्राहक, \"कंपनीच्या वेबसाइटवर म्हणते. मी तुम्हाला ती चेतावणी देतो हे सुचवत आहेअतिशय गांभीर्याने.\nएमएक्स, मास्टर्कार्ड आणि व्हिसा सर्व आपल्याला असे म्हणतात की जर आपण किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या संशयितांनाक्रेडिट कार्ड फसवणूक, आपण आपल्या अधिकृतता केंद्र आणि, एक मध्ये कॉल पाहिजेसामान्य आवाज, तुमच्याकडे कोड 10 अधिकृतता विनंती आहे. अनुसरण करानंतर ऑपरेटरकडून सूचना, होय मध्ये प्रश्नांची उत्तरेकिंवा उत्तरे नाहीत. मास्टरकार्ड म्हणते की ऑपरेटर सूचित करेलआपल्यासाठी पोलिस जर आवश्यक असेल तर.\nव्हिसा त्याच्या साइटवर सूचित करते की संशयित आढळणारा कर्मचारीजर तुम्हाला वाटत असेल तर ग्राहकांच्या कार्डावरही चिन्हे दिसतील \"इतक्या सुरक्षितपणे करा. \"मी विचार करेन की हिंसक समाज किती दिला गेला आहेआपण 100 टक्के असणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत नाहीअॅश्युरन्स आपण असे सुरक्षितपणे करू शकता, आणि मी त्या बाजूच्या क्षेपणाने चूक करेलखबरदारी.\nफसवणूक रोखण्यासाठी फसवणुकीच्या कार्ड जारीकर्त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कराप्रत्येक ग्राहकासोबत पत्र पाठवण्यासाठी प्रतिबंध - आणि ट्रेनआपले कॅशीअर हे सुद्धा करण्यासाठी. व्हिसा कार्ड स्वीकृतीच्या यादीतकार्यपद्धती, उदाहरणार्थ, कॅशियरने याची खात्री करून घ्यावी की ग्राहकांनी यापावती आणि कार्डची त्याची तुलना करा. बर्याच कॅशीअर असे करीत नाहीत, अगदीते तरी करावे.\nपरिस्थिती नाकारुन जेव्हा तुम्हाला कार्ड नाकारणे आणि प्रशिक्षित करणेत्यांच्यात टीम देखील आहे. कोणाचे तरी कार्ड आले आहे हे स्पष्टपूर्वक समजावून सांगणेउदाहरणार्थ, कालबाह्य झाले आहे म्हणून नाकारले गेले नाही, अपमान करू नयेप्रामाणिक ग्राहक. अनेक जण आपली प्रशंसा करतातफसवणूक-प्रतिबंध गंभीरपणे.\nव्हिसा संभाव्य फसवणुकीच्या चेतावणी चिन्हे एक उपयुक्त यादी प्रकाशित केली आहेकी मी आपल्या कर्मचार्यांसह वाचले आणि सामायिक करण्याचे सुचवत आहे, जर तुम्हीआधीच असे केले नाही. उदाहरणार्थ आपण विशेषतः होऊ इच्छित असालएखाद्या ग्राहकाशिवाय अनेक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यास ती सचित्र असतेआकार, शैली, रंग किंवा किंमत. जे लोक विचलित करण्याचा प्रयत्न करतातआपण किंवा आपल्या विक्रीवर लव्हाळा - किंवा त्याच्याबद्दल एकही प्रश्न नाहीमुख्य खरेदी - कदाचित काहीतरी पर्यंत असू शकतेमार्गदर्शकतत्त्वे.\nत्याच वेळी, आपल्याला आपला निर्णय वापरावा लागेल. उदाहरणार्थ, पालकजे लहान मुलांबरोबर खरेदी करत आहेत ते आपल्याला विक्रीसाठी लुटण्याचा प्रयत्न करू शकतातकारण ते आपल्या मुलांसह खरेदी करण्यापासून वंचित आहेत. आपले सामान्यअर���थ आणि प्रवृत्ती फसवणूक वर युद्धात आपल्या सर्वोत्तम शस्त्रे आहेत, त्यामुळे वापरआपल्या मार्गदर्शक म्हणून त्यांना.\nही माहिती \"ईंट आणि मोर्टार\" स्टोअरसाठी आहे परंतु ई-कॉमर्सला देखील लागू केली पाहिजे. (लागू असल्याप्रमाणे)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%93%E0%A4%A3%E0%A4%AE", "date_download": "2019-12-08T21:05:48Z", "digest": "sha1:ZCN4DTZEOIZFIHCAVPXFKBK7RKFC4D5X", "length": 6307, "nlines": 220, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎साजरा करण्याची पद्धत: संदर्भ सुधारला\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎नौका स्पर्धा: संदर्भ घातला\n→‎सामाजिक महत्व: आवश्यक भर\n→‎सामाजिक महत्व: संदर्भ सुधारला\n→‎साजरा करण्याची पद्धत: संदर्भ घातला\n→‎साजरा करण्याची पद्धत: संदर्भ घातला\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎नौका स्पर्धा: संदर्भ घातला\n→‎नौका स्पर्धा: संदर्भ घातला\n→‎नौका स्पर्धा: संदर्भ सुधारला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:52:24Z", "digest": "sha1:XMMEPDAO7RLXBUYZCHYYKYXI2J57I44I", "length": 5868, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:कार्यशाळाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:कार्यशाळा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:साईट नोटीस ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळेची अधिक माहिती (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Mahitgar/कार्यशाळा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:सुशान्त देवळेकर/विषयतज्ञांसो��त संपादन कार्यशाळेत सहभागी व्हा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/230 ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/236 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी/जुनी चर्चा १ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मोबाईल साहाय्य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/इतर चर्चा/जुनी चर्चा ७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2016/03/", "date_download": "2019-12-08T21:52:39Z", "digest": "sha1:5X2B44G6MWOSFS6EDE6VDX4UYZMOC2XY", "length": 32333, "nlines": 125, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: March 2016", "raw_content": "\nबेकायदा बांधकामांच्या नियमितीकरणाचे मृगजळ\nशासनाने राज्यातील नागरी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधीचे धोरण निश्चित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरराज्यातील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला असला तरी या निर्णयाने खरेच अनधिकृत बांधकामे नियमित होतील का आणि झालीच तर ती किती होतील या प्रश्नांची उतरे मात्र निराशाजनकच आहेत असे म्हणावे लागेल . खरेतर राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामध्ये नवीन काहीच नाही किंवा कार्यकर्त्यांनी किंवा अनधिकृत बांधकाम करणा-यांनी हुरळून जावे असे काहीच नाही.या धोरणामूळे फारशी बांधकामे नियमित होण्याची शक्यता नाहीच उलट त्यामूळे अधिक आणि नव्या प्रश्नांना जन्म मिळण्याची शक्यताच जास्त आहे\nअसाच एक अहवाल तत्कालीन कॉंग्रेस राष्ट्रवादी शासनाने २०१३ मध्ये स्विकारला होता. तो अहवाल ‘राज्यातील ग्रामीणभागातील बेकायदेशीर बांधकामांना न���र्बंध/ आळा घालणेकरिता धोरण ठरविण्यासाठी गठीतकेलेल्या समितीचा अहवाल होता ‘ आणि तो तत्कालिन शासनाने स्विकारला होता. परंतु त्यावर त्या किंवा विद्यमान शासनाने काहीही केले नाही. सध्याच्या शासनाने स्विकारलेला अहवाल ग्रामीण ऐवजी नागरी क्षेत्रातील क्षेत्रातील बांधकामांबाबत आहे इतकेच.\nदोन्ही अहवालामध्ये समान कारणांचा,समान परिस्थितीचा अभ्यास करून आणि समान कायद्यामध्ये फेरबदलाच्या शिफारशी केल्या असल्याने त्यात किंवा त्यानुसार आखण्यात यावयाच्यानागरी क्षेत्रातील बेकायदा बांधकामांबाबतच्या धोरणामध्ये फार काही बदल असेल अशी शक्यता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले निवेदनही तसेच सुचित करते.\nमुख्यमंत्रांनी आपल्या निवेदनात काय म्हटले आहे. तसेच २०१३ साली राज्य शासनाला ‘राज्यातील ग्रामीण भागातील बेकायदेशीर बांधकामांना निर्बंध/ आळा घालणेकरिता धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या समितीने‘ काय म्हटले होते ते पाहू\n८.४ विद्यमान अनधिकृत बांधकामांबाबत प्रस्तावित कार्यवाही\nयापूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी वरील वर्गीकरणनिहाय बांधकामांबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करावी असे समितीचे मत आहे.\nग्रामीण भागात सार्वजिनक वापराकिरता आरक्षित असलेले क्षेत्र, प्रस्तावित रस्ते, विविध आरक्षणांखालील क्षेत्र, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र, सी.आर.झेड बाधित क्षेत्र, संरक्षण विभागाचे क्षेत्र व वन विभागाचे क्षेत्र, नदी-नाले इत्यादींचे पात्र किंवा पुररेषा यांमध्ये झालेली बांधकामे इत्यादी प्रकारच्या बांधकामांमध्ये बहुतांश सर्वच प्रकारच्या कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अशी अनिधकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत नियमानुकुल करण्यात येऊ नयेत व ती पाडण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात यावी अशी समितीची शिफारस आहे.\nमात्र ज्या ठिकाणी आरक्षणाच्या जागेमध्ये अनिधकृत बांधकामे झाली असतील त्या ठिकाणी अनिधकृत बांधकाम प्रशिमत करणे शक्य व्हावे या दृष्टीने संबंधित आरक्षणाच्या मूळ जागेपासून कमाल ५००मी. अंतरापर्यंत स्थानांतरीत करण्याची तरतूद असावी. तथापी, ज्या जागेत स्थानांतरण करावयाचे आहे ती जागा एकतर मूळ आरक्षणाखालील जागेच्या मालकाचीच असावी किंवा अशा स्थानांतरास संबंधित जमिन मालकाची संमती असावी.\nनागरी भागासंबधातील धोरणाबाबत आपल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी प्रतिबंधित क्षेत्रामधील बांधकामे नियमीत करण्यात येणार नाहीत असेच म्हटले आहे आणि आरक्षण स्थलांतरीत करणे किंवा नवीन जमिन मालकाने आरक्षणास परवानगी देणे या बाबी अंमळ अवघडच आहेत. शिवाय् अशा आरक्षणांच्या बदलासाठी येणारा खर्च स्वाभाविकपणे बेकायदा बांधकाम करणा-यांकडूनच वसूल करण्यात येणार हे उघड आहे. अशा स्थितीत आधीच्या बेकायदा बांधकामावर केलेला खर्च आणि ते काम नियमीत करण्यासाठी आरक्षणाचा येणारा खर्च पहाता असे काही घडण्याची शक्यता दुरापास्त वाटते.\n८.४.२ नोटीशीद्वारे प्रसिद्ध झालेले प्रारुप प्रादेशिक योजना अथवा अंतिम मंजूर प्रादेशिक योजना यामध्ये रहिवास विभागातील अनिधकृत बांधकामे :-\n१.काही ठिकाणी अनिधकृत बांधकामे रहिवाशी विभागात आणि सर्व नियमांशी सुसंगत मात्र सक्षम प्रधिकरणाच्या परवानगीशिवाय उभारण्यात आल्याचे दिसून येते.\nअशी अनिधकृत बांधकामे ही प्रचिलत नियमावलीप्रमाणे सक्षम् प्रधिकरणाकडून, कायद्यांतर्गत् विहीत शुल्क आकारून् नियिमत होऊ शकतात.\n२.त्याचप्रमाणे काही भागांत अनिधकृत बांधकामांमुळे झोनचे उल्लंघन झालेले नाही परंतु बांधकाम नियमावलीतील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून येते. उदा. समास अंतर न ठेवणे, कमाल अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकापेक्षा जास्त बांधकाम करणे, अनुज्ञेय मजल्यांच्या संख्येपेक्षा जास्त मजल्यांची बांधकामे करणे, पार्कींग, अग्निशमन यंत्रणा इत्यादींची तरतुद न करता बांधकामे करणे इत्यादी.\nअशी अनिधकृत बांधकामे ही प्रचलित नियमावलीप्रमाणे नियमित होऊ शकत नाहीत. अशा बाबतीत, प्रचलित नियमांमध्ये किती मर्यादेपर्यंत सूट / शिथलता द्यावी व यासाठी किती प्रशमन शुल्क (compounding charges) आकारावे याबाबत निर्देश नगर विकास विभागाने तयार करून निर्गमीत करावेत. ज्या अनिधकृत बांधकामाच्या बाबतीत असे प्रशमन शुल्क भरून घेण्यात आले त्या अनिधकृत बांधकामांस 'नियमानुकुल' असे न म्हणता 'प्रशमित बांधकाम‘ (compounded structure)' असे संबोधावे. अशा बांधकामांमध्ये भविष्यात केवळ दुरुस्त्या व नुतनीकरण अनुज्ञेय राहील. मात्र अशा बांधकामाच्या पुनर्विकासावेळी (redevelopment) प्रचिलत नियमावलीप्रमाणेच विकास करणे संबं���ितांवर बंधनकारक राहील, अशी तरतूद करण्यात यावी. या बाबी करणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनयम, १९६६ च्या कलम २ व कलम १४३ मध्ये सुधारणा करण्यात् यावी.\n३. ज्या अनिधकृत बांधकामांमध्ये शासनाने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उल्लंघणे आहेत आणि ज्यांना वरीलप्रमाणे प्रशमित करता येत नाही त्यांनी त्यांची अनिधकृत बांधकामे आवश्यक दुरुस्ती/सुधारणा करून वरील परिच्छेदात नमूद केलेल्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या मर्यादेत आणल्यानंतरच प्रशमित करावीत. जी अनिधकृत बांधकामे, शासनाने विहीत केलेल्या मर्यादेमध्ये आणणे काही कारणाने शक्य नसल्यास अशी अनिधकृत बांधकामे पाडून टाकण्यात यावीत.\nयातील मुद्दा क्र १ मधील बांधकामे दंड् भरून कदाचित नियमीत होतीलही. परंतु मुद्दा क्र २ मधील बांधकामांना काही सवलती दिल्या तरी ती नियमीत होणार नाहीत तर ती प्रशमित बांधकामे म्हणजे तडजोड शुल्क भरून उभी असणारी बांधकामे असा शिक्का त्यावर कायम रहाणार आहे. त्यामूळे त्या जागांचा पुढे व्यवहार करता येणे शक्य होइल असे वाटत् नाही.त्याचप्रमाणे मुद्दा क्र ३ मधील मर्यादा किती असेल हे सध्या स्पष्ट नसले तरी तो आकडा विद्यमान कमाल चटईक्षेत्रापेक्षा जास्त असेल असे वाटत नाही. अशा स्थितीत त्या बांधकामातील कोणते क्षेत्र वैध ठरवाचे आणी कोणते अवैध यावरूनही संभ्रम वाढणारच आहे. उदा. एका एक हजार चौ फू क्षेत्रफळाच्या प्लॉटवर पाच हजार चौ फू बांधकाम करून बांधकाम व्यावसायिक निघून गेला आहे .आणि शासनाने त्यावर समजा २.५ इतके चटईक्षेत्र मान्य केले तर उर्वरीत कोणते २५०० चौ फू बेकायदा क्षेत्रफळ ठरवायचे तळमजल्यावरचे की वरच्या मजल्यावरचे. अशा स्थितीत वरच्या मजल्यावर रहाणा-यांचा दोष काय्\nआणि याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा आहे तो, अशा प्रशमित किंवा तडजोडीने उभ्या रहाणा-या बांधकामामध्ये रहाणा-यांच्या सुरक्षीततेचे काय त्यांची जबाबदारी कोण घेणार त्यांची जबाबदारी कोण घेणार कारण अशा रितीने उभ्या रहाणा-या बांधकामाच्या मजबुतीची काळजी कधीच घेतली जात नाही. अशी बेकायदा उभी राहिलेली अनेक बांधकामे पडल्याची आणि त्यात अनेक जण दगावल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात सापडतात. एकदा दंड भरल्यानंतर त्यातील रहिवाशांच्या सुरक्षीततेची हमी शासन घेणार की त्यांना वा-यावर सोडणार हाही प्रश्न अनुत्तरितच आहे.\n८.४.३ नोटीशीद्वारे प्रसिद्ध झालेले प्रारूप प्रादेशिक योजना अथवा अंतिम मंजूर\nप्रादेशिक योजना याध्ये रिहवास विभागाव्यतिरिक्त अन्य वापर विभागातील अनिधकृत बांधकामे:-\n१. अशा प्रकारची अनिधकृत बांधकामे ही प्रामुख्याने शेती तथा नाविकास विभागांमध्ये झालेली आढळून येतात. या बांधकामांमध्ये वापर विभागाचे (Zone) उल्लंघन तसेच नियमापेक्षा जास्त बांधकामे करणे अशा अनयिमतता आढळून येतात. अशा भागात विद्यमान अनधिकृत बांधकामाच्या व विकासाच्या एकंदर क्षेत्राचा विचार एकत्रितरित्या करून असे क्षेत्र प्रादेशिक योजनेमध्ये रहिवास विभागात समाविष्ट करण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव नगररचना विभागाचे विभागीय सहसंचालक, यांनी शासनाकडे सादर करावा. नगर विकास विभागाने अशा झोन बदलाची कार्यवाही पूर्ण करावी.\n२. असा झोन बदल झाल्यानंतर जी अनिधकृत बांधकामे ही प्रचिलत नियमावलीप्रमाणे नियिमत होऊ शकतात त्यांबाबत शासन, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनयम, 1966 अन्वये वेळोवेळी विहित करेल त्याप्रमाणे विहीत शुल्क आकारून सदर अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात यावीत.\n३. असा झोन बदल झाल्यानंतर जी अनिधकृत बांधकामे ही प्रचिलत नियमावलीप्रमाणे नियमित होऊ शकत नाहीत. अशा बाबतीत, प्रचिलत नियमांम􀃁ये किती मर्यादेपर्यंत सूट / शिथिलता द्यावी व यासाठी किती प्रशमन शुल्क (compounding charges) आकारावे याबाबत निर्देश नगर विकास विभागाने तयार करून निर्गमित करावेत. ज्या अनिधकृत बांधकामाच्या बाबतीत असे प्रशमन शुल्क भरून घेण्यात् आले त्या अनिधकृत बांधकामांस 'नियमानुकुल' असे न म्हणता 'प्रशमित बांधकाम (compounded structure)' असे संबोधावे. अशा बांधकामाच्या पुनर्विकासावेळी प्रचिलत नियमावलीप्रमाणेच विकास करणे संबंधितांवर बंधनकारक राहील, अशी तरतूद करण्यात यावी.\n४. ज्या अनधिकृत बांधकामांमध्ये शासनाने विहीत केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उल्लंघने आहेत आणि ज्यांना वरीलप्रमाणे प्रशमित करता येत नाही त्यांना त्यांची अनिधकृत बांधकामे आवश्यक दुरुस्ती/सुधारणा करून वरील परिच्छेदात नमूद केलेल्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या मर्यादेत आणल्यानंतरच प्रशिमत करावीत. जी अनिधकृत बांधकामे, शासनाने विहीत केलेल्या मर्यादेमध्ये आणण�� काही कारणाने शक्य नसल्यास अशी अनिधकृत बांधकामे पाडून टाकण्यात यावीत.\n८.४.४ ज्या क्षेत्रासाठी नोटीशीद्वारे प्रादेशिक योजना प्रसिद्ध झालेली नाही अथवा अंतिम मंजूर झालेली नाही, अशा ठिकाणची अनिधकृत बांधकामे :-\n१. अशी बांधकामे ही मुख्यत्वे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील तरतुदींशी विसंगत झालेली आढळून येतात.अशा बांधकामांसाठी नगर विकास विभाग वेळोवेळी विहित करेल अशा नियमावलीच्या अधिन राहून व नगररचना विभागाच्या सल्ल्याने व वरील परिच्छेद क्रमांक ८.४.२ मधील मुद्दा क्र. २ व ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.\n२. ज्या क्षेत्रासाठी नोटीशीद्वारे प्रादेशिक् योजना प्रसिद्ध झालेली नाही अथवा अंतिम मंजूर झालेली नाही, अशा ठिकाणी महसूली गावठाण क्षेत्रातील तसेच गावठाणाबाहेरील क्षेत्रातील बांधकामांवर ग्रामपंचायतीने, तालुकास्तरीय नगर रचना विभागाच्या अधिका-यांच्या सल्याने व यासंबंधात शासनाचा नगर विकास विभाग वेळोवेळी निश्चित करेल अशा नियमाप्रमाणे कार्यवाही करावी.\n३. अनधिकृत अकृषक वापरासंबंधी महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अन्वये विहीत कारवाई करावी.\nजे मुद्दे यातील ८.४.३ व ८..४.४ मध्ये मांडले आहेत तसेच मुद्दे मुख्यमंत्र्यांनी नागरी भागातील बेकायदा बांधकामांवरील धोरणासंदर्भात मांडले आहेत\n८.४.५ नियिमतीकरणाची नियत अंतिम दिनांक (cut-off date):- वरील ८.४.१ ते ८.४.४ मध्ये जरी काहीही नमूद केले असले तरी केवळ दि.३१ जानेवारी, २०१३पूर्वी अनिधकृत बांधकामेच वर नमूद कार्यपद्धतीप्रमाणे नियिमत करावीत. दि.३१ जानेवारी, २०१३ नंतरच्या अनधिकृत बांधकामांबाबत कठोर धोरण स्विकारून भविष्यात दि.३१ जानेवारी, २०१३ नंतरच्या अनिधकृत बांधकामांची कोणत्याही प्रकारची गय न करता (Zero Tolerance for unauthorised constructions) सदर अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात यावीत.\nमूळात ग्रामीण भागातीअल बेकायदा बांधकासंदर्भात समितीने दिलेला अहवाल शासनाने स्विकारला असला तरी त्यानुसार धोरण अद्यापही आखलेले नाही .त्यामूळे Zero Tolerance for unauthorised constructions ही घोषणा कागदावरच उरली आहे. परिणामी नागरी भागातील बेकायदा बांधकामांसंदर्भात तातडीने काही घडेल अशी अपेक्षा बाळगणे फारच भाबडे पणाचे ठरेल\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nबेकायदा बांधकामांच्या नियमितीकरणाचे मृगजळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/news/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-08T21:51:56Z", "digest": "sha1:KCNH7CRLQ2HGUWGITKX6MLATFAUVA7HS", "length": 5994, "nlines": 46, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "अन्वेषा दत्तागुप्ता गाणार मराठी गाणं ! - Cinemajha", "raw_content": "\nअन्वेषा दत्तागुप्ता गाणार मराठी गाणं \nअन्वेषा दत्तागुप्ता गाणार मराठी गाणं\n‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील ‘जलते दियेन हे गाणे रसिकांना प्रचंड आवडले होते.तसेच जॅम रूम मधेही अन्वेषा ने बरेच बॉलीवूड ओल्ड सॉंग्स रीमिक्स करून गायले आहेत . व आत तिचा आवाजाला रसिकप्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे .अन्वेषा दत्तागुप्ता लवकरच एका मराठी चित्रपटासाठी गाणार आहे. अन्वेषाने आतापर्यंत अनेक हिंदी, बंगाली, कन्नड आणि तमीळ चित्रपटांत गाणी गायली आहेत. मराठी चित्रपटासाठी गाण्याची अन्वेषाची ही पहिलीच वेळ आहे . मराठीत गाण्यासाठी सध्या ती खूप उत्सुक आहे. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर आता भाऊराव ‘बबन’ ह�� त्यांचा दुसरा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटावर सध्या त्यांचे काम सुरू असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ते लवकरच सुरुवात करणार आहेत. बबन या चित्रपटांच्या गाण्यांवर सध्या भाऊराव आणि त्यांची टीम काम करीत आहे. या चित्रपटातील एक गाणे अनेक हिंदी चित्रपटात गाणी गायलेली गायिका अन्वेषा दत्तागुप्ता गाणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग लवकरच यशराज स्टुडिओत होणार आहे. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब सांगतात, ‘बबन या चित्रपटातील गाण्यासाठी अन्वेषा अगदी योग्य असल्यावर आमच्या सगळ्यांचे एकमत होते. मराठी चित्रपटासाठी गाण्याची तिची ही पहिलीच वेळ असल्याने ती यासाठी खूपच मेहनत घेत आहे. तिला मराठी येत नसले, तरी प्रत्येक उच्चार ती आमच्याकडून समजून घेते. रसिकांना तिचे हे गाणे प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.’\n← स्टाइलमध्ये असावी ओरिजनॅलिटी – तेजस्विनी पंडितचा स्टाईल फंडा \nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Sfnm", "date_download": "2019-12-08T22:05:15Z", "digest": "sha1:EE4XMUPH3CLYZPUYYX5MVBCECMXSAZMR", "length": 5717, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Sfnmला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Sfnm या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:Sfn (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Sfn/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation no brackets (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation no brackets/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation (आंत���्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation documentation (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation text (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvard citation text/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvcoltxt (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvcoltxt/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvcol (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvcol/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvcolnb (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Harvcolnb/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Sfnp (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Sfnp/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Sfnm (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Sfnm/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/26/sleeping-techniques-to-heal-health-problems/", "date_download": "2019-12-08T20:28:30Z", "digest": "sha1:IZTJBG6Z3GLYMJ5U4MSLGPPK4SWY3CL4", "length": 9677, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'या' तक्रारींच्या निवारणासाठी ठरतात झोपण्याच्या काही विशिष्ट स्थिती सहायक - Majha Paper", "raw_content": "\n‘या’ देशात ब्रेड बनविण्यासाठी किड्याचा केला जातो वापर\nदररोज 8 जणांसोबत बेड शेअर करुन झाली 6 कंपन्‍यांची मालकीण\nसर्दी : सामान्य पण घातक विकार\nआजारी गाय मालकाला पाठविणार मेसेज\nबालाजी सूर्यमंदिरात तुपाच्या विहीरी\nकला, वाणिज्य,विज्ञान शाखांनाही संधी\nगर्भावस्थेमध्ये या ही वस्तूंचे डोहाळे..\nआता रक्त तपासणी होण्यापूर्वीच कुत्रे करणार मलेरियाचे निदान\nप्रथम भेटीमध्ये असे असावे संभाषण\n‘या’ तक्रारींच्या निवारणासाठी ठरतात झोपण्याच्या काही विशिष्ट स्थिती सहायक\nरात्री झोपताना प्रत्येकाची स्थिती, म्हणजेच ‘sleeping position’ निराळी असते. पण यामध्येही काही झोपण्याच्या स्थिती अशा आहेत, ज्यामुळे काही तक्रारींचे निवारण होण्यास मदत होते. या झोपण्याच्या स्थितींमुळे पाठदुखी, पायदुखी सारख्या तक्रारी दूर होऊन वेदनेपासून आराम मिळतो. ज्यांना पाठदुखी��ा त्रास सतावत असेल, त्यांनी केवळ मानेखाली उशी न घेता, पाठीवर झोपून ,एक उशी मानेखाली आणि एक उशी पाठीखाली ठेवावी. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना आधार मिळून वेदना शमण्यास मदत होते. तसेच मान दुखत असल्यास एका कुशीवर उशी न घेता झोपावे. उशीविना झोपणे शक्य नसेल, तर अगदी पातळ उशी मानेखाली घ्यावी.\nअनेकदा मसालेदार, तेलकट अन्न सेवन केल्याने छातीमध्ये जळजळ जाणवते. अशा वेळी बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेल्या ऑर्थोपेडिक उशीचा वापर करून डाव्या कुशीवर झोपावे. अनेकदा जास्त वेळ उभे राहावे लागल्याने किंवा खूप अंतर चालल्यामुळे किंवा धावल्याने पायामध्ये गोळे येतात आणि पाय जड झाल्याप्रमाणे भावना होते. अशा वेळी पाठीवर झोपून मानेबरोबरच पायांच्या घोट्याच्या खाली आणखी एक उशी घ्यावी. असे केल्याने पायांचा जडावलेपणा कमी होण्यास मदत होईल.\nसर्दीमुळे नाक सतत वाहत असल्यास मानेखाली एक उशी घेऊन कुशीवर न झोपता पाठीवर झोपावे आणि अनेक उश्या डोक्याखाली घेऊन त्यांना टेकून झोपावे. याने नाक वाहत वाहणे कमी होते आणि नाक बंदही होत नाही. ज्यांना उच्चरक्तदाबाचा विकार आहे, किंवा ज्यांचा रक्तदाब काही कारणाने अचानक वाढला असेल, त्यांनी झोपण्यासाठी पातळ आणि मऊ उशीचा वापर करून, पोटावर झोपावे. अचानक उद्भविलेली डोकेदुखी कमी करण्यासाठी पाठीवर झोपावे आणि डोक्याच्या अवती भोवती आणखी दोन तीन उश्या रचून ठेवाव्यात. जशी शारीरिक समस्या असेल, त्याप्रमाणे झोपण्याची स्थिती निवडल्यास समस्येचे निवारण होण्यास मदत होते. पण हे उपाय तात्पुरते असून, आवश्यकता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिक��धिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T22:11:07Z", "digest": "sha1:2QQEXODMH7DGGH5XYC6BKNC6B3BVG2MF", "length": 4808, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आना कारेनिना - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) Анна Каренина\nसाहित्य प्रकार प्रणयप्रधान कादंबरी\nप्रकाशन संस्था रुस्की वेस्टनिक\nलिओ टॉल्स्टॉय यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lok-sabha-election-votingsataramaharashtra-18708?page=1", "date_download": "2019-12-08T21:20:48Z", "digest": "sha1:XLLOMPG7XK77OQ5D7MV3R37C2QHSQIMT", "length": 17939, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, lok sabha election voting,satara,maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 23 एप्रिल 2019\nसातारा : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्व���त कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते.\nसातारा : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते.\nलोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी सुवासिनींच्या हस्ते प्रथम मतदान करण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविकांनी मतदान केंद्रात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती. मतदान केंद्रांबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. पाण्याची व्यवस्थाही केली होती. त्या दिव्यांग मतदारांना मदतही करीत होत्या. गेले काही दिवस उन्हाचा कडाका जास्तच वाढला आहे. पूर्व भागातील खटाव-माण तालुक्‍यात त्याची तीव्रता जास्त होती. यामुळे अनेक महिलांसह नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली. सकाळी नऊपर्यंत त्यामुळेच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.\nदुपारच्या सत्रात उन्हामुळे मतदार बाहेर पडले नाहीत, दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या होत्या. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात पाच लाख ८७ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदारांचा खोळंबा झाला. यामध्ये माण तालुक्यातील मलवडीत येथील केंद्रावरील अर्धा तास तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद पडले होते.\nगोवारे (ता. कराड) येथील सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास मतदान केंद्र क्रमांक ९८ मधील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदार खोळंबले होते. नवीन मशिन बसविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे मतदान केंद्र क्रमांक २८२ येथे व्हीव्हीपॅट बंद अर्ध्या तास बंद पडले होते. वाईहून तंत्रज्ञ आ��्यानंतर दुरुस्ती झाली.\nवाई तालुक्यातील वेळे येथे तीन वाजण्याच्या सुमारास मतदानावर बहिष्काराचे सावट असतानाच १३७ नंबर केंद्रातील मशिन सुमारे एक तासभर बंद पडले होते. महामुलकरवाडी (ता. जावली) येथे दुपारी तीन वाजता मतदान मशिन बिघडल्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.\nविधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) ः वाई ५१.११, कोरेगाव ५४.३१, कऱ्हाड उत्तर ५६.४९, कऱ्हाड दक्षिण ५६.२२, पाटण ५०.३०, सातारा ५०.३६.\nखासदार लोकसभा मतदारसंघ सातारा\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nनांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...\nनगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...\nनमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...\nआघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nनांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...\nसाखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....\nगडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना...पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वादग्रस्त...\nपरभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nउसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...\nनियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...\nमधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...\nपरभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...\nसोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...\nकोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...\nविज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली : ज्ञान, विज्ञान, संगणक व...\nसंत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती ः सांघिक तत्त्वावर संत्रा...\nफडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...\nकृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...\nफडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cultivation-soyabean-20367?page=1", "date_download": "2019-12-08T22:46:27Z", "digest": "sha1:VUZNWLMR2E4TK74K2DNL4TTNC7ZCJFJY", "length": 19574, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, cultivation of soyabean | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा सुधारित जाती\nखरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी निवडा सुधारित जाती\nशनिवार, 15 जून 2019\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्याच्या मुळांवरील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देते. आंतर पीक व दुबार पीक पद्धतीबरोबर पीक फेरपालटासाठीही सोयाबीन पीक महत्त्वाचे ठरते.\nसोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्याच्या मुळांवरील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देते. आंतर पीक व दुबार पीक पद्धतीबरोबर पीक फेरपालटासाठीही सोयाबीन पीक महत्त्वाचे ठरते.\nजमीन : पिकाच्या वाढीसाठी मध्यम काळी पोयट्याची व पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि ६.५ ते ७.५ पर्यंत सामू असणारी जमीन अतिशय उत्तम असते.\nहवामान : २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात सोयाबीन चांगल्या प्रकारे वाढू शकते. ज्या भागात ७०० ते १००० मिमी पर्यंत पावसाचे प्रमाण असते त्या ठिकाणी सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळते.\nपूर्वमशागत व भरखते : जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट तीन वर्षांतून एकदा करावी. दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व समपातळीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीला चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरून नंतर जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी एक वखराच्या सहाय्याने पाळी घातल्यास तणांची तीव्रता कमी होते.\nबीज प्रक्रिया : बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरण करण्यासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम जॅपोनिकम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रत्येकी प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी २ - ३ तास आधी लावून सावलीमध्ये वाळवावे. बीज प्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये. तसेच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून, नंतरच जिवाणू खतांची प्रक्रिया करावी.\nसुधारित जाती :जे. एस . ३३५, एम. ए .सी. एस. ११८८, फुले कल्याणी (डी . एस . २२८), जे. एस . ९३-०५, के. एस. १०३, फुले अग्रणी (के. डी. एस. ३४४), फुले संगम (के. डी. एस. ३४४) आणि जे. एस . ९७-५२.\nपेरणीची वेळ व पद्धत : पुरेसा पाऊस झाल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादन कमी होते. सोयबिनची पेरणी पाभरीच्या सहाय्याने करताना बियाणे ३-४ सेंमीपेक्षा खोल करू नये, अन्यथा बियाणे कुजून उगवण कमी होते. दोन ओळीतील व रोपातील अंतर भारी जमिनीत ३० x १० सेंमी आणि मध्यम जमिनीत ४५ x ५ सेंमी ठेवावे. पेरणी उताराला आडवी व पूर्व-पश्चिम दिशेत करावी.\nभरखते : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन पेरणीपूर्वी १५- २० दिवस अगोदर जमिनीत मिसळावे.\nवरखते : सोयाबीन ���िकास प्रति हेक्टरी ५० किलो नत्र , ७५ किलो स्फुरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळून किंवा चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावेत.\nबियाण्याचे प्रमाण : सलग पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५-८० किलो, तर टोकण करण्यासाठी ४५-५० किलो बियाणे वापरावे.\nआंतर पीक पद्धत : मध्यम भारी जमिनीत तूर पिकामध्ये सोयाबीन १:३ किंवा २:४ या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निव्वळ तुरीपेक्षा सोयाबीनमुळे आंतरपीक पद्धती फायदेशीर दिसून येते.\nआंतर मशागत : पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर ३० दिवसांच्या आत खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. दुसऱ्या कोळपणीच्या वेळी डवराला दोरी गुंडाळून कोळपणी करावी. त्यामुळे पिकांच्या मुळांना मातीची भर बसेल आणि सऱ्या पडल्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होण्यास मदत होते.\nपाणी व्यवस्थापन : पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) आणि फुलोऱ्यात (४५ ते ५० दिवसांनी) पावसाचा ताण पडल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\n- अंबादास मेहेत्रे (आचार्य पदवी), ९५४५३२३९०६\n- डॉ. एस. एच.पठाण (सहयोगी प्राध्यापक), ८१४९८३५९७०\n(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)\nहिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार हेक्टरवर पेरणी\nहिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता.\nउन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग\nकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग पन्हाळा तालुक्‍यातील अ\nबोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर \nपुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट करण्याच्या गप्पा ठोकल्या जात असताना उत्पन्न तर द\nबाजारात रानमेवा खातोय भाव\nअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध प्रकारचा रानमेवा दाखल होत आहे.\nहिवाळ्यात जपा कोंबड्यांचे आरोग्य\nहिवाळ्यात पोट्री शेडच्या लिटरमधील ओलसर भाग काढून टाकावा. त्यामध्ये प्रति १०० चौ.\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nनांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...\nनगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...\nनमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...\nआघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nनांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...\nसाखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....\nगडकरींनी ‘त्या’ पत्रात पंतप्रधानांना...पुणे : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वादग्रस्त...\nपरभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nउसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...\nनियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...\nमधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...\nपरभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/life-imprisonment-husband-who-kills-wife-235163", "date_download": "2019-12-08T21:20:01Z", "digest": "sha1:VCAVB5ZUJQQJELUGYIM6SCEDJXHAU5IS", "length": 15358, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nपत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\n​प्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत होत��. तसेच, जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या द्यायचा. घटनेच्या दिवशी प्रकाश हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. \"थांब तुला खल्लास करतो' असे म्हणत उमा यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी नऊ साक्षीदार तपासले.\nपुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला आहे.\nप्रकाश ऊर्फ मुन्ना हनुमंत कुटके (वय 35, रा. चंदननगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. यात उमा प्रकाश ऊर्फ मुन्ना कुटके (वय 25) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत शेजारी राहणाऱ्या शालन धोत्रे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 2008 मध्ये आंबेडकरनगर झोपडपट्टी परिसरात घडली होती.\nप्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करत होता. तसेच, जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या द्यायचा. घटनेच्या दिवशी प्रकाश हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. \"थांब तुला खल्लास करतो' असे म्हणत उमा यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी नऊ साक्षीदार तपासले.\nपाच वर्ष घेतला तृतीयपंथीयांचा वेश :\nप्रकाश व उमा यांना दोन मुले आहेत. प्रकाश ऊर्फ मुन्ना हा बिगारी काम करत होता. तर, पत्नी कचऱ्याच्या गाडीवरकाम करत होती. प्रकाश सतत चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने खून केला. खुनानंतर प्रकाश हा फरार झाला होता. तो पाच वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. याकालावधीत तो ओळखू नये म्हणून तृतीयपंथीचा वेश धारण करून राहत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला 2013 साली अटक केली होत\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील साखर उत्पादन घटणार\nपुणे - राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत ��ंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला...\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये....\nपंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nपळसेचा मुळा राज्यभर प्रसिद्ध अन गावातील दोनशे तरुण बनलेत अभियंते\nनाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/would-be-wagholi-waste-planning-234819", "date_download": "2019-12-08T21:39:04Z", "digest": "sha1:JTEIFA3QQQPKXCZFZN33W4HHJM5GRTEQ", "length": 15012, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "असे असेल वाघोलीचे कचरा नियोजन | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nअसे असेल वाघोलीचे कचरा नियोजन\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nपुणे ः लातूरच्या धर्तीवर वाघोली ग्रामपंचायत कचरा नियोजन करणार आहे. यासाठी \"एक वॉर्ड एक प्रकल्प' उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पाच सरकारी जागांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, तसेच जिल्हा परिषदेकडे सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागेल.\nपुणे ः लातूरच्या धर्तीवर वाघोली ग्रामपंचायत कचरा नियोजन करणार आहे. यासाठी \"एक वॉर्ड एक प्रकल्प' उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पाच सरकारी जागांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे, तसेच जिल्हा परिषदेकडे सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागेल.\nवाघोलीत कचऱ्याची समस्या सध्या खूपच गंभीर बनली आहे. दोन कचरा प्रकल्प सुरू करण्यात आले होते. मात्र दोन्ही अपयशी ठरले आहेत. कचरा डंपिंग करण्यासाठी जागेचाही प्रश्न असल्याने त्याची गंभीरता वाढली. त्यामुळे \"सर्वत्र कचराच कचरा' अशी सध्या स्थिती आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लातूर येथील कचरा प्रकल्प व नियोजनाची माहिती घेतली. त्यानंतर यावर कार्यवाही सुरू करण्यात आली. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्याला खीळ बसली. आता पुन्हा या कामाला गती येऊ लागली आहे. सदस्यांच्या मासिक बैठकीत या नियोजनाची सविस्तर चर्चा झाली. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यास सुरवात करणार आहे.\nप्रकल्पात समावेश होणारे घटक\n- कचरा गोळा करण्यासाठी 20 घंटा गाड्या.\n- प्रत्येक गाडीवर एक महिला सहायक (ओला व सुका कचरा वेगळा घेण्यासाठी)\n- 25 हजार मिळकतदारांना प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप.\n- प्रकल्प चालविण्यासाठी एजन्सीची नेमणूक.\n- ओला व सुका कचरा वेगळा असेल तरच स्वीकारणार.\n- ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती.\n- एका प्रकल्पासाठी ः अंदाजे 60 ते 70 लाख खर्च.\n- एकूण सहा प्रकल्पांसाठी ः अंदाजे चार कोटी खर्च\n- 50 हजार डस्टबीन खरेदी ः अंदाजे 40 लाख\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवकिलांच्या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम\nपुणे - बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून (बीसीआय) तयार करण्यात येत असलेल्या नव्या नियमावलीमुळे संघटनांच्या निवडणुकीत स्थानिकांना संधी मिळेन आणि दुबार...\nराज्यातील साखर उत्पादन घटणार\nपुणे - राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला...\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये....\nपंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/chatrapati-shivaji-vidyalaya-science-exhibition-success-38105/", "date_download": "2019-12-08T22:04:39Z", "digest": "sha1:V6ISE5E2UA23ADH6TVRK2G7M2S3FW3HY", "length": 14092, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फ्रावशी, रचना, छत्रपती विद्यालय यांचे विज्ञान प्रदर्शनात यश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nफ्रावशी, रचना, छत्रपती विद्यालय यांचे विज्ञान प्रदर्शनात यश\nफ्रावशी, रचना, छत्रपती विद्यालय यांचे विज्ञान प्रदर्शनात यश\nफ्रावशी अकॅडमी, रचना विद्यालय, पळसेची जिल्हा परिषद शाळा, शिंदे येथील छत्रपती ���िद्यालय या शाळांनी विविध गटांमध्ये ३८ व्या नाशिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक\nफ्रावशी अकॅडमी, रचना विद्यालय, पळसेची जिल्हा परिषद शाळा, शिंदे येथील छत्रपती विद्यालय या शाळांनी विविध गटांमध्ये ३८ व्या नाशिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविला. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी शाळेत पंचायत समिती आणि नाशिक तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आ. अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी शाळांना आणि शिक्षक व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वेळी शालेय समिती अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, पंचायत समिती उपसभापती कैलास चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजयश्री चुंबळे, पंचायत समिती सदस्य सुशिला वाघेले उपस्थित होते. तालुक्यातील शहरी व ग्रामीण विभागांतील २२५ प्राथमिक व माध्यमिक शाळांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. स्वागत मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी यांनी केले. प्रास्तविक विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी केले. या वेळी आ. ढिकले, चुंबळे, कुलकर्णी गटशिक्षणाधिकारी महेंद्र भोये यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. वसुंधरा अकोलकर यांनी आभार मानले. पहिली ते आठवी विज्ञान उपकरण गटात प्रथम फ्रावशी अकॅडमी, द्वितीय होरायझन अकॅडमी, तृतीय डे केअर सेंटर, नववी ते बारावी शहरी गटात प्रथम रचना विद्यालय, द्वितीय बॉइज टाऊन, तृतीय श्रीराम विद्यालय या शाळांनी यश मिळविले. शहरी शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात एन. एन. अहिरे (ज्योती विद्यालय, पिंपळगाव बहुला), माध्यमिक गटात संजय सोनार (सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय), शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा सहायक ए. बी. जाधव (मराठा हायस्कूल), लोकसंख्या नाशिक शहरी प्राथमिक गटात एस. जी. कुशारे (मराठा हायस्कूल), माध्यमिक गटात दिलीप अहिरे (सीडीओ मेरी हायस्कूल) यांना प्रथम क्रमांक मिळाला. पहिली ते आठवी ग्रामीण गटात जि.प. शाळा पळसे (प्रथम), विल्होळी शाळा (द्वितीय). मुंगसे शाळा (तृतीय), उत्तेजनार्थ इंदिरानगर गाळोसे, नववी ते बारावी ग्रामीण गटात छत्रपती विद्यालय शिंदे (प्रथम), संत आईसाहेब स्कूल पळसे (द्वितीय), माध्यमिक विद्यालय पळसे (तृतीय), उत्तेजनार्थ बळीराम हिरे विद्यालय, दरी, शैक्षणिक साहित्य गटात सोमा देशमु��, सामंतगाव (प्रथम), माध्यमिक गटात एस. एच. सूर्यवंशी, गंगावरे (प्रथम), शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा सहायक डी. आर. देवरे, गिरणारे, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात मनीषा गायकवाड, सय्यद पिंप्री, लोकसंख्या शिक्षण माध्यमिक गटात अमरसिंग परदेशी, वंजारवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळविले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nविज्ञान प्रदर्शनात दैनंदिन समस्यांवरील उपकरणांवर भर\nविज्ञान प्रदर्शनात यंदा दैनंदिन प्रश्नांवर भर\n‘आदर्श नाशिक’च्या संकल्पनांवर विज्ञान प्रदर्शनात झोत\nपश्चिम शिक्षण विभागाचे विज्ञान प्रदर्शन\nऑरेंज सिटी विज्ञान मेळावा २१ डिसेंबरपासून\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:51:20Z", "digest": "sha1:44WVJWHTZUHBKA4RT4AMBRIPKVJRRL5A", "length": 4703, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तेलंगणा - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः तेलंगणा.\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► तेलंगणामधील जिल्हे‎ (१० क, १२ प)\n► तेलंगणातील धरणे‎ (१ प)\n► तेलंगणामधील लोकसभा मतदारसंघ‎ (१७ प)\n► तेलंगणमधील विद्यापीठे‎ (१ प)\n► तेलंगणामधील वाहतूक‎ (३ क, १ प)\n► तेलंगणामधील शहरे‎ (१२ प)\n► तेलंगणा राज्याच्या संवैधानिक व्यक्ती‎ (२ क)\n► तेलंगणातील सिंचन‎ (१ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१४ रोजी ११:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/deepika-padukone-cut-ranveer-singh-beard-mustache-video-viral-236273", "date_download": "2019-12-08T21:50:24Z", "digest": "sha1:4AHT463DE2ECBUEO5RNAAGYXAVVSSAN5", "length": 14963, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video: रणवीरची मिशी दीपिकाने हातात धरली अन्... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nVideo: रणवीरची मिशी दीपिकाने हातात धरली अन्...\nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\nअभिनेता रणवीर सिंगची मिशी अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने हातामध्ये धरली आणि कापून टाकली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nअभिनेता रणवीर सिंगची मिशी अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने हातामध्ये धरली आणि कापून टाकली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच लाखो नेटिझन्सी हा व्हिडिओ पाहिला आहे.\nव्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका कात्रीने रणवीरची मिशी कापण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी दोघांच्या चेहऱयावर आनंद आहे. मात्र, दीपिकाने रणवीरची मिशी कापल्यानंतर रणीवरने डोक्यालाच हात लावला. ‘फिल्मी ज्ञान’ या बॉलिवूड पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nबॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस नुकसाच साजरा केला. शिवाय, सुवर्ण मंदिर आणि तिरुपती मंदिरात दर्शन घेतले. दोघांनी 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे विवाह केला. दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन पेक्षा ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. रणवीरने दीपिकाला प्रथम एका कार्यक्रमादरम्यान पाहिले होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 2013 मध्ये त्यांना 'रामलीला' या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आणले. दोघांमध्ये यादरम्यान जवळीक वाढायला सुरुवात ��ाली. या चित्रपटात अनेक रोमॅंटिक सीन आहेत.\nदीपिका आणि रणवीर एकत्र येण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दोघांनी भन्साळीच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या 3 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. दीपिका आणि रणवीर लवकरच ’83’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरणवीर सिंग बनला गुजराती छोकरा, 'जयेशभाई जोरदार' चा पोस्टर एकदा बघाच \nमुंबई : रणवीर सिंग नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकरातना दिसतो. कॉमेडी, रोमान्स, ऐतिहासिक आणि अशा अनेक प्रकारच्या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपली...\nक्यूट कपल पोहोचलं सुवर्ण मंदिरात\nदीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या काल एक वर्षं पूर्ण झाला. त्यांच्या अॅनिव्हर्सरीनिमित्त ते सध्या देवदर्शन करत आहेत. आज (ता. 15) पहाटेच ते...\nदीपवीरने असा केला लग्नाचा वाढदिवस साजरा...\nमागचं वर्षं हे सेलिब्रेटी वेडिंगचं वर्षं होतं. विराट-अनुष्का, प्रियांका-निक यांच्यासह रोमँटिक समजली जाणारी दीपवीर ही जोडीही विवाहबंधनात...\nदिग्दर्शकानं कट म्हटल्यावरही दीपवीर करतच राहिले...\nमुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा किसिंगचा सीन शूट सुरू होता. दिग्दर्शकांनी कट म्हटले पण हे दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी...\nलग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी रणवीरने केली खास तयारी, पाहा फोटो \nमुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आहेत ज्यांची पसंती एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त आहे. अनुष्का आणि विराट, दीपिका आणि रणवीर, प्रियांका आणि निक आणि...\nपरशा आणि रणवीर दिसले एकत्र... बघा कुठे\n'सैराट' फेम आकाश ठोसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'सैराट', 'एफ यू' या चित्रपटात झळकलेल्या आकाशला रणवीर सिंग सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आकाश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/deepotsav-tuljavani-temple-234826", "date_download": "2019-12-08T20:50:29Z", "digest": "sha1:XGNQMAIRKFNWQVJO2H23J6ISQ5LW7GCM", "length": 11987, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.\nतुळजापूर (जि. उस्मानाबाद) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी कलाविष्कार ग्रुप आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी रेखाटून पणत्या लावण्यात आल्या होत्या.\nसोलापूर संस्कार भारतीच्या रांगोळीप्रमुख मनीषा मोरवंचीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर परिसरात आकर्षक सुंदर रांगोळी रेखाटली होती.\nस्वामी समर्थ सेवा केंद्राच्या भक्तांतर्फे सायंकाळी पाचपासून होमकुंड आणि मंदिर परिसरात सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या होत्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्या’ लेकीकडून शेतकऱ्यांना लागली अपेक्षा\nबुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच एक महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे...\nअवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई\nउस्मानाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत स्कूलव्हॅन व बस, तसेच विनापरवाना अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई...\nउस्मानाबाद - पालकाच्या आर्थिक विवंचनेतून विद्यार्थ्याची आत्महत्या\nयेडशी (जि. उस्मानाबाद) - आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण कसे घ्यावे, या विवंचनेतून येथे एका विद्यार्थ्याने घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास...\nबलात्कारातील आरोपी असल्याचे सांगून केले अपहरण...\nसोलापूर : हैदराबाद-पुणे शिवशाही बसमध्ये (एमएच - 14, जीडी - 9614) उमरगा येथून प्रवास करणारा प्रवासी बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार असल्याचे सांगून,...\nजिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त महिलांचा मोर्चा\nउस्मानाबाद : हैदराबाद अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध करीत शहरातील 21 महिला संघटनांनी एकत्रित येत महिला समन्वय समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता...\nआश्चर्य : 474 मतदार निवडणार आमदार\nयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम कधीही धडकण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून, प्रारूप मतदारयादी निश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97", "date_download": "2019-12-08T22:30:34Z", "digest": "sha1:VBSRWCLJ7VINGSCRETADN3HN6A2DGKUL", "length": 4196, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नायजेल लाँग - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्म फेब्रुवारी ११, इ.स. १९६९\nनायजेल लाँग (फेब्रुवारी ११, इ.स. १९६९:ॲशफोर्ड, केंट, इंग्लंड - ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआय.सी.सी. पंचांचे एलिट पॅनल\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%93%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T22:11:54Z", "digest": "sha1:2XWGHWN6DVUNI3MKIVWLBGRPLQEKTXTL", "length": 3533, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ओटोनियन राजघराणे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ओटोनियन राजघराणे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया प���नातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/jamuna-boro-lovlina-borgohain-enter-quarters-of-world-womens-boxing-championship-1989390/", "date_download": "2019-12-08T20:43:29Z", "digest": "sha1:CPKM7V3X5P64BY2TP2QFU4GCRNFJNDLD", "length": 11718, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jamuna Boro, Lovlina Borgohain Enter Quarters of World Womens Boxing Championship | जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : जमुना, लव्हलिनाची आगेकूच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nजागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : जमुना, लव्हलिनाची आगेकूच\nजागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : जमुना, लव्हलिनाची आगेकूच\nजमुना बोरो हिने अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित ओदाद सोह हिच्यावर एकतर्फी विजय मिळवला\nगेल्या वेळची कांस्यपदक विजेती लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) आणि पदार्पणवीर जमुना बोरो (५४ किलो) यांनी आपापल्या लढती सहज जिंकत जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.\nजमुना बोरो हिने अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित ओदाद सोह हिच्यावर एकतर्फी विजय मिळवला. आफ्रिकन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सोह हिला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी जमुनाने दिली नाही. तिसऱ्या मानांकित लव्हलिना हिने मोरोक्कोच्या औमायमा बेल अहबिब हिचा ५-० असा धुव्वा उडवला.\nगुरुवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत जमुनाला जर्मनीच्या उरसुला गोट्टलेब हिच्याशी झुंज द्यावी लागेल. गोट्टलेब हिने युरोपियन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या आणि बेलारूसच्या चौथ्या मानांकित युलिया अपानासोव्हिच हिला ३-२ अशा फरकाने हरवले. लव्हलिनाला सहाव्या मानांकित कॅरोलिना कोस्झेवस्का हिच्याशी दोन हात करावे लागतील. कोस्झेवस्का हिने उझबेकिस्तानच्या शाखनोझा युनूसोव्हा हिला हरवले.\nआसामच्या जमुनाने थोडीशी सावध सुरुवात केली, पण सामन्याची रंगत वाढत गेली तशी ती अधिक आक्रमक होत गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये जमुना आणि सोह यांच्यात कडवी लढत रंगली; पण जमुनाने अचूक ठोसे लगावत सोहला नामोहरम केले. तिसऱ्या फेरीमध्ये तर जमुनाचेच वर्चस्व राहिले. ‘‘सुरुवात करताना मी काहीशी गोंधळले होते, पण अखेरीस विजयश्री खेचून आणल्याने आनंद होत आहे,’’ असे जमुनाने सांगितले.\nलव्हलिनाने मागील लढतीचा अनुभव लक्षात घेता थोडेसे अंतर राखूनच अहबिबला ठोसे लगावण्याची रणनीती आखली होती. पहिल्या फेरीत थोडा आक्रमक खेळ केल्यानंतर अहबिब हिने जॅब्सचे अप्रतिम फटके लगावत लव्हलिनाला अडचणीत आणले. तुल्यबळ लढत सुरू असताना तिसऱ्या फेरीत लव्हलिनाने केलेला आक्रमक खेळ पंचांची दाद मिळवून गेला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photo-news/lifestyle/1617668/coldest-village-62-degree-celsius-oymyakon-russia-siberia/", "date_download": "2019-12-08T20:38:48Z", "digest": "sha1:YNN2M5BZDO7KNOPL3HLRUMOVRDL52OIC", "length": 8530, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "coldest village 62 degree celsius oymyakon russia siberia | नुसते फोटो पाहूनही तुम्हाला भरेल हुडहुडी, कारण या शहराचे तापमान आहे – ६२ अंश सेल्सियस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकद���ष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nनुसते फोटो पाहूनही तुम्हाला भरेल हुडहुडी, कारण या शहराचे तापमान आहे उणे ६२ अंश सेल्सियस\nनुसते फोटो पाहूनही तुम्हाला भरेल हुडहुडी, कारण या शहराचे तापमान आहे उणे ६२ अंश सेल्सियस\nइथे हाडंच नाही भुवयाही गोठतात\nआपल्याकडे थंडी येणार असली की आपण आठवडाभर आधीच उबदार कपडे बाहेर काढून ठेवतो. तापमान २० अंश सेल्सियसच्या खाली गेलं तरी आपण पार गारठून जातो. पण ओयमियाकोन या सैबेरीयामधील शहरातील तापमान ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या उणे ६२ अंश सेल्सियस आहे. आता हे तापमान म्हणजे याठिकाणी राहणाऱ्या लोकांची काय स्थिती असेल वेगळे सांगायलाच नको.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/27-Oct-19/marathi", "date_download": "2019-12-08T20:36:08Z", "digest": "sha1:ZN6W7OAEG65E4VXT7BBFG3R3NM2MB72R", "length": 24575, "nlines": 990, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\n8 वी नॉन-अलीनेंमेंट समिट\nऑडिओ व्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस\nविस्डेन इंडिया अ‍ॅलमॅनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार\nमनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली\nआरंभ: सर्वप्रथम पायाभूत नागरी सेवा कोर्स सुरू झाला\nदिनविशेष 27 ऑक्टोबर 2019\n8 वी नॉन-अलीनेंमेंट समिट\n1. भारताचे उपराष्ट्रपती अझरबैजानच्या बाकू येथे झालेल्या 18व्या नॉन-अलाइन्मेंट चळवळी (एनएएम) शिखर परिषदेत सहभागी झाले. 18व्या एनएएम शिखर परिषदेचा विषय आहे “बॅंडंगच्या तत्त्वांचे समर्थन करणे आणि त्यातील आव्हानांना योग्य प्रतिसाद मिळावा यासाठी. समकालीन जग. \"\n2. थीम बॅंडंग प्रिन्सिपल्सच्या आगामी 65 व्या वर्धापनदिन (2020) आणि नॉन-अलायंटमेंट मूव्हमेंट (2021) ची स्थापना करण्याच्या 60व्या वर्धापनदिनशी संबंधित आहे.बॅंडुंग तत्त्वे जागतिक शांतता आणि सहकार्यास प्रोत्साहित करतात जी 1955 मध्ये आशियाई-आफ्रिकन परिषदेत तयार करण्यात आली होती.\n3. या एनएएम शिखर परिषदेमध्ये प्रामुख्याने दहशतवाद, शांतता व सुरक्षा यांना धोका, संयुक्त राष्ट्र सुधारण, हवामान बदल, शाश्वत विकास, आर्थिक कारभार आणि दक्षिण-दक्षिण सहकार सारख्या समकालीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले.\nऑडिओ व्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस\n1. ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस 27 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज 2019 साठी जागतिक दिनासाठी थीम \"साऊंड अँड इमेजजच्या माध्यमातून व्यस्त रहा\". 2005 मध्ये, युनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था) सामान्य परिषद 27 ऑक्टोबरला ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिन म्हणून घोषित केली.\n2. ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेजसाठी जागतिक दिवस दर 27 ऑक्टोबर रोजी होतो. रेकॉर्ड केलेल्या ध्वनी आणि ऑडिओ व्हिज्युअल दस्तऐवजांचे (चित्रपट, ध्वनी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज, रेडिओ आणि दूरदर्शन कार्यक्रम) महत्त्व आणि जतन करण्याच्या जोखमीबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी 2005 मध्ये युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था) या स्मारकाची निवड केली.\n3. राष्ट्रीय आणि प्रादेशिक ध्वनी आणि चित्रपट संग्रहण, प्रसारक, संग्रहालये आणि लायब्ररी आणि असोसिएशन ऑफ मूव्हिंग इमेज आर्काइव्हिस्ट्स (एएमआयए), इंटरनॅशनल काउन्सिल ऑन आर्काइव्ह्ज (आयसीए) यासह प्रमुख ऑडिओ व्हिज्युअल संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम बर्‍याच देशांमध्ये आयोजित केले जातात.\nविस्डेन इंडिया अ‍ॅलमॅनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार\n1. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज स्मृती मंधाना यांनी विस्डेन इंडिया अ‍ॅलमॅनॅक क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. अन्य 3 विजेते पाकिस्तानचे फखर झमान, श्रीलंकेचे दिमुथ करुणारत्ने आणि अफगाणिस्तानचे रशीद खान आहेत.\n2. मिताली राज आणि दीप्ती शर्मा यांच्यानंतर स्मृती मंधाना ‘क्रिकेटर ऑफ दी इयर’ जिंकणारी तिसरी महिला ठरली. माजी भारतीय क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ आणि लाला अमरनाथ यांना विस्डेन इंडिया हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले.\n3. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत झालेल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरीबद्दल विस्डेन इंडिया अ‍ॅलमॅनॅक, वार्षिक क्रिकेट प्रकाशन, मध्ये भारतीय क्रिकेटपटू मयंक अगरवाल यांचेही नाव आहे. प्रशांत किदांबी यांच्या \"क्रिकेट कंट्री: द अनटोल्ड हिस्ट्री ऑफ फर्स्ट ऑल इंडिया टीम\" नावाच्या पुस्तकाला विस्डेन इंडिया बुक ऑफ दी इयर 2019 (पेंग्विन इंडिया द्वारा प्रकाशित) म्हणून गौरविण्यात आले.\nमनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली\n1. मनोहर लाल खट्टर यांनी 27 ऑक्टोबर, 2019 रोजी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सलग दुसर्यान्दा हरियाणामध्ये बिगर-कॉंग्रेस सरकारने सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\n2. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला स्थगितीचा निर्णय दर्शविल्यानंतर भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्याशी युती करून हरियाणामध्ये सरकार स्थापण्याचा दावा केला.\n3. खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दुष्यंत चौटाला हे भारताचे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आहेत.\nआरंभ: सर्वप्रथम पायाभूत नागरी सेवा कोर्स सुरू झाला\n1. केवडिया, गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे नागरी नोकरदारांसाठी “आरंभ” हा पहिला सामान्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. जवळपास 500 भरती झालेल्या नोकरशहांना सहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी 27 ऑक्टोबर 2019 रोजी पुतळ्याजवळील प्रोबेशनर्सना संबोधित केले.\n2. भारत सरकारने या कार्यक्रमात “भविष्य पोषित करणे” देखील सुरू केले.या कार्यक्रमांतर्गत केवडियामधील खेड्यांना भेट देण्यासाठी नागरी सेवकांना संघात विभागले जाईल\n3. प्रत्येक प्रोबेशनर तरूणांना त्याच्या पंखाखाली घेईल, करियर आणि व्यावसायिक मार्गदर्शन करेल\nस्टॅच्यू ऑफ युनिटी ही सरदार वल्लाभाई पटेल यांची जबरदस्त प्रतिमा आहे. 182 मीटर उंचीसह हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.हे नर्मदा नदीत आहे.\nभारताच्या 552 रियासतांना एकत्रित करण्याच्या नेतृत्त्वाबद्दल सर पटेल यांचा अत्यंत आदर आहे.\nदिनविशेष 27 ऑक्टोबर 2019\n1. १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.\n2. १८५८: अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)\n3. १९४७: समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.\n4. १९२०: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म.\n5. १६०५: तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/451153", "date_download": "2019-12-08T20:36:01Z", "digest": "sha1:6OCRO5HFWL73PKOALAG7DAHDTDJ4BRAA", "length": 5229, "nlines": 25, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पंतप्रधनांची आज पणजीत सभा सर्व तयारी पूर्ण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » पंतप्रधनांची आज पणजीत सभा सर्व तयारी पूर्ण\nपंतप्रधनांची आज पणजीत सभा सर्व तयारी पूर्ण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज शनिवारी सायंकाळी 3.30 वा. पणजीतील कांपाल मेदानावर होणार आहे. त्यांच्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाजप समर्थकांची उपस्थिती या सभेला लाभणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. मोदींकडून गोव्यासाठी काहीतरी चांगली घोषणा होण्याची शक्यता आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nही सभ�� सायं 4.30 वाजता हेणार होती, परंतू पंतप्रधानांना अन्य ठिकाणी महत्वाचे काम असल्याने एक तास अगोदर ही सभा होणार आहे. यासाठी सर्व बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, तसेच भाजपचे गोव्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत.\nकांग्रेसचा जाहीरनामा दिशाभूल करणारा\nविरोधी पक्षाला माहीत आहे की ते सत्तेवर येणार नाहीत. त्यामुळे लोकांना खोटी अश्वासने देणे सुरु केले आहे. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ते दिशाभूल करणारा आहे. भाजपने सुरु केलेली गृहआधार योजनेची रक्कम वाढूवन ती 5 हजार करण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे. तसेच युवकांना 5 लिटर पेट्रोल मोफत देण्याचे ठरविले आहे. हे फक्त मते मिळविण्यासाठी त्यांनी खोटे अश्वासन दिले आहे, असेही सावईकर म्हणाले.\nउद्या रविवारी 29 रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो प्रसिद्ध केला जाणार आहे.\nभाजपविरोधात मगो, मंच, शिवसेना युती सज्ज\nपीएनजी ज्वेलर्सचे आज मडगावात उद्घाटन\nखाण खात्याला ठोकले कुलूप\nझुआरी पुलाचा 70 टन वजनाचा स्लॅब कोसळला\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/731279", "date_download": "2019-12-08T21:09:06Z", "digest": "sha1:JZ7653EMFYVLZ7UBEKZ5MYJQZ6GTRTU6", "length": 6221, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बेकिनकेरे येथील 55 पोती बटाटय़ांवर डल्ला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेकिनकेरे येथील 55 पोती बटाटय़ांवर डल्ला\nबेकिनकेरे येथील 55 पोती बटाटय़ांवर डल्ला\nअस्मानी-सुलतानी संकटाबरोबरच चोरांचाही उच्छाद\nबेकिनकेरे येथील शेतवडीत ठेवण्यात आलेले 55 पोती बटाटे चोरण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून चोरटय़ांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सतत पडणारा पाऊस आणि इतर अनेक समस्यांचा सामना करून मोठय़ा कष्टाने पिकविलेल्या उत्पादनावरही आता चोरटे डल्ला मारू लागल्याने शेतकऱयांवर अस्मानी आणि सुलतानी संकटा���रोबरच चोरीच्या संकटाचाही भर पडली आहे.\nगुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता कोणत्याही शेतकऱयाने फिर्याद दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी बटाटे चोरणाऱया चोरांनी मात्र 55 पैकी 19 पिशव्या बटाटे मार्केट यार्ड येथे विकून पाच हजार रुपये घेऊन गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.\nलक्ष्मण बसरीकट्टी, नागोजी आप्पाजी यळ्ळूरकर, मल्लाप्पा सुबराव बिर्जे, लक्ष्मण डिकाप्पा सनदी या शेतकऱयांनी आपल्या शेतात ठेवलेले 55 पोती बटाटे चोरण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून बटाटे चोरीच्या प्रकारामागे स्थानिक गुन्हेगार सक्रिय आहेत की बाहेरचे, याची माहिती मिळविण्याची गरज आहे.\nचोरटय़ांनी सुमारे 25 क्विंटल इतके बटाटे चोरले आहेत. सध्या बेळगाव तालुक्मयात बटाटे काढणी सुरू आहे. शेतात ढीग साठवून ठेवण्यात येतो. नंतर ते पोत्यात भरून मार्केट यार्डला पाठविण्यात येतात. शेतात ठेवलेल्या ढिगातून मोठय़ा प्रमाणात बटाटय़ांची चोरी झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nचोरीचे बटाटेही मार्केट यार्डला पाठविण्यात आले. यापैकी एका अडत व्यापाऱयाकडे 19 पोती बटाटे ठेवून आगाऊ रक्कम म्हणून एका महाभागाने पाच हजार रुपये उचलल्याची माहिती मिळाली आहे. जर अडत दुकानात बटाटे आणणारा महाभाग कोण, याचा सीसीटीव्ही फुटेजवरून तपास केल्यास बटाटे चोरणाऱया टोळीचा छडा लावणे शक्मय होणार आहे.\nपाहण्यासाठी भाविकांची रात्रीपर्यंत गर्दी\nकडोलीत शिवपुतळ्याची विधिवत प्राणप्रतिष्ठापना\nवडगाव येथे भर दिवसा चोरीचा प्रयत्न\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/maharashtra-marathi-infographics/maharashtra-cabinet-expansion/articleshow/69823892.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-08T21:01:12Z", "digest": "sha1:EDPWWYVD4KMOOBIZNB5OLZEKDUF7XNUS", "length": 9842, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra marathi infographics News: मंत्रिमंडळ खातेवाटप: पाहा कोणाला कोणतं खातं? - maharashtra cabinet expansion | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nमंत्रिमंडळ खातेवाटप: पाहा कोणाला कोणतं खातं\nराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. डच्चू दिलेल्या प्रकाश मेहता यांचं गृहनिर्माण खातं काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.\nराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. डच्चू दिलेल्या प्रकाश मेहता यांचं गृहनिर्माण खातं काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. आशिष शेलार हे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील तर अमरावतीचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री करण्यात आले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nठाकरे कुटुंब: तीन पिढ्या, चार नेते\nमुंबईच्या रस्त्यांवर ३७ लाखांहून अधिक गाड्या\nरा. ११.४५ ते स. ८.१६, सत्तास्थापनेचा घटनाक्रम\nइतर बातम्या:राधाकृष्ण विखे|महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार|देवेंद्र फडणवीस|Radhakrishna Vikhe|new cabinet minister|Maharashtra cabinet expansion\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nजनुकीय फेरफार आणि नैतिकता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमंत्रिमंडळ खातेवाटप: पाहा कोणाला कोणतं खातं\nपदवी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया...\nलोकसभा निवडणूक: मुंबईत असे झाले मतदान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T22:28:28Z", "digest": "sha1:CVXAYOJDNVUKRK3ICFEGVMRKE7PZX63X", "length": 3291, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिमँटेक - विकिपीडिया", "raw_content": "\n(सिमँटेक अंत्यबिंदू सुरक्षा या पानावरून पुनर्निर्देशित)\nसिमँटेक ही कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१७ रोजी १०:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/soybean-and-cotton-burned-236087", "date_download": "2019-12-08T21:34:14Z", "digest": "sha1:ELZBKCZBUYYTM3VYIEXVS3BL2KI7E5EW", "length": 13892, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकऱ्याचे घर जळाले; कापूस, सोयाबीन खाक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nशेतकऱ्याचे घर जळाले; कापूस, सोयाबीन खाक\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nपंधरा ते वीस क्विंटल कापूस, पंचवीस ते तीस पोती सोयाबीन, वीस पाइप, शेतीचे इतर साहित्य असे एकूण अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे आगपीडित शेतकरी नीलकंठ राघोर्ते यांनी सांगितले.\nकुही, (जि. नागपूर) : तालुक्‍यातील मांढळनजीकच्या वग येथे नीलकंठ राघोर्ते यांच्या घराला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यात त्यांचा कापूस, सोयाबीनची पोती व शेतीकामासाठी वापरात असलेले पाइप जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले.\nपूर्ण घराला कवेत घेतले\nरविवारी सकाळी साडेसहाला नीलकंठ यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. परंतु, हिवाळा असल्याने धुके असल्याचे त्यांना वाटले. मात्र, धुराचे प्रमाण वाढतच गेले. जवळ जाऊन बघितले असता घराला आग लागल्याचे दिसले. सर्वांनी आरडाओरड केली. आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र, आगीने पूर्ण घराला कवेत घेतले. यामुळे पंधरा ते वीस क्विंटल कापूस, पंचवीस ते तीस पोती सोयाबीन, वीस पाइप, शेतीचे इतर साहित्य असे एकूण अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे आगपीडित शेतकरी नीलकंठ राघोर्ते यांनी सांगितले.\nशेजारच्या घरांनाही लागली आग\nमाहिती मिळताच तहसीलदार बी. एन. तिनघसे यांच्या मार्गदर्शनात महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. नीलकंठ राघोर्ते यांचे शेजारी रमेश देशमुख व देवीदास सूर्यवंशी यांच्याही घराला आग लागली. आग लागल्याचे माहीत होताच विशाल तितरमारे, आशीष तितरमारे, सचिन देशमुख, संकेत मेश्राम, भोला खवास, नरेंद्र देशमुख, हिमांशू, किरण, रुषभ, हर्षल या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणण्यात सहकार्य केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपणन महासंघाची खरेदी 25 कोटींवर\nयवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी गेल्या काही दिवसांतच 46 हजार क्विंटलवर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर...\nवासनांध तरुणाचा ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nबीड - ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्‍यात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात...\nवर्षभरानंतर तो पुन्हा आला...नागरीक भयभीत\nतोंडापूर (ता. जामनेर) ः गतवर्षी चाळीसगाव तालुक्‍यात बिबट्याने चांगलाच हैदोस घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक मुक्‍या प्राण्यासह नागरीकांना देखील...\nफिल्मीस्टाईल अधिकाऱ्यांमध्ये ‘येथे’झाली हाणामारी\nधर्माबाद ( जिल्हा नांदेड): सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातच दररोजचे जीवन जगताना सामान्य प्रश्‍न कसे सुटतील याची...\nVideo : ‘हे’ आहे माहूरगडानंतर दुसरे दत्ताचे देवस्थान\nनांदेड : काळ्या पाषाणावर कोरलेले हे ब्रम्हयंत्र भारतात काही मोजक्याच शहरामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील कोलंबी (ता.नायगाव) येथे हे ब्रम्हयंत्र...\nभाजलेल्या नातीचा मृत्यू, आजी-आजोबा गंभीर\nनांदेड : घरातील दिवा अंगावर पडल्याने नातीचा भाजून मृत्यू झाला, तर आजी-आजोबाही गंभीर भाजले असून त्यांच्यावर नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्रा���जर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/12/02/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-08T20:35:04Z", "digest": "sha1:4D62KGEM3S74K4RZR6VNNEKT6FVEPYLW", "length": 7330, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ब्रिटनमध्ये मोहम्मद नावाची क्रेझ - Majha Paper", "raw_content": "\n१०६ वर्षांपूर्वीचा केक आजही जैसे थे…\nमहिला आयुष्यभरात करते दीडशे वेगवेगळ्या हेअर स्टाईल\nपुणे विद्यापीठात बहिस्थ प्रवेश परिक्षेसाठी विशेष कक्ष\nअशी करा ‘जैविक’ अन्नपदार्थांची पारख\nजमिनीपासून ४०० फुट उंचावर पार पडला विवाह\nहरलेल्या उमेदवारावर सत्कार, भेटींचा वर्षाव\n‘कॅन्सर सेल्स’ होऊ शकतात केवळ दोन तासांत नष्ट \nब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम\nसेकंड हँड कार पण नव्या रोल्स रॉईसपेक्षाही महाग\nलवकरच बाजारात येणार मारुतीची डिझेल सिलेरिओ\nनाशिकच्या शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या विमानाने दुबईला\nब्रिटनमध्ये मोहम्मद नावाची क्रेझ\nDecember 2, 2014 , 11:05 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: नावे, ब्रिटन, मुले, मोहमद\nब्रिटन अमेरिकेसारख्या देशातून बाळ जन्माला येण्याअगोदरच त्याचे नांव ठरवून तशी नोंद प्रसूतिगृहांकडे करावी लागते. बिगर इस्लामी देशांत इस्लामी प्रतीके वापरणे हा नेहमीच वादाचा विषय ठरला असला तरी ब्रिटनमध्ये मात्र मुलामुलींची नांवे ठरविताना अरबी नावे ठरविण्यास विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातही मुलासाठी मोहम्मद या नावाला विशेष पसंती दिली जात आहे.\nएकेकाळी ब्रिटीश जनतेला राजघराण्यातील नावांचे आकर्षण होते. हॅरी, विल्यम्स, जॉर्ज ही गतवर्षीची लोकप्रिय नांवे होती. २०१४ च्या बेबी सेंटर चार्टवर यंदा मात्र मोहम्मद, अली, उमर, इब्राहिम या अरबी नावांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे. वेबसाईटवर अशा १०० नावांची यादी दिली गेली आहे. मुलींच्या नावात मरियमला अधिक पसंती असली तरी नंबर १ वर सोफिया हे नांव आहे. गतवर्षी सोफिया याच नावाला रशिया, स्पेन, अमेरिका, ब्राझील या देशातही विशेष पसंती होती.\nपारंपारिक मुस्लीम घरात पहिला मुलगा झाला तर त्याचे नांव मोहम्मद ठेवण्याची प्रथा आहे. हे नांव पवित्र मानले जाते कारण ते पैगंबराचे नाव आहे असे समजते.\nमाझा पेपर हे ��राठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/pramod-ghosalkar", "date_download": "2019-12-08T21:28:20Z", "digest": "sha1:HVBP3VCLRMY6WN7TLA2OJ6Q2XYIFY4RL", "length": 6894, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Pramod Ghosalkar Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nरायगड : राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते प्रमोद घोसाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश\nरायगडचे राष्ट्रवादीचे डॅशिंग नेते प्रमोद घोसाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश\nरायगडमध्ये सुनिल तटकरेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश\nराष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी उर्जामंत्री सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांना रायगडमध्ये (Raigad) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सुनिट तटकरेंचे कट्टर समर्थक प्रमोद घोसाळकर (Pramod Ghosalkar) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्या��सह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/175870-", "date_download": "2019-12-08T21:35:11Z", "digest": "sha1:W5PCI7IDH7V22DMUTNIH5O4NO4PPA3FR", "length": 9837, "nlines": 24, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "एसइओ आणि बॅकलिंक्स प्रोफाइल दरम्यान काय संबंध आहे?", "raw_content": "\nएसइओ आणि बॅकलिंक्स प्रोफाइल दरम्यान काय संबंध आहे\nएसईओ आणि बॅकलिंक्स खरोखरच अपरिवार्य आणि सध्याच्या ऑनलाइन जाहिरातीचे सर्वात आव्हानात्मक पैलू म्हणून ओळखले जातात - सर्व एक. जरी लिंक बिल्डिंगची प्रक्रिया संपूर्णपणे घेतली गेली असली तरीही ऑफ-साइट शोध इंजिन ऑप्टिमायझेशनशी संबंधित आहे, हे आधीच महत्त्वाचे क्षेत्र अलीकडेच अधिक गंभीर बनले आहे - वास्तविकपणे प्रत्येक वेबसाइटच्या क्रमवारीत प्रगती करणे, विशेषत: अलिकडच्या वर्षांत. मला असे म्हणायचे की एसइइ आणि बॅकलिंक्समधील प्रत्येक योजना सहजतेने बदलली जाऊ शकते - फक्त Google द्वारा वितरीत झालेल्या दुसर्या पुनरावर्ती अल्गोरिदम अद्यतनासह (लक्षात ठेवा की पेंग्विनने किती निराशा आणली होती. बरोबर) - woolen caps for mens online clothing. तरीही एसइओ हाताळणीसाठी आणि बॅकलिंक्सची अनेक बाजू ही चांगली बाजू राहण्यासाठी आणि सुरक्षित असल्याचे - एसईओच्या व्यापक आणि खरोखर व्यापक क्षेत्रावर सद्य बदलती वास्तविकता ओलांडून स्वत: साठीही अस्तित्वात आहेत.\nमी म्हणालो की खेळाच्या त्या पूर्णपणे अस्थिर नियमांनुसार चांगले-भाषांतरित अनेक मूलभूत तत्त्वे आहेत. आणि आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर असलेल्या एसइओ आणि बॅकलिंक्स प्रोफाइलमधील एकूण कामगिरी दरम्यान स्पष्ट परस्परसंबंध आहे. हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला काही बुलेट पॉइण्ट देतो, तसेच काही व्यावहारिक सूचना ज्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी योग्य धोरणांची निवड करण्यास मदत होईल - फक्त मला विश्वास आहे की एसइओ आणि बॅकलिंक्स फक्त एकत्रितपणे मिळविलेले असतात.\nएसइओसाठी तीन मुख्य लिंक सिग्नल - Google च्या आतील\n1. अँकर मजकूर कदाचित आपण आघाडी घेण्यासाठी आणि स्पर्धा बाहेर राहण्यासाठी वापरू शकता मजबूत सिग्नल आहे.\n2. सामाजिक शेअरिंग हे निर्णायक नाही, परंतु तरीही हे शोध इंजिनद्वारा मानले जाणारे एक पूर्णतः मोजता येण्यासारखे आणि नेहमीचे दीर्घकालीन ठिकाण आहे.\n3. विषय-विशिष्ट निसर्ग किंवा उद्योग-संबंधित वर्ण हे एसइओचे शेवटचे प्राथमिक घटक आहेत आणि बॅकलिंक्स थेट वापरकर्त्यांद्वारे थेट पाठविले जातात आणि स्वारस्य समुदायांमध्ये व्यापक आणि लक्ष्य बाजारपेठेत.\nसंपूर्ण चित्र एसईओ आणि बॅकलिंक्स - व्यावहारिक दृष्टीकोन आणि सूचना\nवापरकर्त्याला अचूक मूल्य देणारी अद्वितीय आणि मौल्यवान सामग्री तयार करा - आणि बनवा आपली वेबसाइट किंवा ब्लॉग सर्वोच्च प्राधिकार आणि पेजरेंक स्कोअरसह केवळ सर्वोत्तम बॅकलिंक्स ला योग्य आहेत. नक्कीच, हे खरोखरच वेळ घेणारे आणि निश्चितपणे कठीण काम आहे, परंतु परिघ दुवे उभारण्यासाठी आपल्याला नेहमी आपल्या लिखाणांबरोबर चांगले मूल्य प्रस्ताव सादर करावे लागेल.शेवटी, आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांनी आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगशी दुवा साधला पाहिजे सर्वात महत्वाचे उद्योग किंवा प्रभावशाली प्रभावशाली व्यक्ती किंवा शीर्ष ब्लॉगर्स म्हणायचे नाही - आपण नेहमी त्यांच्या सर्वोत्तम हितामध्ये रहावे.\nएक DoFollow विशेषता सह उच्च दर्जाचे बॅकलिंक्स कमविणे अतिथी पोस्ट प्रत्यक्षात एसइओ हेतूने कार्य करते दुवे की प्रकारची आहे. काय अधिक आहे - हे आपल्याला सोशल मीडियावर प्रसारित केलेले खरोखरच मौल्यवान लेख किंवा ब्लॉग पोस्ट प्रदान करण्याद्वारे आपल्याला ऑनलाइन शोध मध्ये एक विस्तृत प्रदर्शनास देऊ शकते - आपल्याला अधिक सामायिक, आघाडी, उल्लेख, सदस्यता आणि अर्थातच सुरक्षित नैसर्गिक बॅकलिंक्स जवळजवळ स्वत: ची गतीशील रीतीने.\nसंपूर्ण साइटच्या वेब संरचन���त अधिक चांगली नेव्हिगेशनसाठी स्वत: तयार केलेले बॅकलिंक्स तयार केले पाहिजेत, किंवा रस (a. के. अ. पीआर आणि ट्रस्ट वितरण) हेतू केवळ. मला असे म्हणायचे आहे की ब्लॉग टिप्पण्या, अतिथी सूची किंवा फॉर्म साइनअपसह व्युत्पन्न झालेल्या बॅकलिंक्स नेहमीच मोठ्या सर्च इंजिनद्वारे अवमूल्यन केले जातात, अर्थात जेव्हा स्पष्ट समजले नाही. चला तो सामना करू - या प्रकारचे दुवे अगदी दंड होऊ शकतात. दुर्दैवाने, बरेच लोक त्यांचे पृष्ठे शक्य तितक्या स्वत: तयार केलेल्या दुवे सह आक्रमकपणे एम्बेड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत - फक्त त्यांच्या एसइओला चालनासाठी. खरं तर, तथापि, अशा कमी दर्जाची दुवे आणि निश्चितपणे हाताळणार्या निसर्गाच्या इतर कोणत्याही गोष्टी नेहमी Google च्या दृष्टिकोनातून स्पॅम किंवा कटाक्षाने दिसतील, म्हणूनच तीव्र क्रमवारी दंड. (3 9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/", "date_download": "2019-12-08T22:08:52Z", "digest": "sha1:G35LEWESNQOVTW6KRA3IJHP5YUYT7LTD", "length": 30827, "nlines": 558, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "महाराष्ट्र आपला न्यूज – प्रतिबिंब समाजाच", "raw_content": "\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार ‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका शासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ. दिल्लीच्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त समाजातल्या वाईट गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी युवकांनी कार्य करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nदिल्लीच्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त\nसमाजातल्या वाईट गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी युवकांनी कार्य करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन\nविद्यापीठे ही कल्पनांची ��त्तम केंद्र आहेत- राष्ट्रपती\nराजधानीत संत जगनाडे महाराज यांना अभिवादन\nसंताजी जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी – आमदार अब्दुल सत्तार\nमहापोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nसंताजी जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी – आमदार अब्दुल सत्तार\nजालन्याच्या मुलीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका.\nजगाला बाबासाहेबांच्या विचारांची गरज – अब्दुल समीर\nसिल्लोड [] मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन विधीज्ञ संतोष झाल्टे यांनी केले आहे.\nसिल्लोड शहरातील भाजीमंडई कांद्याचे भाव कडाडल्यामुळे सर्व सामन्याच्या घरातून कांदा गायब\nबाबासाहेब असते तर लाखो उपेक्षिताना न्याय मिळाला असता – प्रा. अनिल साबळे\nपरभणी रेल्वेस्थानकावर भीषण आग, दोन्ही वेटिंगरूमसह हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालय जळून खाक\nऔरंगाबादमध्ये बिबट्या सहा तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद.\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nकारगील विजय, आपला देश मोठ्या अभिमानाने, गौरवाने साजरा करणार.\nकारगील विजय, आपला देश मोठ्या अभिमानाने, गौरवाने साजरा करणार.\nपुणे – महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ना. अमित गोरखे यांचे आद्यक्रांतीगुरू लहूजी साळवे यांना अभिवादन.\nपुणे – महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ना. अमित गोरखे यांचे आद्यक्रांतीगुरू लहूजी साळवे यांना अभिवादन.\nईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\nदिल्लीच्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त\nविद्यापीठे ही कल्पनांची उत्तम केंद्र आहेत- राष्ट्रपती\nराजधानीत संत जगनाडे महाराज यांना अभिवादन\nदिल्लीच्या फिल्मीस्तान परिसरात भीषण आग, आगीत 35 जणांचा मृत्यू, अनाज मंडीतील कारखान्यांना आग\nपालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७ डिसेंबरला मतदार याद्यांची प्रसिद्धी\nअहमदनगर, पुणे, औरंगाबादसह ८ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी\nशिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची पत्र आमच्याकडं –राऊत\nभाजपाने राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणं हा लोकशाहीचा अपमान – संजय राऊत\nझारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू , पाच टप्प्यात होणार मतदान.\nब्रेकिंग न्यूज – सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल\nब्रेकिंग न्यूज - सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल\nब्रेकिंग न्यूज – भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत\nब्रेकिंग न्यूज - भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत\nमहाराष्ट्र आपला वेब वाणी 1 नोव्हेंबर सकाळ 11 चे बातमीपत्र\nपंतप्रधान मोदींनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट\nनवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण जगन्नाथ यांची भेट घेतली. पंतप्रधान जगन्नाथ, पत्नी कविता जगन्नाथ यांच्यासोबत भारताच्या खासगी दौऱ्यावर...\nसुदानमधील एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात २३ जणांचा मृत्यू , मृतांमध्ये १८ भारतीय\nसुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ भारतीय आहेत. या स्फोटामध्ये १३० जण जखमी झाले आहेत. सुदानमधील...\nपाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने तीन नौकांसह १८ भारतीयांना घेतले ताब्यात\nपाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने तीन नौकांसह १८ भारतीयांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत या नौकांनी प्रवेश केला होता, असे सांगण्यात आले...\nजालन्याच्या मुलीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका.\nदेशात 2,264 कोटी तर महाराष्ट्रात 149 कोटी ‘निर्भया’ निधी खर्चाविना पडून\nबलात्कार प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nFashion Show – मराठी कलाकारांचा जलवा\nव्हिडीओ माहितीपट / चर��चासत्र\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nपर्यटन विश्व – दक्षिण आफ्रिका एक माहितीपट\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावर मुलाखत भाग-२\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\n‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बहुआयामी पु.ल.देशपांडे’ या विषयावर मुलाखत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा’ च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर\nपोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना 2018 तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना 2019 मधला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर\nकेंद्रीय निवृत्त वेतनधारक आणि त्यांचे कुटुंबिय सर्व यादीकृत रुग्णालयात उपचार घेण्यात पात्र-अश्विनीकुमार चौबे\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nव्हिडीओ माहितीपट / चर्चासत्र\nलॅक्मे फॅशन वीक 2019\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2019-12-08T22:27:38Z", "digest": "sha1:Y4UUFKCA3VGBBIMDICBUUAKQLX2LD7L2", "length": 5741, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे\nवर्षे: ८०६ - ८०७ - ८०८ - ८०९ - ८१० - ८११ - ८१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nहरून अल-रशिद, बगदादचा खलिफा.\nइ.स.च्या ८०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१७ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-turmeric-processing-18284?tid=155", "date_download": "2019-12-08T21:20:01Z", "digest": "sha1:B57U6NURUORD4YE6FHR2EDI4HV4Y4C3U", "length": 21779, "nlines": 198, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, turmeric processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती\nशैलेंद्र कटके, हेमंत देशपांडे\nबुधवार, 10 एप्रिल 2019\nहळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ टक्के हळद भारतात होते. भारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावर���ी उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात.\nहळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ टक्के हळद भारतात होते. भारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात.\nपावडर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा इलेक्ट्रीक मोटारीवर चालणाऱ्या चक्की वजा यंत्रामध्ये भरडा केला जातो. यंत्रामध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते.\nपावडर वेगवेगळ्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळी मधून बाहेर पडते.\nतयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठववी जाते.\nओलावा (जास्तीत जास्त) १०% १२ %\nएकूण राख (जास्तीत जास्त) ७ % ९ %\nआम्लामध्ये अविद्राव्य राख (जास्तीत जास्त) १.५ % १.५ %\nकुरकुमीनॉइड (कमीत कमी) २ % २ %\nस्टार्च (जास्तीत जास्त) ६० % ६० %\nइथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून वाळलेल्या हळद पावडरपासून कुरकुमीन वेगळे काढतात.\nहळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६ टक्के इतके असते.\nकुरकुमीनपासून आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदर्य प्रसाधने बनवितात.\nजाती परत्चे कुरकुमीनचे प्रमाण बदलते. डी. टी. एस. २२२ या जातीमध्ये सर्वाधिक कुरकुमीनचे प्रमाण ५.२ टक्के इतके आढळून आले आहे. सेलम जातीमध्ये ४.५ टक्के कुरकुमीन असते.\nवाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे दिसून येतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला दर मिळतो.\nओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते.\nहळद औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते.\nहळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६ टक्के तेल मिळते.\nतेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.\nहळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगा��े असून हे वेगळे काढण्यासाठी पाण्याच्या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. हळदीच्या तेलात ६ टक्के टरमतेरोन्स व २५ टक्के झींगी बेरन असते.\nहळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळतात. त्यावर सल्फ्युरिक ॲसिड व बोरिक ॲसिडची प्रक्रिया करतात.\nहे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे आहेत.\nलोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात.\nसध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात.\nऔषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो.\nवॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.\nवेगवेगळी सौंदर्य प्रसाधने, साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग करतात. स्नानपूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.\nहळदीच्या भुकटीपासून ओलेओरिझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेने प्रमाणित केली आहे.\nरंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.\nआयुर्वेंदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रूक्ष, ब्रव्य, कृमीहर असे गुण सांगितले आहेत.\nऔषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात.\nहळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तीवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे.\nमूत्राशय आजार व मूतखड्यासाठी हळदीचा उपयोग होतो.\nहळदीचे तेल जंतूनाशक आहे.\n: शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२\n(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nहळद मधुमेह औषध drug भारत चीन आयुर्वेद यंत्र machine ओला सौंदर्य beauty पंढरपूर पूर पुणे नाशिक nashik कृषी विद्यापीठ agriculture university\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशो���ण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nहळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....\nहळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...\nसुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...\nहळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...\nहळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...\nहळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...\nहळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...\nसाठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...\nमिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...\nमिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nसुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...\nयोग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nहळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...\nमसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navpradnyeche-tantradnyan-news/virtual-reality-new-technology-digital-world-abn-97-1977142/", "date_download": "2019-12-08T21:25:00Z", "digest": "sha1:DZM2BW3PI3EBRWMNUFZHZ6WSBOVLT4E3", "length": 24781, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virtual Reality new technology digital world abn 97 | आभासी अनुभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nआजच्या लेखात ‘ऑगमेण्टेड रिआलिटी / व्हर्च्युअल रिआलिटी’ (एआर/व्हीआर) याबद्दल थोडक्यात जाणून घेत.\nआभासी विश्वातील वावरच नव्हे, तर त्या आभासी विश्वाचे थेट प्रकटीकरण आणि त्यात खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूंचा समावेश करणाऱ्या नव-तंत्रज्ञानाबद्दल..\nमागील लेखात आपण ५-जी, फायबर नेटवर्कबद्दल चर्चा केली. आजच्या लेखात ‘ऑगमेण्टेड रिआलिटी / व्हर्च्युअल रिआलिटी’ (एआर/व्हीआर) याबद्दल थोडक्यात जाणून घेत. १९९६च्या आसपास भारतात मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू झाली. तेव्हा प्रतिमिनिट कॉलची किंमत होती १६ रुपये, जी आज जवळजवळ मोफतच झालीय. तीच कहाणी साध्या २-जी फोनपासून गेल्या दोन दशकांत प्रत्येकाच्या आवाक्यात येऊ शकलेल्या स्मार्ट-फोन, टच-फोन इत्यादींची. कारण सतत उतरत्या किमती. सध्या २५ हजार ते दोन लाख किमतीच्या एआर/व्हीआर सेटच्या बाबतही असेच पुढील काही वर्षांत नक्कीच होईल आणि एकदा का किमती चार-पाच हजापर्यंत घसरल्या की प्रत्येकाच्या हाती आज स्मार्ट-फोन दिसतो तसाच गळ्यात एआर/व्हीआर सेट अडकवलेला दिसणार\nएआर/व्हीआर म्हणजे नक्की काय\nचौथ्या औद्योगिक क्रांतीपर्वात सुरू असलेल्या सध्याच्या सायबर-फिजिकल विश्वातील डिजिटल दुनियेचा अनुभव आपण फक्त द्विमितीपर्यंतच (२-डी) घेऊ शकतोय, ते संगणक वा मोबाइल वापरून. पण तेच जर कोणी तुम्हाला त्या आभासी विश्वाच्या आत शिरून प्रत्यक्ष अनुभवायला दिले तर फक्त डोळे, कान यांच्यापलीकडे स्पर्श, गंधदेखील अनुभवायला मिळाले तर फक्त डोळे, कान यांच्यापलीकडे स्पर्श, गंधदेखील अनुभवायला मिळाले तर ही चेष्टा नव्हे, हे सर्व शक्य आहे. पण ‘आभासी अनुभव’ म्हणजे नक्की काय, ते पुढे पाहू.\nव्हर्च्युअल रिआलिटी (व्हीआर) :\nसंगणक प्रणालीद्वारा निर्माण केलेले आभासी वातावरण, ज्यामध्ये व्हीआर हेडसेट (चष्म्यासारखा एक प्रकार) घालून तुम्ही स्वत: त्या ठिकाणी असल्याचा, वावरल्याचा अनुभव घेऊ शकता. उदा. संगणकाच्या पडद्यावर व्हिडीओ गेम खेळण्याची पुढची पायरी म्हणजे असले हेडसेट घालून तुम्ही त्या गेमच्या वातावरणामध्ये प्रत्यक्ष वावरण्याचा अनुभव घेत खेळणे. किंवा क्रिकेटचा सामना टीव्हीवर न पाहता, मैदानातील सीमारेषेवर उभे राहून पाहताय असा आभासी अनुभव घेत तो पाहणे. इथे दोन्ही ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष घरीच बसलेले असता, फक्त ते व्हीआर हेडसेट नामक चष्मे घालून.\nऑगमेण्टेड रिआलिटी (एआर) :\nइथेही संगणक प्रणालीद्वारा निर्माण केलेले आभासी वातावरणच असते; फरक फक्त इतकाच की, एआरमध्ये ते दृश्य तुमच्यासमोर ३-डी रूपात प्रकट केले जाते. तुम्ही मग ३-डी सिनेमा बघावा तसा अनुभव घेऊ शकता. उदा. तुम्ही फर्निचर विकत घेताय ऑनलाइन, पण खरेदीच्या आधी ते तुमच्या घरात प्रत्यक्ष कसे दिसेल हे पाहायचेय, तर एआर फीचर ऑन करताच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ते फर्निचर ३-डी रूपात दृश्यमान होईल. मग मोजमाप, रंगसंगती वगैरे पडताळून खरेदी.\nऑगमेण्टेड रिआलिटीमध्ये दोन प्रकार येतात :\n(१) फक्त एआर दृश्य बघणे, जे हल्ली मोबाइल कॅमेरा वापरूनही शक्य झालेय. थोडक्यात, ३-डी सिनेमा बघण्यासारखे.\n(२) एआर हेडसेट घालून असल्या विश्वाशी तुम्ही संवाद, स्पर्श अनुभवा शकता.\nमिक्स्ड रिआलिटी (एमआर) :\nऑगमेण्टेड रिआलिटी आणि व्हर्च्युअल रिआलिटीची सांगड घालून निर्माण केलेले आभासी विश्व, ज्यात तुमच्या अवतीभोवतीच्या भौतिक गोष्टीदेखील अंतर्भूत आहेत.\nथोडक्यात व्हीआर म्हणजे आभासी वातावरणात तुमचा वावर, एआर म्हणजे आभासी वातावरण तुमच्या समोर प्रकट आणि एमआर म्हणजे आभासी विश्वामध्ये खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूंचा समावेश\nएआर/व्हीआर सेवेमधील प्रमुख घटक :\n(१) संगणक सॉफ्टवेअर, अ‍ॅप्लिकेशन्स\n(२) हार्डवेअर : एआर/व्हीआर सेट्स, सेन्सर्स\n(३) कण्टेण्ट : २-डीपासून ३-डी दृश्य, व्हिडीओ आदी बनविलेला मजकूर\n(४) टेलिकॉम नेटवर्क : ४ जी/ ५ जी, हाय स्पीड ब्रॉडबॅण्ड\nएआर/व्हीआर सेवा समाविष्ट करता येतील असे उद्योग :\n(१) व्हिडीओ गेम इंडस्ट्री : सध्याचा सर्���ाधिक वापर. वापरकर्ता गेममधील खेळण्याच्या मैदानावर, युद्धभूमीवर वगैरे प्रत्यक्ष वावर करू शकल्यामुळे निर्माण होणारा उत्कट अनुभव असल्या व्हिडीओ-गेमप्रेमींना वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतोय म्हणे.\n(२) वैद्यकीय : नवीन डॉक्टर, परिचारिका यांना प्रशिक्षण, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेपूर्वी उपचार पर्याय ३-डी रूपात रुग्णाला दाखवता येणे, आदी.\n(३) अवजड उद्योग : ‘डिजिटल ट्विन’ नावाची संकल्पना बरीच जोर धरू लागली आहे. इथे अवजड उपकरणांची आभासी नक्कल बनवली जाते. खऱ्या उपकरणांमध्ये आयओटी संवेदक बसवून, त्यातील रिअल टाइम विदेद्वारा आभासी नक्कल हुबेहूब रचली जाते. आणि मग अशा नकलेचा एआर/व्हीआर हेडसेट घालून प्रशिक्षण, दुरुस्तीच्या आधी चाचपणी असे उपयोग केले जाताहेत.\n(४) करमणूक / क्रीडा / संगीत कार्यक्रम : ‘महफिल में तेरी हम न रहें जो, गम तो नहीं है.. किस्से हमारे नजदिकियो के कम तो नहीं हैं’ असे आळवत बसण्यापेक्षा जिथे कार्यक्रम सुरू आहे, तिथे तुम्ही पोहोचू शकाल, तेही रिअल-टाइम घरबसल्या मग तो सार्वजनिक संगीत कार्यक्रम असो, क्रिकेट सामना असो किंवा अगदी लांबवर असलेल्या जिवलगाचा वाढदिवस. हे सारे आता काल्पनिक वाटत असले, तरी या गोष्टी पुढील पाच-दहा वर्षांत नक्कीच जनसामान्यांच्या आयुष्यात प्रवेश करतील.. विशेषत: ५-जी प्रत्यक्षात उतरल्यावर\n(५) रिअल इस्टेट : स्वत:च्या घराचे स्वप्न अनेक जण पाहतात. ही सारखी सारखी न घडणारी बाब. पण बिल्डरकडे गेल्यावर- २२व्या मजल्यावरील दृश्य कसे दिसेल, व्ह्य़ू कसा असेल, प्रत्यक्ष घरातील वावर कसा असेल, हे सर्व न अनुभवताच तळमजल्यावरच मोठय़ा रकमेचा धनादेश फाडून, कर्ज काढून, मग पुढे दोन-पाच वर्षे वाट बघणे.. आणि कधी कधी पदरी निराशा. एआर/व्हीआरचा प्रसार रिअल इस्टेटमध्ये झाल्यास वरील सर्व मुद्दे बाद होतील.\n(६) लष्कर : एकदम जिवंत युद्धभूमीवरील अनुभव देऊन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मोहिमेपूर्वी विविध पर्याय ३-डी रूपात दाखवून सराव. याद्वारे धोके, जीवितहानी कमी करण्याचा प्रयत्न.\n(७) रीटेल : सामान्यपणे प्रत्यक्ष दुकानात जाऊन महागडा पोशाख ट्रायल रूममध्ये घालून, मग आरशासमोर उभे राहून, इतरांना दाखवून आपण खरेदी करतो. असा ‘वैयक्तिक’ अनुभव ऑनलाइन स्टोअरवर शक्य नाही. पण भविष्यात एआर/व्हीआर वापरून ऑनलाइन रीटेलमध्ये मोठी क्रांती घडवू शकेल हे तंत्रज्ञान.\n(८) श���क्षणिक, प्रशिक्षण : आधी होते तोंडी ज्ञान, मग पुस्तके आली आणि त्यानंतर ऑडिओ-बुक्स बनली. आता त्यांचे शैक्षणिक व्हिडीओमध्ये रूपांतर होतेय. आणि पुढची पायरी असेल ‘इमर्सिव्ह व्हिडीओ-बुक्स’ म्हणजे एआर/व्हीआर सेट घालून पुस्तक एखाद्या ३-डी सिनेमासारखे बघता येणे किंवा त्यातील पात्रांना अनुभवता येणे.\n२०२५ पर्यंतच्या जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास, व्हिडीओ गेम इंडस्ट्री (११.६ अब्ज डॉलर, ३०-३५ टक्के वाटा), त्यापुढे वैद्यकीय/ अवजड उद्योग/ करमणूक व्यवसाय (प्रत्येकी १०-१५ टक्के) असे उद्योग असतील.\nएआर/व्हीआरमधील प्रमुख कंपन्या :\n(१) मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स (२) गूगल ग्लास (३) सॅमसंग गियर (४) मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स किनेक्ट (५) व्हीआर अ‍ॅप्लिकेशन्स : माया, ३-डी मॅक्स डिजाइन, यूनिटी, कण्टेण्टफूल, अनरिअल इंजिन (६) एआर अ‍ॅप्लिकेशन्स : एआर-किट, एआर-कोर, होलो-बिल्डर, थिंग-वोर्क्‍स, इत्यादी.\nएआर/व्हीआर जागतिक बाजारपेठत वार्षिक ५० टक्के वृद्धी बघायला मिळतेय. संगणक अ‍ॅप्लिकेशन्स/ हार्डवेअर/ नेटवर्कमध्ये अभियांत्रिकी रोजगार निर्माण होतीलच, पण त्यासाठी एआर/व्हीआर संदर्भित प्रशिक्षण घेणे गरजेचे ठरेल. सर्वात मोठी संधी आहे ती कण्टेण्ट निर्मितीत. कारण वरील जागतिक कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क घेऊन बाजारात सिंहाचा वाटा मिळवतीलच; पण एआर/व्हीआर कण्टेण्टशिवाय सगळे मुसळ केरात. म्हणूनच वेब डिझायनर, वेब आर्टिस्ट यांना सध्या उपलब्ध असलेला मजकूर एआर/व्हीआर स्वरूपात बनविण्याची कंत्राटे अनेक वर्षे मिळू शकतील.\nलेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्��ेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/amit-shah/", "date_download": "2019-12-08T21:38:16Z", "digest": "sha1:UZQP65T5EH52FRKS57CYOAEECT6MWA2C", "length": 14636, "nlines": 197, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Amit Shah - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुणे विमानतळावर केले स्वागत\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर आगमन झाले असता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेता...\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nपुणे (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी एअर कमोडोर राहूल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक...\nमुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा मोदी आणि अमित शहांसोबत एका व्यासपीठावर\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताबदलाच्या पॅटर्नची चर्चा देशभरात सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यात येत...\nपरप्रांतीयांचे लोंढे थांबवण्यासाठी ‘मनसेने केली अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी\nमुंबई : आसाम प्रमाणेच एनआरसी कायदा संपूर्ण देशात लागू केला जाईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर...\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदी आणि अमित शहा दोन दिवस पुणे...\nपुणे : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या प्रयोगाची सुरुवात झाली असून महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा देशभर सुरु आहे. या घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nवडील राहुल बजाज यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजीव बजाज नाराज\nनवी दिल्ली : बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांना त्यांचे वडील राहुल बजाज यांच्या वक्तव्य आवडलेले नाही, असे दिसत आहे. कारण त्यांना याबाबत...\nमोदी, अमित शहा हे घुसखोर; काँग्रेस नेते अधीर रंजन यांचा तोल...\nनवी दिल्ली : हा देश कुण्या एकट्या व्यक्तीच्या मालकीचा नाही. इथे सर्वांना समान अधिकार आहेत. मी तर म्हणेन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा...\nठाकरे’ सरकार बहुमताने पास होताच अमित शहांची मुंबईत एण्ट्री\nमुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळात विश्वासाचा ठराव जिंकला आहे. 169 आमदारांचा पाठींबा त्यांना आहे. शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षांची महाराष्ट्र विकास...\nमोदी किंवा शहा यांनी एक फोन जरी उद्धव ठाकरेंना केला असता...\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने जरी फोन उचलला असता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याची चर्चा केली असती...\nभविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार नाही : अमित शहा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर तो शिवसेनेने खुपसला. राष्ट्रवादी काँग्रेस कायम भाजपाविरोधात लढत...\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/430585/", "date_download": "2019-12-08T20:30:31Z", "digest": "sha1:E6OGWB4BNFKXPGWUAMJRFNNUX4VHYQJB", "length": 3346, "nlines": 55, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "Travancore Court by Spree, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\n1 अंतर्गत जागा 150 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 4 चर्चा\nठिकाणाचे प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nपाहुण्यांच्या रूम्स 71 रूम्स, स्टँडर्ड डबल रूमसाठीची ₹ 3,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n30 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nडीजे ठिकाणाद्वारे प्रदान केले जात नाहीत\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,02,002 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-flower-crop-advisory-agrowonmaharashtra-2370?tid=154", "date_download": "2019-12-08T21:20:16Z", "digest": "sha1:OCQMGZNJIALBNXK5BKV4QTYGT5R6ESNE", "length": 14982, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, flower crop advisory , Agrowon,Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. सतीश जाधव, डॉ. देविदास काकडे\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nखुल्या शेतातील गुलाब पिकाची छाटण�� करावी. छाटणी करताना जुन्या, किडक्‍या एकमेकांत गुंतलेल्या, आडव्या-तिडव्या किंवा वाकड्या, रोगट फांद्या; तसेच वाळलेल्या फांद्या धारदार सिकेटरच्या साहाय्याने कापून टाकाव्यात. झाडाला योग्य आकार मिळेल अशी छाटणी करावी. त्यासाठी लांब धुमारे अर्धेअधिक कापावेत.\nझाडाला आकार देताना पिकातील आंतरमशागतीची कामे सुलभ होईल अशा पद्धतीने छाटणी करावी. छाटलेल्या भागावर ताबडतोब १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.\nछाटणीनंतर हेक्‍टरी १५ टन शेणखत व ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. खते देताना आळे किंवा चर पद्धतीने द्यावीत. खत दिल्यानंतर पाणी द्यावे.\nलागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. त्यासाठी १x१ मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्याची उंची १५-२० सें.मी. ठेवावी. बियांची पेरणी वाफ्यावर ओळीत करावी. शक्‍यतो जमिनीत १-१.५ सें.मी. खोल बी पेरावे. दोन ओळींतील अंतर १०-१५ सें.मी ठेवून वाफ्यावर बी पातळ पेरावे.\nलागवडीसाठी १५-२० सें.मी. उंच वाढलेली अथवा ५-७ पाने असलेली रोपे निवडावीत. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.लागवड सरी वरंब्यावर ३०x३० सें.मी. किंवा ३०x४५ सें.मी. अंतरावर करावी.\nग्लॅडिओलसची लागवड उशिरात उशिरा १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. मोठ्या प्रमाणावर लागवड करावयाची झाल्यास १०-१५ दिवसांच्या अंतराने करावी.\nलागवडीसाठी निरोगी, मोठे कंद निवडावेत. लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व दोन कंदांतील अंतर १०-१५ सें.मी. ठेवावे.\nलागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी. त्यामुळे पिकाचे मर रोगापासून संरक्षण होते.\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९\n(अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण क���णाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nअशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....\nग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...\nक्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nफुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nहरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nशेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...\nएक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...\nफुलशेती सल्ला फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...\nफुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...\nफूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...\nवेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...\nफूलशेती सल्लागुलाब : खुल्या शेतातील गुलाब पिकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं��� सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/now-prepare-for-2024-danave/", "date_download": "2019-12-08T21:39:50Z", "digest": "sha1:IPSEJJUF67NTFW55CWFXY2OXGZSY5LLY", "length": 15717, "nlines": 193, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आता २०२४ ची तयारी करा- दानवे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome मराठी Nanded Marathi News आता २०२४ ची तयारी करा- दानवे\nआता २०२४ ची तयारी करा- दानवे\nझाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बैठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली.\nनांदेड : झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बैठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली. दानवे यांनी मतदारसंघनिहाय मोजक्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.\nमाजी महापौर अजयसिंह बिसेन म्हणाले, भाजपने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविली असती तर नऊपैकी आठ जागा जिंकल्या असत्या; युती केल्यामुळे भाजपचे नुकसान झाले व पक्षाच्या नेत्यांनी नांदेडकडे लक्ष न दिल्यामुळे मृतप्राय झालेली काँग्रेस पुन्हा जिवंत झाली. अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढील काळात युती नकोच, असे मत व्यक्त केले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा शिवसेनेशी समझोता करा, असाही सल्ला दिला.\nमहाराष्ट्रातील नवीन समिकरणाने भाजपच्या पोटात दुखत आहे : सामना\nबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चांगली संधी भाजपकडे होती; परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युती करावी लागली. गरज संपली की काही जण सोडून जातात. त्यामुळे दगाफटकाही झाला. आता युती नको, ही कार्यकर्त्यांची भावना ठीक आहे. याबाबत पुढे काय होईल हे सांगता येत नाही; परंतु २०२४ साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चांगली जनाधार असलेली माणसे पक्षात आणा. तुमच्या मनातील भावना माहिती आहेत. पुढे युती होणार नाही, असे संकेत दानवे यांनी दिले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, बापूसाहेब गोरठेकर, डॉ. धनाजीराव देशमुख, गंगाराम ठक्करवाड, गंगाधर जोशी, महानगराध्यक्ष प्रवीण साले, अ‍ॅड. चैतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे असे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तीन पक्ष एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रम म्हणत सरकार स्थापनेचा विचार करत आहेत; पण यातील दोन पक्ष विरुद्ध टोकाच्या विचारधारेचे आहेत.\nसरकार बनवणे इतके सोपे नाही. शिवसेनेने जनमताचा आदर करावा, जनमताचा आदर न करणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोमणा मारला. सत्तास्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला होता; परंतु त्यांनी तो उचलला नाही. मुख्यमंत्रिपदाचा एकच हट्ट ते धरून बसले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठीचा कोणताही शब्द त्यांना भाजपकडून देण्यात आला नव्हता, असे दानवे यांनी पुन्हा स्पष्ट केले.\nPrevious articleराष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा\nNext articleबाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44945", "date_download": "2019-12-08T20:33:30Z", "digest": "sha1:ZSZCBI7HQD6IC4FHTNWGITHVS4ZX2A2T", "length": 33231, "nlines": 255, "source_domain": "misalpav.com", "title": "बाजू.. एक घेणं.. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nही बाजू घेणं किंवा ती बाजू घेणं असा बायनरी चॉईस बहुतांश वेळा नसतोच कुणाला.\nपण कोणतीतरी एक बाजू घेणं, आणि कोणतीच बाजू न घेणं हे दोन चॉईस मात्र बहुतांश केसेसमध्ये असतात.\nन्यूट्रल, डिप्लोमॅटिक, अनबायस्ड आणि मग आपापल्या बाजूनुसार सेक्युलर, फेक्युलर, सिक्युलर, कुंपणावरचे, शेपूटघालू असे बरेवाईट शब्द या उदासीन असणाऱ्या लोकांना लाभतात.\nयाखेरीज मग सिलेक्टिव्ह निषेध, सिलेक्टिव्ह निषेध पण बाजू मात्र कोणतीही एक न धरणे, सिलेक्टिव्ह सपोर्ट, एकच बाजू एकनिष्ठपणे धरणे, व्हॉटअबाउटरी (तेव्हा कुठे होतात) हे अनेक प्रकार अगदी रोजच्या वातावरणात मिसळलेत. ऑनलाइन पेपर्समधल्या बहुतेक सगळ्याच कॉमेंट्स इतक्या विषारी रागाने भरलेल्या दिसतात की अनामिक राहण्याचा पहिला फायदा म्हणजे शिवराळ आणि शाब्दिक हल्लेखोरी असं आहे की काय अशी शंका यावी.\nयात कॉमन पॉईंट असा की बाजू कोणतीही असो, समोरच्याचा चावा घेणे, लचका तोडणे यासाठी एक बाजू पक्की घेतलेली असणं गरजेचं असतं. न्यूट्रल राहू इच्छिणारं किंवा सामोपचार, मध्यममार्ग असं काही लिहिणारं कोणी व्यक्त झालं की त्यालाही दोन्ही इतर बाजूनी एकत्र येऊन फटके पडतात.\n-कोणतीतरी एक बाजू घेणं हे कोणतीच बाजू न घेऊन त्रयस्थ राहण्यापेक्षा बरं असतं का\n-की कोणतीतरी एक बाजू घेणं हे अपरिहार्यपणे एकांगी अतएव पूर्वग्रहदूषितच असलं पाहिजे अशी समजूत दिसते\n-न्यूट्रल राहणं ही एक इतर बाजूंइतकीच वजन (weightage) असलेली बाजू असते का\n-न्यूट्रल असणं (एक बाजू न घेणं) म्हणजे आसपासची स्वतःला अमान्य पण सत्य परिस्थिती केवळ डोळे बंद करुन नाकारणं आणि डिनायल मोडमध्ये जाणं आहे का\n-\"आपण नेहमी कोणतीतरी एक बाजू घेतली पाहिजे (we must take sides) कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही.\" असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का\n-जी बाजू मला जिवंत ठेवते ती माझी बाजू असं म्हणणारे लोक काही चुकीचं करतात का\n-फार झाली तटस्थता, साली आता चुकीची का ठरेना, पण बाजू घेण्याची वेळ आली आहे, असं कधी वाटतं का\n-तटस्थ भूमिका असं काही खरंच असतं का की एका बाजूला पाठींबा असतो पण तशी जाहीर भूमिका घेणं टाळण्यासाठी तटस्थता ही जाहीर भूमिका घेऊन त्या बाजूला झुकणारं निवेदन केलं जातं\n-तुम्ही कधी ठामपणे एक बाजू घेता का\nप्रश्न उलटसुलट आहेत, पण ते आहेत.\nभेट झाल्यास... धागालेखकाला एक बेडेकर मिसळ फ्री फ्री फ्री ...\nतुम्ही गहन प्रश्नाला हात घातलाय. याबाबत एक निरीक्षण असंय की तटस्थतेचा पाया साधारणत: परदु:खशीतल या न्यायावर आधारित असतो. जे लोकं संबंधित बऱ्यावाईट अनुभवातनं गेलेले असतात ते सहसा बाजू घेण्यास उत्सुक असतात.\nन्यूट्रल राहणं ही एक इतर बाजूंइतकीच वजन (weightage) असलेली बाजू असते का असावी का\nएकाच नाण्याच्या बर्‍याच बाजू असू शकतात....\nत्यामुळे, आजकाल मी तरी, फार जास्त विचार न करता, माझे कुदळ, फावडे आणि घमेले घेतो आणि जमतील तितकी रोपे लावत सुटतो. निसर्गाची हानी नाही करता, साधं सोपं आयुष्य जगायचा प्रयत्न करतो. योग्य प्रमाणात खतपाणी दिले की रोपं वाढतातच. व्यक्ती पुजे पेक्षा निसर्गपुजा, माझ्या साठी उत्तम.\nवरील वाक्ये साधी आहेत. त्यामुळे खूप विचार करत बसू नये, ही नम्र विनंती.\nबऱ्याच बाजू असतात हे समजणं हा\nबऱ्याच बाजू असतात हे समजणं हा एक भाग झाला. पण ते समजल्यावर त्यातील कोणतीही एक बाजू न घेणे म्हणजे \"फार विचार न करणे\" असं ध्वनित होऊ नये ना\nबऱ्याच बाजू असतात हे समजणंच हा एक मोठा भा��� असतो, अन्यथा...\nबरीच लंबीचौडी प्रश्न पत्रिका आहे की\n-कोणतीतरी एक बाजू घेणं हे कोणतीच बाजू न घेऊन त्रयस्थ राहण्यापेक्षा बरं असतं का\n-की कोणतीतरी एक बाजू घेणं हे अपरिहार्यपणे एकांगी अतएव पूर्वग्रहदूषितच असलं पाहिजे अशी समजूत दिसते\n-न्यूट्रल राहणं ही एक इतर बाजूंइतकीच वजन (weightage) असलेली बाजू असते का\n-न्यूट्रल असणं (एक बाजू न घेणं) म्हणजे आसपासची स्वतःला अमान्य पण सत्य परिस्थिती केवळ डोळे बंद करुन नाकारणं आणि डिनायल मोडमध्ये जाणं आहे का\n-\"आपण नेहमी कोणतीतरी एक बाजू घेतली पाहिजे (we must take sides) कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही.\" असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का\n-जी बाजू मला जिवंत ठेवते ती माझी बाजू असं म्हणणारे लोक काही चुकीचं करतात का\n-फार झाली तटस्थता, साली आता चुकीची का ठरेना, पण बाजू घेण्याची वेळ आली आहे, असं कधी वाटतं का\n-तटस्थ भूमिका असं काही खरंच असतं का की एका बाजूला पाठींबा असतो पण तशी जाहीर भूमिका घेणं टाळण्यासाठी तटस्थता ही जाहीर भूमिका घेऊन त्या बाजूला झुकणारं निवेदन केलं जातं\n-तुम्ही कधी ठामपणे एक बाजू घेता का\nवरील सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे\"परिस्थितीवर अवलंबून\".\nप्रश्न उलटसुलट आहेत, पण ते आहेत.\nप्रश्न उलटसुलट आहेत, पण ते आहेत.\nव्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या म्हणी प्रमाणे परस्परांशी नाते/संबंध कुठलेही आणि कितीही चांगले असोत पण दोन व्यक्तींचे एकमेकांशी अगदी १००% विचार जुळणे हि कर्मकठीण गोष्ट आहे.\nराजकीय, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिकच नव्हे तर कला, क्रीडा, साहित्य आणि मनोरंजनाबाबतच्या विचारांवर देखील मतभेद दिसून येतात.\nमला वाटतं आपल्या विचारांशी बऱ्यापैकी जुळणारे विचार असलेल्या व्यक्ती/ समूहांच्या बाजूला कलणे हा मनुष्य स्वभाव आहे. काहीजण उघडपणे एखादी बाजू उचलून धरतात तर काहीजण उगाच वाईटपणा कशाला घ्या म्हणून तटस्थ राहतात. दुसऱ्या बाजूला ज्यांची स्वतंत्र विचारांची पक्की बैठक असल्याने त्यांना कुठल्याच बाजूची कुठलीच मते पटत नसणारी मंडळीहि आहेत, ते एकतर सगळ्यांचाच विरोध तरी करतात किंवा गप्प बसणे पसंत करतात.\nआणखीन एक प्रकार म्हणजे दलबदलू मंडळी. त्यांचे म्हणणे आज एक तर उद्या दुसरे आणि परवा काहीतरी तिसरेच असते :-)\n\"आपण नेहमी कोणतीतरी एक बाजू घेतली पाहिजे (we must take sides) कारण तटस्थता ही नेहमी अन्याय करणाऱ्याला मदत करते, अन्यायग्रस्ताला नाही.\" असं प्रसिद्ध वचन आहे. ते पटतं का\nहे 100 टक्के पटतं. त्याचबरोबर कोणताही निर्णय न घेणे यापेक्षा चुकीचा का असेना पण निर्णय घेणे गरजेचे असते असेही म्हणले जाते. त्यामुळे नेहमी कोणतीतरी एक ठाम बाजू किंवा निर्णय घेते.\nतुम्ही नुसतेच प्रश्न मांडलेत \nफारच वैयक्तीक प्रश्न सार्वजनिक संस्थळावर विचारणं चुकीचं होईल म्हणून खरडवहीत प्रश्न पाठवला आहे.\nकठीण प्रसंगी अस्तित्व राखण्याची बाजू घेण ही निसर्गात; घडत\nकोणत्या गोष्टीची बूज राखणे\nकोणत्या गोष्टीची बूज राखणे आवश्यक आहे/नाही, यावर बाजू घेणे/न घेणे, अवलंबून असते/नसते... याच मुद्द्यात लेखातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. :)\nकुठलीतरी निश्चीत बाजू घ्यावीशी वाटणे नव्हे ती तशी असणे असे वाटणे ही एक सर्वसाधारण मानवी मनाची कन्सीस्टन्सीची गरजच असावी. म्हणजे व्याख्ये सारखं अनेकांना प्रत्येक बाबतीत एका निश्चीत व्याख्येची गरज भासते. व्याख्या जितक्या प्रमाणात अस्पष्ट संदिघ्द असेल तितक्या प्रमाणात अस्वस्थता स्ट्रेस वाढत जातो. उदा. सध्याचा राष्ट्रवाद हा मुद्दा यावरुन मग कुठली बाजु उचलुन धरायची हा निवडीचा तणाव निर्माण होतो.\nसत्य वा व्यक्ती वा तथ्य हे स्थितीशील नसुन गतीशील असल्याने व सतत परीवर्तनशील असल्याने त्याला असं निश्चीत पॅटर्न मध्ये पकडणं शक्य नसतं हे एकीकडे व बाजु घेण्याचा दबाव दुसरीकडे या पेचात बरेचदा अडकायला होतं\nमॉब लिंचींग मध्ये किंवा रॅगींग मध्ये जर आपण पिडिताची बाजु घेतली तर आपल्यावरही तोच प्रसंग गुदरेल या भितीने मॉब ची बाजु जरी चुकीचा असेल तरी घेतली जाते. इथे संस्थळावरील चर्चेतही जर आपण वेगळी बाजु मांडली तर टीका होइल असा दबाव असु शकतो +१ ही प्रतिसाद शैली बहुतांश या दबावप्रेरणेतुन येत असावी. हो हो मी ही तुमच्या बरोबरच आहे.\nमोदी हा एक रोचक फॅक्टर इथे आर्वजुन नमुद करावासा वाटतो म्हणजे मोदी च्या बाबतीत मिक्स्ड फीलींग्ज असु शकतात पण त्यांच्या समर्थक वा विरोधक दोघांना दोन्ही कडे प्रसंगानुरुप बाजु घेणे मंजुर नसते या तो तुम हमारे साथ हो..................... असा बालिश आग्रह असतो.\nआता यात संधीसाधुपणा हा ही एक भाग आहे म्हणजे सोयीस्कर कुठलीच बाजु न घेणे पॉलिटीकली करेक्ट असणे पणं आता हा फरक की अमुक एक पॉलिटीकली करेक्ट वागतोय की जेन्युइनली त्याला एकाच वेळेस अनेक बाबी पटतातही व नाहीही थोडक्यात जेन्युइनली मिक्स्ड इमोशन्स वा कन्फ्युज्ड आहे.\nजे फंडामेंटलीस्ट आहेत मग कुठल्याही बाबतीत धर्म च नव्हे विचारसरणी त्यांच्यात कमालीचा ठामपणा आढळतो आकर्षक उद्दाम सोपा पण अंतिमत: घातक ठामपणा\nकाळे वाइटच..... अ‍ॅलोपॅथी वाइटच.......... पैसा हवाच..... आत्मा आहेच..........................इ.इ.\nत्याउलट जितका विचारी संवेदनशील माणुस तितका बिचारा कनफ्युज्ड आढळतो कुठला झेंडा घेऊ मी हाती \nकाही फॅक्ट्स च मोठ्या घोळदार असतात उदा भारतीय अध्यात्मातील ब्रह्म ते असे आहे ते तसे आहे ते इथे आहे ते तिथे आहे ते आहे ते नाही ते अमुक ते तमुक थोड्या वेळाने आपण फक्त गोल च फिरतोय असा भास होतो चक्कर येउ लागते.\nसत्य वा व्यक्ती वा तथ्य हे स्थितीशील नसुन गतीशील असल्याने व सतत परीवर्तनशील असल्याने त्याला असं निश्चीत पॅटर्न मध्ये पकडणं शक्य नसतं हे एकीकडे व बाजु घेण्याचा दबाव दुसरीकडे या पेचात बरेचदा अडकायला होतं\nबर हे समजून घेण्याची क्षमता नसणार्‍यांना तशी क्षमता नाही तुमच्याक्डे नाही ही सांगण्याची पण सोय नसते.\nबाजू घेणे आणि निर्णय घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे वाटते. ('taking a decision' verses 'taking a side').\nआणी बाजू घेण्यापेक्षा निर्णय घेणे जास्ती महत्वाचे आहे. अगदी तटस्थ (कोणतीच बाजू न घेण्याचा) राहण्याचा निर्णय पण महत्वाचा आहे. आणी एखादी बाजू पटली नाही तरी त्या बाजूने निर्णय घेऊ शकतो (उदा: 'दिल' विरूद्ध 'दिमाग' लढाई).\nवरती मोदींचे उदाहरण आले आहे तरः मी मोदिंना (पर्यायाने भाजप) मत देण्याचा निर्णय घेतला पण म्हणून नेहमी त्यांची बाजू घेईनच असे नाही.\nमुळ मुद्दा - बाजू घेण्याच्या बाबतीत, साधारणपणे जेव्हा माझे मत विचारत घेतले जाईल असे वाटते तेव्हाच मी कोणाचीतरी बाजू घेतो, ईतर वेळेस तटस्थ रहाणे बरे वाटते. जो जिंकेल (किंवा बरोबर असेल) तो आपला ;)\nजो जिंकेल (किंवा बरोबर असेल)\nजो जिंकेल (किंवा बरोबर असेल) तो आपला ;)\nम्हणजे बरोबर नसेल पण जिंकेल तोही आपलाच. अस ना\nआणी एकदा survive होण्याचा निर्णय घेतला की बाजू कोणाची घेतली ह्याने कही फरक पडत नाही.\nभडका उडू शकेल असेही प्रतिसाद येतील हेही नक्की.\nप्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात\nयोग्य, अयोग्य आणि आपली बाजू :)\nकुठे तरी स्वतःशी चांगल्या वाईटाचा विचार करणे आणि त्याची व्यवहाराशी सांगड घालणे असा साधारण पापभिरू लो��ांचा दृष्टिकोन असावा. त्यामुळे उच्च पदस्थांबरोबर सामोपचाराने वागणे, फार प्रवाहाविरुद्ध भूमिका न घेणं असं सर्वसाधारण लोकांची वागण्याची पद्धत असते.\nकुठली तरी बाजू घेणं याचा तत्वानिष्ठेशी संबंध असेल तर अशी तत्वनिष्ठता सहसा उच्च पदस्थ मंडळी अजिबात बाळगत नाही असा अनुभव येतो. हातून कुणाला तरी इजा झाली किंवा नुकसान झाले म्हणून मनोरुग्ण होणारे किंवा आत्महत्या करणारे सहसा सामाजिक उतरंडीवर तळाशी असतात. त्या उलट उच्च पदस्थ अशा घटना तर बिरुदावली असल्यासारखे मिरवतात.\nभाराताच्या नॉन अलाइन्ड मुव्हमेंट ( नाम) ला हे सगळे निकष लावून पाहिले तर\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-12-08T22:17:35Z", "digest": "sha1:LLAK77KIFEHR4OLBRBCLUITL5OXOBAEC", "length": 12387, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोयना धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कोयना धरण याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).\nकोयनानगर, पाटण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र\nकोयना धरण हे ���ोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.\nबांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट\nउंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)\nलांबी : ८०७.७२ मी\nप्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी. सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)\nपाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर ओलिताखालील गावांची संख्या : ९८ वीज उत्पादन [संपादन] टप्पा १:\nजलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : २६० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट [संपादन] टप्पा २:\nजलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट [संपादन] टप्पा ४:\nजलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता : १००० मेगा वॅट विद्युत जनित्र : दिवशी.\nप्रकार\t: S - आकार\nलांबी\t: ८८.७१ मी.\nसर्वोच्च विसर्ग\t: ५४६५ घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार\t: ६, (१२.५० X ७.६२ मी)\nकोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.\nक्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर\nओलिताखालील गावे : ९८\nजलप्रपाताची उंची : ४७५ मी.\nजास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स\nनिर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट\nविद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट\nजलप्रपाताची उंची : ४९० मी.\nजास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स\nनिर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट\nविद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट\nजलप्रपाताची उंची : ४९६ मी.\nजास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स\nनिर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट\nविद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/107/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2_", "date_download": "2019-12-08T21:36:45Z", "digest": "sha1:6RQEIJLQ7CKY2HTTYSP42EYNLAZDRG3O", "length": 9165, "nlines": 55, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अहमदनगर येथील मोर्चाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज अहमदगर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्कमाफी मिळावी या मागणीसाठी राज्यभरात राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू आहे.\nया मोर्चामध्ये मांडण्यात आलेल्या मागण्या –\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे.\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीआड येणाऱ्या जाचक अटी दूर व्हाव्या.\nओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी.\nविद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम दोन महिन्यांत व्हावे.\nआदिवासी वसतीगृहांची क्षमता वाढवावी.\nअभियांत्रिकी, मेडिकल, डेंटल, बी.एच.एम.एस, तसंच १६८ कृषी महाविद्यालयांच्या ७० कोटींहून अधिक रकमेच्या प्रलंबित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जावा.\nपुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अहमदनगर येथे लवकरात लवकर सुरु व्हावे.\nइत्यादी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे जानेवारीमध्ये राज्यभरात निघणार मोर्चे ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्याच्या सर्व भागात पुढील महिन्यात मोर्चे काढले जाणार आहेत. याची माहिती आज प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत दिली. नव्या वर्षात पुढीलप्रमाणे मोर्चे होणार आहेत.- दि. ४ जानेवारी, रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय- दि. ६ जानेवारी, जळगाव विद्यापीठ - दि. १५ जानेवारी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा मिळून नाशिक विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक ...\nसंग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा ...\nनाशिक येथे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उत्तर महाराष्ट्रतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोर्चातील मागण्या-उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावेदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीआड येणाऱ्या जाचक अटी दूर व्हाव्याओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटात��ल विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळण ...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सर्वंकष शुल्कमाफीसाठी अधिवेशनात अजित पवार, जयंत पाटील आणि ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शासनाच्या संदिग्ध निर्णयाच्या आड केवळ इबीसी वर्गातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनाच शुल्कमाफी दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली. विद्यापीठ जर निर्णय घेत नसेल, तर या विषयावर अधिवेशनात विधानसभेचे नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे दंड थोपटणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दुष् ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/search?f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%2520%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87&search_api_views_fulltext=-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-12-08T21:20:23Z", "digest": "sha1:DR77NVF22YFBQ5BF6K3Z37TOECPYUPL6", "length": 9384, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agrowon | Agrowon - अॅग्रोवन | Breaking Agriculture News Marathi | Agri News Update for Farming Industry, Businesses & Farmers", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nबातम्या (4) Apply बातम्या filter\n(-) Remove उद्धव ठाकरे filter उद्धव ठाकरे\nराधाकृष्ण विखे पाटील (4) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nएकनाथ खडसे (2) Apply एकनाथ खडसे filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nगिरीश महाजन (2) Apply गिरीश महाजन filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nराधाकृष्ण विखे-पाटील (2) Apply राधाकृष्ण विखे-पाटील filter\nविजय वडेट्टीवार (2) Apply विजय वडेट्टीवार filter\nअतुल सावे (1) Apply अतुल सावे filter\nआदित्य ठाकरे (1) Apply आदित्य ठाकरे filter\nआशिष शेलार (1) Apply आशिष शेलार filter\nएकनाथ शिंदे (1) Apply एकनाथ शिंदे filter\nजयदत्त क्षीरसागर (1) Apply जयदत्त क्षीरसागर filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिवाकर रावते (1) Apply दिवाकर रावते filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमंत्रिमंडळ (1) Apply मंत्रिमंडळ filter\nरामदास आठवले (1) Apply रामदास आठवले filter\nरामदास कदम (1) Apply रामदास कदम filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा मतदारसंघ (1) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसुजय विखे पाटील (1) Apply सुजय विखे पाटील filter\nसुभाष देसाई (1) Apply सुभाष देसाई filter\nमुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरेंनी सांगावे : खडसे\nमुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधिक सल्ला...\nमुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरेंनी सांगावे ः एकनाथ खडसे\nमुंबई ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावे म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा यावरून वादविवाद होणार नाही, असा उपरोधिक सल्ला...\nराज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार\nमुंबई : होणार होणार म्हणून गेले काही दिवस चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर आज (ता. १६) होणार आहे. या...\nनगरमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध विखेंचा राहणार उघड संघर्ष\nनगर ः नगर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/leopard-died-accident-235318", "date_download": "2019-12-08T20:45:36Z", "digest": "sha1:PKHRF7NJHSLP6CWPNGBU3ERHJJBKUVKH", "length": 13878, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "धुळे : वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर रविवार, डिसेंबर 8, 2019\nधुळे : वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nअज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याची मादी ठार झाली. शिंदखेडा वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीनंतर अकराला बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nशिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्याजवळील गावादरम्यान 14 नोव्हेंबरला रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याची मादी ठार झाली. शिंदखेडा वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीनंतर अकराला बिबट्यावर अंत्���संस्कार केले जाणार आहेत.\nमृत बिबट्याचे वय तीन ते चार वर्षे आहे. रात्री अकराला भक्ष्य शोधण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अवजड वाहनाने त्याला धडक दिल्याचा संशय आहे. तेथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मृत बिबट्या आढळला. त्यांनी बिबट्याच्या मृतदेहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर वनविभागाला माहिती मिळाली.\nशिंदखेडा येथील आरएफओ किरण माने यांनी बिबट्याचा मृतदेह शिंदखेडा येथे हलवला आहे. महामार्गालगत काही जणांनी गुरे बांधण्यासाठी तात्पुरते गोठे तयार केले आहेत. तेथे भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्या जात असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nसत्रासेन (ता.चोपडा) येथील जंगलातील नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने बिबट्यासारखे प्राणी आश्रयासाठी तापी नदीच्या काठावरील टेकड्या व दाट बाभूळ वनांमध्ये शिरल्याची शक्यता आहे. गतवर्षी शिरपूर तालुक्यात चिलारे शिवारात शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला ठार केल्याची घटना घडली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"हा' अभिनेता सांगणार, कर्जत-जामखेडची महती\nजामखेड : कर्जत-जामखेड तालुक्‍यातील ऐतिहासिक, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची महती अभिनेता मिलिंद गुणाजी भटकंतीच्या माध्यमातून सांगणार आहे. या...\nVideo : फिटनेससाठी 25 वर्षांपासून करतोय मॉर्निंग वॉक : डॉ. शिवाजी सुक्रे\nऔरंगाबाद : एमबीबीएसला प्रवेशापूर्वीपासूनच स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देतोय. एमबीबीएस, एमडी त्यानंतर विविध पदांवर काम करताना स्वतःसाठी म्हणून सकाळी...\n घाटीत डेंगीच्या रुग्णांचे अर्धशतक\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका...\nआता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे\nकुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे...\nविदेशी पाहुणा बार हेडेड गुजचे अकोला जिल्ह्यात दर्शन\nअकोला ः शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशीम रोडवरील कापशी तलावावर युरोपातून स्थलांतरित झालेल्या ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचे आगमण झाले....\nमहिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेने���ा ‘हाक तुमची, साथ आमची’ उपक्रम\nसेनगाव (जि. हिंगोली): महिला सुरक्षेचा प्रश्न बिकट होत चालला असून सायंकाळनंतर सेनगाव शहरातून ग्रामीण भागात प्रवासाच्‍या कोणत्‍याही सोयी नाहीत. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/513528", "date_download": "2019-12-08T21:31:01Z", "digest": "sha1:PBYC7QFWGFETGRLRVEHKWNTJQMFCXQ7Z", "length": 5304, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वेर्लेकरांच्या पुस्तकामुळे जीएसटी विषयी महिती मिळणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » वेर्लेकरांच्या पुस्तकामुळे जीएसटी विषयी महिती मिळणार\nवेर्लेकरांच्या पुस्तकामुळे जीएसटी विषयी महिती मिळणार\nचार्टड ऍकांऊंटट व्ही. बी प्रभू वेर्लेकर यांनी आपल्या पुस्तकातून जीएसटीविषयी साध्या व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. याचा सर्वसामान्य लोकांना तसेच व्यावसायिकांना लाभ होणार आहे. जीएसटीमध्ये सर्व कायदे नियम त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.\nकेंद्र सरकारने लागू केलेले एक राष्ट्र एक कर हे सर्वासाठी चांगले आहे. काही लोकांना जीएसटी अजून काय ते माहीत नाही त्यामुळे लोकांना या दिवशी माहीती करुन देणे गरजेचे आहे. या पुस्तकाच्या आधारे सगळी माहिती मिळणार आहे. या पुस्तकाचा गोव्याच्या आर्थिक माहितीसाठीही लाभ होणार आहे. तसेच सर्व कर धारकांनाही या पुस्तकाचा फायदा होणार आहे. वेरेकर यांनी या पुस्तकातून जीएसटीतील सर्व गोष्टी उलघडले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना या पुस्तकामुळे जीएसटी काय आहे हे कळणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.\nगोव्यातील जीएसटी कायदा विषयक हे पहिले पुस्तक आहे. त्यामुळ आता गोव्यात जीएसटीचा वापर चांगल्या प्रकारे होणार आहे. गो���्यातील काही दुकानावर हे पुस्तक विक्रीस ठेवण्यात आले आहे. यामध्ये देवकी पब्लीकेशन (08322223812) नागेश बुक ऐजन्सी प्रोफेशनल बुक पणजी ऍण्ड पार्ले एजन्सी गोल्डन हार्ट इंम्पोरियम मडगांव येथे हे पुस्तक विक्रीस ठेवण्यात आले आहे.\nपणजीशिवाय दुसरा विचारच केला नाही\nखाण घोटाळाप्रकरण सीबीआयकडे सोपविणार\nसैनिकांचे आत्मबल वाढवण्यासाठी ‘एक राखी सैनिकांसाठी’\nदहा फुटिरांविरोधात काँग्रेस सभापतीसमोर याचिका दाखल करणार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/174646-dofollow", "date_download": "2019-12-08T21:13:23Z", "digest": "sha1:MKI7ZYJH6SUHUU5LLWNPNBHPDNKF2HX2", "length": 8662, "nlines": 36, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Dofollow बॅकलिंक्स जनरेटर वापरून फायदेशीर बॅकलिंक प्रोफाइल कसा तयार करायचा?", "raw_content": "\nDofollow बॅकलिंक्स जनरेटर वापरून फायदेशीर बॅकलिंक प्रोफाइल कसा तयार करायचा\nसर्व वेबसाइट मालक त्यांचे ऑनलाइन व्यवसाय संभाव्य ग्राहकांना दृश्यमान करण्यासाठी स्वप्न करतात. म्हणूनच ते एक अत्याधुनिक विपणन मोहिम आयोजित करतात ज्यात शोध इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया विपणन, डोफल्ड बॅकलिंक्स निर्मिती आणि अशाच गोष्टींचा समावेश आहे.जर आपल्याकडे मोठ्या प्रेक्षकांशी सामायिक करण्यासाठी काहीतरी असेल तर आपल्याला निश्चितपणे हे करणे आवश्यक आहे.\nलिंक इमारत हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे सर्वात महत्त्वाचे भाग आहे - mesh 200 kanthal resistance. इनबाउंड दुवे शोध परिणाम पृष्ठावर उच्च स्थानावर आणि संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक आहेत. ते आपली सामग्री आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांसाठी दृश्यमान करतात आणि गुंतवणूकीवरील आपला व्यवसाय परतावा वाढवतात.\nइनबाउंड दुवे उभारणे रॉकेट विज्ञान नाही परंतु अधिकृत उच्च पीआर साइट्सवरून बॅकलिंक्स मिळविणे एका न्यूबीसाठी खूप जटिल असू शकते.सुदैवाने, वेबवर उपलब्ध असलेल्या अनेक व्यावसायिक डूडल बॅकलिंक जनरेटर तसेच शोध इंजिन ऑप्टिमायझेशन सल्लागार आणि बांधकाम व्यावसायिकांना दुवे आहेत, जे आपल्याला उच्च पीआर ��ाइट्समधून गुणवत्ता दुवा रस प्राप्त करण्यास मदत करतील.\nया लेखातील, मी आपल्याशी काही टिपा सामायिक करू जे विनामूल्य डफल बॅकलिंक्स कसे व्युत्पन्न करावे. याव्यतिरिक्त, येथे आपण काही उपलब्ध dofollow बॅकलिंक्स साइट शोधू शकता जे बाह्य दुवे अधिक आरामदायक तयार करण्याची प्रक्रिया करू शकतात.\nवेब स्त्रोत जे dofollow बॅकलिंक्स जनरेटर म्हणून कार्य करतात\nयेथे आपल्याला वेब स्रोतांची एक सूची मिळेल जिथे आपण अल्प कालावधीमध्ये विनामूल्य dofollow बॅकलिंक्स मिळवू शकता. मी मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, गुगल इत्यादी प्रमुख वेब स्रोतांबद्दल बोलणार आहे.\nआपण या स्त्रोतांविषयी बोलणे सुरू करण्यापूर्वी, मला असे सांगायचे आहे की दोन प्रकारचे बॅकलिंक्स आहेत - dofollow आणि nofollow. काही उच्च पीआर साइट या दोन्ही दुवा प्रकार प्रदान करतात - Google+, YouTube, आणि इतर. त्याउलट, LinkedIn आणि Facebook अशा लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मवर केवळ nofollow बॅकलिंक्स तयार करण्यात सक्षम आहेत.\nथोडक्यात, dofollow चे बॅकलिंक्स ते आहेत जे लिंक रस एक स्रोत पासून दुसर्यावर पास करतात आणि एका विशिष्ट कीवर्डद्वारे वेबसाइट रँक वाढवण्यास मदत करतात. Dofollow बॅकलिंक्स ब्रँड प्राधिकरण तयार करण्यास सक्षम करतात आणि Google ला वेब स्त्रोत किती सन्माननीय आहे हे दर्शवतात. Nofollow बॅकलिंक्स असे लिंक आहेत जे कोणतेही लिंक्स रस देत नाहीत आणि आपल्या पृष्ठाच्या रँकवर प्रभाव पाडत नाहीत. तथापि, ते उच्च पीआर वेब स्रोतांपासून ते आपल्या बॅकलिंक प्रोफाइलला अधिक मजबूत बनवू शकतात.\nमायक्रोसॉफ्ट एक महत्वपूर्ण आणि अधिकृत वेब आहे संपूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी भरपूर मूल्य असलेले स्त्रोत. म्हणूनच यामध्ये सर्वोच्च PageRank आहे. या साइटवरील इनबाउंड दुवे प्राप्त करताना, आपण Google च्या नजरेत आपल्या ब्रांड अधिकार वाढवू आणि वेबसाइट प्रतिष्ठा वाढवू शकाल.\nमायक्रोसॉफ्टकडून द्वेष दर्शवितो बॅकलिंक्स निर्माण करण्यासाठी, आपल्याला खालील चरणांचे अनुसरण करणे आवश्यक आहे:\nMicrosoft मध्ये नवीन खाते तयार करा. (2 9)\nलॉग इन करा आणि प्रोफाइलवर जा. (2 9)\nउघडा दुवा विभाग आणि लक्ष्यित अँकर मजकूर आपल्या दुवा जोडा. (2 9)\nही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'सेव्ह' बटणावर क्लिक करा. (2 9) (4 9)\nगुगल प्लस (2 9)\nGoogle प्लस हे Google चे मालक आहे. आपण या स्त्रोतांमधून दर्जेदार बॅकलिंक्स खालील चरणांचे अनुसरण करून मिळवू शकताः\nआपले Gmail खाते वापरून Google Plus वर लॉगिन करा. (2 9)\nआपल्या ब्लॉगसाठी एक नवीन पृष्ठ तयार करा. (2 9)\nनंतर आपले पृष्ठ सत्यापित करा. (2 9)\nआणि शेवटी, यूआरएल विभागात आपला दुवा जोडा. (2 9)\n\"सेव्ह\" बटनावर क्लिक करा. (2 9)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2015/01/23/", "date_download": "2019-12-08T20:59:20Z", "digest": "sha1:BAW5ZSRJXDD6I4VEO3OJ77NV4CZGT6NE", "length": 29449, "nlines": 367, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "23 / 01 / 2015 | RayHaber | रेल्वे | महामार्ग | केबल कार", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[26 / 11 / 2019] एलोन मस्कबरोबर सायबरट्रॅकमध्ये तीव्र रस\tअमेरिका\n[26 / 11 / 2019] अंकारामध्ये एक्सएनयूएमएक्स किलोमीटर लाँग बाईक रोड प्रकल्प राबविला जाईल\tएक्सएमएक्स अंकारा\n[26 / 11 / 2019] मेट्रोबस स्टॉपवर थांबा चिन्हाचा कालावधी\t34 इस्तंबूल\n[26 / 11 / 2019] इज्मीर युरोपियन सायकल मार्ग नेटवर्कमध्ये समाविष्ट\t35 Izmir\n[26 / 11 / 2019] अध्यक्ष सेरर मर्सीन पोर्ट येथे तपास करत आहेत\t33 मेर्सिन\nदिवस: 23 जानेवारी 2015\nअर्कात्तामध्ये बालकन कप स्पर्धा सुरू झाल्या\n23 / 01 / 2015 लेव्हेंट ओझन अर्कात्तामध्ये बालकन कप स्पर्धा सुरू झाल्या yorumlar kapalı\n, द्वारे तुर्की, बल्गेरिया, Bolu आणि Geremi दृष्टीने रोमानिया आणि ग्रीस पासून क्रीडापटू, संस्थेचे क्रीडा क्षेत्रात युरोप एक खिडकी, 4 बिछान्यावर बसविलेली देश (तुर्की, बल्गेरिया म्हणून मानले जाऊ शकते स्पर्धा: बाल्कन स्पर्धेत Arkut स्पर्धा सुरुवात [अधिक ...]\nसुल्तानबेली केबल कार प्रकल्प\n23 / 01 / 2015 लेव्हेंट ओझन सुल्तानबिली केबल कार प्रकल्पासाठी सेवा घेण्यात येईल yorumlar kapalı\nसुल्तानबेली रोपवे प्रकल्पाची सेवा खरेदी केली जाईल.इस्तानबूल मेट्रोपॉलिटन मिनीकपॅलिटी ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग डायरेक्टर सुलतानबेली रोपवे प्रकल्पासाठी सेवांची खरेदी ही सार्वजनिक खरेदी कायदा क्रमांक एक्सएनयूएमएक्सच्या अनुच्छेद एक्सएनयूएमएक्सनुसार मुक्त निविदा प्रक्रिया आहे. [अधिक ...]\nहाय स्पीड गाड्या आश्चर्य विसरले आयटम\nहाय-स्पीड गाड्या विसरलेल्या वस्तू: उच्च-स्पीड गाड्या (वायएचटी), ज्याने सेवेत प्रवेश केल्यापासून त्यांचे बरेच लक्ष वेधून घेतले आहे, लक्ष आकर्षि त करते. उन्हाळ्यात सनग्लासेस आणि हिवाळ्यात गॅलरी [अधिक ...]\nकायदेशीर सल्लागार म्हणून बहिष्कार आणि इतर कामे करण्यासाठी कार्मिक से��ा घेण्यात येईल. कस्टुकल्स कार्यांसाठी कार्मिक सेवा काकीकुले लॉजिस्टिक्स निदेशालय येथे घेण्यात येईल.\n8 हावेरे ते यदीटेप\nएक्सएनयूएमएक्स हवरे ते येडीतेपे: इस्तंबूल महानगरपालिकेच्या हवरे प्रकल्पांनी रिअल इस्टेट क्षेत्राला उत्साही केले. कुआएचे अध्यक्ष सैत एर्दल मेटिनर म्हणाले की सार्वजनिक वाहतूक प्रकल्प जिल्ह्यांच्या मूल्यात मूल्य जोडतात. मेटिनर, सेफाकी - [अधिक ...]\nबेकायदेशीर पूल कारवाईसाठी 5 वर्ष कारावास\n10 तिसऱ्यांदा क्रांतिकारक युथ ब्रिजची चिन्हे चोरी झाली\nएसेनबागा ते केझन पर्यंत नवीन महामार्ग\nट्रॅबझन गवर्नर्स ओव्हरपास वर्णन\nट्रॅबझॉनच्या राज्यपालांच्या ओव्हरपासचे वर्णनः युरेशियन युनिव्हर्सिटी सिमेंली ओमर यिलिडिज कॅम्पस, राज्यपाल कार्यालयाच्या ओव्हरपासच्या बांधिलकीनंतरही विद्यापीठ 'अंडरपास मी करतो', या खोट्या अहवालात आश्रय घेतला. विद्यापीठाचा अंडरपास [अधिक ...]\nपर्वत जाण्याआधी अंतल्या जलद रेल्वे मार्ग\nहाय-स्पीड ट्रेन प्रथम डोंगर ड्रिल करेल: अंतल्या लोकांनी ज्यासाठी वेगवान ट्रेनची वाट पाहिली, एक्सएनयूएमएक्स पूल आणि एक्सएनयूएमएक्स बोगद्यासह एक्सएनयूएमएक्स पूल एका तासात एक्सएनयूएमएक्सवर पोहोचेल आणि कायसेरीला पोहोचेल. [अधिक ...]\nवाहतूक अपघात आकडेवारी घोषित\nसबकुंकुली टनेलमधील कार्यकर्ते अंकाराकडे कारवाईसाठी जात आहेत\nसबुनकुबेली बोगद्यावर काम करणारे कामगार कृतीसाठी अंकाराकडे जातात: सबमॉन्ट्रॅक्ट कामगार, ज्यांचे बांधकाम इझमिर-मनिसा महामार्गावर सुरू झाले आणि एक्सएनयूएमएक्स शहर दरम्यान एक्सएनयूएमएक्स मिनिटापर्यंतची वाहतूक कमी करण्याची योजना केली, सबुनकुबेली बोगद्यावर काम करत असताना संपुष्टात आणले गेले. [अधिक ...]\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स\nएलोन मस्कबरोबर सायबरट्रॅकमध्ये तीव्र रस\nलेव्हल क्रॉसिंग निविदा निकालाऐवजी वाहन ओव्हरपास\nHanlı inketinkaya विद्युतीकरण सुविधा स्थापना निविदा निकाल\nअंकारामध्ये एक्सएनयूएमएक्स किलोमीटर लाँग बाईक रोड प्रकल्प राबविला जाईल\nमेट्रोबस स्टॉपवर थांबा चिन्हाचा कालावधी\nइज्मीर युरोपियन सायकल मार्ग नेटवर्कमध्ये समाविष्ट\nअध्यक्ष सेरर मर्सीन पोर्ट येथे तपास करत आहेत\nहे उघडकीस आले आहे की Gökçek Giderayak मेट्रो आणि अंकाराय स्टेशनला 60 बफे देते\nमेट्रोब��� स्टेशनवरील आश्चर्यचकित लिफ्टचे वर्णन\nइस्तंबूल विमानतळावर युरोमध्ये फाइन कट\nसोल मेट्रो नकाशा वेळापत्रक आणि स्टेशन\nआयईटीटी आणि खासगी सार्वजनिक बस चालकांचा फोन वापर कमी होत आहे\nMeekmeköy सुल्तानबेयली मेट्रो बांधकाम पुन्हा सुरू झाले\nट्राबझोनमधील एक्सएनयूएमएक्स. आंतरराष्ट्रीय रेशीम रोड बिझनेसमन समिट होणार आहे\nएस्कॅदर नगरपालिका ड्रोन फेस्टिव्हलच्या आनंदातून उडेल\nउलडाğ केबल कार एक्सएनयूएमएक्स हजार शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शीर्षस्थानी आणते\nबुरसा सिटी हॉस्पिटल रेल्वे सिस्टमची बातमी\nसॅमसन रेल्वे स्टेशन टेक्कीकी येथे हलविले जाईल\nटार्क उलासिम-सेनचे अध्यक्ष अल्बायरक म्हणाले, 'आम्ही आदरणीय तुर्की अधिका officer्याचे सेवक आहोत.'\nएक्सएनयूएमएक्सवर रेल्स भेटण्यासाठी राष्ट्रीय हाय स्पीड ट्रेनचा पहिला नमुना\nडेनिझली स्की सेंटर ते हंगामातील प्रथम स्की\nनॅशनल वायएचटी सेट्स एस्कीझिरमध्ये तयार केले जावे\nज्यांना इस्तंबूलहून ट्रेनने एस्कीहिरला जायचे आहे त्यांना कोनयाचे तिकीट घ्यावे लागेल\nएडीर्न Halkalı ट्रेनच्या वेळापत्रकात फिश स्टॅक प्रवास\n«\tनोव्हेंबर 2019 »\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t27\nनिविदा घोषितः सिलिकॉन इन्सुलेटरसह मॅमर फेवझीपिया स्टेशन दरम्यान ग्लास इन्सुलेटर बदलणे.\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t27\nनिविदा घोषित करणे: मॅन्युव्हर्व्हिंग एरियामधील विविध रस्त्यांची व्यवस्था (TÜVASAŞ)\nखरेदीची सूचनाः टोपकापे ट्राम स्टेशन स्टील कन्स्ट्रक्शन अँड जिना बांधकाम व लँडस्केपींग\nनिविदा घोषणे: कार भाड्याने देणे सेवा\nनिविदा सूचनाः एक्सएनयूएमएक्स लिटर इंधन तेल खरेदी केले जाईल\nलेव्हल क्रॉसिंग निविदा निकालाऐवजी वाहन ओव्हरपास\nHanlı inketinkaya विद्युतीकरण सुविधा स्थापना निविदा निकाल\nसॅमसन बाफ्रा रोड आणि सॅमसन रिंग रोडच्या काही भागांचे बांधकाम\nइरमक झोंगुलडाक लाइनवर ओपन चॅनेल व बेल्ट ड्रेनेज\nवायएचटी लाइनची संरक्षणात्मक आणि सुधारात्मक रेल ग्राइंडिंग\nइरमक झोंगुलदक लाइन किमी: एक्सएनयूएमएक्स + निविदा निकालावर एक्सएनयूएमएक्स + ओव्हरपास\nइरमक झोंगुलदक लाइन किमी: एक्सएनयूएमएक्स + निविदा निकालावर एक्सएनयूएमएक्स + ओव्हरपास\nकरमर्सेल इंटरचेंजसाठी नवीन निविदा\nइरमक झोंगुलदक लाइन येथे प्रबलित कंक्रीट रेटेनिंग वॉल आणि ड्रेनेज वाहिनीचे बांधकाम\nएस्कीहेर कातह्या टाव्हनली ट्यूनबिलेक विद्युतीकरण प्रणाल्या देखभाल व दुरुस्ती काम निविदा निकाल\nTULOMSAS 1 माजी दोषी कामगार प्राप्त करेल\nएक्ससीडीयूएम अधिकारी कर्मचारी टीसीडीडीला देण्यात आले\nİबीबी ट्रेन चालक करेल कर्मचारी भरती\nईजीओने सार्वजनिक वाहतुकीसाठी एक्सएनयूएमएक्स महिला बस ड्रायव्हर प्राप्त केला\nटीसीडीडी मेकॅनिक कोर्सेस पुन्हा सुरू होतील\nएलोन मस्कबरोबर सायबरट्रॅकमध्ये तीव्र रस\nधुक्यामुळे प्रभावित इस्तंबूल विमानतळ, एअरप्लेन एअर इन मिनिटस टूअर\nफर्स्ट डोमेस्टिक हॉट एअर बलूनसह मंत्री वार्ंक उडतात\nमेट्रो इस्तंबूल कडून अ‍ॅनिमेटेड स्प्रेड सिटिंग अलर्ट\nसपांका रोपवे प्रकल्प विरुद्ध सार्वजनिक धमकी\nआयईटीटी आणि खासगी सार्वजनिक बस चालकांचा फोन वापर कमी होत आहे\nमंत्री तुर्हान यांनी इलेक्ट्रिक नॅशनल ट्रेन प्रकल्पाच्या उत्पादन टप्प्यांची चौकशी केली\nटर्की प्रजासत्ताकाचे एक्सएनयूएमएक्स राजदूत TÜVASAŞ मध्ये आहेत\nटीसीडीडी परिवहन मॅसेडोनिया रेल्वेबरोबर भेटते\nयजुझ सुलतान सेलीम ब्रिजला आयआरएफचा ग्लोबल अचिव्हमेंट पुरस्कार\nयूरेशिया बोगदा आणि यवुज सुलतान सलीम ब्रिजसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nओर्डुमधील मेलेट ब्रिजचे काम पूर्ण\nमरमरे एक्सएनयूएमएक्स हजार प्रवासी एक दिवस, एक्सएनयूएमएक्स जुलै शहीद ब्रिज एक्सएनयूएमएक्स हजार वाहनांचा एका दिवसाचा फायदा\nमहामार्ग आणि पुलाच्या किंमतींमध्ये बदल\nइस्तंबूल विमानतळावर युरोमध्ये फाइन कट\nडीएचएमचे एक्सएनयूएमएक्स विमानतळ ड्रिल सत्य\nइस्तंबूल विमानतळ चीन आणि दक्षिण कोरियाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर करारांवर स्वाक्ष .्या करतो\nतुर्की एअरलाईन्सने इस्तंबूल विमानतळावर उड्डाण खर्च वाढविला\nDHMİ KİK बैठक मिनिटे प्रकाशित\n. शोधा फेब्रुवारी »\nटेस्ला पिकअपने सायबरट्रॅकची ओळख करुन दिली\nसिंगापूर ते लंडन एक्सएनयूएमएक्स डेली अ‍ॅडव्हेंचर इस्तंबूल हिल्टन इस्तंबूल बॉसफोरस मध्ये\nओयक रेनो: इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आमच्या अजेंडावर नाही\nड्राइव्हरलेस वाहन तंत्रज्ञानामधील नेटिव्ह सिस्टम\nतुर्की मध्ये आमच्याकडे फार मोठ्या संख्येने मध्ये Offroad स्पर्धेत\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nइस्तंबूल मेट्रो���स स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी वेळापत्रक आणि वेळापत्रक\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nअंकारा मेट्रो नकाशा आणि अंकरा रेल्वे प्रणाली\nइस्तंबूल मेट्रो आणि मेट्रोबस लाईन्स मेट्रोबस स्टेशनस् मेट्रो स्टेशनची नावे\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinibandh.in/2018/12/first-day-of-my-school-Marathi-essay.html?showComment=1561002492693", "date_download": "2019-12-08T21:58:03Z", "digest": "sha1:UJ5LG5GIS53QKJN73VYFZGVIFCD5TL57", "length": 7497, "nlines": 134, "source_domain": "www.marathinibandh.in", "title": "[🏤 SCHOOL] शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध. Essay on first day of my school in Marathi.", "raw_content": "\nमित्रांनो आज आम्ही आपल्या आयुष्यामदे सर्वांनी अनुभवलेला शन म्हणजेच शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध आणला आहे. तर हा निबंध नक्की तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवसाची आठवण करून देईल. तर चला निबंधाला सुरवात करू या.\nजून महिना शुरू झाला होता आणि आता मला ओड लागली होती ती म्हणजे शाळेत जाण्यची, आत्ता लवकरच शाळा सुरु होणार होती. शाळा शुरू होण्या पूर्वी मला बाबांनी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर घेऊन दिला होतो.\nआत्ता लवकरच सुट्टी संपून माझी शाळा शुरू होणार होत्ती आणि मला माझ्या शाळेचा पहिला दिवस अनुभवायला मिळणार होता. मला आठवते मला त्या दिवशी वेळे आधीच जग आली होती आणि मी सगळ्यांच्या आधी शाळे साठी तयार होऊन बसला होता.\nमि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या, आणि मला शाळेला जयची घाई झाली होती. आई ने मला डब्बा दिला आणि मी धाव घेत निगलो शाळे कडे. आणि मी शाळेत बगतो तर काय सर्व मुला शाळे मदे माझ्या प्रमाणे वेळे आदि हजार.\nसर्व मित्र भेटल्या नंतर तर धमालच उडली सार्वज�� आपण सुट्टी मध्ये काय काय केले हे एकमेकांना सांगू लागले पूर्ण शाळे मदे पहिल्या दिवशी मुलांचा गोंधळ, सर्व जन ह्या पहिल्या दिवशी खूपच खुश होते.\nशाळेच्या पहिल्या दिवशी सगळे तास मजेत गेले सर्व शिकक्षकांनी काही न शिकवता त्यंनी त्यची ओळक करून तिली व आमची नवे जाणून घेतली. मधल्या सुट्टी मदे आम्ही सर्व मित्रं एकत्र जम्लो आणि सर्वांनी डब्यात आणलेले वेगवेगळे पदार्थ मिळून-वाटून खाले.\nहा शाळेचा पहिला दिवस मी कधीही नाही विसरू शकत या दिवशी मला खूप काही वेगळा अनुभव आला आणि खूप मज्या आली होती. असे दिवस माझ्या आयुष्यात परत-परत यावे असे मला वाटते.\nतर मित्रांनो असा होतो माझ्या शाळेचा कधीही नाविसर्णारा पहिला दिवस तुम्हाला तुच्या पहिल्या दिवशी काय अनुभव आले व तुमचा दिवस कसा गेला हे आम्हाला नक्की सांगा comment करून.\nनमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी दिवाळी निबंध मराठी मदे घेऊन आला आहे, हा …\nअसे झाले तर 2\nमराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/175466--5", "date_download": "2019-12-08T22:08:46Z", "digest": "sha1:QOVRQ4CE3BQC5ZGXL7CGGJXWQJ5NE6JR", "length": 8039, "nlines": 34, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "वेबसाइट स्क्रॅपिंग काय आहे? बेकायदेशीर वेबसाइट स्क्रॅपिंग रोखण्यासाठी 5 माध्यमांच्या पद्धती", "raw_content": "\nवेबसाइट स्क्रॅपिंग काय आहे बेकायदेशीर वेबसाइट स्क्रॅपिंग रोखण्यासाठी 5 माध्यमांच्या पद्धती\nवेब स्क्रॅपिंग, ज्यास वेब कापणी, स्क्रीन स्क्रॅपिंग किंवा वेब डेटा असेही म्हणतात\nउतारा, एक तंत्रज्ञान आहे जे एका किंवा त्याहून अधिक वेबसाइट्सच्या डेटाचे संयोजन करण्यास आणि काढण्यास मदत करते. आपण वेगवेगळ्या URL बदलू शकता आणि CSS, JSON, REGEX, आणि XPATH फाइल्सच्या स्वरूपात वापरू शकता. तर, वेब स्क्रॅपिंग ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जी आपोआप नेटवरून माहिती गोळा करते - red hair fascinators canada. विद्यमान वेब स्क्रॅपिंग प्रोग्राम आणि समाधाने श्रेणीनुसार श्रेणीनुसार संपूर्ण वेबसाइट्स किंवा ब्लॉग्ज उपयोगी आणि चांगल्या संरचित माहितीमध्ये बदलू शकतात.\nबेकायदेशीर वेबसाइटला टाळण्यासाठीच्या पद्धती:\nहानिकारक बॉटस् धीमा करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी वेबमास्टर वेगवेगळे उपाय वापरू शकतो. सर्वात उपयुक्त पद्धती खाली नमूद केल्या आहेत:\n1. IP पत्ता अवरोधित ���रा:\nआपण स्वतः स्पॅमर्स IP पत्ता किंवा काही विश्वसनीय उपकरणांसह.\n2. वेब सेवा API अक्षम करा:\nवेब सेवा API अक्षम करणे जे सिस्टमद्वारे उघडले जाऊ शकते ते चांगले आहे. एजंट स्ट्रिंग वापरणार्या बोटस या तंत्रास अडथळा न ठेवता अवरोधित केले जाऊ शकतात.\n3. आपल्या वेब ट्रॅफिकचे निरीक्षण करा:\nआपल्यापैकी प्रत्येकासाठी वेब रहदारी तसेच त्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे. आपण एसइओ सेवांचा वापर न केल्यास आणि तरीही मोठ्या प्रमाणातील दृश्ये प्राप्त करत असल्यास, आपण कदाचित बॉट रहदारी द्वारे दाबा गेले असावे.\n4. कॅप्चाचा वापर करा:\nखराब बॉट्सपासून मुक्त होण्याकरिता कॅप्चाच्या नमुन्यांचा वापर करणे आणि वेबसाइट स्क्रेपर्स . बहुतेकदा, बॉट कॅप्चामध्ये लिहिलेले मजकूर शोधू शकत नाहीत आणि अशा आव्हाने प्रतिसाद देण्यात अक्षम आहेत. अशा प्रकारे आपण केवळ मानवी रहदारी मिळवू शकता आणि बॉट्सपासून मुक्त होऊ शकता.\n5. व्यावसायिक अँटी-बॉट सेवा:\nकंपन्यांकडून मोठ्या संख्येने अँटीव्हायरस आणि अँटि-बॉट प्रोग्राम्स ऑफर करतात. त्यांच्याकडे वेबमास्टर्स, ब्लॉगर्स, डेव्हलपर्स आणि प्रोग्रामर यांच्यासाठी अनेक विरोधी स्क्रॅप सेवा आहेत. बेकायदेशीर वेब स्क्रॅपिंगपासून मुक्त होण्यासाठी आपण यापैकी कोणत्याही सेवांचा लाभ घेऊ शकता.\nऑनलाइन वेबसाइट स्क्रेपर्स वापरण्याचे दोन भिन्न मार्गः\nवेब स्क्रॅपरसह, आपण साइटमॅप तयार करुन साइटला नेव्हिगेट करण्यासाठी आपल्यासाठी अर्थपूर्ण डेटा काढू शकता.\n1. उष्मांक उत्पाद आणि दर:\nहे सिद्ध झाले आहे की किंमत ऑप्टिमायझेशनमुळे निव्वळ नफा वाढीचा दर दहा ते वीस टक्के. एकदा उत्पादने आणि किमती एकवटल्या गेल्यानंतर, आपल्या व्यवसायाला ऑनलाइन कसे वाढवायचे हे जाणून घेणे सोपे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादने आणि सेवांची विक्री कशी करावी. ही पद्धत प्रवासी वेबसाइट, ई-कॉमर्स कंपन्या आणि इतर तत्सम ऑनलाइन व्यवसायांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.\n2. सहजपणे आपल्या ऑनलाइन उपस्थितीचा मागोवा घ्या:\nवेब स्क्रॅपिंगचा एक महत्वाचा आणि महत्वाचा पैलू आहे जेथे व्यवसाय प्रोफाइल आणि साइटची पुनरावलोकने स्क्रॅप केले जातात. याचा उपयोग वापरकर्त्यांची विशिष्ट उत्पादन किंवा सेवा, प्रतिक्रिया आणि वागणूक, आणि एखाद्या व्यवसायाचा भविष्य तपासण्याचे केला जातो. या वेब स्क���रॅपिंग धोरणामुळे वापरकर्त्याच्या पुनरावलोकनांवर आणि व्यावसायिक विश्लेषणावर आधारित सूच्या आणि सारणी तयार करण्यात मदत होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44947", "date_download": "2019-12-08T20:33:40Z", "digest": "sha1:7FSQRH4Z7ETSR3UMW3FQRSJFTWFHDM5O", "length": 8181, "nlines": 123, "source_domain": "misalpav.com", "title": "शस्रक्रिये च्या टाक्यांमधे पाणी होणे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशस्रक्रिये च्या टाक्यांमधे पाणी होणे\nचहा चपाती in काथ्याकूट\nमाझ्या वडीलांना पित्तखड्यांचा त्रास होता. त्यासाठी वडिलांची पित्ताशय काढण्याची शस्रक्रिया नाशिक येथे केली. दुर्बिणीद्वारे तिन आठवड्यांपुर्वी ही शस्रक्रिया केली गेली. पोटात चार ठिकाणी छिद्र करण्यात आले. बाकी ठिकाणचे टाके बरे झाले पण बेंबीजवळचा टाका भरुन आला नाही.\nकाल बेंबीजवळची जागा सुजली होती. थोड्या हालचाली ने त्यातुन पाणी आले. जवळजवळ २०-२५ मिलि पाणी (पस) निघाले.\nशस्रक्रिये नंतर आज पर्यंत अंघोळ केली नाही आणि जखमही कोरडी ठेवली होती. दर ४ दिवसांनी hospital मधे डॉक्टरां कडे जावुन dressing केले होते. तरी देखिल असे झाले.\nशस्रक्रिया व्यवस्थित पार पडली का कि काही त्रुटी राहिल्या\nपुढे काय काळजी घ्यावी.\nकाही टेस्ट कराव्या का\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून ���ाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/expect-the-state-to-get-stable-government-soon-devendra-fadnavis/", "date_download": "2019-12-08T20:33:39Z", "digest": "sha1:YL6OATSWNP3XBSCLTZ65IHMJVVKEMY4I", "length": 14377, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "Expect the state to get stable government soon: Devendra Fadnavis | राज्याला लवकरच स्थिर सरकार प्राप्त होईल ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nराज्याला लवकरच स्थिर सरकार प्राप्त होईल ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस\nराज्याला लवकरच स्थिर सरकार प्राप्त होईल ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्रप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी,\nस्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/KQjUFH5taw\nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जानादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे.\nसरकारचे दैनंदिन कामाकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभिर्य़ाने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान आज आघाडीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आहे तसाच आहे.\n‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा\n सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय मग ‘हे’ 5 उपाय करा\nचुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ \nवजन कमी करण्यासाठी काय करणार व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या\nवजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या\nअशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत\nतोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या\nत्र्याहत्तर वर्षीय आजोबा धावले मॅरेथॉन स्पर्धेत\nसमुद्रकिनारी ‘बिकीनी’त मस्ती करताना दिसली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, दिसली एकदम ‘HOT’ \nकर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार \nखा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती\nसत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच ‘एकत्र’\nशिवसेनेनं जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माज�� मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nहैदराबाद रेप केस : बलात्कार, हत्येचा पहिला ‘पुरावा’ पोलिसांच्या हाती\n‘मला कोणीही हात लावू शकत नाही, मीच परम शिवा’, व्हायरल…\n 31 डिसेंबरपासून 2 हजार रुपयांची नोट बंद होणार \nदिल्ली अग्नीतांडव : 43 लोकांची स्मशानभुमी बनलेल्या फॅक्टरीचा मालक…\n… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं\nदिल्लीतील भाजी मंडईत भीषण आग, 32 जणांचा होरपळून मृत्यू\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/red-pepper-pricey-due-rain-235276", "date_download": "2019-12-08T21:17:08Z", "digest": "sha1:BR4SQNB7GX23VPLZDVA5MMMIGWN6NUB4", "length": 16510, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "पावसामुळे लाल मिरचीचा भडका! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nपावसामुळे लाल मिरचीचा भडका\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nअवकाळी पावसामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने, बाजार मागणीइतका पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारात लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला असून, परिमाणस्वरूप दरात मोठी वाढ झाली आहे.\nनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला बाजारात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुक्‍या लाल मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. नेहमी दोन ते तीन गाड्या होणारी मिरचीची आवक ही या कालावधीत १० ते १२ गाड्यांपर्यंत जाते; मात्र या वर्षी नोव्हेंबर महिना सुरू होऊनही मसाल्यासाठीच्या या लाल मिरचीची आवक वाढलेली नाही. अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने, बाजार मागणीइतका पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारात लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला असून, परिमाणस्वरूप दरात मोठी वाढ झाली आहे.\nपावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून मसाला बाजारात सुकलेल्या लाल मिरच्यांची आवक सुरू होते. त्याचबरोबर वर्षभर पुरेल इतका लाल मसाला बनवण्यासाठी गृहिणींची लगबगही सुरू होते. बाजारात प्रामुख्याने महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेशामधून मोठ्या प्रमाणात आवक होते. यामध्ये लवंगी, पांडी, बेडगी आणि काश्‍मिरी मिरचीचा समावेश असतो. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत दोन-तीन गाड्यांची आवक बाजारात सुरू असते; मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हळूहळू आवक वाढण्यास सुरुवात होते. या कालावधीत दररोज किमान १० ते १२ गाड्या बाजारात दाखल होतात. त्यानंतर हळूहळू ही आवक २० ते २५ गाड्या आणि एप्रिल, मे महिन्यापर्यंत ५० ते ६० गाड्यांपर्यंत पोहोचते. या वर्षी मात्र नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला, तरी मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात झालेली नाही. सद्यस्थितीत केवळ दोन ते तीन गाड्या लाल मिरची बाजारात दाखल होत आहे. कोल्हापूर, कर्नाटक या प्रमुख उत्पादन क्षेत्रात पावसाने थैमान घातल्याने, मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच सद्यस्थितीत जी मिरची उत्पादित होत आहे. ती पिकवून सुकवण्यास योग्य वातावरण नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात सुकलेल्या लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nअल्प प्रमाणात आवक होत असल्याने सुक्‍या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे मिरचीचे पीक एक ते दीड महिना लांबणीवर गेले. त्यानंतर आवक वाढण्याची शक्‍यता असून हळूहळू कमी होतील.\n- कौस्तुभ शहा, व्यापारी.\nमिरची मागील वर्षी या वर्षी (रुपये प्रतिकिलो)\nलवंगी मिरची १३० ते १४० १५० ते १९०\nबेडगी १४० ते १५० १५० ते २००\nपांडी ११० ते १२० १३० ते १७०\nकाश्‍मिरी १७० ते १८० १८० ते २२०\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतरूण- तरूणींनी भरदिवसा हे काय केले...\nचोपडा : चोपडा शिरपूर जुना रोड लगत असलेल्या साई विहार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुण- तरुणी यांनी घरात प्रवेश करून मिरचीची पूड असलेला...\nचिखलठाणच्या शिक्षकाची सिडबॅंक देशविदेशात फेमस्‌\nचिखलठाण : चिखलठाण (जि. सोलापूर) च्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विवेक पाथ्रुडकर यांच्या गावरान व देशी-विदेशी बियांचा संग्रह करण्याच्या छंदातून त्यांनी...\n20 गुंठ्यांवरील मिरची लागवडीतून मिळवले सव्वादोन लाख\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील दावलमलिकवाडी येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून 20 गुंठ्याच्या क्षेत्रात सव्वादोन...\nचटपटीत, खुसखुशीत कचोरी (विष्णू मनोहर)\nकचोरी ही मूळची राजस्थानातली असल्याचं मानलं जातं. मात्र, हा चटपटीत, खुसखुशीत खाद्यप्रकार महाराष्ट्रातही अतिशय लोकप्रिय झाला आहे. मोठ्या शहरांमध्ये...\nतो मारतो बैठका ; पाठीवर ७० किलोचे पोते घेऊन ( व्हिडीओ )\nबेळगाव - ओझे उचलणे हे नेहमीच कष्टाचे काम. त्यासाठी स्वत:च्या हातांबरोबरच कधीकधी इतरांचीही मदत लागते. पण, बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)...\nदेव जरी मज कधी भेटला...\nआपण लावलेल्या रोपट्यांचे आपल्या प्रियजनांसारखेच असते. ती आपल्याला लळा लावतात. रोज सकाळी पाणी घालताना जणू ती रोपटी आपल्याला सुप्रभात म्हणतात. देव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/usa-switzerland-mexico-extends-support-to-india-for-nsg-membership-1249258/", "date_download": "2019-12-08T22:04:10Z", "digest": "sha1:HIF3IW7Q6FK5I5ZUS2SXX67SZBVMEQMR", "length": 28494, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "usa switzerland mexico extends support to india for nsg membership | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nNsg Memebership: एनएसजीचे सदस्यत्व मिळेल; पण कसे\nNsg Memebership: एनएसजीचे सदस्यत्व मिळेल; पण कसे\nएनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी दिलेला पाठिंबा आपल्यासाठी पुरेसा नाही.\nओबामांनी पाठिंबा दिला, पुढचे काय\nएनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी दिलेला पाठिंबा आपल्यासाठी पुरेसा नाही. चीनने अधिक ताठर भूमिका घेतली तर भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाऊ शकते. यामुळे भारतासारख्या बाजारपेठेसोबतचे संबंध धोक्यात आणण्याची चीनची तयारी असल्याचा संदेश जाणे कितपत परवडेल हा विचारही बीजिंगला करावा लागेल..\nदक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे आण्विक पुरवठादार देशांच्या गटाची (न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप- एनएसजी) ची वार्षकि बठक २३ व २४ जूनला होणार आहे. या वेळी भारताच्या सदस्यत्वाच्या अर्जावर निर्णय घेण्यात येणार आहे. अमेरिकेसोबतच्या ऐतिहासिक नागरी अणुकरारानंतर एनएसजीचे सदस्यत्व मिळावे यासाठी भारत प्रयत्नरत आहे. अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे. भारतासाठी एनएसजीतील प्रवेशाचे आíथक आणि लष्करी सबलीकरणाच्या दृष्टीने ऊर्जा सुरक्षितता, शुद्ध ऊर्जा, अण्वस्त्र तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र असे व्यापक फायदे आहेत. मात्र, भारताला हे सदस्यत्व मिळू नये यासाठी चीनने चंग बांधला आहे आणि त्यासाठीच पाकिस्तानला एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज सादर करायला सांगितले.\nजागतिक स्तरावर तंत्रज्ञान निर्यातीच्या नियंत्रणासाठी चार मुख्य व्यवस्था आहेत. अण्वस्त्रे आणि अणु तंत्रज्ञानाच्या हस्तांतरण आणि प्रसाराबाबतचे नियम ठरवण्यात एनएसजीची महत्त्वाची भूमिका आहे. महत्त्वाचे म्हणजे १९७४ ला भारताने केलेल्या अणुचाचणीवर प्रतिक्रिया म्हणून एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रणासाठी मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम (एमटीसीआर) महत्त्वपूर्ण आहे. रासायनिक शस्त्रास्त्रांसंदर्भातील तंत्रज्ञानाच्या नियंत्रणासाठी ऑस्ट्रेलिया ग्रुप कार्यरत आहे, तर पारंपरिक शस्त्रे आणि त्याच्याशी संबंधित दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानाचा बेकायदेशीर प्रसार होऊ नये यासाठी वास्सेनार करार आहे.\nभारताच्या सर्वागीण क्षमता विकसनासाठी उपरोल्लेखित चारही बहुस्तरीय निर्यात नियंत्रण व्यवस्थांचे सदस्यत्व आवश्यक आहे. यापूर्वी इटलीच्या विरोधामुळे भारताला एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाले नव्हते. नुकतेच इटलीच्या नौसनिकाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्याने एमटीसीआरमध्ये त्यांचा विरोध मावळला आहे. चीन एमटीसीआरचा सदस्य नाही. भारताच्या एमटीसीआर सदस्यत्वाच्या अर्जावर कोणत्याही देशाने आक्षेप नोंदवला नसल्याचे ७ जूनला जाहीर झाले. त्यामुळे भारताचा या व्यवस्थेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे भारताला अमेरिकेकडून प्रिडेटर ड्रोन मिळू शकतील तसेच रशियाच्या साहाय्याने निर्मित सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनचा शेजारी व्हिएतनामला विकण्याचा मार्ग खुला होईल. एमटीसीआरच्या सदस्यत्वामुळे एनएसजीचे सदस्यत्व भारताला मिळण्याची शक्यता बळावली आहे, परंतु यासाठीचा मार्ग सोपा निश्चितच नाही. अमेरिकन परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी ४८ सदस्य देशांना पत्र लिहून भारताला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारत, पाकिस्तानच्या एनएसजी प्रवेशाचा विचार दक्षिण आशियाच्या परिप्रेक्ष्यातून नव्हे, तर गुणवत्तेच्या आधारावर करेल असे सांगितले आहे. अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला असला तरी, खुद्द अमेरिकेत याबाबत अनेक मते आहेत. ‘न्यूयॉर्क टाइम्सने’ भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध केला आहे. त्यामुळेच २००८ ला तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (ज्यु.) यांनी फोन करून चीनचे मन वळवले होते. त्याची पुनरावृत्ती होईलच याविषयी छातीठोकपणे सांगता येणार नाही.\nभारताने भविष्यात अणुचाचणी करण्यावर र्निबध घातले आहेत. भारत स्वयंस्फूर्तीने एनपीटीतील तरतुदींचे पालन करतो. तसेच अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या भूमिकेमुळे ‘जबाबदार देश’ अशी भारताची प्रतिमा आहे; किंबहुना याच विश्वासार्हतेच्या बळावर अनेक देश भारताला पाठिंबा देत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या दौऱ्यातील एनएसजी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. भारताच्या एनएसजी प्रवेशावर शंका उपस्थित करणाऱ्या मेक्सिको आणि स्वित्र्झलडचा समावेश अत्यंत शेवटच्या क्षणी या दौऱ्यात करण्यात आला. मोदींच्या भेटीत स्वित्र्झलडने भारताला पाठिंबा दिला, तर केवळ काही तासांचा मेक्सिको दौरादेखील सकारात्मक ठरला आहे. यामुळे कुंपणावर असलेल्या युरोपातील इतरांचे भारताच्या बाजूने मत वळवण्यासाठी मदत होईल.\nभारताने अण्वस्त्र प्रसार���ंदी करार (एनपीटी) भेदभाव करणारा असल्याने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे युरोपियन देश भारताच्या हमीबद्दल साशंक आहेत. २००८ मध्ये भारताला अमेरिकेसोबत नागरी अणुकरार करण्यासाठी एनएसजीची ‘विशेष मुभा’ मिळू नये यासाठी चीनने स्वित्र्झलड, न्यूझीलंड आणि आर्यलड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला विरोध केला होता. या रणनीतीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चीनला वेगळे पाडण्यासाठी भारताची मोच्रेबांधणी चालू आहे. एप्रिलमध्ये मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची भेट घेतली, तर मे महिन्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी न्यूझीलंडचा दौरा केला होता. २०१५ मध्ये मोदी यांनी आर्यलडला धावती भेट देऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मागील दोन वर्षांत मोदींनी एक तृतीयांश एनएसजी देशांना भेटी दिल्या आहेत, तर सुषमा स्वराज आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे इतर सदस्य देशांच्या संपर्कात आहेत.\nएनएसजीने पुन्हा भारतासंदर्भात लवचीकता दाखवली तर भविष्यात इतर बिगर-एनपीटी देश त्याचा फायदा घेऊ शकतात, असा भयगंड चीन निर्माण करत आहे. त्यामुळे भारताला विशेष वागणूक देण्यासाठी काही युरोपियन देश राजी नाहीत. अर्थात चीनच्या विरोधाची तीव्रता कमी करण्यासाठी मे महिन्यात मुखर्जी यांनी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी एनएसजीबाबत चर्चा केली होती, मात्र पाठिंब्याबाबत चीनने कोणतीही हमी दिली नाही. तसेच परवा, बुधवारी भारताने चिनी नागरिकांना परिषद आणि संशोधन कार्यासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. भारताने एनपीटीवर स्वाक्षरी केली नसल्याच्या कारणाखाली चीनने भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला आहे, मात्र त्यामागचे खरे कारण उमगून घेणे गरजेचे आहे.\nएनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यास जागतिक अणुव्यवस्थेत परिघावर असलेल्या भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा निश्चितच उंचावेल. जग बहुध्रुवीय मात्र आशिया एकध्रुवीय असावा असे चीनचे धोरण आहे. भारत येत्या काळात चीनला आशियात आव्हान देऊ शकतो. त्यामुळे त्याच्या आíथक आणि लष्करी प्रगतीत खोडा घालण्याचा चीनचा प्रयत्न आहे. २००८ च्या आíथक संकटानंतर जागतिक सत्ता समतोल बदलला आहे. अमेरिकेच्या व्यवस्था, नियम यांना आव्हान देण्याची उघड भूमिका चीनने घेतली आहे. चीनने सार्वजनिकरीत्या भारताच्या सदस्यत्वाला केलेल्या विरोधाला अमेरिका आणि चीनमधील वादाची किंचितशी किनार आहे. अर्थात चीनने अधिक ताठर भूमिका घेतली तर भारत अमेरिकेच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासारख्या उगवत्या अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेसोबतचे दीर्घकालीन संबंध धोक्यात आणण्याची चीनची तयारी असल्याचा संदेश जाणे कितपत परवडण्यासारखे आहे हा विचारदेखील बीजिंगला करावा लागेल.\nभारत आणि पाकिस्तानच्या अर्जावर विचार करण्यासाठी काल एनएसजीची प्राथमिक बठक झाली आहे आणि त्याविषयीचा अंतिम निर्णय २३ व २४ जूनच्या बठकीत घेतला जाईल. अणु तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाकिस्तानी अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांचा काळा इतिहास सर्वश्रुत आहे. तसेच या बाबतीत चीनदेखील धुतल्या तांदळासारखा नाही. एनपीटीवर स्वाक्षरी न करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या बरोबरीने अर्ज करायला सांगून चीन दोन्ही देशांना एकाच तराजूत तोलू इच्छितो आहे आणि त्याद्वारे भारताची विश्वासार्हता धोक्यात आणण्याचा चीनचा डाव आहे. १९९८ च्या अणुचाचणीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने स्वत:ला पाकिस्तानपासून डिहायफनेट (वेगळे ) सिद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याला आता यश येत आहे. त्यात मोडता घालण्याचा चीनचा प्रयत्न आहे.\nएनएसजी बठकीत भारताला पाकिस्तानचा काळा इतिहास उगाळत बसण्यापेक्षा आपल्या डिहायफनेशन धोरणाशी प्रामाणिक राहून सकारात्मक राजनयावर भर द्यावा लागेल. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा कार्यकाल संपत येत असल्याने त्यांच्या परराष्ट्र धोरण प्राधान्यक्रमात भारताच्या एनएसजी प्रवेशासोबतच इतर अनेक बाबी असतील. त्यामुळेच केवळ अमेरिकेवर विसंबून राहणे परवडणार नाही. यानिमित्ताने जिनिपग यांचे मन वळविण्यासाठी मोदी यांच्या वैयक्तिक राजनयिक कौशल्याची कसोटी लागेल. तसेच एनएसजी सदस्य पाकिस्तानचा अर्ज बेदखल करून भारताला दुय्यम सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडू शकतात किंवा भारताने आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा असेही सांगू शकतात. या पर्यायांचा विचार करून भारताने आपली रणनीती ठरवणे गरजेचे आहे. थोडक्यात, एनएसजीतील प्रवेश भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि देशांतर्गत आíथक विकास या संदर्भातील एक टप्पा आहे.\nलेखक दिल्लीस्थित सोसायटी फॉर पॉ���िसी स्टडीज् संस्थेत सीनिअर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांनाही पाकिस्तानने तातडीने शिक्षा करावी\nभारताला NSG सदस्यत्त्व देण्याबाबत चीनचे तोंड वाकडेच\n..तर पाकिस्तान एनएसजीसाठी प्रबळ दावेदार- अझीज\nअध्यक्षीय उमेदवारीसाठी ओबामांचा क्लिंटन यांना पाठिंबा\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ravindra-gaikwad", "date_download": "2019-12-08T22:17:03Z", "digest": "sha1:K45IOOMYOR67SOGNJEFRMARU2RXS7FXM", "length": 8863, "nlines": 110, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ravindra gaikwad Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nOsmanabad Lok sabha result 2019 : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निकाल\nउस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना -भाजप युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयी झाले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 19 एप्रिल 2019 रोजी मतदान झालं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात\nउस्मानाबादेत शिवसेनेला दिलासा, खासदार गायकवाड समर्थकाचा अपक्ष उमेदवा���ी अर्ज मागे\nउस्मानाबाद : शिवसेनेला उस्मानाबादमध्ये मोठा दिलासा मिळालाय. बंडाच्या पवित्र्यात असलेले विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे समर्थक बसवराज वरनाळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. शिवसेनेकडून\nशिवसेनेने तिकीट कापल्याने रवींद्र गायकवाड नाराज, गायकवाड समर्थक मातोश्रीवर…\nतिकीट जाहीर होण्याअगोदरच पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्ज घेतला\nउस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने अजून उस्मानाबादचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच उस्मानाबाद लोकसभेसाठी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी\nउस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार\nउस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पावन झालेला उस्मानाबाद जिल्हा.. तुळजाभवानी मातेचे मंदिर तुळजापूर येथे असल्याने\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://metamaterialtech.com/942336", "date_download": "2019-12-08T20:57:09Z", "digest": "sha1:KJNRE5SE5ZBD2BXFN2BUMO7XP7RVGVU6", "length": 5207, "nlines": 30, "source_domain": "metamaterialtech.com", "title": "Google Semalt पूर्णपणे स्थिर डोमेनवर असूनही स्थिर सामग्रीवर कुकीज सेट करणे", "raw_content": "\nGoogle Semalt पूर्णपणे स्थिर डोमेनवर असूनही स्थिर सामग्रीवर कुकीज सेट करणे\nनुकतीच मी Semalt शिफारशींचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे की एका कुकीयलस डोमेनवर स्थिर सामग्री होस्ट केली आहे.\nमी आधीच माझ्या डोमेनचे मूळ वापरत आहे (डोनाल्डजेनकिन्स. डोनाल्डजेनकिन्स. कॉम एक संपूर्णपणे वेगळे, समर्पित डोमेन. मी खरेदी केले सीडीएन - bola online match 3. txt फाइल) आणि ई एक CNAME सेट. सीडीएन. सीडीएन साठी डीजे . हे सेटअप कार्य करते, परंतु मला असं वाटतं की YSlow कुकीज मुक्त नसल्यामुळे स्थिर फायली अजूनही ध्वजांकित करत होता: येथे एक स्क्रीनशॉट आहे:\nद सीडीएन. डीजे डोमेन नवीन होता आणि या स्थिर फायली होस्ट करण्याखेरीज त्या कशाहीसाठी कधीही वापरला गेला नाही. साइटवर httpfox चालू करण्यावर _utma आणि _utmz Google Analytics कुकीज वर सूचीबद्ध केलेल्या स्थिर फायलींवर सेट केल्या जात आहेत-त्यांचे संपूर्णपणे स्वतंत्र, समर्पित डोमेनवर होस्ट केले जात असताना.\nहा माझा Google Semaltट कोड आहे:\nजी. src = ('https:' == स्थान. प्रोटोकॉल\nमी या समस्येबद्दल सचेत नाही- I माहित हे खरोखर सर्व्हर कार्यक्षमतेला प्रभावित करीत नाही -परंतु मला फक्त समजून घ्यायला आवडेल जे तो दूर जात नाही\n आपण कोडमध्ये Analytics असू शकत नाही आणि कुकीज सेट करू शकत नाही. आपण कोणत्या डोमेनचा वापर करत आहात हे महत्त्वाचे नाही किंवा Analytics मध्ये सेट केले आहे. उदाहरणार्थ, मी तरीही एका जुन्या साइटचा मागोवा ठेवू शकतो ज्याचे माझ्या मालकीचे मालक नाही कारण Analytics अद्याप ट्रिगर झाले आहे जेव्हा कोणीतरी संग्रहित कॅश्ड आवृत्तीस भेट देतो. संस्था.\nआपण Analytics वाढवू इच्छित असल्यास, नवीन असिंक्रोनस कोड वापरा आणि टॅग समाप्त होण्यापूर्वी ठेवा. नंतर नवीन विश्लेषणात तयार केलेली पृष्ठांची गती वापरा.\nGoogle Analytics मध्ये setdomainname साठी एक पर्याय असतो ज्यामुळे आपण आपल्या गैर-कुकुसी डोमेनवर ट्रॅकर सेट करू शकाल.\nइथे सर्वोत्तम वर्णन केले आहे. दुसर्या 0 उत्तर दिलेले उत्तर पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-flower-crops-advisory-agrowon-maharashtra-10756?tid=154", "date_download": "2019-12-08T22:02:34Z", "digest": "sha1:WHILBBIBE4WYTIKESW5JFDTGDZIJCVRQ", "length": 17142, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, flower crops advisory, agrowon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. सतीश जाधव, डॉ. देविदास काकडे\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nगुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची मात्रा द्यावी. तसेच हेक्टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. उमललेल्या फुलांची काढणी करावी. काढणी करताना रोगट व किडक्या फांद्या छाटाव्यात. सद्यःस्थितीत पानावरील काळे ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझॉल १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आढळून आल्यास क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nगुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची मात्रा द्यावी. तसेच हेक्टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. उमललेल्या फुलांची काढणी करावी. काढणी करताना रोगट व किडक्या फांद्या छाटाव्यात. सद्यःस्थितीत पानावरील काळे ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझॉल १ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाने खाणारी व कळी पोखरणारी अळी आढळून आल्यास क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nशेवंती पिकास लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी द्यावयाची रासायनिक खतांची मात्रा हेक्टरी १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश या प्रमाणात द्यावी. पावसाळी हंगामात पिकास अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. सद्यःस्थितीत पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nझेंडूच्या रोपांची लागवड करावी. लागवड करून एक ते दीड महिना झाला असल्यास पिकाला हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. आफ्रिकन झेंडू असेल तर शेंडा खुडावा. रोपांना मातीची भर द्यावी. पावसाळी वातावरणात पिकावर करपा रोग व पाने खाणारी तसेच कळी पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. करपा रोग नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझोल १ मि.लि. प्रतिलिटर तर अळीसाठी क्विनॉलफॉस २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.\nनिशिगंधाच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी साठल्यास पिकाला खोडकूज या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. रोगाच्या नियंत्रणासाठी कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिसळून रोगग्रस्त झाडास आळवणी करावी. तसेच या मिश्रणाची पिकावर फवारणीही करावी. पिकाला लागवडीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी द्यावयाची ५० किलो नत्र प्रतिहेक्टरी अशी खतमात्रा द्यावी. खतमात्रा देताना ती पिकाच्या पानांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी.\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९\n(अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प,\nगुलाब rose खत fertiliser रासायनिक खत chemical fertiliser मात mate झेंडू कॅप्टन भारत\nनिशिगंध - खोड कूज\nझेंडू पाने खाणारी अळी\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nअशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....\nग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...\nक्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...\nफुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nफुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...\nपिवळी डेझी लागवड कशी करावीपिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....\nनिशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...\nहरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nशेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...\nगुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...\nएक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...\nपुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...\nफुलशेती सल्ला फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...\nफुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...\nफूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...\nवेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...\nफूलशेती सल्लागुलाब : खुल्या शेतातील गुलाब पिकाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=pHBDFX7zus26HVWcGPbNSw==", "date_download": "2019-12-08T20:56:09Z", "digest": "sha1:TA6IHLCHJ2G6QMOSLTV4VXNH2BL2SRS7", "length": 6001, "nlines": 12, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "आतापर्यंत ५ लाख ६० हजार पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.\nस्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3, तसेच नौदलाच्या 18, तटरक्षक दलाचे 8,आर्मी 17, उपलब्ध बोटी 163 अशी पथके कार्यरत आहेत.\nआतापर्यंत कोल्हापूर येथील 3 लाख 36 हजार 297 तर सांगली येथील 1 लाख 74 हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.\nनागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 210 तर सांगली जिल्ह्यात 168 तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 61 हजार 27 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.\nबाधित गावे व कुटुंबे\nकोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-321, बाधित कुटुंबे-81 हजार 88 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-104 व कुटुंबसंख्या-34 हजार 917 अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.\nपूरपरिस्थितीबद्दल राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यात सतत संपर्क आहे. मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.\nमंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.\nराज्यातील इतर बाधित गावे\nसातारा-123 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-10755), ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13104), पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13500), नाशिक-05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3894), पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-2000), रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687), रायगड-60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3000), सिंधुदुर्ग-46 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3231). असे एकूण कोल्हापूर आणि सांगली शहरासह 71 बाधित तालुके तर 862 गावे आहेत.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम���हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/sangli-news/", "date_download": "2019-12-08T21:42:01Z", "digest": "sha1:W7HWRJJT25U5JSG5KO54TRB5WNPR4NDN", "length": 14255, "nlines": 197, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Sangli news - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nसांगली : रयत युथ जनरेशनच्या माध्यमातून सांगलीतील युवा रविवारी पहाटे मोठ्या संयेने मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर उतरला. थंडीच्या दिवसात तीन ते चार किलोमीटरची पायपीट करणे,...\nश्रावणबेळगोळ मध्ये चारुकिर्ती भट्टारक महास्वामींचा पन्नासावा दिक्षा महोत्सव उत्साहात.\nसांगली : देशभर प्रसिध्द असलेल्या श्रवणबेळगोळ येथील भट्टारक पीठावरील जगदगुरु कर्मयोगी चारुकिर्ती भट्टारक स्वामी यांचा 50 वा दिक्षा महोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण...\nसांगली : लाचखोर पोलीसाच्या घराची पोलीसांनी घेतली झडती\nसांगली : ऑनलाईन जुगाराकडे कानाडोळा करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ सापडलेला पोलीस उपाक्षिकांच्या वाहनावरील चालक विजय घुगरे याच्या घराची रविवारी झडती घेण्यात आली. साडेचार हजार...\nसांगली : ब्याऐंशी वयाचे परांजपे सायकलवरुन नांदेडला जाणार\nसांगली : नुकताच मे महिन्यात सायकलवरुन नेपाळ दौरा करून परतलेले गोविंदराव परांजपे (वय 82, रा. माधवनगर) उद्या सोमवारी सायकलवरुन नांदेडला निघाले आहेत. नांदेडमध्ये जेष्ठ...\nचालक पोलीस लाच घेताना रंगेहाथ सापडला.\nसांगली : संगणकावरील ऑनलाईन जुगाराकडे कानाडोळा करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपाधिक्षकांच्या वाहनावरील चालक पोलीस रंगेहाथ सापडला आहे. विजय भगवान घुगरे (वय...\nदोन महिलांचे खून करुन दागिने लुटणार्‍या आरोपीला जन्मठेप\nसांगली: दोन महिलांचे खून करुन त्यांच्या अंगावरील दागिने चोरणारा आरोपी सुनिल लक्ष्मण उर्फ लसण्याप्पा पवार (वय 24,रा आरग, ता.मिरज ) याला सांगली कोर्टाने जन्मठेपेची...\nपैशासाठी मुलाने केला ���न्मदात्या आईचा खून\nसांगली : चैनीसाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने व्यसनाधीन आणि जुगारी मुलाने जन्मदात्या आईचा भोसकून खून केल्याची गंभीर घटना जतमध्ये घडली आहे. सात वर्षे...\nराज्य नाट्य स्पर्धेत लोकरंगभूमीच्या पूर्णविराम ची बाजी\nसांगली : 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सांगली केंद्रातून लोकरंगभूमी संस्थेच्या ‘ पूर्णविराम ’ या नाटकाने प्रथम क‘मांक पटकावला. सांगली शिक्षण...\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन : सात महिन्यात 88 लाखांचा दंड वसूल\nसांगली : एक राज्य एक चलान या कार्यप्रणालीद्वारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून गेल्या सात महिन्यांत तब्बल 88 लाख 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल...\nएका महिलेसह तीन चोरटे गजाआड : साडेतेरा लाखाचा ऐवज जप्त\nसांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विश्रामबाग पोलीसांनी विशेष प्रयत्न करुन दोन सराईत चोरट्यांसह तिघांना अटक केली आहे. त्यांनी केलेले आठ गुन्हे उघडकीस...\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/2747", "date_download": "2019-12-08T22:19:38Z", "digest": "sha1:OM5TVFUWQFXAQUT3MMZIWHQKWQO5YJEX", "length": 32372, "nlines": 129, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "इतिहासाची मोडतोड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभूतकाळात जे घडले त्याचे कथन म्हणजे इतिहास; या सोप्या व्याख्येतील अवघड भाग हा आहे, की भूतकाळात घडलेल्या घटनांचे ते कथन खरे आहे हे कसे काय जाणावे कथनाच्या स्वरूपात इतिहास सांगणे, लिहिणे हे फार जुन्या काळापासून चालत आले आहे. प्रत्येक समाजाला ऐतिहासिक घटनांचे कथन, हकिगती, वृत्तांत असतात. त्यालाच इतिहास असे सैलपणे समजले जाते. ‘इतिहास’ ही गोष्ट राजकीय परिस्थितीत अत्यंत नाजूक बनते. वर्तमान राजकारणाला इतिहासाचा आधार घेऊन समर्थन हवे असते. त्यामुळे इतिहास-त्यातील विधाने-त्यामधील बदल ही बाब चिंतेची बनते.\nसद्यकालात तसे घडत आहे का इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांत रामायण, महाभारत व पौराणिक कथा यांना इतिहासाचा दर्जा देणे (ही सारी स्वतः इतिहास नाहीत तर ती इतिहासाच्या अभ्यासाची साधने आहेत हे लक्षात ठेवावे), अकबराला सम्राट ही उपाधी न लावता ती महाराणा प्रताप यांना लावणे, पाठ्यपुस्तकातून मुघलांचा मध्ययुगीन भारतीय इतिहास गाळणे, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातून जवाहरलाल नेहरूंचे नाव पुसून टाकणे... ही सारी लादलेल्या इतिहासाची उदाहरणे झाली. त्यांपैकी बऱ्याच बाबतींत सच्चे ऐतिहासिक सज्जड पुरावे असतानाही ते घडत आहे ही बाब चिंतेची आहे. ‘ताजमहाल आधी तेजोमहल म्हणजेच हिंदूंचे देऊळ होते’ असले निरर्थक दावे ऐतिहासिक पुराव्यांवर कधीच टिकत नाहीत. ते जनतेची दिशाभूल करून संशयाचे वातावरण निर्माण करतात. हेडगेवार व महात्मा गांधी यांची झालेली फुटकळ भेट ही घटना मध्यवर्ती ठेवून, ‘गांधींचा हेडगेवारांच्या कामाला व विचारसरणीला पाठिंबा होता’ असा ऐतिहासिक निष्कर्ष घाईघाईने काढता येत नाही. ते उदाहरण हेच दाखवते, की त्यांना इतिहासाचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घ्यायचा आहे. ते भूतकाळातील अशा सुट्या सुट्या घटना बाजूला काढून, त्याभोवती कथा रचतात. तो इतिहास नसतो, तर ती इतिहासाची मोडतोड असते. सांस्कृतिक व ऐतिहासिक वातावरण असेच प्रदूषित होत राहिले तर पुराव्यांच्या आधारावर व चिकित्सेच्या धारेवर तावूनसुलाखून घेतलेला इतिहास सर्वसामान्य माणसांसाठी उपलब्ध असणे दुरापास्त होईल.\nइतिहास हा अभ्यासाचा विवाद्य विषय नेहमीच ठरला आहे, कारण तो राजकारण���शी निगडित आहे. भारताच्या इतिहासाचे लेखन सर्वप्रथम ब्रिटिश वासाहातिक इतिहासकारांनी केले. स्वाभाविकपणे, त्यांनी भारतीय इतिहासाचा अर्थ वासाहातिक ध्येयधोरणाला पूरक होईल असा लावला. त्यातून प्राचीन इतिहास कालखंड हा ‘हिंदू काळ’ म्हणजे सुवर्णयुग, मध्ययुगीन कालखंड हा 'मुस्लिम काळ’ म्हणजे अंधारयुग, मध्ययुगीन काळानंतरचा कालखंड हा ‘ब्रिटिश काळ’ म्हणजे आधुनिक युग अशी समीकरणे उद्भवली. कारण वासाहतिक धोरण हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचेच होते. राष्ट्रवाद या संकल्पनेस ‘इतिहास’ आवश्यक असतो, किंबहुना अपरिहार्यच असतो. राष्ट्रवाद इतिहासाशिवाय बाणवता येत नाही. मग ‘राष्ट्रवाद’ स्वतःच्या गरजा पेरतो. त्यातून इतिहासातील ‘सुवर्णयुग’ अशी सुखावणारी किंवा ‘अंधारयुग’ अशी दुखावणारी कल्पना निर्माण केली जाते. बहुसंख्य लोक त्यातच रमून जातात. ते प्राचीन कालखंडाबाबत प्रकर्षाने घडते. कारण त्या कालखंडाबाबत ठोस विश्वसनीय पुरावे कमी उपलब्ध असतात. त्यामुळे दंतकथा, मिथककथा यांचे फावते. इतिहासात तसे घडण्यास हवे होते अशा भ्रामक कथा सहजतेने रचल्या जातात. परिणामी, इतिहासाच्या दोन स्वतंत्र आवृत्ती तयार होतात. एक आवृत्ती म्हणजे सरळसोट राष्ट्रवादाची. तो निधर्मी होता कारण तो ब्रिटिश वसाहतीविरूद्ध लढण्यासाठी निर्माण झाला. ब्रिटिश राजसत्ता हा शत्रू स्पष्ट होता. म्हणूनच ‘आम्ही भारतीय’मध्ये सर्वच जण -हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, इतर जाती, आदिवासी जमाती, भटक्या जमाती, धर्म, भाषा, पंथ - समाविष्ट होते. इतिहासाची दुसरी आवृत्ती म्हणजे एकतर ‘आम्ही हिंदू’ व ‘आमचा हिंदू इतिहास’ किंवा ‘आम्ही मुस्लिम’ व ‘आमचा इस्लामिक इतिहास’ असा अर्थ काढला जात होता. जगाच्या इतर भागांतील इतिहासाप्रमाणे भारताचा इतिहासही संमिश्र आहे. भारताचा प्राचीन इतिहास कल्पनारम्य सुवर्णयुग नव्हते किंवा मध्ययुगीन इतिहास अंधारयुग नव्हते. दोन्ही कालखंडांत असंख्य चढउतार होते. त्यात अनेक विधायक, सकारात्मक गोष्टी होत्या; तशाच अनेक नकारात्मक व निषेधात्मक गोष्टी होत्या. तसेच, वेगवेगळ्या पातळीवर असलेल्या हिंदू -मुस्लिम संबंधांचा फक्त भारतीय इतिहासावर परिणाम झाला असे नाही तर, निरनिराळ्या समाजांतील एकमेकांमध्ये असलेले संबंधही काही वेळा सौहार्दपूर्ण तर काही वेळा शत्रुत्वाचे होते. प्रत्येक वेळेस एकाच प्रकारची ऐतिहासिक परिस्थिती नसते. म्हणूनच, संपूर्ण ऐतिहासिक काळाला लागू होईल अशा प्रकारची सरधोपट ऐतिहासिक विधाने करता येत नाहीत.\nएक खरे, की भूतकाळात घडून गेलेल्या घटनेबद्दल शंभर टक्के हमी देऊन कोणी बोलू शकत नाही. त्यामुळे इतिहासाकडे बघण्याचे भिन्न भिन्न लोकांचे भिन्न भिन्न दृष्टिकोन व तसेच हेतू असतात. ब्रिटिशांनी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहिला. मुस्लिमांनी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहिला. हिंदुत्वववादी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहितात. त्यामुळे वस्तुनिष्ठ इतिहास समजून घेण्यात अडथळे निर्माण होतात. तसे तर वर्तमानाबद्दलच्या विधानाची खात्रीही शंभर टक्के देणे शक्य नसते. आजही, एखादी घटना घडते त्याचे सहा प्रत्यक्षदर्शींनी केलेले कथन सहा प्रकारचे असू शकते. भूतकाळातील गोष्टी अमूर्त असतात. त्यात कल्पिताला भरपूर वाव असतो. म्हणून भूतकाळातील घटनांबद्दल पूर्णपणे निश्चिती कोणीही देऊ शकत नाही.\nइतिहासकाराचा संबंध भूतकाळात खरोखर काय घडून गेले आहे हे शोधून काढण्याशी नसतो. इतिहासाच्या अभ्यासात उपलब्ध पुराव्यांवरून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे तर्कशास्त्रानुसार, बुद्धीला पटणारे स्पष्टीकरण देऊन, त्या घटना समजावून घेऊन, पुराव्यांनुसार अनुमान काढता येते, इतकेच. पण संदिग्धता आहे म्हणून इतिहास अनिश्चिततेवरच कायम तरंगत असतो असे मात्र नव्हे; किंवा सगळ्याच इतिहासकारांची विविध स्पष्टीकरणे एकाच वेळी बरोबर असतात असेही नाही. एकाचे प्रतिपादन दुसऱ्या च्या प्रतिपादनापेक्षा जास्त बरोबर असते, ही निश्चितता मानावीच लागते.\nइतिहाससंशोधनाची वैज्ञानिक पद्धतीवर आधारित शास्त्रशुद्ध पद्धत गेल्या पन्नास- साठ वर्षांत विकसित झाली आहे. इतिहास हा जास्तीत जास्त तार्किक बुद्धीला पटणारा आणि माहितीचे व पुराव्याचे कसून विश्लेषण करणारा असावा. इतिहास कला म्हणून विचारात न घेता समाजशास्त्र म्हणून विचारात घेतला जातो, तेव्हा ‘इतिहास’ वस्तुनिष्ठ उत्तरांचा शोध घेऊ लागतो. ठोस पुरावे जरी अस्तित्वात असले तरी त्यांचा अर्थ लावणे व त्यातून ऐतिहासिक निष्कर्षापर्यंत पोचणे हे इतिहासकाराचे काम असते. लेखी काय किंवा मौखिक काय, सारेच पुरावे तयार केलेले असतात. त्यामुळे दोन्ही कसे ‘वाचायचे’ याची इतिहासकाराला जाण हवी. त्यासाठी इतिहासकार प्रशिक्षित असावा लागतो.\nभारताच्या इतिहासाचा अभ्यास करणारे अनेक प्रशिक्षित नवइतिहासकार 1950 नंतरच्या काळात भारतात व भारताबाहेर निर्माण झाले. त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर, तोपर्यंत रूढ असलेल्या ऐतिहासिक निष्कर्षांना धक्के बसू लागले. इतिहासाची पुनर्मांडणी होऊ लागली. पण ती सारी घुसळण अभ्यास म्हणून झाली. अभ्यासाच्या पातळीवर, इतिहासाचा प्रवास व्यक्तिनिष्ठ निष्कर्षापासून वस्तुनिष्ठ निष्कर्षाकडे जाणारा आहे. प्रशिक्षित इतिहासकाराने लिहिलेला इतिहास जास्त ग्राह्य असतो. इतिहासाचे निष्कर्ष असतातच. ते प्राधान्यक्रमाप्रमाणे ठरवले जातात. ते गंभीर चिकित्सेनंतर बदलू शकतात. अनेक निष्कर्षांवर घासून घेतलेला इतिहास ग्राह्य असतो. लादलेला इतिहास नेमका त्याच्या उलट असतो. सरकार इतिहासाची पाठ्यपुस्तके तयार करते व तोच इतिहास आहे असा हुकूम करते आणि तो प्रत्येकाला मान्य करावा लागतो भारतात अशी परिस्थिती येऊ घातली आहे का\nमुघल परकीय,धर्मांध व आक्रमक होते.त्यांनी या देशाच्या सभ्य व सुसंस्कृृत पणाचा गैरफायदा घेतला.त्यांचे गुणगान का करायचेया देशातील वीर कथा दाबून ठेवल्या.खरा इतिहास कळलाच नाही.जुलमी मुघलांचे गुणगान का करायचे\nअकबर हा धर्मांध होता.तो हिंदुस्थानचा सम्राट नसून मुघलांचा होता.महाराणाप्रताप या मातीतला होता.या माती साठी लढला व मेला.हिंदुस्थानियांसाठी महाराणा प्रतापच सम्राट आहे.\nमहाभारत,रामायण ही ऐतिहासीक साधने नसून तो इतिहास आहे,इथल्या मातीतला,इथल्या लोकांचा.हे आपल्या सभ्य संस्कृतीचे प्रतीक आहे.\nनेहरू हे देशाचे पंतप्रधान होते म्हणून त्यांचे विषयी आदर आहे पण त्यांनी असा कोणता त्याग केला की ते पंतप्रधान झालेज्यांचे कर्तुत्वच नाही त्यांचे इतिहासातून नाव गाळले असेल तर योग्यच झाले.\nइतिहास आता नाही दडपला जात तो इंग्रजांपासून दडपला जातोय.देश स्वतंत्र झाला तरी अपवाद सोडल्यास नाकर्त्यांच्या हातात सत्ता गेल्याने इतिहास उलगडलाच नाही.\nअजूनही या देशातील स्थळांना वास्तुंना,रस्त्यांना इंग्रज व परकीय आक्रमकांची नावे कायम आहेत हे कशाचे लक्षण\nतुझा लेख मी संपूर्ण वाचला.लेखातील तळमळ कळली.खर सांगायचे तर,तुझे विषयच असे क्लिष्ट असतात,ते आजच्या काळात रमणाऱ्या व्��क्तिच्या बुद्धिपलिकडे,मेंदूची व्याप्ती संपवुन टाकणारे असतात.ते पेलवणे थोडे नाही तर खूपच जड जाते.यासाठी तु माहीत असणे आवश्यक.कारण तुझ्या विचारांना तेच प्रतिक्रीया समर्पक देऊ शकतील.असो.\nहेही खर आहे,ज्या इतिहासाची शिकवण त्यात्या पिढीला उत्तम सजग नागरिक म्हणून घडवू शकली असती असा इतिहास कधीच समोर आला नाही.असे माझे प्रांजळ मत.ज्यांनी-त्यांनी पद्धतशीरपणे आपल्या बाजूने अर्थ लावून स्वार्थी इतिहासाची निमिर्ती केली.मग ते शिक्षण असो की राजकारण.\nअशा सर्वच वर्गापुढे खरी बाजू मांडायची म्हटली तर जो-तो अस्त्र (शत्र) घेऊन बसलाय.मग ते शब्दांचे,नाहीतर खरेखुरे असते.अशाच एखाद्या माथेफेरूमुळे(आपल्याकडे अशी भरपूर उदाहरणें आहेत) मनुष्य शरीर संपून गेल्यावर त्यांचे विचार संपत,अगर नष्ट होत नाहीत असे असले तरी झळ,दुःख,वेदना या त्यांनाच सोसाव्या लागलेल्या असतात.हे नसे थोडके.याचाही विचार होणे आवश्यक आहे.असे असले तरी खरं स्वरूप जगासमोर येणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.\nलेखातील मांडणी वास्तववादी आहे.जसे गांधींचा हेगडे वारांच्या कामाला व विचार सरणीला पाठिंबा,त्याचे केलेले भांडवल, हिंदुकाळ(सुवर्णयुग),मुस्लिम काळ(अंधारयुग),ब्रिटिश काळ(अधुनिक युग) याबतचे विवेचन प्राप्त स्थितीत परखड,वास्तववादी आहे.\nलेखातील सारांश अधोरेखित करायचा झाला तर इतिहासाची मोडतोड करून सक्तीने अंगीकार करावयास भाग पाडलेली जीवनशैली समाजाला निश्चित वळणावर घेऊन जाऊ शकत नाही.त्यामुळे दिशाहीन भरकटले पणाची भीती तू लेखाच्या शेवटी तू मांडली आहेस.ती जरी खरी वाटत असली तरी,आशादायक बाब म्हणजे समाज आता सजग झाला आहे.तो बदलतोय.आपण काहीही थोपवू शकतो,असे जर धर्मवाद्यांना वाटत असेल तर ती त्यांची चूकच असेल.कारण आवाज हा कुठून तरी येत रहाणार,आणि तो बोलका-पुरेसा आहे.उशीराने का होईना दखल ही घेतली जाते.हा विश्वास या निमित्ताने बाळगायला काही हरकत नाही.\nश्री. विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित��यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे.\nसंदर्भ: पाकिस्‍तान, अकबर सम्राट, महाराणा प्रताप, मुघल, मध्‍ययुगीन भारत, भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, जवाहरलाल नेहरू, राष्‍ट्रवाद युग, ब्रिटिश युग, नवइतिहासकार\nराजतरंगिणी - काश्मीरच्या इतिहासाचा लेखाजोखा\nभारताच्या इतिहासातील नेहरुंचे स्थान\nसंदर्भ: Think Maharashtra, इतिहास, नेहरू\nकल्हणाची राजतरंगिणी – लेखनाचा इतिहास\nसोलापूरचा मार्शल लॉ - स्वातंत्र्य लढ्यातील देदिप्यमान पर्व\nसंदर्भ: सोलापूर मार्शल लॉ, भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, हुतात्‍मे, स्‍वातंत्र्यसैनिक\nसोलापूरच्या चार हुताम्यांपैकी एक - जगन्नाथ शिंदे\nसंदर्भ: भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, हुतात्‍मे, स्‍वातंत्र्यसैनिक\nदेशभक्त डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर\nसंदर्भ: भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम\nआपटे गुरुजी - येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक\nसंदर्भ: भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, येवला शहर, येवला तालुका, शाळा\n‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, मीठाचा सत्‍याग्रह, कणकवली शहर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/dr-mohini-varde/who-is-god/articleshow/34650090.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-08T20:31:35Z", "digest": "sha1:3K7SBQD4F73H2LNEXVFXYXQ2CINHDRDK", "length": 18978, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dr, Mohini Varde News: सत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर! - who is god? | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nसत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर\nसगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्��गुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे.\n>> डॉ. मोहिनी वर्दे\nसगुण म्हणजे गुणांसहित शरीरधारणा. ते गुण म्हणजे सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, प्रामाणिकता, औदार्य, त्याग, प्रेम, दया. ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, कपट, स्वार्थ, आळस, राग, खादाडपणा, त्याच त्याच चुका करणे. ‘रजोगुण’ महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये रजोगुणाला ‘रागात्मकम्’, ‘तृष्णासंग’, ‘कर्मसंग’ ही विशेषणं लावली आहेत.\nआजच्या संदर्भात अर्थ समजून घेऊया. रागात्मक- passionate, इच्छापूर्तीची प्रचंड तळमळ, अस्वस्थता, बेचैनी. तृष्णासंग- एखाद्या गोष्टींची तहान. भागली तरी वाढत जाणारी तहान. कर्मसंग- अविरत काम करणं, (action). हे न जमलं तर ते, नाही तर दुसरं काहीतरी पण स्वस्थ न बसणं, हवं ते मिळवण्यासाठी अविरत जीवनाशी झटापट चालू असणं.\nप्रत्येक मनुष्य हे तीनही गुण घेऊनच जन्माला येतो. प्रमाण कमी अधिक असू शकतं. हवेतल्या तपमानाप्रमाणे गुण कधी कधी जास्त प्रमाणात. एखाद्या क्षणी सत्व गुण प्रभावी तर दुसऱ्या क्षणी तमोगुण प्रभावी. आपण कधी गरीब भिकाऱ्याला पैसे देतो, तर कधी त्याच भिकाऱ्याला पाहून किळस वाटते. एखादा दिवस कंटाळवाणा, तर एखाद्या दिवशी उत्साह. कधी सगळ्या जगाचा राग येतो. कडाडून भांडावंसं वाटतं, कधी शांssत. मुलाबाळांविषयी प्रेम, जोडीदाराबरोबर सिनेमाला जावंसं वाटतं. हे खेळ आपल्यातल्या सत्व-रज-तम गुणांचे आहेत.\nआपण आपल्या जीवनाचा एकूण आलेख पहावा. आपल्या मनावर कोणत्या गुणाचा वरचष्मा आहे, ते समजून घ्यावं. स्वतःशी विचार करावा. आपल्यातल्या गुणांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर आपण कोणत्या गुणाच्या कब्जामध्ये चटकन जाऊ शकतो ते लक्षात येतं. राजोगुणाविषयी थोडं अधिक. सतत कामात गर्क असणं याला वर्कोहोलिक म्हणतात. सात्विकेच्या बैठकीवर राजोगुणाचा विकास साधणे म्हणजे इतरांसाठी, समाजासाठी धडपडणारी सेवाभावी माणसं; तर पैशाकरिता, अधिकाराकरिता सतत व्यग्र असणारा सत्तापिपासू 'कर्मसंगी' म्हणजे तामसी बैठक असणारा रजोगुणी असा व्यापारी, पुढारी आपण पाहातो. दोघेही उपभोग घेतात. सेवाभावी सेवेपोटी आनंद मिळवतो. तर व्यापारी बँकबॅलन्स वाढल्याने सुखी होतो. दोघेही भरपूर काम करतात. म्हणून रजोगुण सत्व आणि तमच्यामध्ये आहे.\nयापुढची पायरी अशी की, सात्विकतेपासून प्रेरणा घेऊन सतत कार्यमग्न राहाणाऱ्याला आपोआप चांगले काय, कल्याणकारी काय हे समजायला लागते. अशी व्यक्ती हळू हळू सात्विकतेकडे झुकते. राजस भाव कमी होत जातो. उपभोगाचे महत्त्व कमी होते. दुसऱ्याचा आनंद आणि याचा आनंद वेगळा असत नाही. तेथे केवळ आनंद असतो. त्या वेळेपुरती असली, तरी ही एक भावना आतबाहेर अनुभवता येते. याउलट तामसी गुणापासून स्फूर्ती घेणारा हावरटपणा, लोभ, लालसा यापोटी गोंधळात पडतो. एकटा पडतो. त्याला सोबती उरत नाहीत. अखेरीला अशा व्यक्तीमध्ये ना सुरुवातीची तप्त धग ना विझलेली राख राहात, नुसते धुमसत राहाणे नशिबी येते. या गुणांच्या पलीकडे आहे तो निर्गुण निराकार परमेश्वर.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nडॉ. मोहिनी वर्दे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ९ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, ९ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: रविवार, ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ८ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ डिसेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर\nबातों में बीत गयो\nअहंकाराला टाचणी लावणारा मुल्ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8,_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A5%A7_(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95:%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2019-12-08T21:56:24Z", "digest": "sha1:IPVDIA53REA4PXIENQED266LPVUWCN7S", "length": 12021, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) - विकिपीडिया", "raw_content": "बेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग\nशिर्षक बेसिक्स, भाग १\nप्रक्षेपण दिनांक २० मे, १९९६ (1996-05-20)\nस्टारडेट माहिती नाही (२३७२)\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nपुढील भाग बेसिक्स, भाग २\nबेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २० मे, १९९६ (1996-05-20) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. बेसिक्स, भाग १, हा भाग दुसर्‍या पर्वाचा, सहविसावा व शेवटचा भाग आहे आणि संपुर्ण मालिकेतील बेचाळीसवा भाग आहे. दुसरा भाग, बेसिक्स, भाग २ ४ सप्टेंबर, १९९६ (1996-09-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व त्या भागाने तिसर्‍या पर्वाची सुरवात झाली.\nस्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी\nकॅथरीन जेनवे • चकोटे • बिलाना टोरेस • केस • टॉम पॅरिस • निल्कीस • द डॉक्टर • टुवाक • सेव्हेन ऑफ नाईन • हॅरी किम\nकेट मुलग्रु • रॉबर्ट बेल्ट्रॅन • रोक्झॅन डॉसन • जेनिफर लिन • रॉबर्ट डंकन मॅकनिल • ईथान फिलिप्स • रॉबर्ट पिकार्डो • टिम रस • जेरी रायन • गॅरेट वाँग\nभागांची यादी • पात्रांची यादी • इ.स. २३५१ • इ.स. २३७१ • इ.स. २३७२ • इ.स. २३७३ • इ.स. २३७४ • इ.स. २३७८\nकेअरटेकर, भाग १ • केअरटेकर, भाग २ • पॅरॅलॅक्स • टाईम अँड अगेन • फेज • द क्लाऊड • आय ओफ द निडल • एक्स पोस्ट फॅक्टो • एमॅनेशन्स • प्राईम फॅक्टर्स • स्टेट ओफ फ्लक्स • हीरोझ अँड डीमन्स • कॅथ्केझीस • फेसेस • जेटरेल • लर्निंग कर्व्ह\nद ३७'स • इनिशियेशन्स • प्रोजेक्शंस • एलोजीयम • नॉन सीक्विटर • ट्वीस्टेड • पारटुईशीयन • परसीसटंस ऑफ विझन • टॅटू • कोल्ड फायर • मॅनीयरस • रेझिस्टन्स • प्रोटोटाईप • अलायंसेस • थ्रेशोल्ड • मेल्ड • ड्रेडनॉट • डेथ विश • लाईफसाइन्स • इन्व्हेस्टिगेशन्स • डेडलॉक • इनोसन्स • द थॉ • टुविक्स • रिझोल्युशन्स • बेसिक्स, भाग १\nबेसिक्स, भाग २ • फ्लॅशबॅक • द शुट • द स्वॉर्म • फॉल्स प्रॉफिट्स • रिमेंबर • सेक्रेड ग्राउंड • फ्यूचर्स एंड, भाग १ • फ्यूचर्स एंड, भाग २ • वॉरलॉर्ड • द क्यू अँड द ग्रे • मॅक्रोकॉझम • फेयर ट्रेड • आल्टर इगो • कोडा • ब्लड फीवर • युनिटी • डार्कलिंग • राइझ • फेवोरेट सन • बिफोर अँड आफ्टर • रीयल लाइफ • डिस्टंट ऑरीजिन • डिस्प्लेस्ड • वर्स्ट केस सिनारिओ • स्कॉर्पियन भाग १\nस्कॉर्पियन भाग २ • द गिफ्ट • डे ऑफ ऑनर • नेमेसिस • रिव्हल्झन • द रेव्हन • सायंटिफिक मेथड • ईयर ऑफ हेल, भाग १ • ईयर ऑफ हेल, भाग २ • रँडम थॉट्स • कन्सर्निंग फ्लाइट • मॉर्टल कॉइल • वेकिंग मोमेंट्स • मेसेज इन अ बॉटल • हंटर्स • प्रे • रेट्रोस्पेक्ट • द किलिंग गेम, भाग १ • द किलिंग गेम, भाग २ • व्हिझ अ व्ही • द ओमेगा डायरेक्टिव्ह • अनफरगेटेबल • लिविंग विटनेस • डिमन • वन • होप अँड फियर\nनाइट • ड्रोन • एक्स्ट्रीम रिस्क • इन द फ्लेश • वन्स अपॉन अ टाइम • टाइमलेस • इनफायनाइट रिग्रेस • नथिंग ह्यूमन • थर्टी डेझ • काउंटरपॉइंट • लेटंट इमेज • ब्राइड ऑफ केओटिका • ग्रॅव्हिटी • ब्लिस • डार्क फ्रंटियर, भाग १ • डार्क फ्रंटियर, भाग २ • द डिसीझ • कोर्स:ऑब्लिव्हियन • द फाइट • थिंक टँक • जगरनॉट • समवन टु वॉच ओव्हर मी • ११:५९ • रिलेटिव्हिटी • वॉरहेड • इक्विनॉक्स, भाग १\nइक्विनॉक्स, भाग २ • सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट • बार्ज ऑफ द डेड • टिंकर, टेनर, डॉक्टर, स्पाय • ऍलिस • रिडल्स • ड्रॅगन्स टीथ • वन स्मॉल स्टेप • द व्हॉयेजर कॉन्स्पिरसी • पाथफाइंडर • फेयर हेवन • ब्लिंक ऑफ ऍन आय • व्हर्च्युओसो • मेमोरियल • सूनकातसी • कलेक्टिव्ह • स्पिरिट फोक • ऍशेस टु ऍशेस • चाइल्ड्स प्ले • गुड शेफर्ड • लिव फास्ट अँड प्रॉस्पर • म्यूझ • फ्युरी • लाइफ लाइन • द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्व • युनिमॅट्रिक्स झीरो, भाग १\nइ.स. १९९६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/parineeti-chopra-backed-out-from-ajay-devgn-film-bhuj-the-pride-of-india-know-reason/", "date_download": "2019-12-08T21:25:36Z", "digest": "sha1:4OV5KZZCERS55W5TGE2TH7CPC4RYLJU6", "length": 19069, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "parineeti chopra backed out from ajay devgn film bhuj the pride of india know reason | .....म्हणून परिणीती चोप्रानं अजय देवगनच्या चित्रपटातून केलं 'बॅकआऊट'", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n…..म्हणून परिणीती चोप्रानं अजय देवगनच्या चित्रपटातून केलं ‘बॅकआऊट’\n…..म्हणून परिणीती चोप्रानं अजय देवगनच्या चित्रपटातून केलं ‘बॅकआऊट’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राने अजय देवगन स्टार फिल्म ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाद्वारे बॅकआऊट केले आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. परिणीती सायनाच्या बायोपिकचा शूट संपल्यानंतर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ च्या रीमेकमध्ये काम करणार आहे.\nपरिणीती चोप्राने अजय देवगन स्टार फिल्म ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून बॅकआऊट केले आहे. परिणीती यापूर्वी या चित्रपटात काम करण्याबद्दल खूप उत्साहित होती. मिळालेल्या माहितीनूसार, इतर प्रकल्पांमुळे परिणीतीला ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ साठी तारीख मिळत नाही. म्हणून परिणीती चोप्राने ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट सोडणे योग्य समजले.\nभुजमध्ये संजय दत्त सोबत अजय देवगन, सोनाक्षी सिन्हा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असेल. परिणीती चोप्राचा मागील चित्रपट ‘जबरीया जोडी’ होता. ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. पकड़वा विवाहवर आधारित हा चित्रपट फ्लॉप झाला. परिणीतीच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘संदीप और पिंकी फरार’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘साईना’ यांचा समावेश आहे.\nपरिणीती चोप्राने सायना नेहवालची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खास तयारी केली आहे. तिने सुमारे चार महिने बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले. परिणीती सतत खेळाचा सराव करत असते. परिणीती शूटिंग दरम्यान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट झाली. अभिनेत्री परिणीती एका मुलाखतीत म्हणाली, मला घरून शूटिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी साधारणतः ५ तास लागतात. इतका वेळ वाया घालविण्यात अर्थ नाही.\n‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको \n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी मा���्या स्तनांवर कमेंट केली’\nनवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो \nIndian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् \n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात \nलहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा \n ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल\nमुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल \nभजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल \nएकट्या आईसाठी योग्य ‘वर’ शोधतोय ‘हा’ युवक, ठेवल्या ‘अटी’ व ‘शर्ती’\n मुख्यमंत्री सहाय्यता कार्यालयाला ‘टाळे’, गरजू रुग्ण वैद्यकीय सहाय्यता निधीपासून ‘वंचित’\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\nमुंबई मनपामध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप ‘रेडी’ \n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट…\nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली…\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nस्टॅच्यू ऑफ युनिटी नं तोडलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं रेकॉर्ड, दिवसेंदिवस…\nजळगावातील भाजपच्या बैठकीला एकनाथ खडसे ‘गैरहजर’, उलट-सुलट…\nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nहैदराबाद गँगरेप आणि एन्काऊंटर प्रकरणावर राज ठाकरेंनी दिली…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे दर्शन\nPM मोदी – पवार भेटीबद्दल बाहेर आलं ते ‘अर्धसत्य’ : देवेंद्र फडणवीस\nसत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच ‘एकत्र’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/bajaj-auto-launches-electric-scooter-chetak-235177", "date_download": "2019-12-08T20:38:22Z", "digest": "sha1:X2IX5GMLB3UVRILGCKTURO324W33DDF5", "length": 17380, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "बुलंद भारत की बुलंद तस्वीर; बजाजची इलेक्ट्रिक 'चेतक' लाँच; काय आहेत फिचर्स? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nबुलंद भारत की बुलंद तस्वीर; बजाजची इलेक्ट्रिक 'चेतक' लाँच; काय आहेत फिचर्स\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nनव्या चेतकमध्ये घोड्याच्या नाळेच्या आकाराचे आकर्षक एलईडी हेडलाईट आणि डिआरएल, अतिशय सेन्सेटीव्ह स्वीचेस देण्यात आले आहेत. यात एनसीए सेल्ससह आयपी67 रेटेड हाय-चेक लिथियम आयन बॅटरी आहे.\nनवी दिल्ली : मानवी आकांक्षांना नवे पंख देणारी स्कूटर, अशा शब्दात बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी इलेक्‍ट्रिक \"चेतक' स्कूटरचा गौरव केला. डिझाईन, इंजिन, पिकअप, बॅटरी बॅकअप, साधीसोपी चार्जिंग पद्धत, ड्राईव्ह मोडस, इंटेलिजन्स ब्रेकिंग सिस्टिम, मजबूत बांधणी हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्कूटरची निर्मिती केली आहे, असा दावाही त्यांनी केला.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nएअरटेलचा तोटा गगनाला भिडला; वाचा सविस्तर बातमी\nनवी दिल्ली येथे 16 ऑक्‍टोबरला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते \"चेतक यात्रे'ला सुरवात झाली होती. त्यानंतर तीन हजार किलोमीटरचा टप्पा पार करत गुरुवारी यात्रा आकुर्डी येथील बजाज ऑटो येथे दाखल झाली. 20 चेतकस्वार यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेच्या स्वागतानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्यासह मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अब्राहम जोसेफ, बजाज अर्बनाईटचे अध्यक्ष इरिक वॅस उपस्थित होते. गगनदीप सिंग, सुनील देशपांडे या अधिकाऱ्यांनी चेतकच्या संदर्भातील आपले अनुभव सांगितले.\nछोट्या कुटुंबाची बजेट कार\nराजीव बजाज म्हणाले, ही स्कूटर सर्वांत लोकप्रिय ठरेल. पर्यावरणपूरक गाडी आहे. गाडीचा लुक, फिनिशिंग, मटेरिअल आकर्षक आहे. चेतकचा बाजारातील खप अतुलनीय असेल, \"हमारा बजाज' प्रमाणे आम्ही ही ओळख भारतीयांच्या मनात ठसवणार आहे. गाडी वजनाला हलकी तसेच सस्पेंशन व मायलेज इतर ब्रॅंडच्या तुलनेत अग्रेसर ठरणार आहे. बाजारात ठसठशीत वेगळेपणे दाखविणारी ही क्‍लासिक स्टाईलची बाईक आहे. गाडीचे हेडलाईट, डीआरएल, पृष्ठभाग, एलईडी ब्लिंकर्स अशा विविध वैशिष्ट्यांसह सहा दिमाखदार रंगात ही दुचाकी आहे.\nचांद्रयान-2ने पाठविले चंद्रावरील विवराचे फोटो\nइलेक्ट्रिक रुपात येण्याआधी चेतकने भारतातील अनेक पिढ्यांमध्ये चेतकला प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजवर देशभरात 1.3 कोटीहून अधिक चेतक विकल्या गेल्या आहेत. नव्या चेतकमध्ये घोड्याच्या नाळेच्या आकाराचे आकर्षक एलईडी हेडलाईट आणि डिआरएल, अतिशय सेन्सेटीव्ह स्वीचेस देण्यात आले आहेत. यात एनसीए सेल्ससह आयपी67 रेटेड हाय-चेक लिथियम आयन बॅटरी आहे. ही बॅटरी घरगुती 5-15 अॅम्पिअर इलेक्ट्रिक आऊटलेटवही सहज चार्ज होते. 2020 पर्यत नव्या चेतकची निर्यात भारताबाहेर युरोपात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. सध्या बजाज ऑटो 79 देशांमध्ये आपल्या वाहनांची विक्री करते. या वेळी पत्रकारांशी बोलताना राहुल बजाज यांनी देशातील वाहन उद्योग, इलेक्ट्रिक वाहनांमुळे सध्याच्या अस्तित्वात असलेल्या पारंपारिक बाजारपेठेवर होणारा परिणाम, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली परखड मते मांडली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटेक्नॉलॉजिकल कन्व्हर्जन (अच्युत गोडबोले)\nकॉम्प्युटर्स एकमेकांना जोडून त्यांचं जाळं बनवताना तारा वापरायची गरजच राहिली नाही तर किती बरं होईल- म्हणजेच कॉम्प्युटर्स एकमेकांना हवेतूनच संदेश आणि...\nकृत्रिम बुद्धिमत्तेतून साकारली बंदिश\nपुणे - संगणक शास्त्रीय गायन वा वादन करू शकेल का... कधीकाळी वाटणारी ही शक्‍यता आता मात्र प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यावर आली आहे. पुण्यातील डॉ....\nएसएमएस आणि जनरेशन्स (अच्युत गोडबोले)\nआपण मोबाईल फोनवरून बोलतो, तेव्हा आपला मोबाईल फोन एका ठराविक ‘व्हॉईस चॅनेल’चा वापर करतो. मात्र, त्याच वेळी आपला मोबाईल फोन बेस स्टेशनशी ‘कंट्रोल चॅनेल...\n‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची वाढती व्याप्ती\nअर्टिफिशिल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याद्वारे कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरद्वारे चालणारी मशिन्स ही आकलन लागणारी कामे, जसे विचार...\nवाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रवेशासाठी यूपीएससी-केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘...\nइंग्रजी शब्दांच्या उच्चारामुळे होतेय फजिती गुगलकडे आहे जालीम उपाय.\nइंग्रजी बोलायला येत असलं तरी एखादा किचकट शब्द तुमचा घात करतो. त्याचा उच्चार फसला की खजील झाल्यासारखं होतं. ही वेळ येऊ नये, म्हणून तोंडातल्या तोंडात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gadima.com/gadima-literature/marathi-poems-songs/26/503/Me-Ujalavya-Gharat-Mazya-Mangaljyoti.php", "date_download": "2019-12-08T20:28:55Z", "digest": "sha1:SCN4HJP7WVUJK6IVC53RYFIKQD7L7RDY", "length": 7904, "nlines": 134, "source_domain": "www.gadima.com", "title": "Me Ujalavya Gharat Mazya Mangaljyoti | मी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती | Ga.Di.Madgulkar | ग.दि.माडगूळकर(गदिमा)", "raw_content": "\nकालपुरुषा तु स्���त: थकशील,थेरडा होशील पण,आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.\nआम्ही लढतच राहु.हे आव्हान घे माझे-एका कलाकाराचे\nगदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nमाझ्या हाते मी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nसुखद असावी अशीच संध्या, स्वर उमटावे शुभंकरोती\nरात्री थकुनी निजण्यापूर्वी, ओठी यावा अभंग, ओवी\nभूपाळीते आळवीत मी जागे व्हावे पुन्हा प्रभाती\nदिवस सरावा करिता सेवा, कंटाळा मज मुळी न यावा\nनव्या घरी मी उजळ करावी मराठमोळी\nमी रांधावे, मी वाढावे, तुटू न देता हळू जोडावे\nकुणावरून तरी ओवाळावे, जीवन व्हावे एक आरती\nमाडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.\nसंबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems\nआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे\nमी उजळाव्या घरात माझ्या मंगलज्योती\nराजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा\nश्रावण आला ग वनी श्रावण आला\nसांग ना मला गडे\nस्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95", "date_download": "2019-12-08T22:02:43Z", "digest": "sha1:NSN45FBOBIUGJSDKLJP35LTYOMSDCUQL", "length": 4998, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्राहक - विकिपीडिया", "raw_content": "\nग्राहक - कन्झ्युमर या इंग्रजी शब्दाचा मराठी आर्थ उपभोक्ता होय. कन्झ्युमर हा शब्द केवळ मानवी इंद्रियांची भोगेच्छा व्यक्त करतो. पर्ंतु भारतीय ग्राहक चळवळ, सिद्धांत-साधना-सिद्धी या बिंदुमाधव जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकात ग्राहक हा शब्द मानवी शरीर, मन, बुद्धी व आत्मा याने ग्रहण करतो तो ग्राहक, व तो मनुष्याच्या इच्छापूर्तीशी संलग्न आहे.[१]\n^ /ग्राहकलढय़ाच्या वटवृक्षाची गाथा उमाकांत देशपांडे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१८ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उ��लब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-12-08T22:20:17Z", "digest": "sha1:PWDVBM7EHEH4C34MGFR5R4MLNFCWOGK4", "length": 5220, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदुराई विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआहसंवि: IXM – आप्रविको: VOMD\nमदुराई विमानतळ (आहसंवि: IXM, आप्रविको: VOMD) (तमिळः மதுரை வானுர்தி நிலையம்) हा भारताच्या मदुराई शहराजवळील एक विमानतळ आहे. १९५७ साली बांधला गेलेला हा विमानतळ मदुराई रेल्वे स्थानकापासून १२ किमी अंतरावर स्थित आहे.\nएअर इंडिया चेन्नई, मुंबई\nस्पाइसजेट चेन्नई, कोलंबो, दिल्ली, दुबई, हैदराबाद, मुंबई, पोर्ट ब्लेअर१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१७ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/increase-water-resources-235302", "date_download": "2019-12-08T20:37:09Z", "digest": "sha1:TJY3RUKWBP7BFWAEY46WKQWY2YEMDNIZ", "length": 16412, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nपरतीच्या पावसामुळे भूम तालुक्‍याला मोठा आधार\nभूम (जि. उस्मानाबाद) : ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील विविध प्रकल्पांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पुढील पाण्याची चिंता मिटल्याचे दिसत आहे. तालुक्‍यात एकूण आठ लघुप्रकल्प, तीन मध्यम तर चार साठवण तलाव आहेत. या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.\nयंदा जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण अगदी अल्प राहिल्याने तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती कायम होती. अनेक गावांना 35 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता तर जनावरांसाठी 50 चारा छावण्या सुरू होत्या. ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील नद्या, ओढे व नाले खळखळून वाहू लागले. त्यामुळे लघुप्रकल्प, मध्यम प्र���ल्प व साठवण तलावात पाणीपातळी वाढली. परतीचा पाऊसच झाला नसता तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचे हाल झाले असते.\nवाकवड, कुंथलगिरी हे साठवण तलाव भरले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.\nहेही वाचा ः मूल संकटात असेल, तर काय करावे\nसध्याचा पाणीसाठ्याची टक्केवारी अशी : ईट येथील संगमेश्वर मध्यम प्रकल्प- 57, वाकवड साठवण तलाव- 100, गिरलगाव साठवण तलाव- 100, घुलेवाडी साठवण तलाव- 100. पाथरूड लघुप्रकल्पात 1.566 टक्केच पाणीसाठा झाला आहे. बागलवाडी लघुप्रकल्पात अद्यापही जोत्याखाली पाणीपातळी आहे. हिवर्डा, जांब लघुप्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तिंत्रज लघुप्रकल्पात 31.574 टक्के, उमाचीवाडी साठवण तलावात 1.067 टक्के, बाणगंगा मध्यम प्रकल्पात 61.120 टक्के, रामगंगा मध्यम प्रकल्पात 64.887 टक्के पाणीसाठा झाला आहे. भूम व वाशी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आरसोली मध्यम प्रकल्पात 52.250 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कुंथलगिरी लघुप्रकल्प शंभर टक्के भरला आहे. गिरवली, बेलगाव व चिंचपूर येथील तलावातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे तर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातही पाणीसाठा उपलब्ध आहे.\nहेही वाचा - राजकीय चर्चेत वाद, मित्राचा तोडला कान\nतलाव परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. वारेमाप उपसा टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने निर्बंध घालावेत. काही तलावांतून कालव्याद्वारे पाणी सोडून शेतीला दिले जाते. त्यावेळी होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, काटकसरीने वापर व्हावा यादृष्टीने आतापासूनच जागृती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nपरतीच्या पावसामुळे भूम तालुक्‍यातील नदी, नाले अजूनही वाहते आहेत. त्यामुळे तलाव व अन्य स्रोतांतील जलसाठा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.\n- पी. एस. घोडके, उपअभियंता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्या’ लेकीकडून शेतकऱ्यांना लागली अपेक्षा\nबुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच एक महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे...\nअवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई\nउस्मानाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत स्कूलव्हॅन व बस, तसेच विनापरवाना अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई...\nउस्मानाबाद - पालकाच्या आर्थिक विवंचनेतून विद्यार्थ्याची आत्महत्या\nयेडशी (जि. उस्मानाबाद) - आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण कसे घ्यावे, या विवंचनेतून येथे एका विद्यार्थ्याने घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास...\nबलात्कारातील आरोपी असल्याचे सांगून केले अपहरण...\nसोलापूर : हैदराबाद-पुणे शिवशाही बसमध्ये (एमएच - 14, जीडी - 9614) उमरगा येथून प्रवास करणारा प्रवासी बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार असल्याचे सांगून,...\nजिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त महिलांचा मोर्चा\nउस्मानाबाद : हैदराबाद अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध करीत शहरातील 21 महिला संघटनांनी एकत्रित येत महिला समन्वय समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता...\nआश्चर्य : 474 मतदार निवडणार आमदार\nयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम कधीही धडकण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून, प्रारूप मतदारयादी निश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/daina-in-the-coming-rain/articleshow/71730838.cms", "date_download": "2019-12-08T21:24:22Z", "digest": "sha1:QDRXMXSI2Q3ASFZG5ZRJ2TQGGDTIRLJA", "length": 8445, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad local news News: परतीचा पाऊसाने दैना - daina in the coming rain | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nजुनाबाजार, अपाेस्टॉलिक स्कूलसमाेर परतीच्या पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना खूपच त्रास भाेगावा लागत आहे, खड्ड्यातून दुचाकी, रिक्षा, चारचाकी चालविणे दिव्यच ठरत आहे. चाैराहा ते दिवाणदेवडीत यापेक्षाही बिकट परिस्थिती असल्याने निवडणूक झाली आता तरी रस्ते सुधारा असे नगरसेवक, आमदार, खासदारांना मागणे आहे.\nतुम्���ालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nघाटी रुग्णालयात सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी\nम्हसोबानगरात विजेचा सुरू झाला लपंडाव\nमहाराष्ट्र टाईम्स च्या बातमीची तत्काळ दखल घेतली\nजाचक अटी शिथिल कराव्या\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|aurangabad\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nकोणी लक्ष देईल का \nकचरा, मोकाट जनावरांचा उपद्रव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nओव्हर हेड खांब तुटले संबंधित खात्याचे चे लक्ष नाही...\nरस्त्याच्या कडेला कचरा येतो कसा...\nसिडको वाळूज महानगर -१ एम आय जि ई सेक्टर गार्डन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/helicopter-used-in-daughter-wedding-from-sakuri-to-shirur/articleshow/69341426.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-08T20:33:03Z", "digest": "sha1:BZOZPRP3Q7L4DCRNS52VE7LHFLFNRDDA", "length": 12014, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अहमदाबाद बातमी: नगरमध्ये नववधूची हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nनगरमध्ये नववधूची हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी\nराहता तालुक्यातील साकुरी येथे पार पडलेला एक विवाह सोहळा सध्या आगळ्यावेगळ्या कारणामुळं चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. मुलीची इच्छा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी या मुलीची चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी केलीय. त्यामुळे सध्या नगरमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरले नसते तर नवलच\nनगरमध्ये नववधूची हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी\nनगर: राहता तालुक्यातील साकुरी येथे पार पडलेला एक विवाह सोहळा सध्या आगळ्यावेगळ्या कारणामुळं चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. मुलीची इच्छा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी या मुलीची चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी के���ीय. त्यामुळे सध्या नगरमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरले नसते तर नवलच\nशिर्डी जवळच असलेल्या साकुरी येथे दंडवते यांची मुलगी अंजलीचा विवाह सोहळा थाटात पार पडला. दंडवते हे सधन शेतकरी असल्याने त्यांनी लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिले. हे लग्न थाटामाटात पार पडल्याने सर्वच जण खूष झालेले असताना अचानक मंगल कार्यालयाबाहेर हेलिकॉप्टर अवतरल्याने सर्वांनाच त्याचं कुतूहल वाटलं. अंजलीच्या पाठवणीसाठी हे हेलिकॉप्टर आल्याचं कळताच सर्वांना सुखद धक्का बसला. त्यामुळे अंजलीही भारावून गेली. त्यानंतर अंजली आणि तिच्या पतीने साकुरी ते शिरूर अशी हवाई सफर केली.\nलग्नापूर्वी अंजलीने हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिची ही इच्छा पूर्ण करत तिला सुखद धक्का दिला. तर हेलिकॉप्टरमध्ये बसलेली मी कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे, असं अंजलीने सांगितलं.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसोनई हत्याकांड: अडकित्त्याने केले शरिराचे तुकडे\nनगर: १३ डॉक्टरांना झाला जनावरांचा 'हा' आजार\nखंडणीसाठी बांधकाम मजुराचा खून\nमोकाट कुत्र्यांनी सरणातून मृतदेह काढला बाहेर\nफाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच: हजारे\nइतर बातम्या:हेलिकॉप्टर|विवाह सोहळा|अहमदाबाद बातमी|अहमदनगर|sakuri to shirur|helicopter|daughter wedding|Daughter\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनगरमध्ये नववधूची हेलिकॉप्टरमधून सासरी पाठवणी...\nशेतकऱ्यानं डाळिंबाच्या ��ागेवर फिरवला जेसीबी...\nमॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना वाहनाने चिरडले...\nदुष्काळी दौऱ्यात रोहित पवारांचे 'लाँचिंग'...\nपावसासाठी मांसाहारबंदी; ग्रामपंचायतीचा निर्णय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-mla-rohit-pawar-tribute-shivsena-chief-balasaheb-thackeray-235903", "date_download": "2019-12-08T21:12:21Z", "digest": "sha1:GRYATGEBXQFKPYD6ZJBZD27BXEHC3D34", "length": 17351, "nlines": 251, "source_domain": "www.esakal.com", "title": "मी कॉलेजसाठी मुंबईला होतो; रोहित पवारांना बाळासाहेबांची आठवण | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nमी कॉलेजसाठी मुंबईला होतो; रोहित पवारांना बाळासाहेबांची आठवण\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nमी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली.\nपुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या खास आठवण शेअर केली आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळली आहे.\nआम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला\nरोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :\nमी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली.\nमहाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांच विशेष यासाठी वाटतं कि हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. प्रत्येक निर्णय घेताना लोकांच भलं करणं हाच एकमेव विचार त्या���च्या मनात असे. म्हणूनच राजकारणाचा फायदातोटा न पहाता बाळासाहेबांनी प्रसंगी काँग्रेसला देखील पाठिंबा देवू केला. प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी यांसारखे व्यक्ती राष्ट्रपती व्हावेत म्हणून अगदी खुल्या मनाने पाठिंबा दिला.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. मा.अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सत्ता असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त कलादालन उभा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने असणाऱ्या या कला दालनाचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केले होते. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीनिमित्त उभा करण्यात आलेली ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली वास्तू असेल.\nबाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा\nथेट भूमिका घेणारी अशी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे असे मी समजतो. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्नी प्रियकरासोबत पळाली; पतीने मुलांची हत्या करत...\nमुंबई : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी\nमुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती...\n'पानिपत'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय; मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद\nमुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\nअमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आहेत तरी कोण\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtraaaplanews.in/?p=17261", "date_download": "2019-12-08T22:07:35Z", "digest": "sha1:CBUOF53IJOM24SMIVHIN46RFOUHY2TU6", "length": 12047, "nlines": 274, "source_domain": "maharashtraaaplanews.in", "title": "भाजप नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन, भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडेकडून शिवतीर्थावर आदरांजली – महाराष्ट्र आपला न्यूज", "raw_content": "\nभाजप नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन, भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडेकडून शिवतीर्थावर आदरांजली\nभाजप नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन, भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडेकडून शिवतीर्थावर आदरांजली\nभाजप नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन, भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडेकडून शिवतीर्थावर आदरांजली\nPrevious अयोध्या निकाल प्रकरणी पुवर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाच्या बैठकीत निर्णय\nNext शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून अभिवादन\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nदिल्लीच्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त\nप्रा. अनिल विष्णुपंत साबळे\nमराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर\nहिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची एक मोहकअदा\nमराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमराठी चित्रपट सुष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक\nमहाराष्ट्र आपला फेसबुक पेज\nशासकीय विभागीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शुभारंभ.\nखेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी\nभारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी विजय\nबांगलादेशपुढे ३४३ धावांचे आव्हान\nमराठी चित्रपट गीत – याड लागल\nगीत – या सखूच्या नादान\nगीत – तुला गालावर खळी\nगीत – रातीच सपान\nअजित पवार यांना भारतीय जनता पार्टी कडून क्लीनचिट देण्यात आली नाही – चंद्रकांतदादा पाटील\nमाझ्या बापाने मला माझ्या संसारात लक्ष ठेवायला शिकवलंय -चंद्रकांत पाटील\nजिल्ह्याचे अध्यक्ष हे पुढच्या येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेर नियुक्तीसाठी बैठक -आशिष शेलार\nदिल्लीत भीषण आगीत ४३ जण ठार\n‘शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार – अमृता फडणवीस यांची टीका\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो औरंगाबाद न्यायालयात मान्य राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69985?page=1", "date_download": "2019-12-08T22:23:17Z", "digest": "sha1:I5XYA2IPWYJRVUKOUGA5MKE7AKG62TAB", "length": 37721, "nlines": 273, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काल एका मुलीने माझा फोटो काढला. | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काल एका मुलीने माझा फोटो काढला.\nकाल एका मुलीने माझा फोटो काढला.\nउभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा स���कोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....\nअसो, तर ईथे विस्तव तिथे शेकोटी. मधले लोणी पार विरघळून ताक झाल्यास नवल नाही. ज्यांना हे रोजच्या सवयीचे आहे त्यांचे ठिक असते, पण नसते एखाद्याला सवय तर नाही जमत. आज अशीच अग्नीपरीक्षा माझ्यातल्या रामाला द्यावी लागली. पण हे मोबाईलयुग असल्याने भलतेच रामायण घडले.\nमीटर रिक्षाची एक रांग होती आणि शेअर रिक्षाची एक रांग होती. मीटरची रांग मोठी होती आणि शेअरची रांग छोटी होती. मी जरा घाईत असल्याने शेअरने जायचे ठरवले. एका रिक्षात मागे तीन प्रवासी आणि पुढे ड्रायव्हर, आणि त्याच्या मांडीला मांडी लाऊन आणखी एक प्रवासी. असे एका रिक्षात टोटल पाच रहिवाशी. बहुधा रिक्षाचा पुढे होणारा निमुळता आकार लक्षात घेता, तिचा गुरुत्वमध्य आणि पॅसेंजरचा गुरुत्वमध्य यातील eccentricity कमीत कमी राखायला अशी पाच-तीन-दोन व्यूहरचना गरजेची असावी. तसेच सारे रिक्षावाले ईथून तिथून मिथुन किंवा गेला बाजार येण्णा रास्कला रजनीकांत असल्याने स्टेअरींगच्या उजव्या बाजूला बसून रिक्षा चालवणे त्यांच्या डाव्या हाताचे काम असावे. बहुधा रिक्षावाल्यांना लायसन देताना अश्या अवस्थेत रिक्षा चालवायची चाचणी मस्ट असावी.\nअसो. तर आम्हा पाच जणांचे लगेज भरताच लगेच ती रिक्षा भरघाव सुटली. जेवढ्या कमी वेळात एक फेरी पुर्ण तितका धंदा जास्त असे काळ काम वेगाचे साधेसोपे गणित असावे. रिक्षावाला ना सिग्नल पाळत होता. ना खड्डे टाळत होता. हातात दही घेऊन बसलो असतो तर ताक झाले असते, केळी घेऊन बसलो असतो तर शिकरण झाले असते, वांगी घेऊन बसलो असतो तर भरीत झाले असते. मी मुठीत जीव घेऊन बसलो होतो. त्याचे पाणी पाणी होत होते. रिक्षा वाशीची होती आता आम्हीही रिक्षावासी झालो होतो. बाजूने सानपाड्याचा रेल्वेट्रॅक दिसत होता. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर गुलाम चित्रपटातील आमीर खान आणि मंडळी दस दस ची दौड हा खेळ ईथेच खेळले होते. कदाचित रिक्षासोबत स्पर्धा करायची हिंमत नसल्याने त्यांनी ट्रेनचा सोपा पर्याय निवडला असावा. पण चक्राऊन तर मी तेव्हा गेलो जेव्हा वाशीहून सुट���ेल्या ट्रेनला आमच्या समांतर चाललेल्या रिक्षाने केव्हाच मागे टाकले होते.\nआता रिक्षाने वळसा घेत मेन रोड पकडला होता. आजूबाजूच्या अवजड वाहनांशी स्पर्धा करत रिक्षा पळत होती. शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो तसे तिकडची मुलगी अंगावर खेकसली. मी पुन्हा सावधपणे मधोमध बसलो.\nरिक्षावाल्याला म्हटलं, जराआतल्या रस्त्याने घे राजा.\nत्यावर तो म्हणाला भाऊ तिथे ट्राफिक असतो. आणि ट्राफिक हवालदार सुद्धा असतो. चौथा पॅसेंजर पकडला जाईल.\nमी म्हटलं हमम, मी यातला एक्स्पर्ट तर नाही. पण.....\nजर ट्राफिक असेल तर त्याचा एक फायदा सुद्धा आहे, आपण ट्राफिक हवालदाराला दिसणार नाही.\nतसे त्याने एकवार मागे पाहिले. माझी खिल्ली उडवली. आणि पुन्हा रिक्षा भरघाव सुटली.\nपुढच्या सिग्नलला मात्र त्याने गाडी आतल्या गल्लीत घेतली. आधी माझी तो कसोटी घेत होता, आता गल्ली क्रिकेट सुरू झाले. तिथे क्रिकेटमध्ये एकच आफ्रिकेचा एबी डीविलिअर्स मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जातो. ईथे दर दुसर्‍या गल्लीतील तिसरा रिक्षावाला त्यासाठी प्रसिद्ध असतो. जो जागच्या जागी पुढचे चाक ३६० अंशात वळवू शकतो. कमालीचे हातपाय अ‍ॅण्ड आय कोऑर्डीनेशन. आपल्याला देखील आपली आय आठवते. मलाही माझी आठवली. त्या रिक्षाच्या मागे \"आईचा आशीर्वाद\" असे कोणासाठी लिहिले होते त्याचा उलगडा झाला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अचानक एका बेसावध क्षणी रिक्षा उसळली आणि मी डावीकडच्या मुलीवर हलकेच कोसळलो...\nतिने एक तुसडा कटाक्ष टाकला तसे मी घाबरून उजव्या बाजूला सरकलो. एक कोपरखळी तिकडून पोटात बसली.\nठिक से बैठा करो, बीच के सीट पे क्यू बैठे हो, एक साईडमे नही बैठ सकते थे..\n हे असे सुद्धा असते का मी रांगेत जसा मान खाली घालून आय मीन मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभा होतो तसाच आत चढलो होतो. पुढच्यामागच्या डावीउजवीकडच्या जगाची पर्वा करायची असते हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.\nवाद घालण्यात अर्थ नव्हता. मी जितके अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होतो तितके रिक्षा मला जास्त उसळवत होती. थोडा ओळखीचा भूभाग दिसताच मी रिक्षावाल्याला रिक्षा बाजूला घ्यायला लावली. शेअरचेही वीस रुपये झाले होते. कसली महागाई वाढली आहे. मीटररिक्षाने एकट्यादुकट्याने प्रवास करायलाच नको.\nमी रिक्षातून खाली उतरून पाकिटात हात घालून पै���्यांची जमवाजमव करत असताना सहज माझे लक्ष रिक्षात बसलेल्या मुलीकडे गेली. तिच्या मोबाईलचे तोंड माझ्या दिशेने वळलेले, मुद्दामच वळवलेले मला स्पष्ट दिसत होते. काय करत असावी माझा फोटो माझा फोटो काढत असावी वीजेच्या वेगाने लखकन विचार डोक्यात चमकला आणि माझी स्थिती डोक्यात वीज कोसळल्यासारखीच झाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझा फोटो काढत होते आणि मी ईस्माईल देत नव्हतो. पुरेसा प्रकाश, हल्लीच्या मोबाईल कॅमेर्‍यांची क्लॅरीटी, त्या मुलीचा सराईतपणा आणि तिच्या चेहर्‍यावरील तुसडेपणाच्या भावाच्या जागी आता दिसणारा खट्याळपणा हेच सांगत होते की उद्या माझे पोस्टर सोशलसाईटच्या भिंतीभिंतीवर छापले जाणार होते. सोबत एखादी पोस्ट. वीजेच्या वेगाने लखकन विचार डोक्यात चमकला आणि माझी स्थिती डोक्यात वीज कोसळल्यासारखीच झाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझा फोटो काढत होते आणि मी ईस्माईल देत नव्हतो. पुरेसा प्रकाश, हल्लीच्या मोबाईल कॅमेर्‍यांची क्लॅरीटी, त्या मुलीचा सराईतपणा आणि तिच्या चेहर्‍यावरील तुसडेपणाच्या भावाच्या जागी आता दिसणारा खट्याळपणा हेच सांगत होते की उद्या माझे पोस्टर सोशलसाईटच्या भिंतीभिंतीवर छापले जाणार होते. सोबत एखादी पोस्ट. काय असेल रिक्षात खुलेआम छेडछाड करणार्‍या एका मवाल्याचा मुलीने चपळाईने प्रसंगावधान दाखून टिपला फोटो. मग तीच पोस्ट कसलीही शहानिशा न करता छोट्यामोठ्या वृत्तपत्रात बातमी म्हणून झळकणार. काही स्वयंघोषित हौशी पत्रकार माझ्या घरी टपकणार. त्या मुलीची जात निघणार, माझा धर्म निघणार, रिक्षावाल्यांचा प्रांत निघणार, खाया पिया कुछ नही पण ईज्जतीचे वाभाडे निघणार. प्रकरणाला राजकीय वळण लागले तर मायबोलीवरही धागे झळकायला वेळ लागणार नाही. ती वेळ यायच्या आधीच आपणच का नाही धागा काढून आपली बाजू क्लीअर करावी म्हणून हा लिखाणप्रपंच \nथॅंन्क्स अ‍ॅण्ड द रिगार्ड\nभावना गोवेकर, कर्रेक्ट आणि\nभावना गोवेकर, कर्रेक्ट आणि धन्यवाद.\nहा वाहतुकीचा नियम आहे आणि हे फॅक्ट आहे. हे कोणाला सांगितले तर बरेच लोकं याचा चुकीचा अर्थ घेतात की हा आला मोठा मुंबईवाला फुशारक्या मारणारा. पण ईथे सांगायचा मुद्दा हा की घर शाळा कॉलेज आणि तिथवरचे सारे आयुष्य दादरच्या पलीकडे न गेल्याने रिक्षाचा अनुभव मला तिथवर काहीच नव्हता.\nअगदी आजही जिथे ज्या अंतराल��� बसचे तिकीट १० रुपये असेल तिथे लोकं शेअर रिक्षाचे १५ रुपये मोजत चौथ्या सीटवर रिक्षावाल्याच्या मांडीला मांडी लाऊन बसून का जातात हा प्रश्न मला पडतो\nअर्थात ते त्यांच्यादृष्टीने योग्यही असेल, माझ्याच ते सवयीचे नसल्याने वेगळे वाटत असावे ईतकेच.\nरुन्मेष,लेख काहीही आहे,पण लिखाण शैली मात्र लय भारी आहे,मला तर खरच खूप आवडते नेहमीच,आणि सगळ्यात जास्त आवडते ते तू प्रत्येक प्रश्न,संशय वगैरे वगैरे चे खूपच छान उत्तर देतोस ते,\nशब्दांचा खेळ तू इतक्या सुंदर पद्धतीने करतोस की कधी कधी तुझे नुसते प्रतिसादच वाचावे असे वाटतात\nहे खरच कौतुकास्पद आहे\nअरे वा ऋन्मेऽऽष आलास परत,\nअरे वा ऋन्मेऽऽष आलास परत, मस्त\nवर जे कुणी म्हणतात की दोन मुलींच्यामध्ये बसून देत नाहीत वैगरे तर असे काही नसते. दोन मुलींच्यामध्ये मुलगा, दोन मुलांमध्ये मुलगी, तीन पुरुष एक स्त्री अशा वेगवेगळ्या प्रकारे शेअर रिक्षात माणसे बसलेली पाहिले आहेत.\nलेखाबद्दल बोलायचे तर ऋन्मेऽऽषचा लेख आहे एव्हढी अतिशयोक्तीतर असणारच की\nअरे वा ऋन्मेऽऽष आलास परत,\nअरे वा ऋन्मेऽऽष आलास परत,\nअरे वा ऋन्मेऽऽष आलास परत,\nअरे वा ऋन्मेऽऽष आलास परत,\nत्रृ आला म्हणून जास्तच खूष झाले वाटतं मी. एकच प्रतिसाद ५ वेळा पडला\nमाझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्यांच्याईथे (वेस्टर्न मुंबई) कॉलेजच्या पोरी रिक्षावाल्याच्या बाजूलाही चौथा पॅसेंजर म्हणून बिनधास्त बसतात. >> हे मात्र काहिही आहे., तुझा मित्र त्याच्यु बनवतोय.\nबाकी तुझा जड वाहन फोबिया वगैरे वाचुन नवल नाही वाटले, ते स्पष्टिकरण आले नसते तर मात्र वाटले असते\nमोठी गाडी जसे की truck ,bus\nमोठी गाडी जसे की truck ,bus बाजूने जाते आणि आपले लक्ष त्यांच्या मोठं मोठ्या चाकांकडे जाते तेव्हा थोडी भीती वाटतेच\nचला, साक्ष द्यायला मांजर\nचला, साक्ष द्यायला मांजर आलेले आहे. तेव्हा कलटी\n@भावना गोवेकर आणि ऋन्मेऽऽष\n@भावना गोवेकर आणि ऋन्मेऽऽष\nअभ्यास वाढवा. रिक्षा कुठून सुरू होते आणि कुठे संपते, यावरून मुंबईची हद्द ठरवत नाहीत.\nआणि मी आनंदी झालो की झपाझप ईतके प्रतिसाद वाढले म्हणून ...\nतब्येत आणि पर्सनल प्रॉब्लेम.. ब्रेक झाला मोठा... पण आता जमेल तसे असेल\nतुम्ही बृहनमुंबई महानगरपालिकेबद्दल बोलत आहात. ज्यात मुंबई अधिक उपनगरे येतात. मी मुंबई कुठवर आणि उपनगरे कोणती याबद्दल भाष्य करत आहे. त्याबद्दल काही नक���शा वगैरे असेल तर आणा\nशक्य आहे माझा मित्र मला फसवतही असेल. पण त्याने जे सांगितले ते ईथे लिहिले. कोणी पाहिले असेल तर खरेखोटे करेल. बाकी दोन महिलांमध्ये एक पुरुष हे पुरेसे कॉमन आहे. तसेच प्रसंगी दोन पुरुषांमध्ये एक महिला हे चित्रही दुर्मिळ नाही. हे मात्र मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. कुठल्या मित्राचे सांगणे नाहीये.\nफक्त हं, फोटो टाकायची विनंती करू नका. नाहीतर माझ्या मार खाता खाता वाचलो धाग्यावर एक किस्सा अजून वाढेल\nबाकी तुझा जड वाहन फोबिया\nबाकी तुझा जड वाहन फोबिया वगैरे वाचुन नवल नाही वाटले, ते स्पष्टिकरण आले नसते तर मात्र वाटले असते\nयावर वेगळा धागा काढणे उत्तम राहील\nसमजा कधी वेळ आली दोन ladies\nसमजा कधी वेळ आली दोन ladies chya मध्ये बसायची तर त्यांना पाठी टेकून आरामात बसायला सांगायचे आणि आपण पुढे सरकून पुढे झुकून बसल की काही अडचण येणार नाही\nथोडा त्रास होईल पण तेच योग्य\nमस्त हलकाफुलका लेख.>> +१\nमस्त हलकाफुलका लेख.>> +१\nहल्ली साला हा ट्रेंड झाला आहे\nहल्ली साला हा ट्रेंड झाला आहे. एखाद्याच्या साध्या चूकिमुळे, गैरसमजुतीमुळे किंवा मनाविरुद्ध झालेल्या वागणुकिवरुन कोणिहि उठतो आणि विडिओ रेकॉर्डिंग सुरु करतो आणि वर धमकि देतो कि सोशल मिडियावर क्लिप टाकुन तुम्हाला एक्स्पोज करेन वगैरे वगैरे. हा अर्बन नाझी/सायबर बुलिंग सारखाच एक प्रकार आहे...\nऋन्म्या, हा नविन धाग्याचा (खोल) विषय आहे रे बाबा...\nऋन्मेssष ला खोल विषयावर धागा\nऋन्मेssष ला खोल विषयावर धागा काढायला सुचवतात कोण तर राज...... ठिणगी ठिणगी चा देव अवतरला जणु\nहा धागा निघू दे\nतिथे ऍमी, च्रप्स चे सखोल आणि नानबा चे नुसतेच कमेंट्स येऊ दे\nआभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे\nवेलकम बॅक सर...आता कसं\nवेलकम बॅक सर...आता कसं मायबोलीवर असल्यासारखं वाटलं...नायतर इतक्या दिवस काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं होतं..\nरच्याकने ठाण्याला एकदा मला अशर आयटी पार्कजवळ जायचं होतं...आलोक हाॅटेलसमोर शेअर ऑटो मिळतात ...तर मी वाट बघतच होतो इतक्यात एक लेडी रिक्क्षा ड्रायव्हर \"अशर अशर\" ओरडत होती मी पटकन जाऊन बसणार तर तीन सीटा आधीच फुल झालेल्या...मला बावचळलेल्या अवस्थेत पाहून ती म्हणाली पुढे बसा...तिने पटकन सेल्फ स्टार्ट मारला आणि थोडं तिरकं होऊन बसायला जागाही दिली...\nमलातर खरचं ऑड वाटत होतं पण ठीक आहे त्या ताईने मला व्यवस्थित सोडलं..\nयेस अजय, आम���्या ठाण्याला हे\nयेस अजय, आमच्या ठाण्याला हे चित्र बर्याच वेळेस बघायला मिळते. आणि पुरुष ड्रायव्हरशेजारी मुलगी हे सुद्धा पाहिले आहे मी नितीन ते लोकमान्यच्या दरम्यान. पण इथे रुन्मेष सांगतोय म्हणजे फेकतच असेल हेच ग्रृहित धरले जाते.\nतिथे ऍमी, च्रप्स चे सखोल आणि\nतिथे ऍमी, च्रप्स चे सखोल आणि नानबा चे नुसतेच कमेंट्स येऊ दे\n'जाडूबाई जोरात' मध्ये पण\n'जाडूबाई जोरात' मध्ये पण निर्मिती सावंत रिक्क्षात रिक्क्षावाल्या शेजारी बसून स्टेशनला जात असते.\nआणि या प्रसंगानंतर एक्झॅक्टली याच विषयावर धागा काढायचा होता. पण लिहीता लिहीता फोकस रिक्षावर गेला. अर्थात ते देखील काही पाप नाही झाले. त्यावरही चांगली चर्चा होतेय. लोकांच्या ज्ञानात भर पडतेय.\nवरील विषयावरही धागा एक दोन दिवसात काढूच\nअजय येस्स, महिला रिक्षा\nअजय येस्स, महिला रिक्षा ड्रायव्हरसुद्धा पुरुषांना आपल्या शेजारी बसवतात. मनात असो वा नसो, शेवटी धंदा आहे, करावा तर लागणार.\nमागे एकदा मलाही असेच नंबरनुसार महिला ड्रायव्हरच्या बाजूला बसायचा योग आलेला. पण मी संकोचून गेलो. मागे पाहिले तर एक मुलगी होती, तिला तिथे बसायला सांगून मागच्या रिक्षात गेलो. पण त्या मुलीलाही असे पुढे ड्रायव्हरशेजारी बसायचे नसावे म्हणून तिनेही नकार दिला. परीणामी तिच्याही मागचा पुरुषच जाऊन बसला. ते पाहून नंतर मला संकोचल्याबद्दल वाईट वाटले. जर ती जागा एखद्या काय कसा आहे माहीत नसलेल्या पुरुषालाच जायची होती तर त्यापेक्षा मीच तिथे बसायला हवे होते असे वाटले.\nमागे माझ्या एका फेसबूक मैत्रीणीने त्यांच्या विभागातील पहिल्या आणि एकमेव महिला ड्रायव्हरसोबत सेल्फी काढून अभिमानाने अपलोड केला होता.\nनिल्सन, मला कल्पना होतीच माझा\nनिल्सन, मला कल्पना होतीच माझा मित्र फेकत नसावा आणि हे फोर्थ सीटवर मुलीचेही बसणे खरे असावे.\nखरे तर आपल्या समाजात आजही स्त्री पुरुष नात्याबद्दल मेंटल ब्लॉक आहेतच. त्यामुळे ज्यांनी हे प्रत्यक्ष पाहिले नाही त्यांना पचनी पडणे जड जाणे स्वाभाविक आहे.\nहे कलकत्त्यात मी १९९५ पासून (तेव्हा पहिल्यांदा गेलो इथे) पहात आहे.\nरच्याकाने: ऋन्मेष मुंबईला विमानतळ नाही\nवेलकम बॅक सर...आता कसं\nवेलकम बॅक सर...आता कसं मायबोलीवर असल्यासारखं वाटलं...नायतर इतक्या दिवस काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं होतं.. >>> +११\nनिल्सन, मला कल्पना ���ोतीच माझा\nनिल्सन, मला कल्पना होतीच माझा मित्र फेकत नसावा आणि हे फोर्थ सीटवर मुलीचेही बसणे खरे असावे.\nअसावे नाही खरेच आहे पण\nसर्रास असे दिसत नाही क्वचित\nअजुन स्त्री आणि पुरुष ह्यामधील भेदभाव कमी होण्यास वेळ लागेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/now-shiv-sena-has-launched-saffron-on-maharashtra-alone-uddhav-thackeray/", "date_download": "2019-12-08T21:42:57Z", "digest": "sha1:OF7O2ARU7U7GZHKFEPHIWKASPMXWHTZ6", "length": 16109, "nlines": 201, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आता याच्यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकंवेलं - उद्धव ठाकरे - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome मराठी Mumbai Marathi News आता याच्यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकंवेलं – उद्धव ठाकरे\nआता याच्यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकंवेलं – उद्धव ठाकरे\nमुंबई :- आज मी निर्णय घेतोय, आता याच्यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकवेलं. यापुढे युतीसाठी कोणाच्याही दारापुढे कटोरं घेऊन जाणार नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वा-यासारखा पसरला आहे.\nठाकरेंचं हे विधान केवळ आणि केवळ भाजपपुरते न राहता आता ते कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठीही लागू होत आहे. कारण, भाजप सोबत सत्तास्थापना करू न शकल्याने शिवसेनेनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर डोळेझाक विश्वास ठेवला होता. त्या विश्वासाच्या आधारावरंच मुख्यमंत्री शिवेसेनेचाच होणार अशी आरोळी ठेकण्यात आली होती. तशा सकारात्मक चर्चादेखील तीनही कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षांत सुरू होत्या. मात्र, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा सत्तास्थआपनेशी काही संबंध नाही. तुम्ही भाजप शिवसेनेलाच विचारा असे खळबळजनक वक्तव्य केल्याने शिवसेनेचा आघाडीसोबतचा सत्तास्थापनेचा प्लान फिसकटला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंच्या या व्हिडीओला नेटक-यांनी विशेष महत्त्व दिले आहे.\nविधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. लोकांनी भाजप – शिवसेना युतीला सत्तास्थापनेसाठी स्पष्ट कौलदेखील दिला. परंतु युतीत विधानसभा लढलेल्या भाजप – शिवसेनेत निकालानंतर वितुष्ट आले. हे वितुष्ट इतके विकोपाला गेले की, शिवसेनेनी भाजपची साथ सोडून सत्तास्थापनेसाठी विरोधी पक्ष कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेतली.\nशिवसेनेला हिणवण्यासाठी भाजपला हा एक मुद्दा पुरेसा ठरला. शिवसेना आणि कॉंग्रेस दोन्ही विरूद्ध दिशेचे टोक आहेत. तरिही उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेससोबत घरोबा करण्याची रिस्क का घेतली हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातंच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यू टर्न घेऊन महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी भाजप – शिवसेनेलाच विचारा असे विधान करून मोठा बॉंम्बच टाकला आहे. या सगऴ्या पार्श्वभूमिवर शिवसेनेचा गेम झाल्याच्या चर्चांना सोशल मिडीयावर ऊत आला आहे.\nतथापी, 2014 मध्ये शिवसेनेनी विधानसभा स्वबळावर लढली होती. मात्र, केंद्रात शिवसेनेचे मंत्री होते. केंद्रात सत्तेवर तर राज्यात विरोधी बाकावर अशी भूमिका शिवसेनेनी वठवली होती. दरम्यान, शिवसेनेनी भाजपवर वार करण्याची एकही संधी न दवडता सामनाच्या अग्रलेखातून वेळोवेळी भाजपवर शरसंधान साधले. त्यावेळी एका भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते, शिवसेना विधानसभेवर स्वबळावर भगवा फटकवेल परंतु युतीसाठी कोणाच्याही दारा कटोरं घेऊन जाणार नाही. त्यांचे हे भाषण आता सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.\nयुतीत धोका मिळाल्यानंतर शिवसेनेनी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी सकारात्मक पावले उचलली मात्र तेथेही सत्तास्तापनेत आमचा काही संबंधच नाही अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या पदरी निराशाच पडली आहे.\nPrevious articleमहाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार बनवावे – नवनीत राणा\nNext articleभाजपने नागपुरात दिले सव्वा-सव्वा वर्षाचे दोन महापौर\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भा��पने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/shock", "date_download": "2019-12-08T20:27:24Z", "digest": "sha1:EDPA2JKXKVWML6W2LHJH7XGG6SWPP4XS", "length": 13373, "nlines": 213, "source_domain": "www.myupchar.com", "title": "मानसिक आघात: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Shock in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n13 वर्षों का अनुभव\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nमानसिक आघात म्हणजे काय\nजेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात हादरून टाकणारी, घाबरवणारी किंवा धक्का देणारी घटना घडते तेव्हा तिला मानसिक आघात होतो. मानसिक आघात झालेली व्यक्ती फ्लॅशबॅक, समजू न शकणाऱ्या भावना आणि नात्यात तणाव सारख्या प्रतिक्रिया अनुभवू शकते.\nयाची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत\nयाची मुख्य चिन्हे आणि लक्षणे खाली नमूद केली आहेत:\nखूप सावध राहणे आणि आशंकित धोक्याची चिन्हे शोधत राहणे.\nलक्ष केंद्रित करण्यात अडचण.\nरात्री झोपेत भयावह स्वप्न दिसणे.\nयाचे मुख्य कारणं काय आहेत\nयाचे मुख्य कारणं खालील प्रमाणे आहेत:\nघरात किंवा कामाच्या ठिकाणी अत्याचार.\nआघातदायक घटना किंवा म्रुत्यु अनुभवणे.\nगंभीर इजा किंवा आजार.\nयाचे निदान आणि उपचार कसे केले जातात\nमानसोपचारतज्ञ शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहासाची तपासणी करून रुग्णातील लक्षणांची नोंद करतात.\nखालील उपचार मानसिक आघातावर केले जाऊ शकतात:\nकॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग: या थेरपीने लोकांना वाईट आठवणी स्वीकारणे आणि विसरणे शक्य होते. आणि लाज आणि अपराधीपणाच्यख भावतेतून सुटकारा मगळतो.\nसायकोथेरपी: याला टॉक थेरपी पण म्हणतात. यात 6 ते 12 आठवड्यांपर्यंत किंवा जास्ण अनेक सेशन्स घेतले जातात. हे सेशन्स मानसोपचार तज्ञाच्या उपस्थितीत होतात. मित्र आणि कुटुंबियांचे समर्थन आणि या थेरपीच्या मदतीने विश्वास, आत्मविश्वास आणि भावना पुनर्स्थापित होतात.\nएक्सपोजर थेरपी: या थेरपीमुळे भय आणि चिंता नियंत्रित होतात. लिहिणे आणि कल्पना हे साधनं या उपचारात वापरले जातात.\nराग, चिंता, दुःख आणि भावनिक निस्तब्धता नियंत्रित करायला अँटी डिप्रेसंट्ंस दिले जातात.\nअँटी- एंग्झाइटी औषधे/ चिंता अवरोधक औषधे.\nविश्रांतीचे तंत्र: श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान व योग साधना आणि व्यायामाचा दैनंदिन नियम पाळणे यासारख्या तंत्रांनी मानसिक आराम मिळतो आणि मानसिक आघात झालेली व्यक्ती शांत होते.\nमानसिक आघात के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nतुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nडॉक्टरांच सल्ला घेतला काय\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\n��ॅब टेस्ट बुक करा\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2019-12-08T22:21:16Z", "digest": "sha1:J2A4ZIT27EZVAS4HVK6IYO2BNOC6NRAU", "length": 4246, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८२४ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ८२४ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ८२४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/01-Nov-19/marathi", "date_download": "2019-12-08T20:47:59Z", "digest": "sha1:4EKFN62IEBSP5M26K6ITZ6V6DSAGV46G", "length": 22177, "nlines": 986, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\n6 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांसाठी स्थापना दिन\nरजनीकांत यांना आयएफएफआयमध्ये आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली देण्यात येणार आहे\nआयआयआयटी हैदराबादने प्रथम भारतीय ब्रेन ऍटलास तयार केला\nभारतामध्ये आता 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत\nदिनविशेष 1 नोव्हेंबर 2019\n6 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांसाठी स्थापना दिन\n1. 1 नोव्हेंबर 2019 रोजी 6 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश आपला स्थापना दिवस साजरा करीत आहेत. कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आणि हरियाणा राज्ये 1 नोव्हेंबर रोजी त्यांचा स्थापना दिवस साजरा करीत आहेत.\n2.1 नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाच्या लक्षद्वीप, पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार येथेही त्यांचा स्थापना दिवस आहे.\n3. 1954 मध्ये भारतात नोव्हेंबरमध्ये फ्रेंच मालमत्ता भारतीय संघात हस्तांतरित झाली आणि केंद्रशासित प्रदेश बनली.\n4. 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक बनवण्यासाठी सर्व कन्नड भाषांचे प्रदेश एकत्र केले गेले.\n5. 1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळ राज्याची निर्मिती झाली.\n6. 1963 मध्ये पुडुचेरी अधिकृतपणे भारताचा अव���भाज्य भाग झाला.\n7. 1 नोव्हेंबर 1966 रोजी हरियाणा पूर्वीच्या पंजाब राज्यापासून कोरला गेला होता.\n8. 1 नोव्हेंबर 2000 रोजी छत्तीसगड राज्य मध्य प्रदेश राज्याबाहेर कोरले गेले\nरजनीकांत यांना आयएफएफआयमध्ये आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली देण्यात येणार आहे\n1. गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आयएफएफआय) सुवर्ण महोत्सवात ‘रजनीकांत’ या दिग्गज अभिनेत्याला ‘आयएफएफआयच्या सुवर्ण महोत्सवी’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल.\n2. फ्रेंच अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांना चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. इझाबेला ह्युपर्ट तिच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय फ्रेंच कलाकारांपैकी एक आहे आणि तिने 2016 मध्ये ‘एले’ मधील अभिनयासाठी गोल्डन ग्लोब जिंकला होता.\n3. यावर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 50 व्या आवृत्तीचे स्मारक होईल. हाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महिला दिग्दर्शकांच्या 50 चित्रपटांचे प्रदर्शन या कार्यक्रमात केले जाईल. या महोत्सवासाठी एकूणच 200 परदेशी चित्रपट प्राप्त झाले असून त्यापैकी 24 ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत आहेत.\n4. भारत सरकारतर्फे यंदा विशेष पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दशकांत भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nआयआयआयटी हैदराबादने प्रथम भारतीय ब्रेन ऍटलास तयार केला\n1. हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी-एच) च्या संशोधकांनी आयबीए 100 म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रथम भारतीय ब्रेन अटलसची निर्मिती केली आहे. हे संशोधन पीअर-रिव्ह्यू केलेले जर्नल- न्यूरोलॉजी इंडियामध्ये प्रकाशित केले गेले आहे.\n2. इमेजिंग सायन्स अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभाग (डीआयएसआयआर), श्री चित्र तिरुनल वैद्यकीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्याने आयआयआयटीएच संशोधकांच्या पथकाने भारतीय मानवी मेंदू atटलसचे बांधकाम जयंत शिवस्वामी यांच्या हस्ते केले.\n3. तॅलेरॅच अँड टोरनॉक्स ऍटलास हे पुरातन ज्ञात मेंदू ऍटलास 60 वर्षांच्या फ्रेंच महिलेचे पोस्टमार्टम मेंदूत विभागून काढले गेले. 1993 मध्ये मॉन्ट्रियल न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूट (एमएनआय) आणि इंटरनॅशनल कन्सोर्टियम फॉर ब्रेन मॅपिंग (आयसीबीएम) ���ांनी प्रथम मानवी मानवी मेंदू ऍटलास तयार केले.\n4. अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, कॉकेशियन आणि पूर्वेकडील (चीनी आणि कोरियन) लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय मेंदू सरासरी सरासरी उंची, रुंदी आणि व्हॉल्यूमपेक्षा कमी असतो. हिप्पोकॅम्पस इत्यादींच्या आवाजासारख्या रचना पातळीवरदेखील फरक आढळले.\nभारतामध्ये आता 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत\n1. जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 नुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशांसाठी 1ऑक्टोबर हा ठरलेला दिवस होता. पहिल्यांदाच एखाद्या राज्यात दोन केंद्र शासित प्रदेशात रुपांतरित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशातील एकूण राज्यांची संख्या आता 28 तर एकूण केंद्र शासित प्रदेशांची संख्या 9 वर जाईल.\nदिनविशेष 1 नोव्हेंबर 2019\n1. १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.\n2. १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.\n3. १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.\n4. १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.\n5. १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B8", "date_download": "2019-12-08T22:18:06Z", "digest": "sha1:KRUX5FRCBRVXVUDWXSSUJXHGES6NW62V", "length": 6999, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोस्फोरस - विकिपीडिया", "raw_content": "\nबोस्फोरसचे उपग्रहाने टिपलेले चित्र\nबोस्फोरस (तुर्की: Boğaziçi, ग्रीक: Βόσπορος, बल्गेरियन: Босфора), कि��वा इस्तंबूलची सामुद्रधुनी (तुर्की: İstanbul Boğazı) ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडते. बोस्फोरस व डार्डेनेल्झ ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरले जाणारे सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत (पर्यायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते.\nतुर्कस्तानच्या नकाशावर बोस्फोरस (लाल रंग) व डार्डेनेल्झ (पिवळा रंग)\nबोस्फोरसची लांबी ३१ किमी असून कमाल रूंदी ३,४२० मी तर किमान रूंदी ७०४ मी इतकी आहे तर सरासरी खोली २१३ फूट आहे. बोस्फोरसच्या दोन्ही किनाऱ्यांवर इस्तंबूल शहर वसले आहे.\nबोस्फोरसचे मार्माराच्या समुद्रावरील मुख\nफातिह सुलतान मेहमेट पूल\nबोस्फोरसची उच्च दर्जाची चित्रे\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१७ रोजी १३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/pm-narednra-modi-will-attend-brics-council-234591", "date_download": "2019-12-08T21:58:50Z", "digest": "sha1:5LY6GIFRWX4C7NR2UHHFOABAQNOFMY3F", "length": 15666, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रिक्‍स परिषदेसाठी मोदींनी दिला हा \"मंत्र' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nब्रिक्‍स परिषदेसाठी मोदींनी दिला हा \"मंत्र'\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nब्रिक्समध्ये डिजिटल अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि दहशतवादाविरोधातील लढाईतील सहकार्य आदींचा समावेश असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.\nनवी दिल्ली : जगातील पाच महत्त्वाच्या उभारत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील परस्परसंबंध अधिक मजबूत करण्यावर ब्रिक्‍स परिषदेमध्ये भर दिला जाणार आहे. त्यात प्रामुख्याने डिजिटल अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि दहशतवादाविरोधातील लढाईतील सहकार्य आदींचा समावेश असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हट��े आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nब्राझीलमध्ये 13 व 14 नोव्हेंबरला होत असलेल्या ब्रिक्‍स देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना झाले. ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात मोदींनी म्हटले आहे की, या दौऱ्यात आपण ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारे यांची भेट घेणार असून, द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.\nनावीन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक विकास हा मुद्दा समोर ठेवून ब्रिक्‍सचे सदस्य असलेल्या पाचही सदस्य देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत आपण इतर नेत्यांशी संवाद साधणार आहोत, असेही मोदींनी म्हटले आहे.\nब्रिक्‍सच्या सदस्य देशांतील संबंधांमध्ये उद्योग आणि व्यापार क्षेत्राने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे ब्राझील दौऱ्यात त्यावर विशेष भर दिला जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी मोदी यांनी पाच वेळा ब्रिक्‍स परिषदेला हजेरी लावली आहे.\n'मी पुन्हा येईन' म्हणणारे आता झाले महाराष्ट्राचे सेवक\nब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या महत्त्वाच्या उभरत्या अर्थव्यवस्था असलेल्या पाच देशांची संघटना आहे. ब्राझीलमध्ये होत असलेल्या ब्रिक्‍सच्या अकराव्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी हे पाचही देशांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या परिषदेचे यजमानपद ब्राझीलकडे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nखळबळजनक : मोदींची सेफ रूम होती सुपारीबहाद्दराच्या जागेत\nपरतूर : परतूर येथील व्यापारी राजेश नहार याने दोन जणांच्या सुपाऱ्या दिल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. याच राजेश नहार याच्या अक्षय कॉटेज या...\nम्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निरोप देण्यासाठी छगन भुजबळ पोहोचले \nपुणे : पुण्यातील सरकारी कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते...\nपंतप्रधान म��दी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nअमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आहेत तरी कोण\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nपंतप्रधानांच्या आगमन बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या अंगावर एकाने घातली कार\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त रस्त्यात बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यास दुचाकीस्वाराने शिवीगाळ करीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-winner-loksatta-campus-katta-abhishek-mali-1608591/", "date_download": "2019-12-08T21:29:07Z", "digest": "sha1:GRCKEQMKKOD577AHDAOZGETANJCB54YC", "length": 21107, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner loksatta campus katta Abhishek Mali | मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nमूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी\nमूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी\nशालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे\n‘बनावटांचा बकवाद’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\n म्हणे मी राजहंसा आगळे नाही देखिला ना ठावा तोंड पिटी करी हवा निवडी वेगळे क्षीर आणि पाणी तो��ड पिटी करी हवा निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे राजहंस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काय काम येरा गबाळाचे काय काम अनुभव येथे व्हावा शिष्टाचार अनुभव येथे व्हावा शिष्टाचार न चलती चार आम्हा पुढे संत तुकारामांनी ‘बकवाद’ करणाऱ्या ‘बनावटां’ना दिलेला हा इशारा आजही तितकाच लागू होतो. भारतामधील संशोधनांचा, संशोधन-प्रकाशनांचा सुमार दर्जा उघडा पाडणारा आणि एकंदर भारतीय सामाजिक-शैक्षणिक ‘नेचर’वर प्रकाश टाकणारा ‘बनावटांचा बकवाद’ हा ‘लोकसत्ता’चा अग्रलेखही धक्कादायक म्हणावा असा बिलकूल नाही. कारण ‘नोकरी’-‘छोकरी’साठी ‘डिग्री’ आणि त्यासाठीच ‘शिक्षण’, ‘मूलभूत संशोधनाऐवजी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लठ्ठ पगार घेत ‘प्रोग्रामिंग’मध्ये मेंदू झिजवणारे ‘प्रज्ञावंत’, केवळ संविधानाच्या उद्दिष्टांची शोभा वाढविणारा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’, उदासीन व्यवस्था आणि शिक्षणाचे ‘बात्रानुकरण’ करू पाहणारे सरकार, गणपतीची प्लास्टिक-सर्जरी ते राष्ट्रीय विज्ञान संस्थेत व्याख्यान देणारे शंकराचार्य, मूलनिवासी ते साम्यवादी आणि सनातनी ते इस्लामिक मूलतत्त्ववादी याच ‘वादां’मध्ये अडकलेली ‘युवा’ पिढी हे सगळं चित्र रोजच समोर असताना, शाळेतला पर्यावरणाचा प्रकल्पही ‘कॉपी-पेस्ट ’ करणाऱ्या आम्हा भारतीयांकडून काही मूलभूत सोडाच किमान संशोधन व्हावं ही अपेक्षा करणे म्हणजे रेडय़ाकडे दूध मागण्यासारखे आहे.\nकठोर कायदे करून वा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पदोन्नतीसाठी संशोधनाची अट रद्द करून वा पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे शिकविणारे आणि संशोधन करणारे स्वतंत्र प्राध्यापक नेमून संशोधनाचा दर्जा सुधारेल, असा खोटा आशावाद निर्माण करून त्यात रमण्याचेदेखील काहीच प्रयोजन नाही. शालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे इत्यादी आदर्शवादी विचार केवळ आपला ‘बुद्धिजीवी कंडू’ शमविण्यासाठी वैचारिक भाषणे ऐकून स्वत:ला इतरांहून शहाणे समजणाऱ्या आणि आपल्याच रंगाच्या चष्म्यातून जग न्याहाळणाऱ्या विशिष्ट-‘हुच्च’ लोकांच्या चर्चा-संमेलनापुरतेच मर्यादित ठरतात. कारण आम्ही भारतीय सर्वच उदात्त-उन्नत-उत्तम गोष्टींचे मातेरे करण्यात ��टाईत आहोत. प्रत्येक गोष्टीत सोय आणि पळवाट शोधण्याची मानसिकता बदलत नाही, तोवर बाकीचे सर्व उपाय वरवरची मलमपट्टी ठरतात. न्यूटन-आईन्स्टाईन-एडिसनला कोणी शाळेत/महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला होता का गॅलिलिओ आणि कोपर्निकसला कोणी शिष्यवृत्ती दिली होती गॅलिलिओ आणि कोपर्निकसला कोणी शिष्यवृत्ती दिली होती रामानुजम, आर्यभट्ट वगैरे कोणती सेट-नेट उत्तीर्ण झाले होते रामानुजम, आर्यभट्ट वगैरे कोणती सेट-नेट उत्तीर्ण झाले होते हे सारे महान संशोधक तत्कालीन धर्ममरतड, रूढी-परंपरा, आर्थिक-सामाजिक परिस्थिती यांच्याशी झुंजत घडले. कारण त्यांच्या संशोधनामागे ‘जिज्ञासा’ हीच मुख्य प्रेरणा होती. संशोधक घडण्यासाठी जिज्ञासेला ‘बंडखोरी आणि चिकित्से’ची जोड मिळावी लागते. बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात. टाकाऊ वस्तूंपासून प्रयोगशाळा उभारून जागतिक दर्जाचे संशोधन करणारे ‘काव्‍‌र्हर’सारखे प्राध्यापक निर्माण करणे हे खरे आव्हान आहे. ‘तोत्तोचान’ला घडविणारे ‘कोबायाशी’ आधी निर्माण करावे लागतील. ‘याच’ व्यवस्थेतून शिकलेल्या, घडलेल्या लोकांकडून ‘ही’ व्यवस्था बदलवण्याची अपेक्षा ठेवणे काही गैर नाही, पण बदलांचा मार्ग ‘त्याच’ व्यवस्थेने निर्माण करणे म्हणजे ‘गुटखासम्राटाने कॅन्सरचा दवाखाना चालवण्यासारखे आहे’.\nसरकारने सुरू केलेल्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांचे रूपांतर हळूहळू पूर्वीप्रमाणेच कागद रंगविण्यात होण्याचा आजवरचा अनुभव आहे. यासाठी समाजाची मानसिकता घडविणाऱ्या साहित्यिकवर्गाकडे आशेने पाहावे तर साहित्यचौर्याचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. थोडक्यात व्यवस्थेच्या परिणामांतून कोणीही मुक्त नाही. सारेच चोर मग कोतवाल कोण म्हणूनच सामजिक बदलासाठी व्यवस्था घडविणाऱ्या घटकांचा शोध घेऊन विविध स्तरांवर मुळापासून समांतर सुधारणा करणे आवश्यक असते. कोणत्यातरी एकाच घटकावर सारी जबाबदारी ढकलून आरोप-प्रत्यारोपांचा औपचारिक खेळ करण्यापेक्षा प्रत्येकाने शक्य तितका हातभार लावायला हवा. अंधार दूर करण्यासाठीचा प्रकाश हा अंधारातूनच जन्मतो. जगभरातील नामंकित संशोधक आणि संशोधन संस्था घडण्यामागे राजकीय-सामजिक-आर्थिक अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितींचा अदृश्य हात होता. त्यांच्या प्रेरणा परीक्षेत गुण मिळवण्याहून अधिक श्रेष्ठ होत्या, वस्तुनिष्ठ नव्हत्या. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संशोधन मागे पडण्यामागे संशोधनाला जनाधार नसणे हे सर्वात प्रमुख कारण आहे. ‘सृजनासाठी’ सर्वानाच फार मोठी ‘किंमत’ मोजावी लागते, ती किंमत मोजण्याची तयारी आपल्यात नाही. एखाद्या कलेसाठी अथवा संशोधनासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्यांना सन्मान आणि आधार देण्याकरता केवळ सरकार पुरेसे नसते. अशा संशोधकांच्या ‘वेडेपणा’ला स्वीकारणारा समाज घडवायला हवा, साहित्यिकांनी काही करावयाचे झाल्यास हे करावे. संशोधनाचे यशस्वी-अयशस्वी या दोनच टोकाच्या परिमाणांनी भौतिक द्वंद्ववादी मूल्यमापन करण्याची पद्धत बदलायला हवी. कारण परीक्षेत विद्यार्थी मौज म्हणून नक्कल करत नाही तर यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा त्याला नक्कल करण्यास भाग पाडते. वास्तवादी अस्सल दर्जेदार संशोधनाला आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रेरणा देण्यासाठी, यशस्वी-अयशस्वी या दरम्यानच्या असंख्य शक्यतांचे सहअस्तित्व स्वीकारणारी मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ आजच्या शिक्षण व्यवस्थेने ठामपणे घ्यायला हवी. तरच ‘बनावटांचा बकवाद’ थांबून ‘नव्या युगाचे सृजनगीत’ ऐकायला मिळेल. अर्थातच एका रात्रीत चमत्कार होऊन ही परिस्थिती बदलणार नाही, पण म्हणून निराश होण्याचेदेखील कारण नाही. “Start from where you are, whatever you have, what you know, what you are. Make something of it and never get satisfied until you achieve Excellencyl.”\n(डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B", "date_download": "2019-12-08T21:57:06Z", "digest": "sha1:ZFHGGZIRC4K4F5MJ4PC5J72Y6C4EY5NF", "length": 8509, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलंबियन पेसो - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड COP\nनोटा १०००,२०००,५०००,१० ०००,२० ०००,\nबँक बँको दे ला रिपब्लिका\nविनिमय दरः १ २\nपेसो हे कोलंबियाचे अधिकृत चलन आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकॅनेडियन डॉलर · डॅनिश क्रोन (ग्रीनलँड · युरो (सेंट पियेर व मिकेलो) · मेक्सिकन पेसो · अमेरिकन डॉलर\nअरूबा फ्लोरिन · बहामास डॉलर · बार्बाडोस डॉलर · बर्म्युडा डॉलर · केमन द्वीपसमूह डॉलर · क्युबन पेसो · क्युबन परिवर्तनीय पेसो · डॉमिनिकन पेसो · पूर्व कॅरिबियन डॉलर · हैती गॉर्दे · जमैकन डॉलर · नेदरलँड्स अँटिलियन गिल्डर · त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर\nबेलीझ डॉलर · कोस्टा रिकन कोलोन · ग्वातेमालन कुएट्झल · होन्डुरन लेंपिरा · निकाराग्वन कोर्डोबा · पनामेनियन बाल्बोआ\nअर्जेंटाईन पेसो · बोलिव्हियन बोलिव्हियानो · ब्राझिलियन रेआल · ब्रिटिश पाउंड · चिलीयन पेसो · कोलंबियन पेसो · इक्वेडोरन सेंतावो नाणी · फॉकलंड द्वीपसमूह पाउंड · गयानीझ डॉलर · पेराग्वे गुआरानी · पेरूवियन नुएव्हो सोल · सुरिनाम डॉलर · उरुग्वे पेसो · व्हेनेझुएलन बोलिव्हार अमेरिकन डॉलर(इक्वेडोर)\nसध्याचा कोलंबियन पेसोचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स��विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१८ रोजी ०१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-barseem-fodder-crop-cultivation-2575", "date_download": "2019-12-08T21:21:38Z", "digest": "sha1:FLME5MFFJ4EPGTVBB4S4W3ZDVBBIFES3", "length": 17725, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon ,Barseem fodder crop cultivation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबरसीम चारा पिकाची लागवड\nबरसीम चारा पिकाची लागवड\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nबरसीम चारा पिकाची लागवड\nबरसीम चारा पिकाची लागवड\nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे\nगुरुवार, 2 नोव्हेंबर 2017\nबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम क्षार जास्त असतील तर बरसीमच्या बियाच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.\nबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्येसुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही. जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम क्षार जास्त असतील तर बरसीमच्या बियाच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.\nहलक्‍या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करावा.लागवडीसाठी एक खोल नांगरट करून एकदा डीस्क हॅरोने ढेकळे फोडून घ्यावीत. शेणखत पसरवून झाल्यानतर काकरपाळी करून पिकासाठी जमीन तयार करावी. जमिनीची मशागत केल्यानंतर २ मीटर रुंद आणि जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत. दोन मीटर रुंद आणि दहा मीटर लांब आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते.हे पीक जमिनीमध्ये ५ ते ६ महिने राहणार असल्याने पुरेसे शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी मशागत करताना हेक्‍टरी १० ते १५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खतमात्रा पेरणीच्या वेळेसच द्यावी.\nलागवडीसाठी वरदान, बुंदेल बरसीम - २ या जातींची निवड करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळते. तसेच पिकाच्या चार कापण्या मिळतात. पेरणी करण्यागोदर बियाणे १० टक्के मिठाच्या पाण्यामध्ये बुडवावे. यामुळे चिकोरी गवताचेबी पाण्यात तरंगून येते. हे बियाणे वेगळे करावे.\nखाली राहिलेले बरसीम बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे. दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम आणि २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे.\nप्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये २५ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २ ते २.५ सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो. पेरणीनंतर लगेच पाण्याची पहिली पाळी द्यावी. या पाण्याच्या वेळी वाफ्याच्या सुरवातीला पाण्याचा बाऱ्यावर गोणपाट अथवा झाडाचा पाला ठेवावा. त्यामुळे गवताचे बियाणे वाहून जात नाही.\nबायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्या���च्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...\nअमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...\nनांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...\nपुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...\nखानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nनगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...\nजळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...\nसोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...\n‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...\nशेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटें���ू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2019-12-08T22:24:00Z", "digest": "sha1:L6I46Z4RSCLKPOQEWRMREXXYDZMJZ6KD", "length": 4042, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मेक्सिकन लेखक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मेक्सिकन लेखक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61935", "date_download": "2019-12-08T22:19:00Z", "digest": "sha1:OV6RKDF2BSSZFAWYUBBGE6AWSCNCAKQU", "length": 10255, "nlines": 141, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समिधा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समिधा\nगर्भात तुझ्या मी होतो, तुझी ती पहिली ओळख होती.\nतेंव्हा तू मला पाहिलंही नव्हतंस की स्पर्शही नव्हता केलास\nपण तू देहातलाच एक समजत गेलीस, अगदी नितळपणे जोपासत गेलीस.\nरक्तामांसावर पोसलंस, एके दिवशी मरणप्राय यातनांना हरवून मला जन्म दिलास.\nतुझ्या नाळेतून माझ्या देहात चैतन्याचे अगणित हुंकार भरलेस, श्वास बहाल केलेस.\nतुझ्या दुधावर वाढणारा, तुझं बोट पकडून चालणारा मी\nएके दिवशी शरीराने तुझ्याहून उंच होत तुझ्यापासून विलग झालो \nखरं तर तुझी उंची गाठणे ईश्वरालाही शक्य नाही कारण त्याला नसतात प्रसववेदना \nकिनाऱ्याला लागल्यावर नावेने साथ सोडून प्रवाहात थांबायचं असतं\nहे तुझ्याहून अधिक कुणालाच उमजत नसतं ;\nतुझ्यापासून मी इतक्या सहजतेने दूर झालो पण\nपुढे जाऊन मला तुझी साथसंगत कंटाळवाणी वाटू लागली,\nकारण जगासमोर तुझ्यासवे असताना मी एक लेकरूच तर वाटत होतो.\nशैशवासह मी तुला ही थांबवलं.\nतरीही हसऱ्या चेहऱ्याने तू मला सायोनारा करत राहिलीस.\nपण तुझी साथ संपली नव्हती,\nतू परत आलीस, आता तू माझ्या पावलावर पाऊल टाकत माझ्यासवे चालत होतीस \nमेघांच्या गर्दीत आपण हरवून जात होतो, जलधारात चिंब भिजून जात होतो \nतुझं असणं मोरपिसासाहून तलम होतं.\nतू स्वप्नं सांगायचीस आणि मी त्यात दंग व्हायचो,\nलपून छपून धडधडत्या काळजाने भेटत राहायचो,\nजगभराच्या गप्पा तू करत राहायचीस आणि मी तुझ्यावर कविता करायचो.\nमी स्वतःला मदनबाण समजायचो आणि तुला रंभा, उर्वशी \nआणि तसं घडायचं देखील...\nमग तू माप ओलांडून माझ्या घरात आलीस,\nखरं तर ते तुझं समर्पण होतं, माझ्यासाठी केलेलं.\nप्रेमासाठी, नात्यासाठी अन कर्तव्यासाठी तू स्वतःच्या समिधा केल्यास \nमाझ्या चार भिंतींना तू शोभा आणलीस, त्याला घरपण दिलंस,\nतुझ्यासोबत अनेक तरल रात्रीत मी हरखून गेलो\nतुझ्या लज्जेची वस्त्रे हळुवार सरकवत गेलो, उफाणत राहिलो.\nतेंव्हा कधी तुझी मर्जी विचारल्याचे स्मरत नाही.\nतुझ्या देहाशी खेळून झाल्यावर मी अलगद बाजूला व्हायचो आणि\nतू मात्र अनेक दिवास्वप्नं रंगवत पोटात पाय दुमडून झोपी जायचीस.\nया सर्व जीवनयात्रेत मी तुला काय दिलं याचा मी कधी विचार केला नाही.\nआणि एके दिवशी तुझी कूस उजवली,\nएका सुंदर तान्हुल्याला तू जन्म दिलास.\nत्या दिवशी मी खूप खुश होतो,\nआता नव्याने तू परतली होतीस माझ्या स्वार्थी जगात \nतान्हुल्याला उराशी कवटाळताना तू ही खूप आनंदी होतीस..\nत्या नंतरच्या रात्री फिक्या होत गेल्या आणि दिवस अस्वस्थ होत गेले.\nमी यंत्रवत जगत राहिलो आणि तू तान्हुल्याकडं बघत जगत राहिलीस.\nआयुष्य थोडं निचरा झाल्यासारखं शांत होत होतं आणि\nएके दिवशी तू सांगितलंस की ओटीपोट पुन्हा भरल्यासारखं वाटतंय \nमरणयातनांशी तुझी आता मैत्री झाली होती.\nत्या पाऊसवेड्या रात्री डॉक्टरांनी सांगितलं,\nनवी गोडुली आता तुमच्या घरी आलीय \nमी थोडाफार खुश होतो,\nतू मात्र त्या तान्हुलीला उराशी कवटाळून रात्रभर रडत होतीस.\nआपल्या इच्छा आकांक्षांचा गळा कसा घोटायचा हे तिला शिकवत होतीस,\nकानगोष्टीतून समिधेचा अर्थ समजावून सांगत होतीस \nआई, पत्नी आणि मुलीच्या चिरेबंद चौकटीत तुला चिणून मी मात्र मोकळा झालो होतो,\nगल्लोगल्ली स्त्रीत्वाला सलाम करत फिरत होतो..\nअरे वा, खुप दिवसांनी. कविता,\nअरे वा, खुप दिवसांनी. कविता, फोटो दोन्ही छान.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1120/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF?_-_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98", "date_download": "2019-12-08T20:42:23Z", "digest": "sha1:E3Q6CVKG5WPNNXEFYJOOWC2L2EQOI54L", "length": 8033, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nहेच का भाजपचे रामराज्य\nराम कदम यांच्या नावांमध्ये राम आहे, परंतु त्यांचे वागणे, त्यांची वक्तव्ये मात्र रावणाला शोभून दिसतील अशा पद्धतीची आहेत, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. रामाच्या नावाप्रमाणे रामाचा संयमीपणा सुद्धा त्यांच्याकडे यायला हवा होता मात्र तो आलेला नाही. ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत त्याचा करावा तितका निषेध कमी आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यात अतिशय वाईट परिस्थिती असताना सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असता, अशा पद्धतीने महिलांच्या, मुलींच्या बाबतीत बेजबाबदार वक्तव्य करणे, हे सत्ताधारी आमदारांना निश्चितपणे शोभण्यासारखे नाही. शासनाच्या या तथाकथित राम राज्यांमध्ये दिवसाला १२ महिला-मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, दिवसाला ३०-३५ मुलींना छेडछाडीला सामोरे जाणे अशासारखे अश्लाघ्य प्रकार होत असताना सत्ताधारी आमदारांची अशी बेताल वक्तव्य होतात त्याचा त्रिवार निषेध आहे, असे वाघ म्हणाल्या.\nशेतकऱ्यांच्या गळ्याचा सावकारी फास काही केल्या सुटेना, सुलभ पीक कर्ज अभियानाचा पुन्हा एकदा ...\nसरकारच्या सुलभ पीक कर्ज अभियानाचा दुसऱ्यांदा बोजवारा उडाला आहे. बँकांकडून कर्ज मिळण्यात दिरंगाई झाल्याने पश्चिम विदर्भातील ९० टक्के शेतकरी अजूनही कर्जापासून दूरच आहेत. परिणामी, गावोगावच्या अनेक शेतकऱ्यांवर खरीप हंगामासाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. उधारी, हात उसनवारी आणि दागिने गहाण ठेवूनच यंदा खरीप पेरणीच्या वेळा साधाव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गळ्यातला सावकारी फास काही केल्या सुटत नाही, अशीच परिस्थिती आहे.यावर��षी पावसाचे आगमन लवकर झाले असल्याने शेतकरी पेरणीच्य ...\n‘हे सरकार आहे की मोगलाई’; अजित पवार यांचा हल्लाबोल ...\nसेलू येथून निघालेली पदयात्रा दर्गा शरीफ - केळझर असे टप्पे पार करत खडकी (नागपूर) येथे पोहचली. सेलू येथे सकाळी यशवंत महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी कापूस व सोयाबिनचे पिक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती दिले. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आई-वडील त्रस्त असून आमचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्यांनी केली. वर्ध्यातील शेतमजूर महिलांनी गॅसच्या वाढलेल्या दरावरून रोष व्यक्त केला. आम्हाला सबसिडी नको तर गॅसच्या किमती कमी करा, अशी मागणी या शेतमजूर महिलांनी केली. आजही ठिकठिकाणी शेतकरी रस ...\nजनतेच्या संयमाचा बांध फुटला तर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल – अजित पवार ...\nकेंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी चलनातून १००० व ५०० रुपयांच्या नोटाबंद करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. परंतु हा निर्णय घेण्यापुर्वी सरकारने कोणतीही पुर्व तयारी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज देशातील जनता पन्नास दिवस पुर्ण होण्याची वाट पाहत आहेत. परंतु आता ३० दिवस झाले तरी परिस्थिती पुर्ववत होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आता जर जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आ.अज ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=PJODcUf/mEVkgpLEQGcdHg==", "date_download": "2019-12-08T20:56:23Z", "digest": "sha1:62BYIGCSVGAZDQA4WXKOXEOQGVUAUOX4", "length": 4198, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "पूरस्थितीत शासन व प्रशासनाला सर्वांचे सहकार्य मिळत आहे - मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. तथापी, शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. याकामी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. अशाप्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार, मदत व पूनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.\nमंत्री श्री.देशमुख म्हणाले, आपण नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा करून आलो ��हे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी पुण्यात पुणे विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या.आजही विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या.\nसध्या मदत बचाव व मदतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्र व अन्य राज्य सरकारची मदत घेण्यात येत आहे. पुराने बाधित हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांना अनेक स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहेत.\nआलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारशी यंत्रणा समन्वय ठेवून आहेत.\nधान्य, औषध पुरवठा करण्यात येत आहे. फूड पाकिट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून आपण नियंत्रकेच्या भूमिकेतून काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मदत व बचावासाठी बोटी मागविण्यात आल्या आहे. अनेक पथक व जवान त्याठिकाणी काम करीत आहे.अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे. अफवांवार विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/en/current-affairs/signatures-of-12-mous-signed-between-india-and-jordan", "date_download": "2019-12-08T21:57:30Z", "digest": "sha1:OCPUEE6VVADAZUHOHNMY7VBZA3WYSC2I", "length": 38371, "nlines": 1045, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "Signatures of 12 MoUs signed between India and Jordan", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nभारत आणि जॉर्डन यांच्यात 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या\nभारताच्या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यास मालदीवचा नकार\nमहत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी कृती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपाकिस्तान FATFच्या ग्रे लिस्टमध्ये\nराशिद खान क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार\nइतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व\nभारत आणि जॉर्डन यांच्यात 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या\n27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2018 या कालावधीत जॉर्डन देशाचा राजा महाराज अब्दुल्लाह दुसरा बिन अल-हुसेन हे भारत भेटीवर होते.\nत्यांच्या नेतृत्वात आलेल्या व्यावसायिक प्रतिनिधीमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती 12 सामंजस्य करार करण्यात आले आहेत.\n28 फेब्रुवारी 2018 रोजी FICCI, CII आणि ASSOCHAM य��ंनी संयुक्तपणे भारत-जॉर्डन व्यवसाय मंचाची बैठक पार पाडली.\nया भेटीचे फलित म्हणून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी दोघांनीही विविध क्षेत्रात 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.\nभारताचा जॉर्डनसोबत पहिल्यांदा संबंध 1947 साली सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंधांतून झालेल्या करारामार्फत प्रस्थापित झालेत.\n1950 साली दोघांनीही सर्व दृष्टींनी परिपूर्ण राजनैतिक संबंध औपचारिकरीत्या प्रस्थापित केलेत.\nनोव्हेंबर 2014 पासून, भारत सरकारने जॉर्डनसाठी ई-टुरिस्ट व्हिसा सुविधा सुरू केलेली आहे.\nसंरक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी - प्रशिक्षण, संरक्षण उद्योग, दहशतवाद विरोध, लष्करी अभ्यास, सायबर सुरक्षा, लष्करी वैद्यकीय सेवा, शांतता, आदी क्षेत्रात सहकार्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद करणे.\nराजनैतिक आणि अधिकृत पारपत्र (passport) धारकांसाठी व्हिसा सवलत – दोन्ही देशांच्या राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांना परस्परांच्या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी देणे.\nसांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम (CEP) – सन 2018 ते सन 2022 या कालावधीत साहित्य, कला व संस्कृती आणि युवा कार्यक्रमांच्या क्षेत्रात आदान-प्रदान करणे.\nमनुष्यबळ क्षेत्रात सहकार्यासाठी - जॉर्डनमधील भारतीय नागरीकांच्या कंत्राटी रोजगारातील प्रशासनात सर्वोत्तम पद्धतींच्या वापराला प्रोत्साहन देणे.\nआरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्यासाठी - सार्वत्रिक आरोग्य सेवा, आरोग्य क्षेत्रातील सेवा आणि माहिती तंत्रज्ञान, आरोग्य संशोधन, राष्ट्रीय आरोग्य सांख्यिकी, क्षय रोगाचे निदान, उपचार आणि औषधे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचे नियमन अश्या परस्पर सहकार्याच्या विविध मान्यता प्राप्त क्षेत्रांमध्ये सहकार्य करणे.\nजॉर्डनमध्ये नवीन पिढीचे उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी - आगामी पाच वर्षात जॉर्डनच्या किमान 3000 माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी नवीन पिढीचे उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे आणि भारतात संसाधन केंद्र स्थापन करणे.\nरॉक फॉस्फेट आणि खते/NPK च्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी - जॉर्डनमध्ये फॉस्फरीक अम्ल/DAP/NPK खते यांसाठी उत्पादन सुविधा उभारणे आणि भारताला 100% पुरवठ्यासाठी रॉक फॉस्फेटचे खाणकाम.\nसीमाशुल्क क्षेत्रात सहकार्यासाठी - दोन्ही देशांमधील सीमाशुल्क कायद्यांच्या योग्य वापरासाठी परस्पर सहकार्य करणे.\nआग्रा (भारत) आणि पेट्रा (जॉर्डन) यांना ‘जुळे’ शहर बनविण्यासाठी - पर्यटन, संस्कृती, क्रीडा आणि आर्थिक क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सामाजिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आग्रा आणि पेट्रा शहरांच्या दोन महापालिका एकत्र आणणे.\nभारतीय जनसंपर्क संस्था (IIMC) आणि जॉर्डन मिडिया इन्स्टिट्यूट (JMI) यांच्यात सहकार्यासाठी - दोन संस्थांमधील संयुक्त प्रकल्पांचा विकास, शैक्षणिक आणि वैज्ञानिक उपक्रमांची संयुक्त संघटना आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि समान हिताच्या सामुग्रीचे आदान-प्रदान करणे.\nप्रसारण क्षेत्रात सहकार्यासाठी - भारताचे प्रसार भारती आणि जॉर्डन रेडियो अँड टीव्ही कॉर्पोरेशन दरम्यान कार्यक्रमांचे आदान-प्रदान आणि सहनिर्मिती, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि अन्य समन्वय क्षेत्रात सहकार्य करणे.\nहिंदी भाषेचा विभाग उभारण्यासाठी - जॉर्डन विद्यापीठात हिंदी भाषेसाठी ICCR चा विभाग स्थापन करण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि जॉर्डन विद्यापीठ यांच्यात सहकार्यासाठी करार झाला.\nभारताच्या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यास मालदीवचा नकार\nपुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय ‘मीलन’ या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे.\nयासाठी मालदीवमधील सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देश सोडून नौदल सरावास येणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण मालदीवच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.\nमालदीवचा हा नकार म्हणजे मालदीवचे विद्यमान सत्ताधारी अब्दुल्ला यामीन आणि भारत सरकारमधील मतभेदांची दरी रुंदावत चालल्याचे लक्षण मानले जात आहे.\nभारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या ८ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये एकूण १६ देश सहभागी होणार आहेत.\nइंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार द्विपसमूहावर या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.\nमीलनमध्ये विविध देशांचे नौदल प्रमुखही सहभागी होणार असून यावेळी दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीवरही चर्चा होईल.\nयापूर्वी नौदल सराव कार्यक्रम १९९५साली पहिल्यांदा सहा नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझीलँड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता.\nतुम्हाला हे माहीत आहे का\nमालदीवमध्ये यामीन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार देत न्यायाधीशांनाच बेडया ठोकल्या आहेत.\nविरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी आणीबाणी देखील लागू करण्यात आली.\nतसेच ज्यादिवशी आणीबाणी संपणार होती, त्याचदिवशी आणीबाणीचा कालावधी आणखी ३० दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आणखी तणाव निर्माण झाला आहे. त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेत आपली नाराजी नोंदवली.\nमहत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी कृती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने ओळखलेल्या 12 निर्धारित महत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रांच्या विकासावर भर देत त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.\n12 निर्धारित महत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, पर्यटन आणि आदरातिथ्य सेवा, वैद्यकीय मूल्यांकन भ्रमंती, परिवहन आणि मालवाहतूक सेवा, लेखा आणि वित्त सेवा, दृकश्राव्य सेवा, कायदेशीर सेवा, दळणवळण सेवा, बांधकाम आणि संबंधित अभियांत्रिकी सेवा, पर्यावरण सेवा, वित्तीय सेवा आणि शिक्षण सेवा यांचा समावेश आहे.\nया उपक्रमामुळे केंद्रित आणि देखरेख ठेवलेल्या कृती योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून भारताच्या सेवा क्षेत्रांची स्पर्धात्मकता वाढणार, ज्यामुळे सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) दर वाढणार, रोजगार निर्मितीत वाढ होणार आणि जागतिक बाजारात निर्यात वाढणार आहे.\nसंबंधित मंत्रालये/विभाग यांनी तयार केलेल्या कार्यान्वित कृती योजनांमधून 2022 साली या निर्धारित महत्त्वपूर्ण क्षेत्रांपैकी प्रत्येकासाठी एक संकल्पना विकसित होऊ शकणार आहे.\nयोजनेच्या मुख्य बाबी व उद्दिष्टे\nकृती योजनांच्या उपक्रमांना साहाय्य करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचा एक समर्पित निधी स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.\nसंबंधित मंत्रालये योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणार आहेत. सोबतच ��ंत्रिमंडळ सचिवाच्या नेतृत्वात स्थापित सचिवांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली एक देखरेख यंत्रणा तयार केली जाणार.\nभारताच्या सेवा क्षेत्राचा वाटा जागतिक सेवांच्या निर्यातीत 2015 साली 3.3% होता, जो 2014 साली 3.1% इतका होता. या नवीन उपक्रमानुसार, सन 2022 साठी हे उद्दिष्ट 4.2% ठेवण्यात आले आहे.\nभारताचा सकल मूल्य वर्धित (GVA) मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वर्ष 2015-16 मध्ये सुमारे 53% होता. सन 2022 साठी हे उद्दिष्ट 60% ठेवण्यात आले आहे.\nपाकिस्तान FATFच्या ग्रे लिस्टमध्ये\nदहशतवादी संघटनांना निधी पुरवणाऱ्या देशांवर नजर ठेवणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकले आहे.\nदहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर नजर ठेवली जाणार आहे.\nप्रत्येक परिस्थितीत पाकिस्तानची साथ देणाऱ्या चीनने यावेळी मात्र पाकला समर्थन दिले नसून या मुद्द्यावर माघार घेतली आहे.\nत्यामुळे पॅरिसमध्ये सुरु असलेल्या FATFच्या बैठकीत सर्वसहमतीने पाकला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.\nपाकिस्तानला याआधी पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात वर्ष २०१२ ते २०१५ दरम्यान वॉच लिस्टमध्ये टाकण्यात आले होते.\nतसेच काही महिन्यांपूर्वी दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदतही रोखली आहे.\nराशिद खान क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार\nअफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.\nराशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस असून, असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.\nअफगाणिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकतेच आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.\nराशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यात ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.\nतर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.\nक्रिकेट इतिहासातील युवा कर्णधार:-\nराशिद खान (अफगाणिस्तान) : १��� वर्षे १५९ दिवस\nरोडनी ट्रॉट (बर्मुडा) : २० वर्षे ३३२ दिवस\nराजिन सलेह (बांगलादेश) : २० वर्षे २९७ दिवस\nतेतेंदा तैबू (झिम्बाब्वे) : २० वर्षे ३४२ दिवस\nनवाब पतोडी (भारत) : २१ वर्षे ७७ दिवस\nइतिहासातील आजच्या दिवसाचे महत्व\n१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.\n१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.\n१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.\n१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.\n२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.\n१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.\n१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.\n१९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.\n१९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)\n१९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)\n१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)\n१९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.\n१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/if-you-think-that-being-awake-in-night-because-of-love/", "date_download": "2019-12-08T22:06:47Z", "digest": "sha1:BNSUEUC456ECK7YBBH4IZIV3OSIZF4UO", "length": 7157, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "if you think that being awake in night because of love??.. | प्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर 'ही' सुद्धा असू शकतात ६ कारणे | arogyanama.com", "raw_content": "\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे\nआरोग्यानामा ऑनलाईन टीम : तिच्या नाजूक ओठांची थरथर, लवलव ही प्रेमभावना वाढल्याने होते, असे अनेकांना वाटते. परंतु, यामागे आरोग्याचे कारणदेखील असू शकते. ओठांची लवलव ही वरच्या ओठाची, खालच्या ओठाची अशी स्वतंत्र असते, कारण यांना होणारा नर्व्ह सप्लाय वेगवेगळा असतो. म्हणून ओठांची लवलव होताना दिसली तर तो क्षण हा प्रेम व्यक्त करण्याचा नसून आरोग्यविषयक प्रश्न विचारण्याचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा.\nअर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय\nमानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे\n‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे\nही आहेत मुख्य कारणे\n१ कॅफिनयुक्त कॉफी आणि शीतपेय जास्त घेणे.\n२ अ‍ॅन्क्साइटी हेदेखील एक कारण आहे.\n३ स्ट्रेस आणि थकवा.\n४ पोटॅशिअम कमी होणे.\n५ थायरॉइड किंवा इतर हॉर्मोन कमी पडणे.\n* छातीत धडधड, हातापायांना कंप, रात्ररात्र झोप न येणे ही लक्षणे सुद्धा यासोबत असतील आणि लघवीला जास्त होत असेल, जुलाब होत असतील तर हे कॉफी जास्त झाल्याचे लक्षण असू शकते.\n* पोटॅशिअम कमी होणे, थायरॉइड किंवा इतर हॉर्मोन कमी पडणे, पार्किन्सन्स डिसीज इत्यादी कारणांमुळे ओठांची लवलव होऊ शकते.\nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी 'ही' आहेत ३ वैशिष्ट्ये\nकलिंगड खाताना 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या विशेष माहिती\nकलिंगड खाताना 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या विशेष माहिती\n‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय\n‘हे’ आहेत शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे संकेत\nसौंदर्याच्या समस्या अशा करा दूर ; टोमॅटो, बटाट्याचा करा वापर\nआयुष्य सुखी, समाधानी होण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा\nड्राय फ्रूटच्या तुलनेत लोणी जास्त दमदार, नियमित करा सेवन\nशरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु\nथंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा\n‘ही’ 2 योगासने नियमित करा आणि पोटाची चरबी कमी करा, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/425777/", "date_download": "2019-12-08T21:55:18Z", "digest": "sha1:WZAQAB5OF7LTFTKYXQXL74ZDGJUUP5BD", "length": 3624, "nlines": 55, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "The Dunes Cochin, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 400 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 500 पासून\n1 अंतर्गत जागा 200 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 7 चर्चा\nठिकाणाचे प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nपाहुण्यांच्या रूम्स 73 रूम्स, स्टँडर्ड डबल रूमसाठीची ₹ 6,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n50 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nडीजे ठिकाणाद्वारे प्रदान केले जातात\nआसन क्षमता 200 व्यक्ती\nजेवणाशिवाय भाड्याने मिळण्याची शक्यता होय\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 400/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 500/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,02,002 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/govt-officials-in-mps-dewas-caught-dancing-inside-office/videoshow/63794527.cms", "date_download": "2019-12-08T20:38:43Z", "digest": "sha1:6MCF6LP4CCSIFM6XCWQFPELQCNSTS6K3", "length": 7222, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "govt officials in mp’s dewas caught dancing inside office - मध्य प्रदेशः सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑफिसमध्ये डान्स, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\nमध्य प्रदेशः सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑफिसमध्ये डान्सApr 17, 2018, 03:34 PM IST\nमध्य प्रदेशमधील देवास येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्येच डान्स केल���याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही डान्स पार्टी रंगली.\nनाच थांबवला म्हणून डान्स गर्लवर गोळी झाडली\nपुण्यात बेफाम घोडागाडीचा थरार, व्हिडिओ व्हायरल\n'पानिपत' चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला\n'पती पत्नी और ओ' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nदाक्षिणात्य दाल वडे तयार करण्याची पाककृती\nसई मांजरेकर म्हणतेय, हुड हुड दबंग दबंग\nहैदराबाद बलात्कार: चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार\n१९ वर्षांच्या अर्चनाचा मुंबईत कारच्या धडकेत मृत्यू\nहैदराबाद चकमकः चार आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत ठेवाः कोर्ट\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2019-12-08T21:40:12Z", "digest": "sha1:D4TIAKK7XP2PKFLSQJKKQH7VDCSXKJ7D", "length": 5201, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १२ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १२ वे शतक\n(इ.स.चे बारावे शतक या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\n११५० चे - ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १२ वे शतक\nइ.स.चे २ रे सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/33/%E0%A4%AE%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-12-08T21:44:43Z", "digest": "sha1:P2YGWD3LYN2TUUMAFVZOIPKM4SMPN6PJ", "length": 11391, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमा. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त 'कृतज्ञता सप्ताहा'चे आयोजन\nआदरणीय शरद पवार यांची आजवरची राजकीय वाटचाल आदर्शवत अशी राहिली आहे. विद्यार्थीदशेपासूनच पुण्याच्या परिसरात त्यांनी आपल्या नेतृत्��ाची चमक दाखवली. गोवामुक्ती संग्राम, शनिवार वाड्यात केलेले पहिले जाहीर भाषण, युवक प्रदेशाध्यक्ष, तरूण आमदार, तरूण राज्यमंत्री-कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून केलेले कामकाज, विरोधी पक्षनेते, युपीए सरकारचे काम ते कृषीमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आतापर्यंत १३ निवडणुकांत ते अपराजित राहिलेले आहेत. १२ डिसेंबर २०१५ रोजी पवार साहेब अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्त त्यांच्या कारकिर्दीच्या प्रेरणादायक वाटचालीचा इतिहासच नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम पक्षातर्फे करण्यात येणार आहे.\n१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर हा आठवडा 'कृतज्ञता सप्ताह' म्हणून साजरा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले आहे. यामध्ये जिल्हा व तालुकानिहाय कार्यक्रम होणार आहेत. यात विशेषतः रक्तदान शिबीर, मुला-मुलींची सायकल स्पर्धा आणि साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ वर्षांवरील मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, फ्रंटल आणि विविध सेलचे प्रमुख यांच्या सहभागातून होईल.\nतसेच या सर्वांच्या माध्यमातून डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या दोन महिन्यांत वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन चालणार आहे.\nतसेच १० डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या कार्यक्रमात पवार यांच्या राजकीय, सामाजिक योगदानातून झालेला विकास दर्शविणाऱ्या गौरव ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस आणि देशातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी यशवंतराव प्रतिष्ठान येथे सकाळी ९ ते १ यावेळेत स्वतः पवार साहेब उपस्थित राहून जनसामान्यांच्या शुभेच्छाचा स्वीकार करणार आहेत. तसेच संध्याकाळी मुंबईतील नेहरू सेंटर येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनातील ७५ सुवर्ण क्षणांचा विस्तृत माहिती असलेले पुस्तक प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू अशा पाच भाषांत असेल. दिल्ली आणि मुंबई येथील दोन्ही कार्यक्रम जरी केवळ निमंत���रतासाठीच असले, तरी २० डिसेंबरला पुणे येथे जाहीर कार्यक्रम घेऊन राज्यातील कार्यकर्ते आणि जनतेसोबत हा आनंदोत्सव आम्ही साजरा करणार आहोत.\nआदरणीय शरद पवार यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना चार दिवसांच्या उपचारांनंतर आज सकाळी रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ते मुंबईकडे रवाना झाले.पवार साहेबांना डॉक्टरांनी आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी माध्यमांशी बोलताना कार्यरत राहाण्याचीच सवय असणाऱ्या पवार साहेबांनी स्वतः मात्र आपल्याला पुढील दोन महिन्यांत एकही सुट्टी नसल्याचे सांगितले. आपल्याला एका जागी बसून राहायची सवय नसल्याचे सांगत 'आता विश्रांतीचं कसं करायचं ते बघू' असे म्हटले.आदरणीय पवार साहेबांची प्रकृत ...\nनिवडणूक संपली, नमो टीव्हीने गाशा गुंडाळला\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वादळ देशात निर्माण करण्यासाठी भाजपा सरकारने नमो टीव्हीची कल्पना आणली. यातून भाजपाच्या झोळीत पडणाऱ्या सर्व गोष्टी देशात झळकवण्याचे काम झाले. विरोधकांनी यावर आवाज उठवला तरी याकडे कानाडोळा करण्यात आला. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पाडल्यावर हा टीव्ही बंद कसा पडला. यातून भाजपाने नमो टीव्हीच्या तंबूचं भाड निवडणुकीपुरतंच दिल्याने तंबू गुडाळला गेल्याचे स्पष्ट होते. पक्षाची टिमकी वाजवण्यासाठी हा घाट घालण्यात आला की काय तसेच यातून लोकांची दिशाभूल झाल्याची शंका नाकारता येत ना ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुंबईत इफ्तार दावतचे आयोजन.. ...\nपवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इफ्तार दावतचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. Sharad Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या रोजा इफ्तारमध्ये बंधुप्रेम आणि सलोख्याचा संदेश देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस Sunil Tatkare, माजी विधानसभा अध्यक्ष Dilip Walse Patil, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Dhananjay Munde, मुख्य प्रवक्ते Nawab Malik, कोषाध्यक्ष आ. Hemant Ta ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/farmers-still-waiting-help-234471", "date_download": "2019-12-08T21:55:56Z", "digest": "sha1:GB4IDPGFJHYCM6WHRHSUHZHFCKQQL3EU", "length": 18089, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "कागदी घो��े नाचवण्यामुळे बळीराजाच्या पदरी निराशा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nकागदी घोडे नाचवण्यामुळे बळीराजाच्या पदरी निराशा\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nजुन्नर तालुक्‍यात गेल्या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सरकारने फक्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करणे, नुकसानीचे फॉर्म भरून घेणे आणि आर्थिक मदतीच्या आश्‍वासनाचे फक्त कागदी घोडे नाचवले. त्यातून बळीराजाच्या पदरी फक्त निराशाच पडली. सर्व सरकारी प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ व पैसा वाया गेला आहे. मात्र, अद्याप दुष्काळातील नुकसानीबाबत कोणतीही मदत शेतकऱ्याच्या पदरात पडली नाही.\nओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्‍यात गेल्या दोन वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सरकारने फक्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करणे, नुकसानीचे फॉर्म भरून घेणे आणि आर्थिक मदतीच्या आश्‍वासनाचे फक्त कागदी घोडे नाचवले. त्यातून बळीराजाच्या पदरी फक्त निराशाच पडली. सर्व सरकारी प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ व पैसा वाया गेला आहे. मात्र, अद्याप दुष्काळातील नुकसानीबाबत कोणतीही मदत शेतकऱ्याच्या पदरात पडली नाही.\nजुन्नर तालुक्‍यात मागील वर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण नऊ कृषी मंडलांपैकी सहा मंडले दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली होती. जुन्नर, नारायणगाव, बेल्हे, निमगाव सावा, ओतूर, वडगाव या सहा कृषी मंडलांना दुष्काळग्रस्त जाहीर केले; तर डिंगोरे, राजूर व आपटाळे ही तीन कृषी मंडले समाधानकारक पाऊस झाल्याने दुष्काळग्रस्त जाहीर केली गेली नाहीत. परंतु, या तीनही मंडलांत परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने हाती आलेली सर्व पिके नष्ट झाली. तालुक्‍यात मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती, जी सरकारने कागदोपत्री मान्य केली, मात्र तरीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाचीही आर्थिक मदत झाली नाही. या उलट पंचनामे व इतर फॉर्म भरून कागदी घोडे नाचविण्यात शेतकऱ्याचा वेळ व पैसा वाया गेला.\nजुन्नर लुक्‍यात या वर्षी प्रथम \"क्‍यार' वादळाने व नंतर महावादळाने हाहाकार माजवला. अवकाळी पावसाने तालुक्‍यातील शेती व पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. काही भागात रस्त्यांचीही दुरवस्था झाली. पावसाने संपूर्ण खरीप हंगामच शेतकऱ्यांच्या हातातून वाया गेला आहे. सोयाबीन पीक काढणी पावसामुळे अर्धवट सोडावी लागली. शेतातील सोयाबीनचे उभे पीक सडून गेले, तर सुड्या घालून ठेवलेल्या सोयाबीनला पाणी घुसल्याने कोंब फुटले. मका, ज्वारी, शाळूच्या कणसांनाही कोंब फुटून संपूर्ण पीक वाया गेले. द्राक्षाचा एक हंगाम सोडून देण्याची वेळ आली आहे. कांदा बी, कांदा रोपे व कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती टोमॅटो, मिरची, काकडी व इतर पिकांची झाली आहे.\nसरकारकडून पुन्हा पंचनामे करत कागदी घोडे नाचवायला सुरुवात झाली आहे. बाधित शेतकरी ठोस मदत मिळण्याबाबत साशंकता व्यक्त करत आहेत. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून देण्यासाठी कठोर भूमिका बजावणे गरजेचे आहे. पीक विमा नसलेल्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.\nएकूणच जुन्नर तालुक्‍यात मागील वर्षी पाण्याचा दुष्काळामुळे व या वर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यावर ओढवलेल्या या अस्मानी व सुलतानी संकटातून शेतकरी पुन्हा उभा करण्यासाठी सरसकट कर्जमाफी किंवा आर्थिक मदत देणे, कर्जाचे पुनर्गठन करणे, यासारखी पावले उचलणे गरजेचे आहे. या बरोबर विविध पिकांना हमीभाव देणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने गंभीरपणे विचार करून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात\nनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली \"खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी...\nमनोरुग्णालयात झाडू बनवण्याच्या प्रशिक्षणातून त्यांच्या आयुष्याला येत आहे आकार\nनागपूर ः तिचे नाव ज्योती. ती संगीता, ती मनोरमा... अशा साऱ्या जणी...कुठून आल्या ठाऊक नाही. घरचा पत्ता ठाऊक नाही. रेल्वे, बसस्थानक किंवा रस्त्यावर...\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख...\nदोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह\nकळमेश्वर (जि. नागपूर) : कळमेश्वर तालुक्‍यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शनिवार�� एका शेतात...\nघृणास्पद, दोन भावंडांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nटाकळघाट (जि. नागपूर) : येथील गंगापूर परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस...\nनव्या पाणीपुरवठा योजनेचे काय झाले\nभंडारा : शहरातील नागरिक तब्बल एका तपापासून दूषित व अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. नाग नदीचे सांडपाणी व गोसेखुर्दचे पार्श्‍वजल यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38089?page=1", "date_download": "2019-12-08T22:44:14Z", "digest": "sha1:QOO4EFRPRK4KDXANSY3HEK5KFE6INQ4B", "length": 14498, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'काय करतेस आजकाल ? | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'काय करतेस आजकाल \nया प्रश्नासारखा वस्तुनिष्ठ, परिस्थितीजन्य, म्हंटलच तर आगत्यशिल नाहीतर वर-वर सरळसोट तितकाच अर्थगर्भ विचारणा-याच्या किंवा ज्याला विचारला जाणार आहे त्याच्या वयाला सेन्सॉर नसणारा, काळ-वेळेचं\nजु मनावर न बाळगणारा, सहजतेचा आव आणून कोपरखळी मारणारा, तसा सुसंवाद साधण्यासाठी उपयोगी पडणारा पण विसंवादाने संपणारा प्रश्न दुसरा कुठलाही नसावा \nखर तर किती सरावलेले असतो न आपण प्रत्येकजण या प्रश्नाला, अगदी आपल्या नकळत्या वयात हाच प्रश्न अनेकजण आपल्या आईला विचारते झाले असतीलच म्हणा, 'काय ग झोपत न बाळ रात्रीच व्यवस्थित ' उत्तर 'हो' असेल तर 'दिवसा काय करत मग' उत्तर 'हो' असेल तर 'दिवसा काय करत मग' अन उत्तर 'नाही न, वैतागलेय नुसती' अन उत्तर 'नाही न, वैतागलेय नुसती' अस असेल तर 'मग दिवसा तरी झोपत असेल न गाढ ' अस असेल तर 'मग दिवसा तरी झोपत असेल न गाढ ' हा ओघाने आलेला जुळा प्रश्न \nअर्धवट कळत्या वयात ...कित्येकदा कुणाकडे गेलो-आलो की सहसा याच प्रश्नाने संवादाची सुरवात झालेली आठवतेय .. ' ���ेवढ्ढी उंच झालीय तुमची ठमी शाळेत वैगरे जाते की नाही शाळेत वैगरे जाते की नाही काय करते आजकाल' ...पण या विचारलेल्या प्रश्नांकडे सहसा त्या वयातील मुलांचे लक्षच नसते ...एकतर त्या पाहुण्यांकडे समवयस्क कोणी आहे का दंगा-मस्ती करायला या शोधात त्यांची नजर भिर-भिरत असते.... नाहीतर पाहुण्यांसोबत आलेल्या समवयस्क मुलांपासून आपली नविन खेळणी नेमकी कशी नि कुठे लपवावीत या गहन विचारात मग्न असतात ते.\nआई-बाबांच ठरलेल टुमणं ' अग बोल की ठमे, बघ काका काय विचारतायत तुला' ब्ला ब्ला....तो पर्यंत आपण पार पसारही झालेले असतो तिकडून \nबराचश्या कळत्या वयात.... याच प्रश्नाचा संदर्भ, विचारणारी व्यक्ती अन तो विचारताना कंप पावलेल्या त्याच्या आवाजावरुन गृहीत धरावा लागतो ...मग त्याबरहुकूम उत्तरांची क्षणार्धात योग्य जुळवा-जुळव करुन शक्यतोवर मृदु आवाजात ते देताना असतील-नसतील ते सारे पेशंन्स पणाला लावलेलेही आठवतायत...उदा.- विचारणा-या काकांची मुलं स्कॉलर असतील तर ...' चाल्लाय अभ्यास बोर्डाचा' .....खोडकर,हुड असतील तर....'क्रिकेटच्या\nमॅचची प्रॅक्टिस करतोय हल्ली'....सो अँड सो अशी काहीशी थातूर-मातूर देवून सुटका करुन घेतली होती झाल \nअगदीच कळत्या सवरत्या वयात...या प्रश्नाच नेमकं उत्तर देणं फारच जोखिमेचं ठरतं...अमूक-तमूक साईड घेतलीय.... अमूक-ढमूक करतोय म्हंटल रे म्हंटल कि, अरेरे तू इकडे जायला हव होतस किंवा ते जास्त सुट केल असत तुला...( आता मला नेमक काय 'सुट' झाल असत हे ठरविण्याची साधी-सरळ सुटही मला मिळू नये तू इकडे जायला हव होतस किंवा ते जास्त सुट केल असत तुला...( आता मला नेमक काय 'सुट' झाल असत हे ठरविण्याची साधी-सरळ सुटही मला मिळू नये कम्माल आहे \nसगळ्यात जास्त त्रासदायक ठरतो हा प्रश्न तो शिक्षण संपल्यानंतर अन नोकरी लागण्या आधीच्या आणिबाणीच्या काळात...उत्तर द्याव तरी पंचाईत ना द्याव तरी पंचाईत ... खुपदा ठरवल खरं-खरं मनात आल ते देवून टाकाव उत्तर....( बेक्कार आहे, अंडी उबवतेय .... वैगरे, वैगरे) पण मग आई- बाबांचे चेहरे आठवून, गुळमुळीत उत्तर देवून विनयशील असल्याच सर्टिफीकेट मिळवत वेळ मारुन न्यावी लागतेच...\nहा प्रश्न सगळ्यात गंमतशीर वाटतो तो उपवर वधु-वर असणा-या मुला-मुलींना.... या प्रश्नाच कोणतही उत्तर दिल तरीही या वेळी मात्र त्या एका उत्तरावर कुणीच थांबायला तयार होत नाहीत.... प्रश्नांमागून प्रश्न....प्रश्नांमागू��� प्रश्न... जणू प्रश्नांची सरबत्तीच सुरु होते.. नाव, गांव, पत्ता, बहीण, भाऊ, आई-वडील, शिक्षण, नोकरी, छंद-मित्र-मैत्रिणी (या बाबत जास्तचं) अरे देवा.... आयुष्यभर टाळलेली उत्तरे इथे या वयाच्या फेजमधे मात्र खुप संयमानी द्यावीच लागतात....( नाहीतर सुटका नाहीच होत ना.... आयुष्यभर टाळलेली उत्तरे इथे या वयाच्या फेजमधे मात्र खुप संयमानी द्यावीच लागतात....( नाहीतर सुटका नाहीच होत ना\nबर तर बर लग्नानंतर तरी सुटका व्हावी की नाही या प्रश्नातून पण कसच कायं खर तर इथे इतकी गोची होते तीची अथवा त्याची....खर बोलावं, खोल दु:खाच्या दरीत कोसळलेय म्हणाव तर नको नकोशी वाटणारी सहानुभूती चिकटणारं अन तीही अशा व्यक्तीकडून जी वर्षोनवर्ष याच दु:खाची वाटेकरी आहे...बर सुखात, मजेत आहे अशी थाप मारावी तर पचणही अवघड हो अन चुकून माकून पचली तर टीप्स मागायला तय्यारं ...ज्ज्जाम गोची अन चुकून माकून पचली तर टीप्स मागायला तय्यारं ...ज्ज्जाम गोची....अशा वेळी हसून साजरं करणं हेच उत्तम\nआजकाल हाच प्रश्न मीच मला विचारतेय...वारंवार 'नक्की काय करतेस प्रिया आजकाल 'नक्की काय करतेस प्रिया आजकाल \nमस्त लिहिलयेस सुप्रियातै खरय\nमला तर अशा लोकांचा प्रचंड राग आहे\nमला बाहेरच्या लोकांनी (जे मला अडचणीत असताना मदत करयल येणार नाहीयेत) असले काही प्रश्न विचारले की माझं डोकंच फिरतं\nमाझ्या आईचं डोक फिरतं ................\nमी त्यांना दिलेली उत्तर ऐकुन\nचांगलं लिहिलं आहेस सुप्रिया.\nचांगलं लिहिलं आहेस सुप्रिया. अनुत्तरित ठेवावा तरी तापदायक आणि उत्तर द्यावं तर डोकेदुखी व्हावी, असा हा प्रश्न\nरिया. ....येस्स्स अस्सच व्हायचं माझही ( तरुणपणी)\nछान लिह्ले आहेस. खुलव आणखी\nखुलव आणखी थोडे. छान होइल एकदम.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/woman-is-always-stand-by-in-every-trouble-situation-says-vaishali-yede-in-marathi-sahitya-sammelan-1821285/", "date_download": "2019-12-08T21:52:22Z", "digest": "sha1:V2X65DLRQ6W2DRPLDCE7EK3SKNNJUMRY", "length": 11102, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Woman is Always Stand by in Every Trouble situation Says Vaishali Yede in Marathi Sahitya Sammelan | ‘अडचणीच्या वेळी दिल्लीतच नाही तर गल्लीतही बाई कामी येते’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणा���्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘अडचणीच्या वेळी दिल्लीतच नाही तर गल्लीतही बाई कामी येते’\n‘अडचणीच्या वेळी दिल्लीतच नाही तर गल्लीतही बाई कामी येते’\nयवतमाळमध्ये सारस्वतांचा मेळा भरला आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे\nअडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे असे म्हणत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.\nरिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. इंग्रजी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र त्यांना दिलेले निमंत्रण मनसेच्या भूमिकेमुळे मागे घेण्यात आले. मनसेने मात्र या प्रकरणी माघार घेत सहगल यांना आमचा विरोध नाही असे सांगितले तरीही नयनतारा सहगल या संमेलनाला आल्या नाहीत. ज्यानंतर शेतकऱ्या विधवेच्या हस्ते या साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. ज्यानंतर वैशाली येडे यांनी भाषण करत माझ्या वैधव्याला यंत्रणा जबाबदार असल्याचं म्हटलं.\nसाहित्य संमेलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही येथील ग्रंथदालनाची पाहणी केली. नयनतारा सहगल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी संमेलनाच्या बाहेर असीम सरोदे यांनी उपोषणही केले. आता संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे काय बोलतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/gaming-consoles/psp+gaming-consoles-price-list.html", "date_download": "2019-12-08T21:56:38Z", "digest": "sha1:Z6IC7PAOE7MXPY4SKPXKPHUZWCWB6N4K", "length": 12470, "nlines": 257, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बसप गेमिंग कॉन्सोल्स किंमत India मध्ये 09 Dec 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबसप गेमिंग कॉन्सोल्स Indiaकिंमत\nबसप गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nबसप गेमिंग कॉन्सोल्स दर India मध्ये 9 December 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 13 एकूण बसप गेमिंग कॉन्सोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लिटातले वंडर मित्रांशी गमे इन स्मरतंय व 01 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Ebay, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी बसप गेमिंग कॉन्सोल्स\nकिंमत बसप गेमिंग कॉन्सोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सोनी बसप E 1004 Rs. 6,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.799 येथे आपल्याला फॉक्स मायक्रो 98000 इन 1 विडिओ गमे ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nबसप गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nग या मी ए व ग्रँड क्लासिक ग� Rs. 2699\nलिटातले वंडर मित्रांशी ग� Rs. 1262\nमासिके गावंल 10 रेड Rs. 1066\nग या मी ए व ग्रँड क्लासिक ग� Rs. 2499\nसोनी बसप ए१००० गेमिंग कॉन� Rs. 6990\nबस स्पाय बसप प्लायस्टेशन � Rs. 3296\nबस स्पाय बसप हॅण्डहेल्ड क� Rs. 3296\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nशीर्ष 10 Psp गेमिंग कॉन्सोल्स\nताज्या Psp गेमिंग कॉन्सोल्स\nग या मी ए व ग्रँड क्लासिक गावंल 02 बसप ४गब ब्लॅक\n- ग्राफिक्स प्रोसेसर 32 BIT\nलिटातले वंडर मित्रांशी गमे इन स्मरतंय व 01\nमासिके गावंल 10 रेड\nग या मी ए व ग्रँड क्लासिक गावंल 02 बसप ४गब रेड\n- ग्राफिक्स प्रोसेसर 32 BIT\nसोनी बसप ए१००० गेमिंग कॉन्सोल\nबस स्पाय बसप प्लायस्टेशन गेमिंग कॉन्सोल व्हाईट\nबस स्पाय बसप हॅण्डहेल्ड कॉन्सोल ब्लॅक\nसोनी प्ले स्टेशन पोर्टब्ले विथ फ्री गमे स्ट्रीट क्रिकेट चॅम्पियन 2\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 4GB\nगमे व टँ८५० ४गब व्हाईट\n- ग्राफिक्स प्रोसेसर 3D\nसूरू हंडया गमे ब्लू\nगमे व बसप 32 बिट गेमिंग कॉन्सोल\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 4GB\nसोनी बसप E 1004\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1200mAh\nफॉक्स मायक्रो 98000 इन 1 विडिओ गमे ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/headphones-headsets/skullcandy-s2duyk-628-in-the-ear-with-mic-blueblack-price-pupb4j.html", "date_download": "2019-12-08T21:23:25Z", "digest": "sha1:QE4VIH3CWAPD2D64WF2NGBW6ARATEYI5", "length": 9824, "nlines": 202, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nस्कुलचंदय हेडफोन्स & हेडसेट्स\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक\nस्कुलचंद�� स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये स्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक किंमत ## आहे.\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक नवीनतम किंमत Dec 07, 2019वर प्राप्त होते\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलकटाटा Cliq उपलब्ध आहे.\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 899)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक दर नियमितपणे बदलते. कृपया स्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक वैशिष्ट्य\nऑडिओ जॅक 3.5 mm\nड़डिशनल फेंटुर्स Noise Isolation\nतत्सम हेडफोन्स & हेडसेट्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 65 पुनरावलोकने )\n( 557 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nस्कुलचंदय स्२दुयक 628 इन थे एअर विथ माइक ब्ल्यूएबलक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%20%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%2520%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T20:26:49Z", "digest": "sha1:AXQ3OQCGIUMX4E3MQOZU3NTNH3JHORQK", "length": 6224, "nlines": 139, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व ब��तम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\n(-) Remove अपूर्व%20हिरे filter अपूर्व%20हिरे\nअद्वय%20हिरे (1) Apply अद्वय%20हिरे filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nछगन%20भुजबळ (1) Apply छगन%20भुजबळ filter\nजयंत%20पाटील (1) Apply जयंत%20पाटील filter\nदादा%20भुसे (1) Apply दादा%20भुसे filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nप्रशांत%20हिरे (1) Apply प्रशांत%20हिरे filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमालेगाव (1) Apply मालेगाव filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nसुभाष%20भामरे (1) Apply सुभाष%20भामरे filter\nदादा भुसे डाॅ सुभाष भामरेंचे तारणहार ठरतील का \nनाशिक : धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य (शहर) आणि बाह्य (दाभाडी) मतदारसंघ कळीचे ठरणार आहेत. शहरावर काँग्रेसचे वर्चस्व आहे....\nआमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही-पवारांचा फडणवीसांना टोला\nमुंबई : \"काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो...मला गमंत वाटली...आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे...आम्हाला बाहेरचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/735590", "date_download": "2019-12-08T20:37:50Z", "digest": "sha1:Z3FKTJ5DLUUWLHQZGJ5HBSZMSBZYTBZG", "length": 2479, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nया आठवडय़ात श्री राम समर्थ आणि खारी-बिस्कीट हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये उजडा चमन आणि बायपास रोड हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील. हॉलीवूडचा महत्त्वाकांक्षी टर्मिनेटर : डार्क फेट हे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nपुण्यात तब्बूच्या चित्रपटाचे शूटींग बंद पाडले\nशिल्पा तुळसकर आगळय़ावेगळय़ा भूमिकेत\nरहस्यमय राक्षसचा उत्कंठावर्धक टीजर\nड्राय डेमध्ये ब्रेकअप नंतरची गोष्ट\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/animals-like-goats-and-sheeps-infected-by-viral-disease-near-neera/", "date_download": "2019-12-08T21:53:37Z", "digest": "sha1:GMH2QDLEGOIWNION4DQAQAT54GATXMJH", "length": 18080, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "animals like goats and sheeps infected by viral disease near neera | सततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nसततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार\nसततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस खुप दिवस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. अनेक ठिकाणची शेती वाहून गेली. आलेलं पिक ही गेलं. शासनाने त्याचे पंचनामे केले. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आलं आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.\nजिल्ह्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुटरोट या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे मेंढपाळाच्या कळपातील अनेक शेळ्यामेंढ्या बाधित झाल्या असून निरा परिसरातील राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी आदी भागातील मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत तर काही मेंढपाळांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागली आहेत. यामुळे येथील मेंढपाळांंचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.\nसतत पडणाऱ्या पावसामुळे अशा प्रकारचे आजार या जनावरांना होत असतात. यामध्ये जनावरांच्या पायांना जखमा होतात. या जखमा सतत वाढत गेल्यास जनावरांना चालता येत नाही. त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्यावर परिणाम होतो. पर्यायाने आजार बळावर गेल्यास उपासमार होऊन अशी जनावरे मृत्युमुखी पडतात. शासनाच्या वतीने या काळात खबरदारी घेऊन लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे असते. मात्र मेंढपाळांना याबाबत काहीच माहिती नसल्याने ते मेडिकल स्टोअर्समधून औषध आणून स्वतःच औषधोपचार करतात. काही लोकांनी लाळ आजार समजून औषध उपचार केले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्या���ुळे अनेकांना आपल्या कळपातील दहा ते वीस बकरी गमवावी लागली.\nयाबाबत पोलीस पाटील दिपक जाधव यांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून उपाययोजना करण्याचे कळवले. यानंतर गुळूंचे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी धनगर पाड्यावर जाऊन पाहणी केली. असता हा लाळ किंवा खुरवंत रोग नसून तो एक संसर्गजन्य आजार असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य उपचार घेतल्यास हा आजार लगेच बरा होतो असे त्यांनी सांगितले.\nदरम्यान, मेंढ्यांबरोबर शेळ्या, बोकडांसह इतर पशुधनांनाही जंतूसंसर्ग आजार झाला आहे. त्यामुळे जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बाजारात मटणाच्या दरात भरघोस वाढ झाली आहे.\nदिपक जाधव (पोलिस पाटील, गुळूंचे ) म्हणाले, “गुळूंचे आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसाने अनेक मेंढ्यांना रोग आल्यामुुुळे आपण कवडीमोल भावाने मेंढ्या विकत असल्याचे मेंढपाळांकडून समजले. यानंतर पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून रोगनिदान केले आहे.”\nप्रकाश सुर्यवंशी (पशुवैद्यकीय अधिकारी) म्हणाले, “गुळूंचे परिसरातील शेळ्यामेंढ्या सतत पावसात भिजत असल्याने त्यांचे पाय सतत ओले असतात . त्यामुळे त्यांच्या नखातील कातडी मऊ होते. यामध्ये जंतुसंसर्ग होतो. त्याचबरोबर कातडीला लाकडे किंवा गवत पोचल्याने जखमा होतात. या भागात या जनावरांना झालेला रोग हा लाळ नसून फुटरोट हा जिवाणूचा विषाणूवन्य आजार आहे. शासकीय दवाखान्यात याबाबतची औषध उपलब्ध असून मेंढपाळानी येथुन औषध घ्यावीत.”\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \n‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या\nFD मध्ये नाही तर लोक ‘इथं’ गुंतवणूक करताहेत पैसे, तुम्ही देखील घ्या ‘फायदा’\nपुन्हा एकदा ‘लगीन’ गाठ बांधणार ‘ही’ TV वरील ‘HOT’ अभिनेत्री, स्वतः शेअर केली माहिती\nपोलीस दलाच्य��� सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nशिक्षेपेक्षा अधिक कारावास भोगलेल्या तिघा नायझिरियन नागरिकांची…\nसोन्याची तस्करी करणाऱ्याला पुणे विमानतळावर अटक, 74 लाखांचे सोने जप्त\nPMO च्या एकाधिकारशाहीमुळं होतेय अर्थव्यवस्था…\nमहिला शिक्षिकेनं 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेतलं…\nमुख्यमंत्र्यांनी ‘महापोर्टल’ बद्दल तात्पुरता घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nशरद पवारांच्या नावानं राज्यातील लोकांची दिशाभूल केली जाते : छगन भुजबळ\nपिंपरी : चॉकलेटच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे ५ वर्षाच्या मुलीवर ‘कुकर्म’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vhuvniti-news/livant-syria-fight-1139944/", "date_download": "2019-12-08T20:38:20Z", "digest": "sha1:NQ3VO2R3JE6VZJ2ST4FV4WOSAM6CBOWA", "length": 26790, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nलिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे\nलिव्हॅन्ट -सीरियातील निर्णायक लढा श्रीकांत परांजपे\nसीरिया तर जळतो आहेच, पण आसपासच्या प्रदेशातले सत्तासंतुलन यामुळे बदलत चालले आहे.\nसीरिया तसेच ज्याला ‘लिव्हॅन्ट’ म्हटले जाते ते भूमध्य सागरानजीकचे क्षेत्र यांच्यापुढे सध्या पारंपरिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या युद्धांचे आव्हान आहे. सीरिया तर जळतो आहेच, पण आसपासच्या प्रदेशातले सत्तासंतुलन यामुळे बदलत चालले आहे. येमेनवर सौदी बॉम्बफेक सुरू होणे किंवा अमेरिकेने इराणशी सामंजस्यपूर्ण चर्चेची भूमिका घेणे, हे सारेदेखील अखेर या संघर्षांचे परिणाम आहेत. प्रश्न आहे तो, निर्णायक लढा कसा लढणार, हा\n‘लिव्हॅन्ट’ हा आता इंग्रजीत आलेला मूळचा अरेबिक शब्द भूमध्य सागराच्या पूर्वेकडील प्रदेशासंदर्भात वापरला जात असे. पुढे पहिल्या महायुद्धानंतर हा शब्द फ्रान्सच्या ताब्यात असलेल्या लेबनॉन व सीरियाच्या प्रदेशाबाबत वापरला जाऊ लागला. इस्लामिक स्टेटच्या सुरुवातीच्या उठावाच्या काळात त्या चळवळीच्या व्याप्तीचे वर्णन करताना इस्लामिक स्टेट ऑफ इराण व लिव्हॅन्ट असे केले जात असे. आज लिव्हॅन्ट या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे राष्ट्र सीरिया आहे. किंबहुना आज मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) राजकारण आणि सुरक्षाविषयक समस्या आणि या बऱ्याच अंशी सीरियातील घडामोडींवर अवलंबून आहेत. सीरियातील यादवीमुळे या प्रदेशातील पारंपरिक सत्ता संतुलन बदलत चालले आहे. १९७३च्या अरब-इस्रायल संघर्षांनंतर अमेरिकेने केलेला हस्तक्षेप व त्यातून निर्माण झालेले स्थर्य हे इराकच्या कुवेत प्रकरणादरम्यान (१९९९) देखील कायम होते, ते टय़ुनिसियामधील (२०११) उठावानंतर बिघडायला लागले. टय़ुनिसियाच्या नंतर सुरू झालेल्या ‘अरब िस्प्रग’च्या काळात ज्या नव्या समस्या सुरू झाल्या, त्यात पुढे सीरियात यादवी पेटली. सीरियातील संघर्ष हा अमेरिका व इराणच्या या क्षेत्रातील धोरणांना एक आव्हान आहे, कारण इथे प्रथमच पारंपरिक आणि अपारंपरिक पातळीवर संघर्ष पेटत आहे.\nइजिप्त, इस्रायल, जॉर्डन, सीरिया व (एके काळी) इराक यांनी पारंपरिक लष्करी सत्तेच्या आधारे आपल्या सुरक्षा योजना आखल्या होत्या. त्यांनी आखलेली रणनीती हीदेखील पारंपरिक युद्धाच्या चौकटीतील होती. आज या क्षेत्रात अपारंपरिक स्वरूपाचे संघर्ष वाढत आहेत आणि त्याच बरोबरीने अराष्ट्रीय घटक महत्त्वाचे होत आहेत. अपारंपरिक युद्ध पद्धती, ज्यात दहशतवादी कारवायांचा समावेश होतो त्याला आज असिमेट्रिक (ं२८ेी३१्रू) युद्ध पद्धती म्हटले जाते, कारण या युद्धात कोणत्याही पारंपरिक निकषांचा वापर केला जात नाही. आज अशा प्रकारची युद्ध पद्धती मध्य पूर्वेतील राष्ट्र आणि अराष्ट्रीय घटक दोघेही वापरत आहेत. सीरियातील यादवी, इजिप्तमध्ये मुबारक यांची हकालपट्टी, जॉर्डन व लेबॅनॉनमध्ये तणाव या सर्वाचा परिणाम म्हणजे आज पारंपरिक लष्करी सत्ता संतुलन मोडकळीला येणे हे आहे.\nपारंपरिक लष्करी व्यवस्थेतून निर्माण केलेल्या संतुलनाला प्रथम आव्हान दिले गेले ते २००६ मध्ये झालेल्या इस्रायल-हेझबुल्ला संघर्षांने. गेली अनेक वर्षे अरब इस्रायल संघर्ष हा पारंपरिक युद्ध पद्धतीवर खेळला जात असे. आता इराण व सीरियाच्या पािठब्यावर पुढे आलेले हेझबुल्ला किंवा हमाससारखे अराष्ट्रीय घटक नव्या प्रकारचे आव्हान निर्माण करीत आहेत. हे आव्हान म्हणजे इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे असे मानण्याचे कारण नाही. तशा प्रकारच्या वल्गना जरी दिल्या गेल्या, तरी या आव्हानाला निश्चित मर्यादा आहेत.\nउत्तर आफ्रिकेपासून अफगाणिस्तानपर्यंतच्या क्षेत्रात सांप्रदायवाद वाढत आहे. इराणशी संलग्न असलेल्या शिया पंथीयांचा वापर इराणने अमेरिकेला शह देण्यासाठी अनेकदा केला आहे. तर कतार, तुर्कस्तान व सौदी अरेबियाने इजिप्त, लेबॅनॉन, सीर���या किंवा इराकमध्ये त्यांच्याशी निष्ठा ठेवणाऱ्या सांप्रदायी घटकांचा वापर केला आहे. येमेनमध्ये सौदी अरेबिया इराणच्या पािठब्याने लढत असलेल्या हौतीं विरुद्ध लष्कराचा वापर करीत आहे. ज्या क्षेत्रांमध्ये सत्तेची पोकळी दिसून येते, तेथे सलाफी जिहादी गट आक्रमक होत आहेत. इस्लामिक स्टेट याचाच एक भाग आहे.\nआज लिव्हॅन्टचे भवितव्य आणि त्या अनुषंगाने मध्य पूर्वेतील राजकारण सीरियातील घडामोडींवर बरेचसे अवलंबून असेल, असे वाटते. कारण सीरियात एका पातळीवर तेथील बशर अल-असाद यांची राजवट अरब िस्प्रग नंतरच्या काळातील उठावाला सामोरे जात होती. असाद यांना इराणचा भक्कम पािठबा आहे, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत रशिया त्यांच्या बाजूने उभा आहे. असाद विरोधकांना मध्य पूर्वेतील सुन्नी अरब राष्ट्रे पािठबा देताना दिसतात, अमेरिका तसेच पश्चिमी राष्ट्रांचा काही प्रमाणात उघड तर काही प्रमाणात छुपा पािठबा आहे. या बिकट परिस्थितीत सीरियाच्या काही भागांत इस्लामिक स्टेटने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मध्य पूर्वेच्या राजकारणात आता आग्रहाची भूमिका घेणाऱ्या इराणला या क्षेत्रातील सत्ताव्यवस्थेत आपले स्थान पक्केकरायचे आहे. यात इस्रायलबाबतचे धोरण हा महत्त्वाचा घटक आहे. अरब राष्ट्रांना इस्रायलसमोर नमते घ्यावे लागले होते. २००६ मध्ये इराणने हेझबुल्लाच्या मार्फत लेबॅनॉनमध्ये इस्रायलला यशस्वी आव्हान दिले. असादला पािठबा हा त्याचा एक भाग आहे. या क्षेत्रात आपले स्थान कायम राखण्यासाठी अमेरिका एकीकडे इराणशी संवाद साधते तर त्याच बरोबरीने अरब राष्ट्रांबरोबर असलेले संबंध सांभाळण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच सीरियातील यादवीचे बदलते रंग, त्याचे स्वरूप, त्या राष्ट्राची भविष्यातील राजकीय व्यवस्था आणि या संदर्भात इराण आणि अमेरिकेची भूमिका मध्य पूर्वेच्या सत्ता संतुलनाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत.\nपरंतु जोपर्यंत अमेरिका व अमेरिकेच्या बाजूने असलेली अरब राष्ट्रे तसेच इराण-सीरिया संदर्भातील आपली रणनीती बदलत नाहीत, तोपर्यंत असाद आपल्या ठिकाणी ठाम राहण्याची शक्यता आहे. असाद हे एकीकडे आपल्या मित्र राष्ट्रांकडून योग्य तसा पािठबा मिळवत राहतील आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलण्याची वाट पाहतील. असादविरोधी घटकांना पश्चिमी राष्ट्��� किती काळ पािठबा देऊ शकतात याला मर्यादा आहेत. कारण हा पािठबा म्हणजे एकीकडे इस्लामिक स्टेटला बळ देणे होते तर दुसरीकडे रशिया व चीनबरोबरचे तणाव वाढण्याची शक्यता निर्माण होते. तसेच सीरियातील झगडय़ामुळे मध्य पूर्वेतील एकूण सत्ताव्यवस्था अस्थिर करण्यात अरब तसेच पश्चिमी राष्ट्रांना फायदा नाही, हे असाद जाणून आहेत.\nसीरियातील लढय़ाचे स्वरूप हे साधे, निश्चित स्वरूपाचे किंवा त्याचे भविष्य कथन निश्चितपणे करता येण्यासारखे नाही. तो लढा हा केवळ शिया-सुन्नी लढा नाही, इराणच्या वर्चस्वाचा किंवा अमेरिकन हितसंबंधाचा नाही.\nसीरियामध्ये जिहादी किंवा इतर इस्लामिक जहाल गट त्यांचे अल कायदा किंवा इस्लामिक स्टेटशी संबंध आहेत यांचे आव्हान वाढत आहे. मध्य पूर्वेतील या अनेक जहाल गटांचे आपसातील संबंध सलोख्याचे नाहीत, त्यांचे काही वाद हे वांशिक आहेत तर काही वैचारिक आहेत. परंतु इथल्या सर्वच राष्ट्रांना, त्यात इराण बरोबरीने अरब राष्ट्रदेखील येतात, खरा धोका इस्लामिक स्टेटच्या वाढत्या प्रभावाचा जाणवतो. हा प्रभाव मुख्यत: लिव्हॅन्टमध्ये वाढत आहे.\nमध्य पूर्वेच्या क्षेत्रात, विशेषत: लिव्हॅन्टच्या गुंतागुंतीच्या राजकारणात स्थर्य निर्माण करण्याची खरी क्षमता आजदेखील केवळ अमेरिकेलाच आहे. रशियाकडे आज हस्तक्षेप करण्यासाठी लागणारी पूर्वीची लष्करी आíथक क्षमता नाही. चीनचा राजनय हा भू-अर्थकरणाच्या चौकटीत मांडला जात आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्थर्य निर्माण करण्यासाठी चीन अमेरिकेला पािठबा देण्याची शक्यता आहे.\nइथे इस्रायलची भूमिका बचावात्मक तसेच प्रतिसादात्मक दिसते. सीरियात पुढाकार घेणे आपल्या हिताचे नाही, परंतु राष्ट्रहित जपण्यासाठी लागणारी पावले इस्रायल उचलेल. अमेरिका इराणचे महत्त्व जाणून आहे म्हणूनच त्या राष्ट्रांशी संवाद चालू आहे. इराणबरोबर आण्विक धोरणांबाबत केलेला करार हा इराणला आपल्या राजनयात सामावून घेण्यासाठी केला गेला होता. इस्लामिक स्टेटविरोधात लढा देण्यासाठी अमेरिका लष्कराचा वापर करण्यास तयार आहे. इराकमधून बाहेर पडूनही तेथे ड्रोनचा वापर केला जात आहे. या क्षेत्रात लष्करी पातळीवर हस्तक्षेप करण्याची क्षमता आणि हस्तक्षेपाला अधिमान्यता (मग ती उघडपणे दिली नसली तरी चालेल) ही केवळ अमेरिकेलाच आहे, हे उघड आहे.\nलेखक सावित्रीबाई फुले प���णे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतुर्कस्तानने रशियाचे लढाऊ विमान पाडले\n इस्त्रायलचा इराणच्या तळावर जोरदार मिसाईल हल्ला\nअमेरिकेचं रशियाला डायरेक्ट चॅलेंज, आमच्या नव्या, स्मार्ट मिसाईल हल्ल्यासाठी तयार राहा\nसीरियातील बॉम्बहल्ल्यात किमान १०१ जण ठार\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/444657", "date_download": "2019-12-08T21:12:05Z", "digest": "sha1:CITPMWY72SSCR5DQYBGW5OW22NCCGE7V", "length": 5936, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अखेर युती तुटलीच, पाठिंबाही काढला! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » अखेर युती तुटलीच, पाठिंबाही काढला\nअखेर युती तुटलीच, पाठिंबाही काढला\nपणजी : पत्रकार परिषदेत बोलताना मगो पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार दीपक ढवळीकर. बाजूला श्रीधर मांजरेकर, परशुराम कोटकर, आमदार लवू मामलेदार, ऍड. नारायण सावंत, प्रताप फडते.\nनव्या राजकीय घडामोडीत गुरुवारी मगो पक्षाने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांना दिलेल्या पत्रात मगोच्या तीन आमदारांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेर भाजप मगो यांची युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नव्या समिकरणांनी गती घेतली आहे.\nविधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपबरोबर असलेल्या युतीबाबत मगो पक्ष निर्णय घेईल, असे मगो उपाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते. बुधवार 4 जानेवारीला निवडणूक जाहीर होताच काल गुरुवारी मगोने पाठिंबा काढून घेतला. मगोने घेतलेल्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत मगो-भाजप युती शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nवर्षभर सुरु होता संघर्ष\nमागील वर्षभर मगो आणि भाजप यांच्यादरम्यान संघर्ष सुरू होता. मगोचे दीपक ढवळीकर यांच्याकडील महत्त्वाचे असे सहकार खाते काढून घेण्यात आल्यानंतर मगोनेते प्रचंड नाराज बनले होते. त्याअगोदर साबांखामंत्रीपदी असलेल्या सुदिन ढवळीकर यांचे पंख कापण्यासाठी राज्य साधन सुविधा विकास मंडळाकडे महत्त्वाच्या विकासकामांचे प्रकल्प देण्यात आले होते.\nमगोची मुस्कटदाबी सुरू झाल्यानंतर मगोच्या केंद्रीय समितीनेही भाजपच्या विरोधात विधाने करायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर मगोने भाजपचा पाठिंबा काढून घ्यावा, असा तगादाही ढवळीकर बंधुंच्या मागे लावला होता. तरीही योग्यवेळी निर्णय घेऊ, असे ढवळीकर समितीला वेळोवेळी सांगत आले.\nगोवा डेअरी गैरकारभारावर निबंधकांचा 12 रोजी निकाल\nविधानसभेचा दुसरा दिवसही वाया\nलोकमान्य मल्टीपर्पज कॉ.संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला\nराज्याचा विरोधी पक्षनेता होण्यास आपण तयार आहे –\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/suger-production-maharashtra-235975", "date_download": "2019-12-08T21:32:27Z", "digest": "sha1:Q7SE6MG2CCPNMGQ2OTFB5XSL7U73B5IU", "length": 15974, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला 25 नोव्हेंबरचा मुहूर्त? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसाखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला 25 नोव्हेंबरचा मुहूर्त\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nराज्यातील साखर कारखाने 25 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत परवानगीसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्यपालांनी मंगळवारी (ता. 19) बैठकीची वेळ दिली आहे. यामध्ये या प्रस्तावाला निश्‍चित मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.\nदेऊळगाव राजे (पुणे) : राज्यातील साखर कारखाने 25 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत परवानगीसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्यपालांनी मंगळवारी (ता. 19) बैठकीची वेळ दिली आहे. यामध्ये या प्रस्तावाला निश्‍चित मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.\nआलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्यांच्या अकराव्या गळीत हंगामाची सुरवात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड शुगरचे अध्यक्ष जगदीश कदम होते. यावेळी कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते, इंद्रजित जगदाळे, दौंडचे उपनगराध्यक्ष वसीम शेख, पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड, ऍड. अजित सूर्यवंशी उपस्थित होते.\nगायकवाड म्हणाले, \"\"राज्यातील 195 साखर कारखान्यांपैकी 25 ते 30 साखर कारखाने डबघाईला आले आले आहेत. ते बंद झाल्यास शेतकऱ्याचा फायदा होईल. काही साखर कारखान्यावर मोठे कर्ज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस घालण्यासाठी काळजी घ्यावी. चालू वर्षी राज्यातील 89 साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना दिला आहे. एफआरपी दिल्यानंतरच कारखान्यांना गाळपाचा परवाना देणार आहे.''\nदौंड शुगर हा राज्यात सर्वांत चांगला कारखाना म्हणून पाहिला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील व परिसरातील कार्यकारी संचालकांची बैठक लवकरच दौंड शुगर कारखान्यावर बैठक घेतली जाणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.\nजगदीश कदम म्हणाले, \"\"चालू वर्षी पाच ते सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. कारखान्यांची चालूवर्षी एफआरपीची रक्कम 2700 रुपये आहे. वीरधवल जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहाजी गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन चांगदेव गिरमकर यांनी केले.\nकारखाना उभारणीसाठी घेतलेल्या सरकारच्या भांगभाडवलाचे 10 लाख रुपये न दिल्यास गाळपाचा परवाना देणार नाही. कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढायची आहे. राज्यातील 30 साखर कारखान्याने डबघाईस आले असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम व कामगारांचा पगार दिलेला नाही.\n- शेखर गायकवाड, साखर आ��ुक्त\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील साखर उत्पादन घटणार\nपुणे - राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला...\nआता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे\nकुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे...\nपळसेचा मुळा राज्यभर प्रसिद्ध अन गावातील दोनशे तरुण बनलेत अभियंते\nनाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा...\n‘या’ गावातील कुटुंबे होताहेत स्थलांतरीत\nघोगरी : दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याने शेतीतील उत्पन्नात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हाताला कामच...\nमधुमेहींसाठी खुशखबर; इन्शुलिनच्या इंजेक्शनची कटकट मिटली\nपुणे ः सध्या वापरात असलेले इन्शुलिन तोंडाद्वारे घेणे शक्‍य नाही. कारण पोटातील आम्लामुळे इन्शुलिनचे विघटन होते. पर्यायाने अत्यंत कमी प्रमाणात आणि...\nचवदार, ‘दम’दार बिर्याणी... (विष्णू मनोहर)\nबिर्याणी हा जगभरातल्या खवैयांचा अतिशय आवडता प्रकार. आपापल्या रुचीनुसार व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणीवर प्रत्येक खवैया ताव मारत असतो. तांदूळ वापरून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-railway-central-railway-mpg-94-1949915/", "date_download": "2019-12-08T20:37:16Z", "digest": "sha1:C6WIXBCITH4O4P7KX6QQRZBGLBTYTS57", "length": 13834, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Railway Central Railway mpg 94 | अपंगांच्या डब्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचीही घुसखोरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nअपंगांच्या डब्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचीही घुसखोरी\nअपंगांच्या डब्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचीही घुसखोरी\nमध्य रेल्वे कर्मचाऱ्यांसह १० सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई\nमध्य रेल्वे कर्मचाऱ्यांसह १० सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई\nलोकलमधील अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी करणाऱ्यांमध्ये रेल्वेचे कर्मचारीही आघाडीवर आहेत. घुसखोरांविरोधात गेल्या १५ दिवसांत केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेल्या १० सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये मध्य रेल्वेचे विविध विभागातील आणि रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचारीही असल्याचे सुरक्षा दलाने सांगितले. आतापर्यंत खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करताना ५३ जणांना पकडल्याची माहिती दिली.\nलोकलमधील अपंगांच्या राखीव डब्यात सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. तरीही अनेक जण बिनदिक्कतपणे घुसखोरी करतात. गर्दीच्या वेळी तर हे प्रमाण खूपच मोठे असते. त्यामुळे अपंग प्रवाशांना सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करताना बराच मनस्ताप होतो. सामान्य प्रवाशांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने २५ जुलैपासून कारवाईला सुरुवात केली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करताना त्यांनी केलेल्या गुन्ह्य़ांची माहितीही पाठवली जात आहे. पहिल्या पाच दिवसांत ३४ जणांवर कारवाई केल्यानंतर त्यात आता आणखी वाढ झाली आहे. आतापर्यंत ५३ जणांवर दंडात्मक कारवाई करून नोटीसही धाडल्याचे सांगितले.\nअपंगांच्या डब्यात घुसखोरी करण्यात सरकारी कर्मचारीही आघाडीवर आहेत. १० कर्मचाऱ्यांनाही पकडण्यात आले असून यामध्ये शहर पोलीस, रेल्वे पोलीसही असून मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्ह्य़ाची माहिती सुरक्षा दलान�� दिली आहे. रेल्वे पोलिसांमध्ये लोहमार्ग पोलीस व मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलातील कर्मचारीही असल्याचे समोर आले. त्यांच्याविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.\nठाण्यात ४९० जणांवर कारवाई\nदादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, मानखुर्द, वडाळा, पनवेल, कर्जत स्थानकात लोकल येताच अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या घुसखोरांना पटकन उतरवण्यात येत आहे. त्यांच्याकडे विचारपूस करून व सर्व माहिती घेऊनच पुढील कारवाई केली जात आहे. २५ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत केलेल्या कारवाईत १,२३२ जणांना पकडण्यात आले आहे. यात सर्वाधिक ठाणे स्थानकात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ४९० आणि त्यापाठोपाठ घाटकोपर स्थानकात ४०१ जणांवर कारवाई झाली आहे.\nअपंगांच्या डब्यातून प्रवास करताना काही जण डॉक्टरचे सर्टिफिकेटही जवळ बाळगत नाहीत. अपंग प्रवाशासोबत त्याच्या सहकाऱ्यालाही अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी रेल्वेकडून सवलत पास दिला जातो. जर तो सोबत नसेल तरीही कारवाई केली जाणार असल्याचे सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/training-costs-less-aeronaut-akp-94-1989198/", "date_download": "2019-12-08T21:57:22Z", "digest": "sha1:CDFW5JVLBQFFCH65AV3YDHQGQMPAOVOR", "length": 16390, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Training costs less Aeronaut akp 94 | वैमानिक प्रशिक्षण कमी खर्चात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nवैमानिक प्रशिक्षण कमी खर्चात\nवैमानिक प्रशिक्षण कमी खर्चात\nकमतरता दूर करण्यासाठी २००४ मध्ये गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली.\nहेलिकॉप्टर सरावाला सिम्युलेटरची जोड\nकॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलचा प्रयोग\nखासगी संस्थेत वैमानिकाचे प्राथमिक शिक्षण घ्यायचे म्हटले तर साधारणत: २० ते २२ लाख रुपये खर्च येतो. त्यात उड्डाण सराव अधिक खर्चीक असते. लष्कराचे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल दरवर्षी ७० ते ८० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन हेलिकॉप्टरचे वैमानिक बनविते. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या प्रत्यक्ष सरावाच्या जोडीला सिम्युलेटरची व्यवस्था आहे. या यंत्रणेवर हेलिकॉप्टर चालविण्याचा सराव करता येतो. या माध्यमातून गुणवत्ता कायम राखत संस्था वैमानिक प्रशिक्षणाचा खर्च कमी करण्यात यशस्वी झाली आहे.\nभारतीय लष्करात १ नोव्हेंबर १९८६ रोजी हवाई विभागाची स्थापना झाली. प्रारंभीच्या काळात हेलिकॉप्टरच्या वैमानिकांचा तुटवडा होता. ही कमतरता दूर करण्यासाठी २००४ मध्ये गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या लष्करातील अधिकाऱ्यांना येथे प्राथमिक वैमानिक आणि नंतर ‘कॉबॅक्ट एव्हिएटर्स’ शिक्षणक्रम करावा लागतो. या दोन्ही प्रशिक्षणांतर्गत एकूण ९० तासांच्या हवाई उड्डाणाचा अनुभव दिला जातो. तसेच स्कूल प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षणक्रम राबविते. या सर्व प्रशिक्षणाचा आर्थिक भार लष्करी हवाई विभाग उचलते. स्कूलला एक तासाचे हवाई प्रशिक्षण द्यायचे असल्यास इंधन, हेलिकॉप्टर देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाचा ताळमेळ केल्यास एक लाख रुपये खर्च येतो. ‘चिता’, ‘चेतक’ हेलिकॉप्टरसाठीचा हा खर्च आहे. ‘ध्रुव’ आणि इतर आधुनिक हेलिकॉप्टरसाठी तोच खर्च ताशी दोन ते अडीच लाख इतका आहे.\nशिक्षणक्रमाच्या निकषानुसार प्रशिक्षणार्थीना संयुक्तपणे हवाई उड्डाणाचे धडे दिले जातात. तरीदेख��ल खर्च लाखोंच्या घरात असतो. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत तडजोड न करता स्कूलने खर्च कमी करण्याचा विचार केला. तेव्हा सिम्युलेटर यंत्रणेचा पर्याय समोर आला होता. मुळात सिम्युलेटर यंत्रणा महागडी असते. मोठय़ा संख्येने असणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी तिचा विचार सयुक्तिक ठरतो. त्या अनुषंगाने स्कूलने सिम्युलेटर यंत्रणेचा अधिकतम वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले. हेलिकॉप्टरमधून आकाशात प्रत्यक्ष भरारी न घेता जमिनीवर आभासी पद्धतीने तोच सराव करण्याची सुविधा सिम्युलेटरमधून उपलब्ध होते. हवाई प्रशिक्षणात सिम्युलेटरचा वापर करणारी ही देशातील पहिली संस्था आहे. सध्या स्कूलकडे ‘चिता’, ‘चेतक’चे सिम्युलेटर असून त्यावर प्रशिक्षणार्थी कितीही तास सराव करू शकतात. यामध्ये इंधन आणि हेलिकॉप्टरच्या देखभाल-दुरुस्ती खर्चात बचत होते. शिवाय, विहित तासांपेक्षा अधिक प्रशिक्षण यंत्रणेच्या माध्यमातून मिळते. वैमानिकासाठीच्या दोन्ही शिक्षणक्रमातील काही तासांच्या हवाई सरावाचा कालावधी सिम्युलेटरकडे वर्ग करून लाखोंच्या खर्चात बचत करणे दृष्टिपथास आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nहवाई सरावाची आभासी पद्धतीने सुविधा देणारी सिम्युलेटर यंत्रणा महागडी आहे. भारतीय सैन्य दलांकडे जी हेलिकॉप्टर मोठय़ा संख्येने आहेत, त्यांच्या प्रशिक्षणात सिम्युलेटरवरील खर्च मेळ साधणारा ठरतो, याकडे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. गांधीनगरच्या केंद्रात ‘चिता’, ‘चेतक’चे सिम्युलेटर आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडे हलक्या वजनाची ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर आहेत. ‘ध्रुव’ची संख्या मोठी आहे. अन्य सुरक्षा दलांकडून हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अशा काही हेलिकॉप्टरचे सिम्युलेटर एचएएलच्या बंगळूरुस्थित केंद्रात आहे. सर्व दलातील प्रशिक्षणार्थी तिथे सराव करतात, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमधून दीड दशकांत शेकडो अधिकारी वैमानिक होऊन लष्कराच्या हवाई विभागात दाखल झाले. वैमानिक बनलेल्या बहुतेकांनी हेलिकॉप्टरच्या प्रत्यक्ष उड्डाणाबरोबर सिम्युलेटरवर सराव केलेला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रद���्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ncp-leader-nawab-malik-on-sharad-pawar-and-govt-formation/", "date_download": "2019-12-08T21:36:23Z", "digest": "sha1:F2T4SKUQO4LIU4BZOHRDVP6XFFIZPFPY", "length": 12663, "nlines": 198, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवारांनी मात दिली- नवाब मलिक - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome Maharashtra News भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवारांनी मात दिली- नवाब मलिक\nभारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवारांनी मात दिली- नवाब मलिक\nमुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार राज्यात येणार असल्याचं तिन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे.\nमलिक यांनी राज्यात सर्वाधिक जागा मिळूनही भाजप सत्तेबाहेर झाल्याच्या मुद्यावरून भाजपाध्यक्ष अमित शहा यां���ा डिवचलं आहे. “अखेर भारतीय राजकारणातील तथाकथित चाणक्याला शरद पवार यांनी मात दिलीच. दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला झुकवू शकलं नाही. ” अशी कोपरखळी मलिक यांनी ट्विटरवरून लगावली आहे.\nदरम्यान महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांची आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर झाले. आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकास आघाडी’विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.\nशिवसेनेचं “रिमोट कंट्रोल” आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी \nआख़िर भारतीय राजनीती के तथाकथित चाणक्य को @PawarSpeaks साहब ने मात दे ही दी ,\nमहाराष्ट्र को दिल्ली का तख्त नही झुका पाया,\nPrevious article“अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आता आंदोलन करण्याची वेळ आली ”\nNext articleशपथविधीपर्यंत शरद पवार कोणासोबत जातील हे सांगता येणार नाही – बच्चू कडू\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी हाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/here-are-top-proven-health-benefits-of-corn-silk-for-kidney/", "date_download": "2019-12-08T22:11:18Z", "digest": "sha1:6EJJMSHPCL65USB5BYZ2FMAX5SYY7DO4", "length": 9315, "nlines": 117, "source_domain": "arogyanama.com", "title": "मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे 'हे' ६ आजार होतील बरे, असे तयार करा - Arogyanama", "raw_content": "\nमक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – मक्याचे कणीस खावून झाल्यानंतर त्याचे तुरे कधीही टाकू नका. कारण या तुऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये भरपूर पोषकतत्व असल्याने यामुळे विविध आजार बरे होऊ शकतात. यासाठी मक्याच्या तुऱ्याचे ड्रिंक घ्यावे. हे ड्रिंक कसे तयार करावे, तसेच त्याचे फायदे कोणते, याविषयी माहिती घेवूयात.\nअसे तयार करा ड्रिंक\n१ एक ग्लास पाण्यात मक्याचे तुरे टाकून पंधरा मिनिटे उकळा. कोमट झाल्यावर यामध्ये काळे मिठ आणि लिंबू पिळून घ्या.\n२ काचेच्या भाड्यांत स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये मक्याचे तुरे टाका. हे भांडे दिवसभर उन्हात ठेवा. संध्याकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून प्या.\nहे किडनीतील विषारी घटक बाहेर टाकते. यामुळे किडनी निरोगी राहते. किडनी स्टोनचा धोका टळतो.\nअर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय\nमानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे\n‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे\nमक्याच्या तुऱ्याचे ड्रिंक प्यायल्याने फॅटबर्न प्रोसेस वेगाने होते. यामुळे वजन कमी होते.\nहे रक्तनलिकांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊ देत नाही. तसेच वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते.\nरक्तातील साखर नियंत्रित करते. यामुळे डायबिटीजपासून बचाव होतो.\nयात फायबर भरपूर असल्याने डायजेशन चांगले होते. पोटाच्या तक्रारी कमी होतात.\nयाच्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित होते. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.\nपुरेसे पाणी न पिल्‍यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्‍या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार\nरात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल\nनिरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय\n‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग\nशरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्‍याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे\n‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स\n‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी\nतब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट\nशरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत\nव्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे\nमूड चांगला होणे 'हे' तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव\n'हा' फोटो पाहून अस्‍वस्‍थ झालात का तर तुम्‍हालाही असू शकतो 'हा' आजार\n'हा' फोटो पाहून अस्‍वस्‍थ झालात का तर तुम्‍हालाही असू शकतो 'हा' आजार\nप्रसूती नंतर ‘या’ अन्न अन्‍न पदार्थांचं आवश्य सेवन करावं, जाणून घ्या\nपरफेक्ट ‘काजळ’ लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या\nसर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो \nसहजपणे वाढवा वजन…आणि खुलवा सौंदर्य, जाणून घ्या १० टीप्स\n‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी\n सुरक्षित प्रणय करा, कारण एड्सपेक्षाही भयंकर आहे ‘सेक्स सुपरबग’\nतीळ, मस मुळापासून नष्ट करण्यासाठी करा ‘हे’ १५ पारंपारिक उपाय\nरक्त वाढविण्यासाठी सिताफळ फायदेशीर, जाणून घ्या आणखी फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-12-08T22:06:34Z", "digest": "sha1:YT7JRFHDMKJZYIGOJAQZLOW4J6QXL2UE", "length": 16588, "nlines": 255, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९ - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९\nतारीख ३१ ऑक्टोबर – १७ नोव्हेंबर २०१८\nसंघनायक ॲरन फिंच फाफ डू प्लेसी\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सध्या आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिका प्रधानमंत्री एकादश विरुद्ध एक ५० षटकांचा सराव सामना खेळेल.\n१.१ लिस्ट-अ सामना : प्रधानमंत्री एकादश वि. दक्षिण आफ्रिका\n१.२ ट्वेंटी२० सराव सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. दक्षिण आफ्रिका\n२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका\n३ एकमेव ट्वेंटी२० सामना\nलिस्ट-अ सामना : प्रधानमंत्री एकादश वि. दक्षिण आफ्रिका[संपादन]\nएडन मार्करम ४७ (५१)\nउस्मान कादीर ३/२८ (१० षटके)\nजॉश फिलिप ५७ (५३)\nलुंगी न्गिदी २/१६ (६ षटके)\nप्रधानमंत्री एकादश ४ गडी आणि ८१ चेंडू राखून विजयी.\nपंच: शॉन क्रेग (ऑ) आणि सायमन फ्राय (ऑ)\nसामनावीर: जॉश फिलिप (प्रधानमंत्री एकादश)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nब्लेक एल एडवर्ड्स (प्रधानमंत्री एकादश) याने लिस्ट-अ पदार्पण केले.\nट्वेंटी२० सराव सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. दक्षिण आफ्रिका[संपादन]\nएडन मार्करम ४५ (२६)\nगुरिंदर संधू १/१८ (३ षटके)\nॲलेक्स रॉस ४० (३५)\nक्रिस मॉरिस २/३५ (४ षटके)\nदक्षिण आफ्रिका ४१ धावांनी विजयी.\nॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन\nपंच: गेरार्ड अबूड (ऑ) आणि फिलिप गिलिस्पी (ऑ)\nसामनावीर: एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका)\nनॅथन कौल्टर-नाईल ३४ (३१)\nअँडिल फेहलुक्वायो ३/३३ (६ षटके)\nक्विंटन डी कॉक ४७ (४०)\nमार्कस स्टोइनिस ३/१६ (४.२ षटके)\nदक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.\nपंच: अलिम दर (पाक) आणि सायमन फ्राय (ऑ)\nसामनावीर: डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.\nइम्रान ताहीर (द.अ.) १५० एकदिवसीय बळी घेतले.\nॲलेक्स केरी ४७ (७२)\nकागिसो रबाडा ४/५४ (९.३ षटके)\nडेव्हिड मिलर ५१ (७१)\nमार्कस स्टोइनिस ३/३५ (१० षटके)\nऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी.\nपंच: गेरार्ड अबूड (ऑ) आणि मायकेल गॉफ (इं)\nसामनावीर: ॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.\nडेव्हिड मिलर १३९ (१०८)\nमिचेल स्टार्क २/५७ (१० षटके)\nशॉन मार्श १०६ (१०२)\nकागिसो रबाडा ३/४० (१० षटके)\nदक्षिण आफ्रिका ४० धावांनी विजयी.\nपंच: अलिम दर (पाक) आणि पॉल विल्सन (ऑ)\nसामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.\nदक्षिण आफ्रिकेचा हा ६००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.\nफाफ डू प्लेसी आणि डेव्हिड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वाधीक धावांची भागीदारी रचली.\nफाफ डू प्लेसी २७ (१५)\nअँड्र्यु टाय २/१८ (२ षटके)\nग्लेन मॅक्सवेल ३८ (२३)\nलुंगी न्गिदी २/१६ (२ षटके)\nदक्षिण आफ्रिका २१ धावांनी विजयी.\nक���रारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट\nपंच: गेर्राड अबूड (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)\nसामनावीर: तबरैझ शम्सी (दक्षिण आफ्रिका)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.\nपावसामुळे सामना उशिरा सुरु झाला आणि प्रत्येकी १० षटकांचा खेळविण्यात आला.\nया मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\nश्रीलंका वि. भारतीय महिला\nवेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका महिला\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड महिला\nदक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे\nदक्षिण कोरिया महिला वि. चीन महिला\nऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये\nऑस्ट्रेलिया वि. संयुक्त अरब अमिराती\nन्यू झीलँड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nविश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nबांग्लादेश वि. वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान\nनामिबिया महिला वि. झिम्बाब्वे महिला\nथायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nनायजेरिया महिला वि. रवांडा महिला\nन्यूझीलंड महिला वि. भारत महिला\nसंयुक्त अरब अमिराती वि. नेपाळ\nवेस्ट इंडीज महिला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nदक्षिण आफ्रिका महिला वि. श्रीलंका महिला\nदक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका\nभारत महिला वि. इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये\n२०१८-१९ ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत पात्रता\nविश्व क्रिकेट लीग विभाग दोन\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे\nइ.स. २०१८ मधील क्रिकेट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१९ रोजी ००:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2019-12-08T22:28:44Z", "digest": "sha1:VH3YPORS6KEOSLANAJQPMQRYFVA3U2WF", "length": 7266, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युलिया तिमोशेन्को - विकिपीडिया", "raw_content": "\n१८ डिसेंबर २०���७ – ४ मार्च २०१०\n२७ नोव्हेंबर, १९६० (1960-11-27) (वय: ५९)\nद्नेप्रोपेत्रोव्स्क, युक्रेनियन सोसाग, सोव्हियेत संघ\nयुलिया व्होलोदिमिर्ना तिमोशेन्को (युक्रेनियन: Ю́лія Володи́мирівна Тимоше́нко; जन्म: २७ नोव्हेंबर १९६०) ही पूर्व युरोपातील युक्रेन देशाची माजी पंतप्रधान आहे. इ.स. २००५ साली अल्प काळाकरिता व २००७ ते २०१० दरम्यान ती युक्रेनच्या पंतप्रधानपदावर होती. तिमोशेन्कोचा युक्रेनच्या युरोपियन संघामध्ये प्रवेश करण्याला तीव्र पाठिंबा आहे.\nऑक्टोबर २०११ मध्ये पंतप्रधान असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तिमोशेन्कोवर खटला भरण्यात आला व तिला ७ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. सध्याच्या घडीला ती अटकेत असून खार्कीव्ह येथील एका इस्पितळामध्ये पाठीच्या विकारावर उपचार घेत आहे. तिला झालेली शिक्षा ही पूर्णपणे राजकीय सूडभावाने दिली गेली आहे असा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा दावा आहे. युरोपियन संघाने तिला सोडली जावे ही मागणी युक्रेनियन सरकारकडे अनेकदा केली आहे.\n२०१५ साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी तिमोशेन्कोच्या राजकीय पक्षाने तिला आघाडीचा उमेदवार म्हणून उभे केले आहे.\nइ.स. १९६० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१४ रोजी ११:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/khandesh-run-mini-marethon-jalgaon-run-group-aarynman-235633", "date_download": "2019-12-08T21:37:12Z", "digest": "sha1:X2HWVTDZKGI5O2S3LRHJ756JTNAH42GZ", "length": 16973, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "जळगावातूनही तयार होताहेत \"आयर्नमॅन' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nजळगावातूनही तयार होताहेत \"आयर्नमॅन'\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nजळगाव ः पूर्वीच्या तुलनेत धावणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामुळे लहान शहरांमधूनही उत्कृष्ट धावपटू तयार होत आहेत. धावण्यासाठी जे पोषक वातावरण आवश्‍यक आहे, ते तयार होत असल्याने शहरामध्येही मॅरेथॉन स्पर्धा भरविली जात आहे. याच वातावरणामुळे जळगाव शहरातून \"आयर्नमॅन' घडत आहेत.\nजळगाव ः पूर्वीच्या ��ुलनेत धावणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामुळे लहान शहरांमधूनही उत्कृष्ट धावपटू तयार होत आहेत. धावण्यासाठी जे पोषक वातावरण आवश्‍यक आहे, ते तयार होत असल्याने शहरामध्येही मॅरेथॉन स्पर्धा भरविली जात आहे. याच वातावरणामुळे जळगाव शहरातून \"आयर्नमॅन' घडत आहेत.\nजळगाव \"रनर्स ग्रुप'तर्फे \"खानदेश रन' मिनी मॅरेथॉन भरविण्यात आली आहे. मॅरेथॉनमुळे निश्‍चितच जळगावातील धावण्याचे \"कल्चर' वाढले आहे. यासोबत अनेकांनी सायकलिंग आणि स्वीमिंगची देखील सवय स्वतःला लावून घेतली आहे. या तीनही खेळांमधून होणाऱ्या \"ट्रायथलॉन' स्पर्धेत सहभागी होऊन निश्‍चित वेळेत \"टारगेट' पूर्ण केल्यानंतर \"आयर्नमॅन' होण्याचा मान मिळत असतो. अशीच इंडोनेशिया येथे झालेली स्पर्धा पूर्ण करून खानदेशातून पहिले आयर्नमॅन होण्याचा बहुमान स्वप्नील मराठे आणि निशी माधवानी यांनी मिळविला आहे. यानंतर ऑक्‍टोबरमध्ये विक्रांत सराफ, डॉ. विवेक पाटील आणि प्रा. शशांक झोपे यांनी गोवा येथे झालेली स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत \"आयर्नमॅन' ठरले.\n\"आयर्नमॅन' होण्याचा मार्ग तसा सोपा नाही. यात सहभागी होणाऱ्यांना स्पर्धेतील स्वीमिंग 1.9 किलोमीटर, सायकलिंग 90 किलोमीटर आणि रनिंग 21 कि.मी. अंतर एका पाठोपाठ एक दिलेल्या वेळेत पूर्ण करावयाचे असते. यासाठी तितकी मेहनत देखील आवश्‍यक असते. म्हणजेच \"आयर्नमॅन' हे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातूनच तयार होत असतात, असे म्हटले जाते. परंतु आता जळगावला देखील हा बहुमान रनर्स ग्रुपमुळे मिळाला आहे. जळगावातून आतापर्यंत पाच \"आयर्नमॅन' झाले आहेत.\nइंडोनेशिया येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी होऊन \"आयर्नमॅन' ठरलो. यासाठी आवश्‍यक असते सायकलींग, रनिंग आणि स्वीमिंग. 2016 पासून सायकलिंग करण्यास सुरवात होती. यानंतर रनर्स ग्रुपशी जुळल्यानंतर धावण्याचा सराव सुरू केला. \"रनर्स ग्रुप'चा सपोर्ट देखील तितकाच चांगला राहिला. इंडोनेशिया येथील स्पर्धा 8 तास 8 मिनिटांत पूर्ण करू शकल्याचा आनंद आहे.\n- स्वप्नील मराठे, \"आयर्नमॅन' तथा सदस्य रनर्स ग्रुप.\nइंडोनेशिया येथील स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी औरंगाबादला झालेल्या ऑलिपिंक डिस्टनच्या \"ट्रायथलॉन' स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच दोन मॅरेथॉन धावल्यानंतर इंडोनेशिया येथील स्पर्धेसाठी नोंदणी केली. तसा सराव देखील केला. स्पर्धेत सहभागी झ���ल्यानंतर थोड्या अडचणी आल्या. पण न खचता 8 तास 28 मिनिटांत तीनही प्रकारातील स्पर्धा पूर्ण करून \"आयर्नमॅन'चा मान पटकावला.\nनिशी माधवानी, आयर्नमॅन तथा सदस्य रनर्स ग्रुप.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी\nमुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य...\nथंडीचा जोर वाढला; पारा 14 अंशांवर\nजळगाव : गेल्या वीस दिवसांपासून कमी झालेल्या थंडीने पुन्हा कालपासून जोर धरला. दोन दिवसांपासून जळगावसह जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. 20 अंशांवर गेलेला...\nसिलिंडरचे दर 695 रुपयांवर\nजळगाव : इंटरनेट, मोबाईलच्या युगात स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचाच मोठ्या प्रमाणावर सर्वत्र वापर होतो. एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात असलेले...\n\"पी.एम. किसान'पासून 70 टक्के शेतकरी वंचित\nजळगाव : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेंतर्गत सुमारे एक लाख शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर चुकीची आहेत. आधार कार्डशी या नावांचा मेळ बसत नसल्याने ही...\nतर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा\nमुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Anagpur", "date_download": "2019-12-08T20:56:50Z", "digest": "sha1:YMZZTJEXJJKXSGJHNKCL6I6WC44L2DCB", "length": 28313, "nlines": 331, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (11) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nमहाराष्ट्र (42) Apply महाराष्ट्र filter\nप्रशासन (41) Apply प्रशासन filter\nमुख्यमंत्री (24) Apply मुख्यमंत्री filter\nअमरावती (20) Apply अमरावती filter\nदेवेंद्र फडणवीस (20) Apply देवेंद्र फडणवीस filter\nदोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह\nकळमेश्वर (जि. नागपूर) : कळमेश्वर तालुक्‍यातील लिंगा या गावातून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शनिवारी एका शेतात आढळून आला. तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. लिंगा : शेतात पाहणी करताना पोलिस उपअधीक्षक मोनिका राऊत व...\nदारू तस्करांनी काढला पळ; झाला अपघात\nपाटणसावंगी, (जि. नागपूर) : दारूची वाहतूक करताना पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. तर पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधून तब्बल 400 लीटर मोहफुलाची दारू जप्त केली आहे. ही घटना नजीकच्या इटनगोटी येथे घडली. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...\nvideo : थॅंक्‍यू हैदराबाद पोलिस, वुई सॅल्यूट यू\nनागपूर : हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्‍टर महिलेवर सामूहिक अत्याचार करून जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने देश हादरला. या घटनेनंतर देशभरातील महिला संघटना, महाविद्यालयीन युवतींनी दोषींना त्वरित फाशी मिळावी, अशी मागणी लावून धरली होती. अन्यायाची चीड सर्वत्र धगधगत असताना गुरुवारी हैदराबाद...\nजड वाहनांना आठ तासांचा \"ब्रेक' ; आतापर्यंत 86 लाख दंड वसूल\nवाडी,(जि. नागपूर) : वाडी, हिंगणा मार्गावर नागरिकांची गर्दी व शाळेच्या विद्यार्थांच्या वेळेच्या कालावधीत शहरातून प्रवेश करून पुढे जाणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीबाहेर थांबवून त्याला अन्य मार्गाने वळविण्याच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यानुसार अमरावती मार्गे येणाऱ्���ा वाहनांना आठ...\nअंबाझरीत बिबट्याने केली डुकराची शिकार\nनागपूर : अंबाझरी तलावाच्या मागील भागातील अंबाझरी राखीव वनक्षेत्र परिसरातील मेट्रोच्या \"लिटिल वूड गार्डन'मध्ये काम करणाऱ्या मजुराला बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क झाला. गुरुवारी दिवसभर आणि आज सकाळपर्यंत ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचे चित्रीकरण करून...\n नागपूर गारठले, महाबळेश्‍वरपेक्षाही थंड\nनागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात उशिरा का होईना थंडीचे आगमन झाले. उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे अचानक हवेत गारठा वाढला असून, दोन दिवसांत नागपूरचा पारा तब्बल सहा अंशांनी घसरला. शहरात गुरुवारी रात्री नोंद झालेले किमान तापमान संपूर्ण राज्यात नीचांकी...\n बिबट्या अंबाझरीत, ड्रोनने शोधाशोध\nनागपूर : सध्या एक वाघ मिहान परिसरात ठाण मांडून बसला असतानाच आता बिबट्याही शहरात घुसला आहे. गुरुवारी सकाळी हिंगणा भागातील औद्योगिक परिसराला लागून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये गवत कापण्यासाठी गेलेल्या मजुरांना तो आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. खरबदारीचा उपाय म्हणून वनविभागाने...\nनवऱ्याऐवजी प्रियकरावर केले प्रेम अन्‌ झाला घात\nनागपूर : सर्वसाधारण कुटुंबातील बाहेरख्याली महिलेने नवऱ्याऐवजी एका व्यक्तीवर प्रेम केले. काही दिवस त्यांचे मधूर संबंध होते. मात्र, तिने अचानक या प्रियकराशी देखील दुरावा केला. त्याला सोडून ती आणखी तिसऱ्याच व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केले. हा सर्व प्रकार प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने...\nपुढील दोन आठवड्यांत एअर इंडियाच्या 24 फेऱ्या रद्द\nनागपूर : एअर इंडियाने 6 ते 20 डिसेंबर या कालावधीत मुंबई आणि दिल्ली येथे जाणारे आणि तिथून येणाऱ्या 24 विमानांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणाऱ्यांना होणार आहे. नववर्ष जवळ...\n डॉन आंबेकरच्या चारमजली आलिशान बंगल्यावर बुलडोझर\nनागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या दारोडकर चौकातील \"आठवण' नावाच्या चारमजली आलिशान बंगल्यावर मनपाने बुलडोझर फिरवला. मनपाने नागपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईपूर्वीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हे बांधकाम पाडून गुन्हे शाखेने आंबेकरचा बंगलाच...\nआश्‍चर्य...दृष्टी नसताना केले वृत्तवाचन\nनागपूर : पाचशे बारा पूर्णांक आठ मीटर म्हणजेच 586 किलो हर्टसवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण कार्यालयाच्या अंतर्गत नागपूर येथील आकाशवाणीच्या वृत्त विभागात मंगळवारी (ता. तीन) जागतिक दिव्यांग दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ...\nदुर्मिळ संधी : कंकणाकृती सूर्यग्रहण 26 डिसेंबरला\nनागपूर : या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण महिनाअखेरीस म्हणजेच 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी आठ ते दुपारी अकरा या वेळेत \"कंकणाकृती सूर्यग्रहण' अर्थात रिंग ऑफ फायर दिसणार आहे. निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी ही दुर्मिळ संधी देशवासींसह नागपूरकरांनासुद्धा अनुभवायला मिळणार आहे. शहरातील रामन...\nकशी सुटणार वाडीतील वाहतूक कोंडी पोलिसांचे लक्ष्य फक्त दुचाकी चालकांवरच\nवाडी, (जि. नागपूर) : नागपूरचे ट्रान्सपोर्ट हब म्हणून ख्यात असलेल्या वाडीमध्ये मोठमोठी गोदामे, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे वाहनतळ आहे. याचमुळे येथे दररोज हजारो वाहनांचे आवागमन असते. वाडीतील रस्ते चोवीस तासही सुरूच असतात. या वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने स्थानिक नागरिकांना मात्र मन:स्ताप...\nवाळू रक्तात रंगली, आतापर्यंत चार खून\nखापरखेडा,(जि. नागपूर) : कन्हान नदीतील वाळूच्या अवैध खणनातून साहोली येथील मंगेश बागडे याचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी सुरादेवी मार्गावर घडली होतील. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केल्याची माहिती मिळाली आहे. वाळूच्या खणनातून मंगेशचा खून झाल्याची ही...\nकुचबिहार करंडक : विदर्भाचे पोट्‌टे जिंकले रे ब्वॉ...\nनागपूर : विदर्भाच्या संघात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे, हे त्यांनी सोमवारी बलाढ्य मुंबईला त्यांच्याच मैदानावर पटकनी देऊन सिद्ध करून दाखविले. मुंबई येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडक (एलिट \"अ' गट)...\nपाच व्यक्तींना जीवदान देऊन वेदांतने घेतला जगाचा निरोप\nपरतवाडा (जि. अमरावती) : \"मरावे परि कीर्तिरुपे उरावे' असे म्हटले जाते. मात्र, \"मरावे परि अवयवरुपे उरावे' अशाप्रकारचा संदेश देत एक तरुण आपल्यातून निघून गेला. त्याने जाण्यापू��्वी पाच जणांना जीवदान दिले. अचलपूर तालुक्‍यातील हरम येथील बद्रटिये कुटुंबाने मानवतावादी निर्णय घेतल्याने समाजासमोद आदर्श...\nभुसावळ, :: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते नागपूरदरम्यान नऊ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना वाढत्या गर्दीचा सामना न करता, सोईस्कररीत्या प्रवास करता येणार आहे. नागपूर ते मुंबई...\nमहापरिनिर्वाण दिन, इज्तिमासाठी विशेष जादा रेल्वेगाड्यांची सोय...'असे' आहे वेळापत्रक\nनाशिक : मध्य रेल्वेने या आठवड्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि अमरावती येथे तब्लिगी इज्तिमासाठी मुंबई, अमरावतीला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. बडनेरा (अमरावती) येथे तब्लिगी समाजाचा इज्तिमा उत्सव आहे. मनमाड येथून अमरावतीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय...\nजीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम\nखापरखेडा (जि. नागपूर) : वाळूच्या अवैध उत्खननामध्ये हस्तक्षेप व जीवे मारण्याच्या जुन्या वादातून वारेगाव-सुरदेवी टी-पॉईंटवर आरोपींनी बदला घेण्यासाठी एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. मंगेश कवडू बागडे (वय 27, रा. साहोली, ह.मु. पारशिवनी) असे...\nना स्वच्छतागृहात पाणी, ना मुलींच्या वसतिगृहाला सुरक्षारक्षक\nऔरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/narendra-modi-visit-to-vietnam-1294775/", "date_download": "2019-12-08T20:40:05Z", "digest": "sha1:VRFW5JOE7243EDOUXFKBHI7UO7NL5NLH", "length": 27770, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोदींच्या व्हिएतनाम भेटीचे मोल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nमोदींच्या व्हिएतनाम भेटीचे मोल\nमोदींच्या व्हिएतनाम भेटीचे मोल\nव्हिएतनामशी संबंध दृढ करून भारत दक्षिण चीन सागरातील स्वत:चे स्थान बळकट करू पाहत आहे.\nव्हिएतनामशी संबंध दृढ करून भारत दक्षिण चीन सागरातील स्वत:चे स्थान बळकट करू पाहत आहे. तसेच हिंदी महासागरातील बदलत्या भूराजकीय स्थितीसंदर्भात स्वत:च्या प्रभावाविषयी बीजिंगला सूचक इशारा देण्याचा भारताचा प्रयत्न असल्याने मोदी यांची आगामी व्हिएतनाम भेट खूप महत्त्वाची आहे.\nअनेक महिन्यांनी पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भरगच्च परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या आठवडय़ात चीनमध्ये असलेली ‘जी-२०’ गटाची परिषद आणि त्यानंतर ६ ते ८ सप्टेंबरदरम्यान लाओमधील ईस्ट एशिया समिट आणि आसियान देशांच्या परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा त्यांच्या भेटीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र चीनला जाण्यापूर्वी आग्नेय आशियातील व्हिएतनामची मोदींची भेट अधिक चच्रेचा विषय ठरली आहे. ज्याप्रमाणे भारताला भेट देण्यापूर्वी चीनचे नेते पाकिस्तान, मालदीव अथवा श्रीलंकेला भेट देतात तद्वतच आता भारताचे नेते चीनच्या शेजारी देशांना भेटी देत आहेत. मागील चीनभेटीच्या वेळी मंगोलियाला मोदींनी दिलेली भेटदेखील उल्लेखनीय आहे. भारताच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला उत्तेजन देण्यासाठी मोदींची व्हिएतनाम भेट महत्त्वपूर्ण आहेच, पण त्यासोबतच द्विपक्षीय आíथक, संरक्षण आणि वाणिज्यिक दृष्टीनेही मोलाची आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे दक्षिण चीन सागरातील एक हक्कदार असलेल्या व्हिएतनामला भेट देऊन चीनच्या अंगणात आपल्या वाढत्या सामरिक उपस्थितीचे संकेत भारत देत आहे. जुल महिन्यात आंतरराष्ट्रीय लवादाने चीनच्या दा���्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने दक्षिण चीन सागरावरील वाद अधिक उफाळून आला आहे. या पाश्र्वभूमीवर मोदींची आग्नेय आशियाची तिसरी भेट पूर्वीच्या दोन भेटींपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.\nम्यानमार आणि व्हिएतनाम या आग्नेय आशियातील देशांत चीनविरोधात असंतोष धुमसतो आहे. त्यामुळेच त्यांच्यावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवडय़ात म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू क्याव यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, तर २००१ नंतर प्रथमच मोदींच्या रूपात भारतीय पंतप्रधान व्हिएतनामला द्विपक्षीय पातळीवर भेट देणार आहेत. जूनमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्हिएतनामला भेट देऊन मोदींच्या भेटीची पाश्र्वभूमी तयार केली आहे.\nसंरक्षणविषयक सहकार्य हा द्विपक्षीय संबंधातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. २०१५ मध्ये भारताने व्हिएतनामसोबत सागरी सुरक्षा आणि लष्करी सहकार्याच्या दृष्टीने पुढील ५ वर्षांसाठीचा करार केला होता. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने लष्करी साधनसामग्रीची विक्री, याआधीच्या साधनांची डागडुजी आणि देखभाल, संयुक्तनौदल सराव, अंतर्गत बंडखोरी आणि जंगलातील युद्धासाठी प्रशिक्षण देणे तसेच गुप्त माहितीचे आदानप्रदान यासाठी मोदींच्या दौऱ्यात पावले उचलली जाऊ शकतात. भारताने व्हिएतनामला १०० मिलियन डॉलरचे क्रेडिट ऑफ लाइन्स देऊ केले आहे. त्याअंतर्गत व्हिएतनामचे सागरी किनारे सुरक्षित राखण्यासाठी चार मोठय़ा पेट्रोल नौका पुरविण्याचा करार मोदींच्या भेटीत होणार आहे. व्हिएतनामची संरक्षणसामग्री मुख्यत: रशियन बनावटीची आहे आणि भारतदेखील मोठय़ा प्रमाणावर रशियाचे साहाय्य घेत असल्याने व्हिएतनामच्या लष्करी आधुनिकीकरणासाठी भारताचे सहकार्य महत्त्वाचे ठरू शकते. मोदींच्या दौऱ्यात भारत व्हिएतनामला लष्कराच्या सिद्धतेसाठी आर्थिक सहकार्य देऊ करणार आहे. याशिवाय भारतामध्ये व्हिएतनामी सनिकांच्या प्रशिक्षणासाठीचा कोटा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यावरदेखील भर देण्यात येणार आहे. सायबर सुरक्षेबाबत द्विपक्षीय भागीदारीचा करार होण्याची शक्यता आहे.\nभारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात सहभागी झाला आहे. त्यामुळे रशियासोबत संय��क्तपणे विकसित केलेली ब्राह्मोस क्षेपणास्त्रे भारत व्हिएतनामला देण्याची शक्यता अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली होती. मात्र तूर्तास या संबंधातील चर्चा प्राथमिक पातळीवर आहे, असे सांगून भारत चीन आणि रशियाच्या प्रतिक्रियेचा अदमास घेत आहे.\nयाशिवाय व्हिएतनाममधील नागरिकांच्या माहिती तंत्रज्ञान आणि इंग्रजी भाषेतील क्षमतांचे विकसन करण्यासाठी भारत मत्रीचा हात पुढे करणार आहे. या क्षेत्रात चीनपेक्षा भारताची उपयुक्तता अधिक असल्याची व्हिएतनामला खात्री आहे. याशिवाय बौद्धत्वाच्या समान धाग्याद्वारे व्हिएतनामसोबत बंध जुळवण्यासाठी मोदी प्रयत्नशील असतील. व्हिएतनामदेखील बॉलीवूडसाठी आपले दरवाजे उघडण्यास उत्सुक आहे. गेल्या डिसेंबरमध्ये व्हिएतनामने पहिला बॉलीवूड फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला होता.\nव्हिएतनाममध्ये चीनविरोधात पराकोटीचा असंतोष आहे. दक्षिण चीन सागरात व्हिएतनामच्या नौदलाला चीनच्या नौदलाकडून आक्रमकतेला सामोरे जावे लागत आहे. ‘प्यू जागतिक संशोधन’ संस्थेने २०१५च्या अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात ६६ टक्के व्हिएतनामी नागरिकांनी भारतासोबतच्या मत्रीला अनुकूलता दर्शवली होती. आग्नेय आशियातील इतर कोणत्याही देशापेक्षा व्हिएतनाममध्ये भारताबद्दल सर्वाधिक सकारात्मकता आहे. भारतासोबत दीर्घकालीन संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने व्हिएतनामने नुकतेच ‘हो ची मिन्ह राष्ट्रीय राजकीय अ‍ॅकॅडमी’मध्ये ‘भारत केंद्राची’ स्थापना केली आहे. चीनच्या आव्हानाचा मुकाबला भारताच्या साथीने करता येईल असे व्हिएतनामला वाटते. तसेच देशांतर्गत वस्त्रोद्योगाला गरजेच्या कच्च्या मालाच्या पुरवठय़ावरील चीनची मक्तेदारी तोडण्यासाठी व्हिएतनाम भारताकडे आशेने पाहत आहे.\nआण्विक पुरवठादार गट (एनएसजी) प्रकरणानंतरदेखील दक्षिण चीन सागराच्या निर्णयाची केवळ दखल घेतल्याचे सांगून भारताने उघडपणे चीनविरोधी कडक भूमिका घेतली नव्हती. परंतु दक्षिण चीन सागराचा मुद्दा केवळ द्विपक्षीय आहे या चीनच्या भूमिकेला फाटा देऊन चीनला आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. अप्रत्यक्षपणे भारताने फिलिपाइन्स आणि व्हिएतनामची तळी उचलली होती. ‘जी-२०’ गटाच्या परिषदेद्वारे आपल्या आर्थिक कार्यक्रमास जागतिक मान्यता मिळावी यासाठी चीन प्रयत्नशील आहे. य��� प्रयत्नात दक्षिण चीन सागराचे गालबोट लागू नये अशी चीनची मनोमन इच्छा आहे. या परिषदेच्या वेळी जिनिपग केवळ ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि मोदी यांची द्विपक्षीय भेट घेणार आहेत. यावरून चीनच्या गणितात भारताचे महत्त्व लक्षात यावे. एनएसजी सदस्यत्व, चीनचे पाकिस्तानसोबतचे अधिक मधुर संबंध यामुळे भारत-चीन द्विपक्षीय संबंधांना उतरती कळा लागली आहे. नाक दाबले तरच तोंड उघडते ही जागतिक राजकारणाची वस्तुस्थिती असल्याने भारताने काळजीपूर्वक पावले उचलत दक्षिण चीन सागरातील दावेदार व्हिएतनामच्या भेटीचा बेत आखला आहे. दक्षिण चीन सागरातून भारताचा ५५ टक्के व्यापार होतो. त्यामुळे लवादाच्या निर्णयानंतर जलवाहतुकीच्या स्वातंत्र्याची भलामण भारताने केली होती. व्हिएतनाममध्ये इस्रोचे उपग्रह निरीक्षण केंद्र उभारून दक्षिण चीन सागरातील घडामोडींच्या निगराणीची व्हिएतनाम आणि पर्यायाने भारताची क्षमता विकसित केली आहे. सागरी चाचेगिरीच्या नावाखाली हिंदी महासागरात मुसंडी मारण्यासाठी चीन मोठय़ा प्रमाणावर पाणबुडय़ा तनात करीत आहे. व्हिएतनामशी संबंध दृढ करून भारत दक्षिण चीन सागरातील स्वत:चे स्थान बळकट करू पाहत आहे. तद्वतच हिंदी महासागरातील बदलत्या भूराजकीय स्थिती संदर्भात स्वत:च्या प्रभावाविषयी बीजिंगला सूचक इशारा देण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत-व्हिएतनाम संबंध अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत.\nभारत आणि व्हिएतनाममध्ये दक्षिण चीन सागराबाबत काय चर्चा होते याबाबत चीनच्या प्रसारमाध्यमांचे कान टवकारले आहेत. चीनने मोदींच्या व्हिएतनाम भेटीची योग्य दखल घेतली आहे हे तेथील प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावरून स्पष्ट होते, किंबहुना दक्षिण चीन सागराबाबत भारताच्या रणनीतीचा अंदाज घेण्यासाठीच ‘जी-२०’ परिषदेच्या पाश्र्वभूमीवर परराष्ट्रमंत्री वांग यि यांना चीनने दिल्लीच्या भेटीवर धाडले होते. अर्थात दक्षिण चीन सागरात लष्करी अथवा प्रत्यक्ष हस्तक्षेप करून भारत चीनला जास्त खिजवू इच्छित नाही हे उघड आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघ, ईस्ट एशिया समिट, जागतिक व्यापार संघटना आणि मेकाँग गंगा सहकार्य या विविध बहुस्तरीय व्यासपीठांवर चीनच्या वाढत्या आक्रमकतेचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी भारत आणि व्हिएतनाम सहकार्य करू शकतात. विविध जागतिक व्यासपी���ांवरून सदर मुद्दा उपस्थित केल्याने चीनच्या आक्रमक धोरणासंदर्भात जागतिक जनमत निर्माण होण्यास मदत होईल. १९७०, ८० आणि ९०च्या दशकात चीनच्या लष्करासोबत भिडण्याचा व्हिएतनामला अनुभव आहे. त्यामुळेच चीनने दक्षिण आशियात भारताच्या शेजाऱ्यांसोबत गुळपीठ जुळवून भारताला अस्वस्थ केले आहे. त्यामुळे चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा राजकीय संदेश म्हणून मोदींच्या व्हिएतनाम भेटीकडे पाहावे लागेल.\nलेखक सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज्, पुणे येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/shivsena-forgot-balasaheb-thackerays-order-to-call-india-as-hindustan-scsg-91-1989007/", "date_download": "2019-12-08T20:45:24Z", "digest": "sha1:S2QIYHUS6QIY3JCRL66JVIYC4AQCUHNA", "length": 14864, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बाळासाहेबांच्या ‘त्या’ आदेशाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडला विसरा | Shivsena Forgot Balasaheb Thackerays order to call India as Hindustan | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nबाळासाहेबांच्या ‘त्या’ आदेशाच�� उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडला विसरा\nबाळासाहेबांच्या ‘त्या’ आदेशाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडला विसरा\nदसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांमध्ये रंगली चर्चा\nउद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे\nदसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पर पडला. यंदाचे मेळाव्याचे ५४ वे वर्ष होते. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख यांनी अनेक घोषणा केल्या. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नवे गाणेही प्रकाशित करण्यात आले. मात्र या गाण्याची रचना ही शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ साली झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये भारताला हिंदुस्तान म्हणण्याची सूचना सर्वांना केली होती. मात्र शिवसेनेच्याच नव्या गाण्यामध्ये देशाचा उल्लेख हा हिंदुस्तानऐवजी भारत असा करण्यात आला आहे. त्यामुळेच या गाण्यातील भारत या शब्दावरुन शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.\nविधानसभा निवडणुकींच्या तारखा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच शिवसेनेने दसरा मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करण्याबरोबरच अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊसच आपल्या भाषणातून पडला. दरम्यान त्याआधी या मंचावरुन शिवसेनेचे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने ‘हिच ती वेळ’ म्हणत आदित्य यांचे होर्डींग लावले होते. याच ‘हिच ती वेळ’ संकल्पनेवर आधारित ‘हिच ती वेळ… हात तो क्षण… विकासासाठी तन-मन-धन’ हे नवे शिवसेना गीत संगीतकार अवधुत गुप्ते आणि गायक स्वप्नील बांदोडकर यांनी तयार केले आहे. या गाण्यामध्ये देशाचा उल्लेख हा शिवसेना करते त्यापद्धतीने हिंदुस्तान असा न करता भारत असा करण्यात आला आहे. ‘जगात भारत एक नंबर आणि भारतात महाराष्ट्र करु..’ असे शब्द या गाण्यामध्ये आहेत.\nमात्र आता या नवीन शिवसेना गितामुळे पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या आदेशाला पक्षाने बगल दिल्याचे चित्र दिसत आहे. बाळासाहेबांनी १९९८ साली पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्यामध्ये ‘देशाला भारत नाही तर हिंदुस्तान म्हणायचे’ असं शिवसैनिकांना सांगितलं होतं. ‘आजपासून या देशाला ���ारत म्हणून नका इंडिया म्हणू नका फक्त हिंदूस्तान म्हणा. जेवढे जमलेले आहेत तेवढ्या कडव हिंदूंनी आजपासून देशाला हिंदुस्तान म्हणायचं भारत बिरत म्हणायचं नाही. भारताला माझा विरोध नाही. भारमाता की ठीक आहे. पण आमच्या कट्टर हिंदुत्ववादाचा ठसा उमटलाच पाहिजे. कट्टर हिंदुत्ववादाचा प्रचार करताना हे तुम्ही दाखवून द्या की होय आम्ही हिंदुस्तानामध्ये राहणारे हिंदू आहोत,’ असं वक्तव्य बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये केलं होतं. पण आता थेट शिवसेनेलाच बाळासाहेबांच्या या शब्दांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगू लागली आहे. तुम्हीच पाहा काय म्हणाले होते बाळासाहेब…\nदरम्यान, शिवसेनेने देशाचा उल्लेख हिंदुस्तानऐवजी भारत असा केला असला तरी तो नियोजनाचा एक भाग असल्याचीही चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांच्या युवा नेतृत्वाखाली पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घेण्याचे ठरवले असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरेंची उमेदवारी वरळीमधून जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये गुजराती, तमीळ, इंग्रजी भाषेमध्ये ‘कसं काय वरळी’ असे होर्डींग्स लावण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/marathi-drama-raigadala-jevha-jaag-yete-now-in-hindi/articleshow/70163322.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-08T21:57:40Z", "digest": "sha1:KHOSCI3FEX34IOHDB63U2BVC5YP33DEW", "length": 15093, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता हिंदीत - marathi drama 'raigadala jevha jaag yete' now in hindi | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\n‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता हिंदीत\nछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधील अंतर्मुख करणारा संवाद...रयतेच्या राजाची आणि युवराजांची कुटुंबातील कलह सावरून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांची थेट आणि परखड मते 'रायगडाला जेव्हा जाग येते', या वसंत कानेटकर लिखित अजरामर नाटकाने उलगडली. हेच नाटक आता पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरणार आहे.\n‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता हिंदीत\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामधील अंतर्मुख करणारा संवाद...रयतेच्या राजाची आणि युवराजांची कुटुंबातील कलह सावरून घेण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांची थेट आणि परखड मते 'रायगडाला जेव्हा जाग येते', या वसंत कानेटकर लिखित अजरामर नाटकाने उलगडली. हेच नाटक आता पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरणार आहे. विशेष म्हणजे हे नाटक प्रथमच हिंदीमध्ये सादर करण्यात येणार आहे. 'स्वतंत्र थिएटर्स' या संस्थेने 'रायगड जाग उठा है' या नावाने हे नाटक रंगमंचावर आणण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.\nकानेटकर यांनी १९६२मध्ये हे नाटक जन्माला घातले. त्यानंतर त्याचे मराठीमध्ये हजारो प्रयोग रंगले. नटश्रेष्ठ डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्यासारख्या कसलेल्या नटाला या नाटकाने ओळख दिली. पुढेही अनेक संस्थांनी या नाटकाचे असंख्य प्रयोग केले. आजही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. १९६४मध्ये वसंत देव यांनी या नाटकाचे हिंदीमध्ये नाट्यरुपांतर केले. तीच कलाकृती आता रंगमंचावर अवतरणार आहे. या निमित्ताने हिंदी भाषिकांसमोरही महाराष्ट्रातील दोन अतिशय धुरंधर राजांची व्यक्तिमत्वे उलगडली जाणार आहेत. पुढील वर्षभरात राज्यातील तसेच देशातील विविध भागांमध्ये या नाटकाचे २५ हून अधिक प्रयोग करण्याचा मानस संस्थेने आखला असून, टप्प्याटप्प्याने प्रयोग साकारले जाणार आहेत.\n'स्वतंत्र थिएटर्स'च्या अभिजित चौधरी यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून, प्रयोगांसाठी कलाकारांचे दोन संच तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रेम गौडा, अनिकेत टोरो (छत्रपती शिवाजी महाराज), उमेद पाटील, रिषभ जैन (छत्रपती संभाजी महाराज), अश्विन शर्मा (हंबीरराव), सुयश कुकरेजा, हिमांशू घाणेकर (अण्णाजी), ऋषीकेश भोंडे (राजाराम), रेणुका गटलेवार (सोयराबाई), यशिका कुशवाह (येसुबाई) यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. 'हिंदी रंगमंचासाठी हा प्रयोग आणि नाटकाची संहिता नवीन असून, आमच्यासाठी ही मोठी जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज या दोघांचेही विविध पैलू या नाटकाद्वारे देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,' अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या.\nरायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकाचे मराठीमध्ये हजारो प्रयोग झाले आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय दिग्गज कलाकारांनी या नाटकाला न्याय दिला आहे. हिंदी भाषेत त्याचे प्रयोग करणे, हे आव्हान असले तरी कानिटकर यांच्या लेखनशैलीमुळे आणि वसंत देव यांच्या प्रभावी नाट्यरुपांतरामुळे आम्ही हे शिवधनु्ष्य पेलू, असा विश्वास वाटतो.\n- अभिजित चौधरी, दिग्दर्शक\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nदहा रुपयांत थाळी; 'करून दाखवलं'\nकाडीमोडानंतर मोदी-उद्धव यांची पहिली भेट अवघ्या १० मिनिटांची\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्��्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता हिंदीत...\nसुरेखा पुणेकर निवडणूक लढवणार\nफेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला पडली महागात...\nडॉक्टर बनून ‘वॉर्डबॉय’ने केले उपचार...\nबनावट एटीएम वापरून चार लाखांची चोरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/state-budget", "date_download": "2019-12-08T21:49:50Z", "digest": "sha1:7KIAWKR6ZDA2UQVUOFL754ZARIZOH5CM", "length": 21885, "nlines": 281, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "state budget: Latest state budget News & Updates,state budget Photos & Images, state budget Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'...\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना...\nहे पाहुणं सरकार, 'स्थगिती' सरकार; राणेंचा ...\n'मातोश्री' वरील शिवसेना खासदारांची बैठक रद...\nसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार...\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्...\nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, ...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;रा...\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमारुती सुझुकीच्या 'या' सदोष कार माघारी\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजग...\n१० फलंदाजांच्या ० धावा; संघ ८ धावात गुंडाळला\nचांगला खेळलो की मी सर्वांनाच आवडतो : राहुल...\nरोहित शर्मानं 'अशी' घेतली केदारची 'विकेट'\n... म्हणून विराटने गोलंदाजाची 'पावती' फाडल...\nविराट कोहलीनं केली 'या' विश्वविक्रमाशी बरो...\nयुजवेंद्र चहलने केली 'या' विक्रमाशी बरोबरी...\nवयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्री करणार लग्न\nरणबीर- आलियाच्या लग्नावर संकट, तुटू शकतं न...\nसई मांजरेकर- सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट...\nचार महिन्यात सानियाने घटवलं २६ किलो वजन\nमराठीतही प्रदर्शित होणार अजयचा 'तान्हाजी'\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कॅन्सरने न...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळीं��ाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\nभय इथले वाढत जाई...\nभय इथले वाढत जाई...\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हव..\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प..\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आव..\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nदिल्ली आगीतील जखमींवर तात्काळ उपच..\nदिल्ली आगप्रकरणी इमारतीच्या मालका..\n‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प\nयंदा वाढलेली प्रचंड महसुली तूट आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प फुटल्याने हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.\nराज्य अर्थसंकल्प: सर्वच क्षेत्रांसाठी तरतूदींचा पाऊस\nराज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर झाला. आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, पायाभूत अर्थव्यवस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांसाठी सोयी-सुविधा आणि सवलतींचा पाऊस पाडण्यात आला आहे.\nराज्याच्या अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात निफाड तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या रस्त्यांच्या मेकओव्हरसाठी तसेच इतर विकासकामांसाठी एकूण ९७ कोटी ६० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nअर्थसंकल्पातून गाजरही मिळाले नाही: मुंडे\nजनतेला सातत्याने गाजर दाखवणा-या सरकारने अर्थसंकल्पातून गाजरही दिले नाही. राज्याचा अर्थसंकल्प काहीही नाविन्य नसणारा आणि जनतेची घोर निराशा करणारा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nराज्याच्या बजेटकडे पुणेकरांचे डोळे\nराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज, शुक्रवारी २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात पुण्यातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली जाणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.\nराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ९ मार्च रोजी सन २०१८-१९चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.\nपर्रिकरांना डिस्चार्ज; गोव्याचं बजेट सादर करणार\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते गोव्यात दाखल झाले आहेत. आज सादर होणारा गोव्याचा अर्थसंकल्प ते स्वत: विधानसभेत मांडणार आहेत.\nमनोहर पर्रिकरांचं रुग्णालयातूनच बजेटवर काम\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर रुग्णालयातूनच अखेरचा हात फिरवत आहेत. विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.\nराज्य अर्थसंकल्प ९ मार्च रोजी\nमहाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार असून, २८ मार्चपर्यंत चालेल. राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर करण्यात येईल, असा निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.\nमुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेनेची तलवार म्यान\nशेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली शिवसेना बॅकफूटवर गेली. सरकारला अर्थसंकल्प मांडू देऊ, विधानसभेत शांत बसून अर्थसंकल्प ऐकणार अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.\n'भाजपने शेतकरी कर्जमुक्तीचे राममंदिर केले'\nइच्छा असेल तर मार्ग निघतोच, असा सल्ला देत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आवश्यक ३० हजार ५०० कोटी रुपयांची तजवीज करा असे आवाहन आज अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' च्या अग्रलेखातून राज्य सरकारला केले आहे. भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे राममंदिर केले आहे, असा टोला लगावायलाही ठाकरे विसरलेले नाहीत.\nलहरी हवामानाकडे लक्ष द्या\nमहाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज, शनिवारी सादर होणार आहे.\nकेरळचा अर्थसंकल्प लीक झाल्याचा विरोधकांचा आरोप\n३१ डिसेंबरपूर्वी आयकर भरा; अथवा दहा हजार रुपये दंड\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\n...म्हणून फडणवीस- चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nPMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थिक मंदी: राजन\nयेडियुरप्पा राहणार की जाणार\nऔरंगाबाद: मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\nराज्यात निर्भया फंड ५ वर्षापासून वापरलाच नाही\nभविष्य ७ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2016/04/", "date_download": "2019-12-08T21:52:23Z", "digest": "sha1:JZ4C7WQYB55JXBPDGZMW5CCULL6LE3F2", "length": 25380, "nlines": 113, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: April 2016", "raw_content": "\nप्रधानमंत्री आवास योजनेखाली गरिबांना लुबाडण्याचा उद्योग राज्यात तेजीत, शासनयंत्रणा ढीम्म \nपुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर अनेक संस्था आणि व्यक्तींनी असे फॉर्म भरून घेण्याचा धडाका लावला असून प्रोसेसिंग फी च्या नावाखाली राजरोस पैसे उकळले जात आहेत. वास्तविक पहाता अशा अर्जांवर प्रक्रिया करण्याचा किंवा लाभार्थ्यांची पात्र अपात्रता ठरवण्याचा अधिकार कोणत्याही खाजागी संस्थेला नाही, तरीही काहींनी राजरोसपणे जाहिरात देऊन हा उद्योग सुरू केला आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांच्या भावनांशी काही समाजकंटकांनी सुरू केलेला हा खेळ थांबवायला सध्यातरी कोणतीही सरकारी यंत्रणा पुढे सरसावताना दिसत नाही . त्यामूळे अशा प्रकारांना बळी पडणा-याच्या पदरी सरतेशेवटी निराशाच पडणार आहे .\nआपल्या कडे कोणतीही योजना सुरू झाली आणि तिचा गैरफायदा घेणारे निर्माण झाले नाहीत असे कधीच होत नाही.सध्या असेच काहीसे प्रधानमंत्री आवास योजने बाबतही घडत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत स्वत:चे पक्के मिळावे या हेतूने देशभरात प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे.परंतु नेहमीप्रमाणे याही योजनेतून गैरफायदा उकळण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत . या योजनेतील फॉर्म भरणासाठी कोणतेही शुल्क आकारले आकारले जात नाही .परंतु अनेक ठिकाणाहून अर्ज भरताना लोकांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.\nअमरावती अचलपुर येथे मागील आठवडाभरापासून हजारो नागरिकांनी सदर योजनेंतर्गत अर्ज दाखल करण्याकरिता महापालिका आवारातील ५ खिडक्यांवर तोबा गर्दी केली. ‘आता नाही तर कधीच नाही ’ या धर्तीवर नागरिक प्रसंगी रोजगार बुडवून अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या. त्यातूनच हा��ामारीचे प्रसंगही उद्भवले . काहीजणानी या परिस्थितिचा गैर फायदा घेउन लोकांकडून फॉर्म पैसेही उकळले . तरीही अनेक व्यक्ती संस्था आणि व्यक्तींनी असे फॉर्म भरून घेण्याचा धडाका लावला असून प्रोसेसिंग फी च्या नावाखाली राजरोस पैसे उकळले जात आहेत. वास्तविक पहाता अशा अर्जांवर प्रक्रिया करण्याचा किंवा लाभार्थ्यांची पात्र अपात्रता ठरवण्याचा अधिकार कोणत्याही खाजागी संस्थेला नाही तरीही काहींनी राजरोसपणे जाहिरात देऊन हा उद्योग सुरू केला आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व प्रकल्प राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती व कें द्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या मान्यतेने राबवण्यात येणार असून . ते प्रामुख्याने सरकारी यंत्रणांच्या माध्यामातून राबवण्यात येणार आहेत . यातील घरकुलांचे दर ठरवण्याचे अधिकार , लाभार्थ्यांचे प्रकार व त्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचे अधिकार हे सर्व त्या समित्यांकडे असणार आहेत . ते अधिकार सध्यातरी कोणत्याही खाजगी संस्थेला देण्यात आलेले नाहीत . तसेच या योजनेतील फॉर्म भरणासाठी कोणतेही शुल्क आकारले आकारले जात नाही .त्याच प्रमाणे क्रेडीट लिंक्ड फ़ेसिलिटी म्हणजे सवलतीच्या दरातील गृह कर्जासाठीचे फॉर्म हे इंडीयन बेंक असोसिएशनशी संलग्न बेंकांच्या शाखांमध्ये भरता येतो.सदर फॉर्मइथे उपलब्ध आहे.\nइतर योजनासाठीचे फॉर्म शासकीय यंत्रणांनी भरून घ्यायचे आहेत. असे असले तरी आपल्या राज्यात अनेक खाजगी संस्था आणि व्यक्ती प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरून घेउन बेकायदा पैसे मिळवण्याचा विक्रम नोंदवतील आणि त्याची बेशरमपणे जाहिरातही करतील अशी शक्यता नाकारता येत नाही.खरे तर या योजनेतीला फॉर्म भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही . उलट \"क्रेडिट लिंक फ़ेसिलिटी\" चा फॉर्म भरणासाठी शासकीय यंत्रणांना मदत करणा-या स्वयंसेवी संस्थांना प्रती फॉर्म २५०/- रुपये राज्य शासन देणार आहे . असे असले तरी अनेकांनी या योजनेच्या नावाखाली लोकांना गंडवण्याची आपली पद्धत तयार केली आहे. त्यासाठी काहीनी थेट वर्तमान पत्रात जाहिरात देण्याचाही पराक्रम केला आहे .\nफसव्या जाहिरातीना बळी पडणा-यांची आपल्या देशात कमतरता नाही. अशा जाहिरातींचा खरेखोटे पणा तपासण्याच्या भानगडीत सहजासहजी कुणी पडत नाही.त्यातच अशा जाहिरातीमध्ये मंत्रासंत्र्यांचे फ़ो��ो वापरले तर मग विचारायलाच नको . त्या जाहिराती ख-या असाव्यात असे लोकांना वाटते.शिवाय सरकारी यंत्रणांना मंत्र्यांचे फ़ोटो कुठे आणि कुणी वापरायचे असतात याविषयी फारसे सोयर सुतक नसल्याने अशा जाहिरातदारांचे आपसुकच फावते . त्यामुळे उद्या एखाद्या बेकायदा देशी दारुच्या दुकानदाराने आपल्या दुकानाच्या उद्घाट्ना साठी गृह मंत्री येणार अशी जाहिरात केली तरी सरकारी यंत्रणा त्याला हरकत घेणार नाहीत . आता नागरीकांनी अशा फसव्या जाहिरातीमध्ये काम करण्याचे किती पैसे मिळाले याचा जाब मंत्र्यांना विचारला पाहिजे.\nशासनाने आजतागायत सामान्य माणसांना घरे मिळावीत यासाठी अनेक योजना राबवल्या. इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना ,आर्थिक मागासांसाठी योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, हाउसिंग फॉर डीसहाउस्ड , स्पेशल टावुनशीप्स , कमाल जमिन धारणा कायदा अशा अनेक योजना आतापर्यंत आल्या . परंतु त्यातील एकही योजना सामान्य लोकांना पुरेशी घरे परवू शकली नाही. याचे कारण त्या योजनांमध्ये काही दोष होता असा नव्हे तर तर त्यांची अंमलबजावणी करणा-यांनी या सराव योजनांचा लाभ थेट सामान्य माणसाला न मिळता तो बांधकाम व्यावसायिकांना मिळेल याची पुरेपूर दक्षता घेतली .त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आता इतके निर्ढावले आहेत की ते आता स्वत:च अशा योजना राबवण्यासाठी अधिकृत असल्याचे भासवू लागले आहेत आणि थेट शासनाच्या वतीने अर्ज देखिल भरून घेऊ लागले आहेत.\nखरेतर केंद्र शासनाने जाहीर केलेल्या \"सर्वांसाठी घरे २०२२\" या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत:-\n1) जमीनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्ट्यांचा “आहे तेथेच”पुनर्विकास करणे\n2) कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करणे.\n3) खाजगी भागीदारीद्वारे परवडणा-या घरांची निर्मिती करणे.\n४) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान .\nयातील प्रत्येक घटकाद्वारे खरे गरजू म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरे मिळावीत अशी अपेक्षा आहे. त्यातही सफाई कामगार , अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती , मा��ास वर्गीय ,अपंग यांना प्राधान्याने घरे मिळावित अशी अपेक्षा करण्यात आली आहे .\nवरील घटकातील क्रमांक २ आणि ३ मध्ये खाजगी व्यावसायिकांना अंशत: या योजनेत तेही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सहभागी होण्यास वाव आहे. घटक क्रमांक 2 नुसार कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करणे. ही योजना राज्यातील सर्व नागरी क्षेत्रात राबवण्यात येणार आहे .सदर घटका अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्याना कर्ज संलग्न व्याज अनुदान योजना घरकुलाच्या निर्मितीकरता व संपादनाकरिता असून यामध्ये कमी व्याज दारावर १५ वर्षाकरता विविक्षित बँका/गृहनिर्माण वित्तीय कंपन्या व इतर संस्था द्वारा उपलब्ध करण्यांत येईल. व्याजाच्या अनुदानाचा दर रुपये ६ लाखांपर्यंत ६.५० % इतका राहणार असून १५ वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन सदर व्याज अनुदानाची सध्याची किंमत (Net Present Value) संबंधीत बँकांकडे कें द्र शासकीय यंत्रणांमार्फत थेट जमा करण्यांत येणार आहे. सदर अनुदानासह असणा-या कजाची कमाल मर्यादा . ६ लक्ष इतकी असूनत्यापुढील कर्ज हे अनुदान विरहित असेल.\nघटक क्रमांक 3 नुसार भागीदारी तत्वावर परवडणा-या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे . सदर घटका अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींकरीता शासकीय यंत्रणा व खाजगी संस्थांशी भागीदारी करून घरकुलांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकल्पांकरीता कें द्र शासनाकडून रुपये १.50 लक्ष प्रती घरकुल इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या घटकाखाली 30 चौरस मीटर चटई क्षेत्रापयंतची घरकुले अनुज्ञेय आहेत. या घटकाखाली राज्य शासना मार्फत प्रती घरकुल . १ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील. या घटका अंतर्गत सादर करण्यात येणा-या प्रकल्पामध्ये किमान 250 घरकुल असणे आवश्यक असून यातील किमान 35% घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी खाजगी तसेच शासकीय/निमशासकीय संस्था स्वतंत्रपणे देखील सहभागी होऊ शकणार असल्या तरी सदर योजनेखाली घरकुलांचे क्षेत्रफळ/ किंमत इ. बाबी निश्चित करण्याचे अधिकार राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीस असणार आहेत . या घटकाखाली प्राप्त प्रकल्पांना राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती व केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समिती यांचे मान्यतेने राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे .\nराज्यातील नागरिकांची फसवणूक होऊ नये आणि पात्र गरजूंना घरे मिळावीत असे जर महाराष्ट्र शासनाला वाटत असेल तर गरज आहे ती या योजनेची पुरेशी आणि योग्य ती प्रसिद्धी करून लोकांना फॉर्म भरण्यासाठी यंत्रणा शासकीय पातळीवर राबवण्याची . अन्यथा समाजकंटक लाखो गरिबांचे करोडो रुपये लुबाडून राजरोसपणे मिरवतील आणि शासन चौकशी समित्या नेमण्यापलिकडे काही करू शकणार नाही.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nप्रधानमंत्री आवास योजनेखाली गरिबांना लुबाडण्याचा उ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-singham-sanjay-pandey-interview-236575", "date_download": "2019-12-08T21:27:44Z", "digest": "sha1:PP5H5BY6LO5DUGDYRALCHG3ZM6BVMCBM", "length": 28878, "nlines": 340, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : धडाकेबाज \"सिंघम' संजय पांडे, अफलातून कामगिरी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nVideo : धडाकेबाज \"सिंघम' संजय पांडे, अफलातून कामगिरी\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nआपला मोबाईल फोन हरवला की आपण हताश होतो. पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊनही फारसे काही होत नाही. प���ंतु, नागपूर गुन्हे शाखेत \"सायबर क्राइम'ची धुरा सांभाळताना चोरांचा सिनेस्टाइल मागोवा घेत अवघ्या तीन दिवसांत तब्बल 61 मोबाईल परत मिळवणारे अत्यंत \"एनर्जिटिक' आणि \"धडाकेबाज' म्हणून ख्याती असलेले नागपूर नगरीचे सिंघम संजय पांडे यांना तब्बल 164 रिवॉर्ड मिळाले आहेत. त्यांच्या अनेक अफलातून कामगिरीमुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत.\nनागपूर : माणूस तसा रांगडा; पण तेवढाच सहृदय. गावकडचा गडी; पण शहरात तुफान चमकला. खाकी वर्दीने अपराध्यांना सळो की पळो करून सोडणारा; पण नागरिकांचा लाडका सवंगडी झालेला. संजय भिकाजी पांडे त्यांचे नाव. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील. वडील शेतकरी तर आई प्रभाताई शेतमजूर. दहावी झाल्यानंतर \"मिलिटरी'त जाण्याचे त्यांचे स्वप्न. मात्र, मुलाने पोलिस अधिकारी व्हावे, अशी वडिलांची इच्छा. मराठवाडा विद्यापीठातून \"बीएस्सी' व \"एमबीए' केले. बुद्धिबळ खेळाची आवड असल्याने विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा गाजवली. नोकरीसाठी राज्य सेवेची तयारी सुरू. 1988 मध्ये पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि येथून त्यांचा खऱ्या अर्थाने खाकीतील जबरदस्त प्रवास सुरू झाला.\nदहा वर्षे बंद पडलेली गाडगेबाबांची यात्रा सुरू केली\nगोष्ट खल्लार येथील. संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील हे गाव. संजय पांडे येथे ठाणेदार म्हणून रुजू झाले, त्या वेळी तेथील यात्रा मागील दहा वर्षांपासून बंद होती. ज्यांची ख्याती देशभर पसरली आहे, अशा राष्ट्रसंतांची यात्रा बंद का पडावी त्यांना प्रश्‍न पडला. खोलात शिरल्यानंतर दोन गटांतील वाद असल्याचे कळले. यात्रेला दिवाळीसारखे महत्त्व होते. त्यामुळे ती यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी धडपड केली. दोन्ही गटांतील म्होरक्‍यांना गाडगेबाबांच्या समाधीस्थळी नेऊन वाद संपुष्टात आणला. तेव्हापासून त्या गावात आजपर्यंत गुण्यागोविंदाने निर्विघ्न यात्रा भरते. याचे श्रेय संजय पांडे यांनाच जाते. आपल्या कर्तव्यदक्षतेची अनेक उदाहरणे त्यांनी पुढे निर्माण केली.\nसतत कर्तव्यावर असलेले संजय पांडे यांना त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार असतो. त्यांच्या कुटुंबातील सदस्य.\nसंजय पांडेंसाठी का डबडबले वधूपित्याचे डोळे\nअमरावतीमध्ये असताना किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या एका वधूपित्याचे चोरट्यांनी ���ाकीट मारले. लग्न तोंडावर होते. त्यामुळे तो ठाण्यात रडत होता. पै पै जमा करून मुलीचे लग्न जुळविले. परंतु, पाकीटच चोरी गेल्याने होत्याचे नव्हते झाले. संजय पांडे यांनी परिस्थिती पाहून स्वतःसह सर्व कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली आणि त्या वधूपित्याला किराणा घेऊन दिला. त्यामुळे ते हसत हसत परतले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर कसून तपास केला आणि लग्नाच्या दिवशीच त्यांनी चोर पकडून त्या वधूपित्याला भेट म्हणून त्यांचे पाकीट परत दिले. तेव्हा मुलीला सासरी पाठविण्याच्या तयारीत असताना त्या वधूपित्याचे डोळे संजय पांडे यांच्यासाठी डबडबून आले.\nसंजय पांडे यांच्या प्रयत्नातून साकारलेले नागपूर येथील सोनेगावचे स्मार्ट पोलिस स्टेशन.\nराज्यातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन बनविले\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी सोनेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार असताना पोलिस ठाण्याचा चेहरामोहरा बदलविला. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाण्यात बगीचा बनविला. तसेच व्यायाम करण्याचे काही साहित्य ठाण्याच्या परिसरात लावले. फुलझाडे-फळझाडे लावली. पोलिस ठाण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविले. त्यामुळे सोनेगाव पोलिस ठाण्याला राज्यातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून पुरस्कारही त्यांच्या कार्यामुळे मिळाला.\nया \"खाकी'ला साहित्याचाही गंध\nपोलिस विभागात अनेक प्रतिभावंत कलावंत आणि सुप्त गुणांची खाण असलेले अधिकारी आहेत. मात्र, त्या सुप्त गुणांकडे कुणाची दृष्टी न पडल्यामुळे त्यांच्या गुणांना वाव मिळाला नाही. मात्र, नागपूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या खाकीला साहित्याचा गंध दिला आहे. संजय पांडे हे कविता, लेख, मालिका आणि साहित्याचे धनी आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्रे, मासिके, पुस्तके, शासकीय प्रकाशने आणि पाक्षिकांत महिला सुरक्षा, बालकविता, प्रौढांसाठी लेख, आध्यात्मिक लेख तसेच शेतकऱ्यांवर लेखन करून पोलिस विभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.\nत्यांना आतापर्यंत साहित्य जगताकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना मातोश्री प्रतिष्ठान नागपूरतर्फे आयोजित काव्य स्पर्धेत \"श्रद्धा' या विषयावर लिहिलेल्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळाला, हे विशेष. तसेच पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. कर्तव्यामुळे घराकडे थोडे दुर्लक्ष झाले; पण पत्नी मनीषा ही मुलांची केवळ आई नसून, ती \"बाप'सुद्धा असल्याचे ते अभिमानाने सांगतात. \"गीताई' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. \"अंधारातील दीपस्तंभ' हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.\nआपल्या कामगिरीने चर्चेत आलेले संजय पांडे यांना आता नागपूर मेट्रो रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.\nसध्या बहुचर्चित नागपूर मेट्रो रेल्वेची \"खास' जबाबदारी\nसध्या नागपूर पोलिस विभागात असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पांडे यांनी शहर पोलिस दलात महत्त्वाची कामगिरी बजावून सेवा दिली आहे. त्यांचा मृदू स्वभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपास करण्याचे कसब यामुळे पोलिस निरीक्षक संजय पांडे यांना मेट्रो रेल्वेमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आज गेल्या वर्षभरापासून मेट्रोच्या रेल्वेच्या सुरक्षेची धुरा यशस्वीपणे ते सांभाळत आहेत.\nपोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजीही संजय पांडे यांना आहे. त्यातूनच त्यांनी सोनेगाव पोलिस ठाण्याच्या परिसरात \"ओपन जीम' सुरू केले.\n> सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल 26 जानेवारी 2016 ला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सत्कार करण्यात आला होता. संजय पांडे यांना आतापर्यंत 164 रिवॉर्ड आणि 35 प्रशस्तिपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\n> त्यांनी नागपूर पोलिसांना 2007 मध्ये \"आयएसओ' प्रमाणपत्र मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठवली. नागपूर पोलिसांचे \"टेक एक्‍स्पो प्रदर्शन'मध्ये पांडे यांच्या ट्रॅफिक विभागाच्या स्टॉलला नुकताच प्रथम पुरस्कार मिळाला.\n> संजय पांडे यांनी आतापर्यंत 106 शाळा-महाविद्यालये आणि अन्य संस्थांमध्ये व्याख्याने देऊन जनजागृती केली. ते सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून, त्यांनी पोलिस मित्रांचे मोठे जाळे निर्माण केले आहे.\n> संजय पांडे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक : 9823019158\nसिंघम संजय पांडे यांची स्टोरी कशी वाटली, जरूर कळवा. मेल anil.kamle@esakal.com\nचल ना मित्रा (संजय पांडे यांची मार्मिक कविता)\nचल ना मित्रा तुला\nजो तो बघ कसा\nबघ तरी तो पोलिस\nडबा खाताना बघ ना\nअरे तिकडे तर सदा\nम्हणून तर सारी जनता\nआता कुठे तो पडलाय\nपण सतत अठरा तास\nराबतोय हे क���ठे पाहिलंय\nचल ना रे मित्रा तुला\nकधी तरी तुला दिसतो\nबघ तरी डोळे उघडून\nकसा उभा आहे उन्हात\nअजून थोडे घे ना श्रम\nखाणे झोपणे असे अवेळी\nकसा ठेवेल सांग ना तो\nचल ना रे पोलिसाचे\nहेही पहा ना रूप\nमित्रा तू तरी कधी\nमान्य केलीस का चूक\nही बिलकुल नाही अपेक्षा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघृणास्पद, दोन भावंडांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nटाकळघाट (जि. नागपूर) : येथील गंगापूर परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये....\nआता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे\nकुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\n#MokaleVha : ‘त्या’ शोषणातून झालो समलैंगिक\n‘त्या’ शोषणातून झालो समलैंगिक माझे वय २७ असून, मी समलैंगिक आहे. मी अजून शिक्षण घेत आहे. मी समलैंगिक आहे हे समजल्यापासून माझी खूप घुसमट होत आहे....\nसातारा ः गुलाबी थंडी, कोवळे ऊन, निरभ्र आकाश अशा प्रसन्न वातावरणात आज लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सातारकरांनी धावण्याचा आनंद लुटत बालेवाडी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hurricanes-hit-area-23906", "date_download": "2019-12-08T22:07:50Z", "digest": "sha1:WZZV23TZL42PJAWTNUZTVUVOO7YZTQUO", "length": 14679, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Hurricanes hit the area | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nओटवणे परिसराला वादळाचा तडाखा\nओटवणे परिसराला वादळाचा तडाखा\nमंगळवार, 8 ऑक्टोबर 2019\nसिंधुदुर्ग ः ओटवणे (ता. सांवतवाडी) परिसराला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे भातशेती आडवी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिपक्व झालेली भातशेती कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.\nजिल्ह्यात ओटवणे परिसराला वादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये ओटवणे गावातील एका घरांचे नुकसान झाले. तर वादळांमुळे गावातील भातशेती आडवी झाली. यामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.\nसिंधुदुर्ग ः ओटवणे (ता. सांवतवाडी) परिसराला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे भातशेती आडवी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिपक्व झालेली भातशेती कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.\nजिल्ह्यात ओटवणे परिसराला वादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये ओटवणे गावातील एका घरांचे नुकसान झाले. तर वादळांमुळे गावातील भातशेती आडवी झाली. यामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.\nदरम्यान जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात भातपीके पक्व झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरवात देखील केली आहे. मात्र, पावसामुळे कापणीत व्यत्यय येत आहे. पावसामुळे परिपक्व झालेले भातपीके आडवी होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nदरम्यान आज सकाळपासून पुन्हा विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. पावसाने वैभववाडी, खारेपाटण, भुईबावडा, फोंडाघाट परिसराला झोडपून काढले. या पावसामुळे भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nसिंधुदुर्ग sindhudurg शेती farming\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेत��� करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...\nअमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...\nनांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...\nपुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...\nखानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nनगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...\nजळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...\nसोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...\n‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...\nशेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्��ात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/5-most-easy-way-of-burn-calories-and-lose-weight-instantly-in-free-of-cost/", "date_download": "2019-12-08T20:47:14Z", "digest": "sha1:FC42PC5NXIFNDHJ3LI46AY7MZCD7UKVE", "length": 8967, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "5 most easy way of burn calories and lose weight instantly in free of cost | नेहमी हसा, च्युइंगम खा...आणि कमी करा वजन ! 'वेटलॉस'च्या 'या' खास ५ ट्रीक | arogyanama.com", "raw_content": "\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nआरोग्यानामा ऑनलाईन टीम : सध्या वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचे सर्वत्र दिसून येते. वाढते वजन ही एक समस्यांना सर्वांनाच भेडसावत आहे. जिम, डाएट आणि अन्य उपायांवर पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेकदा यात यश येत नाही. यासाठी आपण किती कॅलरीज घेतो आणि किती जाळतो याची योग्य माहिती असणे खुप गरजेचे आहे. परंतु, जास्त पैसा खर्च न करता आणि जास्त श्रम न करतादेखील वजन कमी होऊ शकते. यासाठी काय करावे, ते जाणून घेवूयात.\nअर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय\nमानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे\n‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे\nया आहेत खास पद्धती\n१ एक रूपयासुद्धा खर्च न करता वजन कमी करण्यासाठी १९ डिग्री तापमान असलेल्या खोलीत झोपावे. यामुळे ७ टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने कॅलरी बर्न होतात. थंडीत वजन कमी होण्यामागे हेच कारण आहे.\n२ शास्त्रज्ञ सांगतात की, जास्त वजन असलेली मुले आणि तरूणांसाठी थंड पाणीसुद्धा लाभदायक आहे. जेव्हा शरीराला थंड पाणी मिळते तेव्हा शरीर या पाण्याला गरम करण्यास सुरूवात करते. यात भरपूर उर्जा खर्च होते. शरीराचे तापमान सामान्य आणि मेटाबॉलिज्म योग्य राहिल्���ाने वजन वेगाने कमी होते.\n३ हसल्याने मानसिक आणि शारीरीक आरोग्य चांगले राहते. एका अभ्यासानुसार सतत हसल्याने मेटाबॉलिज्म रेट १०-२० टक्के वाढतो. यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि वजन कमी होते.\n४ रक्तदान केल्यानेही शरीरातील कॅलरीज मोठ्याप्रमाणात बाहेर येतात. रक्तदान केल्यानंतर पुन्हा प्रोटीन, लाल रक्तपेशी आणि अन्य घटक मिळवण्यासाठी शरीराची जास्त उर्जा खर्च होते. यामुळे वजन कमी होते.\n५ काहीही न करता वजन कमी करायचे असल्यास च्यूइंगम खाणे सुरू करा. दिवसभरात केवळ वीस मिनिटे हे चावल्यास वजन कमी होऊ शकते. यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतो. मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. परंतु, च्युइंगम शुगर फ्री असावे.\nमहिलांनो, मैत्रिणाचा 'डाएट फॉलो' करण्यापूर्वी 'हे' जरूर वाचा, 'ही' आहेत ५ कारणे\n'या' खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\n'या' खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nजाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे \nछातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत\nपहाटे-पहाटे ‘या’ 9 गोष्टी करूच नका, होतील गंभीर दुष्परिणाम, जाणून घ्या\nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\n‘या’ आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी खाऊ नये लसूण, बिघडेल तब्येत\nसुडौल स्तन, पीरियड्सच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हा’ उपाय ; जाणून घ्या\n‘हे’ फळ खाल्ले तर रक्तदाब राहतो नियत्रंणात, हे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे\nसर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते जाणून घ्या यामागील कारणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/parliament-winter-session-live-updates-debate-on-delhi-pollution-in-loksabha-today/articleshow/72119297.cms", "date_download": "2019-12-08T22:12:40Z", "digest": "sha1:JCCHDFPAFH6SNM7ZGF3TZH5NQ4CJNL7T", "length": 17135, "nlines": 173, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Parliament live updates: Live संसद अधिवेशन: आज कोणते मुद्दे गाजणार? - Parliament Winter Session Live Updates: Debate On Delhi Pollution In Loksabha Today | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nLive संसद अधिवेशन: लोकसभेत प्रदूषणावर चर्चा\nनरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. लोकसभेत आज दुपारी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.\nLive संसद अधिवेशन: लोकसभेत प्रदूषणावर चर्चा\nनवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. लोकसभेत आज दुपारी दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.\n>> आरे वृक्षतोड, अरविंद सावंत सरकारवर बरसले\n>> लोकसभेत प्रदूषणावर चर्चा: मुंबईत दीड-दोन कोटी नागरिक राहतात. त्यांच्या ऑक्सिजनसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे जंगलाचा आधार आहे. झाडं कापणे योग्य नाही: अरविंद सावंत, खासदार, शिवसेना\n>> लोकसभेत प्रदूषणावर चर्चा: विकास आवश्यक आहे मात्र, त्याचा लोकांवर किती परिणाम होईल याचा विचार करणे आवश्यक; मुंबईतील आरे कॉलनीत एका रात्रीत २७०० झाडं कापण्यात आली: अरविंद सावंत, खासदार शिवसेना\n>> लोकसभेत प्रदूषणावर चर्चा: मंत्री आणि खासदारांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी एकत्र येऊन प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करावे: डॉ. काकोली घोष, खासदार तृणमूल काँग्रेस\n>> लोकसभेत प्रदूषणावर चर्चा: तृणमूल काँग्रेस खासदार डॉ. काकोली घोष मास्क घालून सभागृहात दाखल\n>> नवी दिल्ली: याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते, आता संपूर्ण दिल्ली खोकते; भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह यांची टीका\n>> नवी दिल्ली: राज्यसभेत जालियानवाला बाग राष्ट्रीय स्मारक (सुधारीत) विधेयक मंजूर\n>> दिल्लीतील पाणी आंघोळीसाठीदेखील योग्य नाही: मनीष तिवारी, खासदार काँग्रेस\n>> नवी दिल्ली: लोकसभेत प्रदूषणावर चर्चा; चीनमधील बीजिंगमधील प्रदूषण संपू शकते, भारतात का नाही काँग्रेस नेते मनीष तिवारी यांचा सवाल\n>>कलम ३७० बाबत निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटनेत घट: गृहमंत्रालय\n>> 'भारतरत्न'साठी औपचारिक शिफारसीची आवश्यक नाही; सावरकरांना भारत रत्न देण्याची तयारी सुरू आहे का या प्रश्नावर सरकारचे उत्तर\n>>लोकसभचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब\n>> इस्रोचे अध्यक्ष के. सिव्हन अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहोचले\n>>गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे यांनी झारखंडमधील वाढत्य�� सायबर गुन्ह्यांचा प्रश्न केला उपस्थित\n>>विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतली राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट; जेएनयू आंदोलनावर चर्चा करण्याची केली मागणी\n>>लोकसभाः वी वॉंट जस्टीस... जवाब दो जवाब दो...विरोधकांच्या पुन्हा घोषणा सुरू\n>>जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचं समर्थन ; गरज वाटल्यास आंदोलनात देखील सहभागी होऊ: राम गोपाल यादव\n>> सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढुन घेण्यात आल्याच्या मुद्यावरुन कॉग्रेसचा गोंधळ\n>>अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या प्रश्नानंतर विरोधकांच्या 'तानशाही बंद करो, बंद करो' च्या घोषणा\n>>लोकसभाः २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्द्यावर विचारण्यात आला पहिला प्रश्न\n>>भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल खासदारांना माहिती दिली\n>> सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढुन घेण्यात आल्याच्या मुद्यावर कॉग्रेसने दिली स्थगन प्रस्तावाची नोटीस\n>>बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कॉंग्रेसच्या खासदारांची निदर्शने\n>>सायंकाळी सहा वाजता पर्यावरण मंत्री प्रदूषणाच्या मुद्दावर बोलणार\n>> दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर आज लोकसभेत चर्चा\n>> संसद अधिवेशनाचा दुसरा दिवस\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nहैदराबाद: आरोपीची पत्नी म्हणाली, 'तिथेच मलाही मारा'\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nउन्नाव बलात्कारप्रकरणी अखेर ७ पोलीस निलंबित\nबलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद ही नेहरू घराण्याची देण: साध्वी प्राची\nकर्नाटकचा उद्या फैसला ; येडियुरप्पा राहणार की जाणार \nगुन्हेगारांचा सत्कार होत असेल तर..\nउन्नाव; पीडितेचे केले दफन; बहिणीला नोकरी, घर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nLive संसद अधिवेशन: लोकसभेत प्रदूषणावर चर्चा...\nगांधी कुटुंबाची SPG सुरक्षा हटवण्यावरून लोकसभेत काँग्रेस खासदार ...\n सरकारने 'हे' दिले उत्तर...\nअल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा: ममता...\nसंसदेत सर्वांचं लक्ष वेधलेल्या कारची किंमत किती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/airport-bjp-shivsena-government-akp-94-1989213/", "date_download": "2019-12-08T20:41:41Z", "digest": "sha1:G57X6TH7X73A2JEX44XH7BODCFQ34X3Z", "length": 22519, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Airport BJP Shivsena Government akp 94 | ‘विमानतळ होतेय’ची २० वर्षे पूर्ण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘विमानतळ होतेय’ची २० वर्षे पूर्ण\n‘विमानतळ होतेय’ची २० वर्षे पूर्ण\n१९९७ साली शिवसेना- भाजप युतीच्या सरकारने नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली.\nरखडपट्टीमुळे महामुंबईच्या विकासाला खीळ:– १९९७ साली शिवसेना- भाजप युतीच्या सरकारने नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. ‘विमानतळ होतेय’असा सूर दरवळेच्या निवडणुकांमध्ये लावण्यात आला. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही वर्षांत अस्तित्वात येईल, असे सांगण्यात आले होते. आता २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही हा मुद्दा गाजेल, पण गेली वर्षे सरली त्याचे काय, असा सवाल सर्वच स्तरातून केला जात आहे.\nमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाढलेल्या विमानांची आणि प्रवाशांची पाहता मुंबईजवळ दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता २० वर्षांपूर्वी जाणवू लागली, मात्र वेळोवेळी लांबणीवर पडलेला हा प्रकल्प महामुंबईच्या विकासालाही खीळ घालणारा ठरला आहे. जुलै १९९७ मध्ये य��च शिवसेना भाजप युतीच्या काळात नवी मुंबईत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. त्यापूर्वी रेवस मांडवा येथे राष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव समोर ठेवला गेला होता. त्यानंतर गेली वीस बावीस वर्षे हा विमानतळ प्रकल्प या ना त्या कारणाने पुढे ढकलला गेला आहे. विमानतळाचा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर पर्यावरण तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या परवानग्यांसाठी तब्बल चौदा वर्षांच्या कालावधी लागला. नोव्हेंबर २०१२ रोजी या विमानतळाच्या कामाला पहिली पर्यावरण विषयक परवानगी मिळाली. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन हा मोठा अडथळा पार पाडल्यानंतर दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार हेक्टर जमिन लागणार असून एक हजार हेक्टर जमिनीवर प्रत्यक्षात रणवे उभा राहणार आहे मात्र यासाठी सिडकोला तेरा गावांचे स्थलांतर करुन त्यांच्या जमिनी संपादीत कराव्या लागलेल्या आहेत. या विमानतळाच्या परिघातात येणाऱ्या २७२ गावांची ६०० हेक्टर जमिन राज्य शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात होणारा विकास सिडको ठरविणार असून प्रत्येक बांधकामाची परवानगी यासाठी निर्माण करण्यात आलेल्या नैना प्राधिकरणाकडून घ्यावी लागणार आहे. गेल्या सहा वर्षांत या प्राधिकरणाने बोटावर मोजण्या इतक्याच बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत. सिडकोने या क्षेत्रातील विकासाचे सहा टप्पे तयार केले असून चार विकास टप्यांचा आराखडा तयार केला आहे. याच ठिकाणी नेमका बराच उशिर झाला आहे. या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी आहे. परंतु याबाबत आजवर स्वप्न दाखविली .\nल्ल २७२गावातील शेतकरी जमिन देण्यास तयार नाहीत. या ठिकाणी सिडको थेट जमीन संपादन करू शकणार नाही. त्यासाठी सिडकोने स्वेच्छा जमीन अधिग्रहण अधिकार दिले आहेत. म्हणजे गावातील पाच दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सिडकोला दहा एकरहून अधिक जमीन देऊन त्या बदल्यात पावणे दोन वाढीव चटई निर्देशांक घेऊन विकास करण्याची ही योजना आहे. सिडको त्या जमिनीतील केवळ ४० टक्के जमिन विकून झालेला खर्च काढणार आहे.\nल्ल या योजनेत आजूबाजूच्या बडय़ा विकासकांनी हात धुवून घेतले आहेत. क���रण हा प्रकल्प येण्या पूर्वीच येथील काही विकासकांनी या जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. दहा एकर जमिनी असलेला या परिसरात शेतकरी विरळाच आहे. त्यामुळे विकासकांसाठी सिडकोने राबवलेल्या या योजनेत शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. विमानतळ प्रकल्पाला या ना त्या कारणाने खो बसला आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये पहिले उड्डाण होणारा हा विमानतळ आता एक दुसऱ्या टेकडीची उंची कमी करण्यावरुन एक वर्षे लांबणीवर पडला आहे. या विमानतळाच्या आवईने केवळ जमिनीचे भाव वधारले.\nल्ल पायभूत सुविधांच्या नावाने आजही बोंबाबोंब आहे. सिडकोने विकास आराखडा जाहीर न केल्याने दररोज गावाशेजारी अनधिकृत बांधकामे उभी राहात आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांना खूश केल्यानंतर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय सिडको अद्याप केलेली नाही. त्यामुळे पनवेल मध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्यावर आणीबाणी तयार होत आहे. या गावांना जोडणारे अंर्तगत व मुख्य रस्त्याच्या नावाने शिमगा करावा तेवढा कमी आहे. सात हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प थेट पंधरा हजार कोटी रुपयांच्या घरात गेलेला आहे. प्रकल्प लांबणीवर पडल्याने आजूबाजूच्या तीनशे गावे व सहा शहरांचा विकासावर परिणाम झाला आहे. विमानतळ होणार या अपेक्षाने अनेक नागरीकांनी येथे घरे घेतली खरी पण विमानतळाच्या प्रतिक्षेत त्यांची एक पिढी संपत आली आहे. विमानतळ क्षेत्रात आठ आमदार येतात. हा प्रकल्प देशाचा असल्याने या आमदारांनी कधी सरकारला साकडे घातल्याचे दिसून आले नाही.\nदादांसोबत ताईंचा फोटो नाही\nनवी मुंबईच्या राजकीय पटलावर सर्वकालीन राजकीय वैर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक एकाच पक्षातून निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. ताई जिथे गेल्या मागून दादा येतात असा इतिहास असल्याचे बोलले जाते. एकाच पक्षात होते आणि सध्या अन्य एका पक्षात आले तरी दोघांची तोंड विरुद्ध दिशेलाच आहेत. विशेष म्हणजे दोघांनाही प्रतिस्पर्धी तगडा नसल्याचे बोलले जात असल्याने मताधिक्य कोण अधिक घेतो याची चढाओढ असून त्यावर नवी मुंबईवर वजन कोणाचे हे ठरणार आहे. दादा ताई या दोन गटात ज्याची सरशी तो पुढे असे समीकरण झाले आहे. त्यांच्या राजकीय वैराचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवर दिसत असून ताईचे कार्यकर्ते दादांचा फोटो नाव टाकत नाहीत आणि दादांच्या समर्थकही ताईचा फोटो टाकत नाहीत, अशीही चर्चा आहे. त्यामुळे ऐरोलीत असलेले ताईंचे समर्थक दादांना किती पाठिंबा देतात तर बेलापूर मध्ये असलेले दादांचे समर्थक ताईंना किती मदत करतात त्यावर मतांधक्य अवलंबून आहे. दोघांनीही शिवसेनेपेक्षा स्वत:च्याच पक्षातील लोकांची भीतीच जास्त.\nनालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेने माजी पोलीस अधिकारी असलेल्या प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने अमराठी उमेदवार दिल्याने आधीच स्थानिक शिवसैनिकांत नाराजी होती. आता त्यात भर पडली आहे ती प्रचार फलकांची. शर्मा यांचा प्रचार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांवर केवळ अमित शहा यांचे छायाचित्र आहे. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे गायब करून केवळ अमित शहा यांचेच छायाचित्र लावल्याने शिवसैनिकांची अस्वस्थता वाढली आहे. बाहेरचे आलेले बाळासाहेबांना विसरले असा सूर यानिमित्ताने दिसून येत आहे. कुठलाही शिवसैनिक श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेबांचे छायाचित्र लावतोच, परंतु आता अमित शहा यांच्या नावाने मते मागायची वेळ आली हे दुर्दैवी असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक सांगत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bestofasmee.blogspot.com/2014_05_27_archive.html", "date_download": "2019-12-08T22:23:24Z", "digest": "sha1:H7NZA7A6YBEFRDEGT6OP7QIDL63HRYGU", "length": 10603, "nlines": 249, "source_domain": "bestofasmee.blogspot.com", "title": "साऊली : 27-May-2014", "raw_content": "\nमाझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..\nतुला विसरता क्षणी स्मरतो जिथे तू\nकशी टाकणार तुज मागे वगैरे\nआपण प्रश्नांपासून पळलो कि,\nमी..मनात आल ते लिहिते.. माझे विचार माझ्याशीच भांडत असतात कित्येकदा. लिहिण्यासाठी हातात काही नसलं तरी सुद्धा...जमेल तिथे व्यक्त करण्यासाठी मांडत असतात कित्येकदा. एवढा मात्र नक्की मी एक पवित्र आत्मा आहे. जग सुंदर आहे.प्रत्येक गोष्टीत एक वेगळंच सौंदर्य आहे.पाहिलं म्हणजे दिसत.हे खरं.हो......काही वाटा जरा अवघड असतात ...काही प्रश्न अनुत्तरीत असतात.म्हणून काय झालंत्याच जीवनांत रंग भरतात.वाटलं तेव्हा पावसात ओलंचिंब भिजून घ्यावं,कडकडीत थंडीत शेकोटीची ऊब घेत बसावं,सरबरीत उन्हाळ्यात झाडाखाली निजावं.समुद्र असेलच तर किनाऱ्यावरुन दूरवर चालत जावं.नाहीतर असंच घराबाहेर पडून रस्त्यावर चालत राहावं.मनाला वाटलं ते वाटलं तेव्हा करत राहावं.नाहीतर तास तास भर लिहिण्यासाठी बसलं तरी काहीही न लिहिता उठावं.मी आहे त्यात रमणारी ..स्वप्नात गुंतणारी...मी माझ्याच मनाची उंच भरारी,मी क्रोधही आणि कोमल हास्यही...मी शब्दांची कुंभारी.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nतुला विसरता क्षणी स्मरतो जिथे तूकशी टाकणार तुज माग...\nआपण प्रश्नांपासून पळलो कि,ते आपल्याला पळवतात. नाही...\nपाटी आणि ५ पैसे...\nपाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटल...\nचौकटीत राहू जगणं म्हणजे.. अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ. चौकट तोडून जगणं..म्हणजे.. नियम तोडल्याची भीती,लढाई... चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य, आ...\nसंधीची वाट पाहत बसल कि हुकत असते....\nसध्याचे दिवस म्हणजे खूप कंटाळवाणे वाटताये.काहीतरी करायचं आहे.पण नक्की काय हे समझत नाहीये.सध्या सगळेच छंद ��ुर्लक्षित आहेत.वाचनाला तर पार विस...\nकश्यासाठी अपेक्षा करावी कुणाकडून, जर एकटाच येतो जन्माला, अन जातोही एकटच आपण. रडावसं वाटल्यावर, खांदा द्यायला कुणीच नसतं. आपली मतं जाणून घ...\nआता फक्त नहात राहावं, आल्या सरीत चिंब. आता फक्त गात राहावं, होईल तितका दंग. लागणार नाही आरसा आता, पाहण्या प्रतिबिंब. डोळ्य...\nशब्द जिव्हारी लागे लागे, शब्दच देती अपार माया. शब्द सुगंधी सडा मोगरा, अन तेच शस्त्रही मुखवटे ओळखाया. शब्द जप-जप साधू संतांच...\nजिवापलीकडे प्रेम केलं कि जिवापलीकडच्या जखमाही होतात...\nमाझे मलाच मीही समजावयास होते झाले कधी न पूर्वी ते व्हावयास का होते केली किती उपवासे अन पारायानेही श्रध्देने त्यास व्यर्थ समजुनी म...\nकळी उमलते, फुल बनते. सुगंध पसरवते, मनाला प्रफुल्लीत करते. नंतर कोमजते. न सुगंध येतो. न उरते ती प्रफुल्लता, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41221?page=1", "date_download": "2019-12-08T22:29:18Z", "digest": "sha1:GWW65IVMZGPBVM3EEVQCTC5IWLGAQ7DT", "length": 4197, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझ्या मुलीची चित्रकला..भाग-२ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझ्या मुलीची चित्रकला..भाग-२\nअबोली ..........काय छान काढतेस गं चित्रं\n खूप प्रोमिनन्ट आहेत रेषा\n खरच कलाकराचा हात, नजर आणि विचार आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actor/know-pooja-sawant-afraid/", "date_download": "2019-12-08T20:45:50Z", "digest": "sha1:2JHI5EFQNHF324YYSOQANZL657SGQYSN", "length": 6029, "nlines": 54, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Do you know what Pooja Sawant is afraid of ? - Cinemajha", "raw_content": "\nआपल्याला आवडणाऱ्या कलाकारांविषयी सगळी माहिती आपल्याला माहित असावी असा प्रत्येक फॅन ला वाटत असतं . हे कलाकार आपल्या खाजगी आयुष्यात कसे राहतात, काय खातात, कुठे फिरतात त्यांची प्रेम प्रकरणं हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता कायम चाहतेमंडळीना वाटत असते.\nअशीच एक गंमतीशीर बातमी अभिनेत्री पूजा सावंत यांच्या चाहत्यांसाठी आहे. सध्या त्यांच्या ‘बसस्टॉप’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडे होत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक गंमतीशीर किस्सा घडला होता. पूजा सावंतला पाण्याची खूप भीती वाटते . स्विमिंग पूल हा विषय आला कि ती प्रचंड घाबरते. ‘बसस्टॉप’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक आसा सीन होता ज्यामध्ये अनिकेत विश्वासरावला पाण्यात धक्का मारून तिला स्वतः पाण्यात उडी मारायची होती. या सीन साठी सर्व तयारी झाली व दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हटले ठरल्याप्रमाणे पूजाने अनिकेतला पाण्यात ढकलले मात्र स्वतः पाण्यात उडी मारण्याऐवजी तिने चक्क पळच काढला. हे दृश्य पाहून संपूर्ण टीम हसू लागली. परंतु विशेष म्हणजे रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला.\nया चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अश्या अनेक गंमत झाल्यामुळे हा चित्रपट पाहताना तुम्हाला अतिशय आनंद होणार हे नक्की. या चित्रपटामध्ये पूजा आणि अनिकेतबरोबरच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे हे कलाकार झळकणार आहेत. श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘बसस्टॉप’ २१ जुलैला प्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहेत. तोवर पहा या चित्रपटाचा ट्रेलर .\nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-12-08T22:28:26Z", "digest": "sha1:KLEKSTL5RNOAPQ7F7WLNU2AUO53U56V6", "length": 3171, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार जिग्नेश मेवानी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - आमदार जिग्नेश मेवानी\nमहिला पत्रकाराची बदनामी; आमदार जिग्नेश मेवानी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल\nपुणे: पुण्यातील महिला पत्रकाराच्या फोटोचा गैरवापर करत अपमानास्पद लिखाण करणे, तसेच हे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्��ा प्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/financial-year-will-change/articleshow/59703966.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-08T21:26:37Z", "digest": "sha1:5FDJSKK3GGQQER4XOM73EYSLIPVCWLES", "length": 10241, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: आर्थिक वर्ष बदलणारच - financial year will change | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nआर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिलपासून न करता जानेवारीपासून करण्याविषयी सरकार पुरेसे गंभीर असून असे लवकरच करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.\nनवी दिल्ली ः आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिलपासून न करता जानेवारीपासून करण्याविषयी सरकार पुरेसे गंभीर असून असे लवकरच करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.\nआर्थिक वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होणार का याविषयी उलटसुलट चर्चा देशभर रंगली होती. मात्र जेटली यांनी ही माहिती दिल्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता दिनदर्शिकेप्रमाणे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. असे करता येईल का याचा अभ्यास माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पूर्ण केला आहे. या समितीचा अहवालही सरकारला मिळाला आहे. त्यामुळे जानेवारीपासून आर्थिक वर्ष सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल; बिर्लांचा सरकारला इशारा\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंकांनी कोसळला\nएचडीएफसी ऑनलाइन बँकिंग बिघडलेलेच; ग्राहक त्रस्त\n... अन्यथा SBI च्या 'या' ग्राहकांचं कार्ड होणार बंद\nLIC च्या ग्राहकांना खूशखबर क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास होणार मोठा फायदा\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\n३१ डिसेंबरपूर्वी ITR रिटर्न भरा\nPMO एकाधिकारशाही अन् अर्थव्यवस्था बेजार;राजन\n'एनईएफटी'चे व्यवहार २४ तास करता येणार\nआरबीआयचे नवे पतधोरण फायद्याचे की तोट्याचे\nचीनला कर्ज नको-ट्रम्प यांचा ट्विटर बॉम्ब\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘चालक से मालक’ योजनेच्या चौकशीला वेग...\nपेटीएम गोल्ड आता कॅशबॅकच्या रूपात...\n‘जिओ’ने जोडले प्रति सेकंद सात ग्राहक...\nस्टेशनवर मिळतील जेनेरिक औषधे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/tadvi-case-hc-to-video-record-bail-plea-hearing-of-accused/articleshow/70382736.cms", "date_download": "2019-12-08T20:41:54Z", "digest": "sha1:OKMGB3CG2GCKM22HZD6L367OSMCEEJ2R", "length": 11739, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Payal Tadvi suicide case: डॉ. पायल आत्महत्या: हायकोर्टात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सुनावणी - tadvi case: hc to video record bail plea hearing of accused | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nडॉ. पायल आत्महत्या: हायकोर्टात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सुनावणी\nनायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सुनावणी होणार आहे. अशा पद्धतीने होणारी ही मुंबई उच्च न्यायालयातील पहिलीच सुनावणी आहे.\nडॉ. पायल आत्महत्या: हायकोर्टात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सुनावणी\nनायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सुनावणी होणार आहे. अशा पद्धतीने होणारी ही मुंबई उच्च न्यायालयातील पहिलीच सुनावणी आहे.\nसुधारित अट्रॉसिटी कायद्याप्रमाणे या कायद्याखालील गुन्ह्यांच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडीओ रेकॉर्डिंगसह होणे आवश्यक असल्याने न्या. डी. एस. नायडू यांनी रजिस्ट्रीला सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देऊन ३० जु���ैला सुनावणी ठेवली आहे.\nडॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना डॉ. पायल हिच्या आत्महत्येप्रकरणी २९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. पायलला जातीवाचक शेरेबाजी करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आरोप या तिन्ही डॉक्टरांवर आहेत. पायल तडवी या नायर रुग्णालयातील द्वितीय वर्ष पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थिनीने २२ मे रोजी वसतिगृहातील तिच्या रुमवर आत्महत्या केली होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nमुंबई: माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचे गूढ उकलले\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nडॉ. पायल आत्महत्या: हायकोर्टात व्हिडीओ रेकॉर्डिंगसह सुनावणी...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्...\nरेल्वेच्या मदतीला एसटी आली धाऊन ...\nमुंबईः मधुस्मृती संगीत बैठकीचे आयोजन...\nमुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/aggressive-teachers-union-for-the-old-pension-scheme/articleshow/71635034.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-08T20:49:24Z", "digest": "sha1:OE7IF2BMUTDADTZDIUEXPCRS7XUPANK7", "length": 12284, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटना आक्रमक - aggressive teachers' union for the old pension scheme | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nजुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटना आक्रमक\nम टा प्रतिनिधी, नाशिक वारंवार मागणी करून देखील जुन्या पेन्शनबाबत योग्य निर्णय होत नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nवारंवार मागणी करून देखील जुन्या पेन्शनबाबत योग्य निर्णय होत नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षण विभागाकडून या मागणीबाबत दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला असून, अधीक्षक उदय देवरे यांची भेट घेऊन या प्रश्नी त्यांनी चर्चा केली.\n१ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन पथक कार्यालयाने ऑक्टोबर २०१९च्या नियमित वेतन बिलाबरोबर माहिती मागावली होती. यात २००५ पूर्वी नियुक्त व २०१० पर्यंत अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचा समावेश आहे. यानुसार २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेले सदस्य, कर्मचाऱ्यांचे या कालावधीत जीपीएफ खाते उघडले असून कपातही सुरू करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या धोरणानुसार १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेन्शन योजना बंद झाली असल्याने नव्याने डीसीपीएस योजना लागू करण्यात आली आहे. शिक्षकांकडून मात्र, अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेची मागणी झाली आहे. आंदोलने, उपोषणे करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने शिक्षकवर्गात नाराजीचे वातावरण आहे. पावसाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित केल्यानंतर याविषयी समिती नेमून तीन महिन्यांच्या आत अहवाल आल्यावर निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले होते. मात्र, हा कालावधी उलटूनही निर्णय होत नसल्याने शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, असे जुनी पेन्शन संघर्ष समिती नाशिकचे योगेश पाटील आदींनी सांगितले आहे. यावेळी संजय देसले, सचिन पगार, राजेंद्र देवरे, नीलेश ठाकूर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, सचिव एस. बी. देशमुख, आर. डी. निकम आदी शिक्षक उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nनाशिक: पलंगावरून पडून चिमुरडीचा मृत्यू\nराज ठाकरे यांचा सोमवारपासून दौरा\nकांदा रडवतोय; प्रतिकिलो १२५ रुपये\nबाथटबमध्ये पडून एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nजुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक संघटना आक्रमक...\nपवारांची अवस्था 'शोले'मधील जेलरसारखी: मुख्यमंत्री...\n'भाजप सरकारच्या काळात भारताची जगात बेइज्जती'...\nउद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही...\nआनंद मेळ्यातून ‘खारीचा वाटा’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/user/761", "date_download": "2019-12-08T22:21:08Z", "digest": "sha1:BNK42LRCOCJM7NU2H3JBDZA73ZWT7QEH", "length": 4471, "nlines": 37, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "प्रकाश खांडगे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रकाश खांडगे ठाणे येथे राहतात. ते शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठाचे समन्वयक आहेत. त्यांनी पस्तीस वर्षे लोकसाहित्य, लोककला क्षेत्रात संशोधनाचे कार्य केले. प्रकाश खांडगे यांना 'खंडोबाचे जागरण' या ग्रंथासाठी महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार' (ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार) प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोककलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 'कलादान पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. त्यांनी अमेरिका आणि चीन येथील आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य व लोककला परिषदांमध्ये शोधनिबंध वाचन करून भारताचे प्रतिनिधित्व केले. खांडगे यांनी मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. ते मुंबई विद्यापीठात अकरा वर्षे सहयोगी प्राध्यापक होत��. त्यांची 'चाळ माझ्या पायात', 'खंडोबाचे जागरण', 'भंडार बुका', 'नोहे एकल्याचा खेळ' अशी चार पुस्तके, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा', 'लोक लेणी' व 'लोकमुद्रा' ही तीन संपादने प्रकाशित आहेत. प्रकाश खांडगे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता', 'लोकमत', 'सकाळ', 'पुण्यनगरी' आदी वृत्तपत्रांतून सदरलेखन केले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/municipal-mayor-post-draw-politics-234890", "date_download": "2019-12-08T21:23:30Z", "digest": "sha1:ICRMMYHWSBPQ4QLVNDHQT7VUOVHDAVRF", "length": 15005, "nlines": 251, "source_domain": "www.esakal.com", "title": "बृहन्मुंबई, पुण्याचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nबृहन्मुंबई, पुण्याचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nमहापौरपदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे -\nअनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : वसई-विरार\nअनुसूचित जाती (सर्वसाधारण) : मीरा-भाईंदर\nअनुसूचित जाती (महिला) : नगर, परभणी.\nनागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, धुळे, अमरावती\nनागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) :\nनांदेड-वाघाळा, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव\nखुला (सर्वसाधारण) : बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली, उल्हासनगर\nखुला (महिला) : नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर\nमुंबई - राज्यातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महापालिकांचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी असणार आहे.\nबृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर; तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकिता पांडे, महापालिकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव जाधव; तसेच महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्���णाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.\nप्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम २०१७ मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना २००७ पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महापालिकांना सोडतीतून वगळण्यात आले; तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिंचनासाठी धरणांतून पाच आवर्तने मिळणार\nजळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के पाऊस अधिक झाल्याने यंदा हिवाळ्यात मोठ्या धरणांतून सिंचनासाठी तब्बल पाच आवर्तने सोडण्याची शक्‍यता आहे. पाणी...\nआरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत\nबीड - मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक बलिदान देणाऱ्यांची संख्याही जिल्ह्यात आहे. राज्यातील 41...\nशाळा-मैदानासाठी 12 वर्षांनी भूखंडावर शिक्कामोर्तब\nमुंबई : वांद्रे पश्‍चिम येथील तीन हजार 764 चौरस मीटरचा शाळा आणि मैदानासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यावर महापालिकेने अखेर 12 वर्षांनी शिक्कामोर्तब...\nदारांवर लागल्या पाट्या; \"जनगणनेत आमचा सहभाग नाही'\nनागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. \"जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा...\nसिडकोची शिल्लक ९९१ घरे सर्वसाधारण ग्राहकांसाठी\nनवी मुंबई : सिडकोतर्फे नुकत्याच काढण्यात आलेल्या ९ हजार २४९ घरांच्या योजनेतील शिल्लक राहिलेली ९९१ घरे सर्वसाधारण गटातील प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना...\nमंत्रालय ते न्यायालय अशी फौजदार महिला उमेदवारांची फरपट\nमुंबई - सामान्य कुटुंबात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन खडतर अशी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील ३६ महिला उमेदवारांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल ल���्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE?page=4", "date_download": "2019-12-08T21:46:33Z", "digest": "sha1:GJSHKVJ24P3DQAHG6HLTNI2PYVUKWTKF", "length": 3700, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश\nआचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग\nहर्षवर्धन पाटील अखेर भाजपात\nविधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब\nजागावाटपात भाजपा वरचढ, शिवसेनेला ११० जागांची आॅफर\nविधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये जाहीर\n'आदित्य संवाद', 'जन आशीर्वाद यात्रा' यानंतर शिवसेनेचा 'हा' नवा उपक्रम\nगणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात आचारसंहिता नको, समन्वय समितीची मागणी\nतब्बल २५ वर्षांनंतर होणाऱ्या विद्यापीठ निवडणुका पुन्हा लांबणीवर\nविधानसभेसाठी शुक्रवारपासून शिवसेनेच्या 'माऊली संवाद' उपक्रमाला सुरूवात\nइव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे ९ ऑगस्टला करणार आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-12-08T21:30:06Z", "digest": "sha1:E6Y2XHQ553SSGWEJBZGTAXXKGDB4IK52", "length": 2597, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "द्नीपर नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nद्नीपर (रशियन: Днепр; बेलारूशियन: Дняпро; युक्रेनियन: Дніпро) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी रशियामध्ये उगम पावते व बेलारुस आणि युक्रेन देशांतून वाहून काळ्या समुद्राला मिळते. स्मोलेन्स्क, क्यीव, द्नेप्रोपेत्रोव्स्क, झापोरिझिया ही द्नीपर नदीवरील मोठी शहरे आहेत.\nद्नीपर नदीकाठावर वसलेले क्यीव\n२,२८५ किमी (१,४२० मैल)\n२२० मी (७२० फूट)\nLast edited on ३१ जानेवारी २०१४, at १२:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/political-party-power-increase-mlc-assembly-maharashtra-235886", "date_download": "2019-12-08T21:23:26Z", "digest": "sha1:3CTK4PCSTCKHTNRJTVMWLERRS3S5Y2V5", "length": 16454, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज��यात सत्ताधाऱ्यांना बारा आमदारांची 'बंपर लॉटरी'... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nराज्यात सत्ताधाऱ्यांना बारा आमदारांची 'बंपर लॉटरी'...\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nराज्यात सध्या सत्ता स्थापण्याचा तिढा कायम असला तरी काही दिवसांतच नवे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपने अद्यापपर्यंत सत्तेचा प्रयत्न सोडलेला नाही. पडद्याच्या पाठीमागे भाजपने आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे.\nमुंबई : राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांना राज्यपाल नामनियुक्‍त तब्बल 12 आमदारांची बंपर लॉटरी लागणार आहे. तसेच, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पुढील पाच वर्षांत होणाऱ्या विधान परिषदेतील विविध निवडणुकांमध्येही चांगला फायदा होणार आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराज्यात सध्या सत्ता स्थापण्याचा तिढा कायम असला तरी काही दिवसांतच नवे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपने अद्यापपर्यंत सत्तेचा प्रयत्न सोडलेला नाही. पडद्याच्या पाठीमागे भाजपने आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची नवीन आघाडी आकारास येत आहे. या तीन पक्षांकडून लवकरच सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येणार आहे. येत्या दोन- तीन दिवसांतील घडामोडीनंतर हे तीन पक्ष सत्ता स्थापण्याचा दावा करणार असल्याचे सूतोवाच करत आहेत.\nयुती केली चूक झाली : रावसाहेब दानवे\nदरम्यान, जो पक्ष राज्यात सत्ता स्थापन करेल त्याला विधान परिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. येत्या 24 एप्रिल 2020 रोजी राज्यपाल नामनियुक्‍त बारा जागा रिक्‍त होत आहेत. या जागा भरण्यासाठी सरकारकडून उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपविण्याची पद्धत आहे. म्हणजेच सत्ताधारी पक्षाला हे आमदार आयतेच मिळत असतात. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येकाच्या वाट्याला यातील तीन आमदार मिळू शकतात. तसेच, पुढील पाच वर्षांत होणाऱ्या विविध निवडणुकांतही सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात अधिकच्या जागा पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.\nबाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा\nपाच वर्षांत रिक्‍त ���ागांसाठी होणाऱ्या निवडणुका\n- जुलै ते ऑगस्ट 2020 : 6 जागा (औरंगाबाद तथा जालना स्थानिक स्वराज्य संस्था, औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक)\n- 24 एप्रिल 2020 : 9 जागा\n(विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागा - यात कॉंग्रेसच्या 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3, भाजप 2, तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश आहे)\n(राज्यपाल नामनियुक्‍त - यात कॉंग्रेसच्या 5, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 6, तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जागेंद्र कवाडे यांचा समावेश आहे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख...\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nउत्तर प्रदेशात आता 'गो पर्यटन'\nलखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने \"गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या...\nशिर्डी विमानतळ बुधवारपासून सुरू\nशिर्डी ः मागील 22 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवारपासून (ता. 11) सुरू करण्याचा निर्णय \"स्पाईस जेट' कंपनीने घेतला...\nराणेंच्या पनवतीमुळेच भाजपची गाडी घसरली\nरत्नागिरी - खासदार नारायण राणेंची दखल आम्ही घेत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे राणेंच्या वक्‍तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सब���्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/03/29/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2019-12-08T20:28:37Z", "digest": "sha1:ZTQ6CICQTCJTLRQMO5GWLPPUCRXD74IJ", "length": 16143, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शेतीमाल निर्यातीला प्रचंड संधी - Majha Paper", "raw_content": "\nमानेचा मसाज जीवघेणा ठरू शकतो\nअसे हॉटेल जेथे कूस बदलताच लोक दुसऱ्या देशात जातात\nजंगलाच्या राजाविषयी काही रोचक माहिती\nअपोलो चान्द्रवीरांसाठी लिहिला गेला होता शोकसंदेश\nदोरीवरच्या उड्यांच्या ( स्किपींग ) सहायाने वजन करा कमी\nलहान मुलांचा पित्तापासून बचाव करा\nबारकोड चाळीस वर्षांचा झाला\nया ठिकाणी म्हशीला चरवण्यासाठी मिळतो दरमाह २५ हजार रुपये पगार\nमोदींवर आले बाल नरेंद्र कॉमिक\nमायकेल जॅक्सनसारखे दिसण्यासाठी या पठ्ठयाने खर्च केले 21 लाख रुपये\nप्रथिनांनी परिपूर्ण असलेल्या या फळांचा आपल्या आहारामध्ये करा समावेश\nसोनेजवाहिरांसह गायब झालेली नाझी रेल्वे सापडली\nशेतीमाल निर्यातीला प्रचंड संधी\nMarch 29, 2016 , 11:03 am by माझा पेपर Filed Under: कृषी Tagged With: नरेद्र मोदी, निर्यात, शेतकरी, सेंद्रीय शेती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इसवी सन २०२२ सालपर्यंत देशातल्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याची ग्वाही दिली आहे. ही वाढ ते कशी करणार आहेत याचे तपशील अजून जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे ते लोकांच्या टीकेचे लक्ष्य झाले आहेत. अर्थात पंतप्रधानांनी उत्पादन दुप्पट करण्याचे जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे ते दिशाहीन नाही. त्यांच्या डोळ्यासमोर निश्‍चित स्वरूपाची काही उपाययोजना आहे. त्यांच्यावर टीका करणारे लोक काही ठराविक मुद्दे समोर ठेवूनच टीका करत आहेत. त्यांच्या दृष्टीने शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे काही ठराविक उपाय आहेत आणि तेच डोळ्यासमोर ठेवून ते मोदी सरकारला झोडपून काढत आहेत. उदा. स्वामीनाथन आयोगाने सुचवल्याप्रमाणे ५० टक्के नफा धरून हमीभाव देणे किंवा कर्जमाफी करणे. अशा ठराविक उपायांच्या पुढे त्यांच्या कल्पनेचीही मजल जात नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा विचार काही हटके पध्दतीने करत आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे मुळात शेतकर्‍��ांचा उत्पादन खर्च कमी करणे.\nसेंद्रीय शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करण्याची क्षमता असते आणि एकदा उत्पादन खर्च कमी झाला की शेतकर्‍यांच्या नफ्यात वाढ होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सेंद्रीय शेतीवर भर द्यायला सुरूवात केली आहे. आजवरच्या कोणत्याही सरकारने या उपायावर फार लक्ष दिलेले नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीत वापरल्या जाणार्‍या युरिया खताला निमकोटेड करणे. युरियावर ही प्रक्रिया केली की युरियाची उत्पादन क्षमता ८० टक्क्यांनी वाढते. तिसरा उपाय म्हणजे जी.एम. सिड्सचा वापर. तो वाढावा म्हणून सरकारने काही उपाय योजायला सुरूवात केली आहे आणि या वर्षी बी. टी. कापसाची पिशवीची किंमत कमी केली आहे. देशात सिंचनाच्या सोयी वाढवणे या उपायाला तर काही पर्यायच नाही. परंतु त्या सोयी वाढवताना प्रगत तंत्रज्ञानावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच ठिबक सिंचन संचावर दिली जाणारी सबसिडी ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. अशा रितीने निरनिराळ्या पध्दतींनी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न सरकार करत आहे. देशातले प्रत्येक गाव पक्क्या सडकेने मुख्य रस्त्याला जोडणे हा सुध्दा शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्याचा एक उपाय असतो. हे सरधोपट पध्दतीने शेतीचा विचार करणार्‍या कथित तज्ञांच्या गावीसुध्दा नसते. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला गेला पाहिजे.\nशेती माल अधिक उत्पादित झाला की त्याच्या किंमती ढासळतात. अशावेळी तो शेतीमाल परदेशात निर्यात करणे हा प्रभावी उपाय असतो. भारतातल्या बर्‍याच शेती उत्पादनांना परदेशात चांगली मागणी आहे. परंतु ती मागणी पूर्ण करून भरपूर परकीय चलन मिळवण्यासाठी शेतीमालाची निर्यात करण्याचे धाडसी धोरण आखावे लागते. यापूर्वी सत्तेवर असलेल्या सरकारांनी तसे धाडस केले नाही. कारण शेतीमाल परदेशी निर्यात व्हायला लागला की त्याच्या देशांतर्गत किंमती वाढतात. म्हणून त्यांनी याबाबत हात आखडता घेतला आणि निर्यातीवर अनेक निर्बंध लादले. उदा. कांदा निर्यात केला जातो परंतु परदेशात ७०० डॉलर्स प्रति टन यापेक्षा अधिक भाव असेल तरच कांदा निर्यात करण्याची अनुमती असते. याला निर्यात मूल्य म्हणतात. एका बाजूला निर्यातीला परवानगी दिलेली असते. परंतु दुसर्‍या बाजूला निर्यातमूल्याची अट घालून अडचण निर्माण केलेली असते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यात मूल्याची अट काढून टाकली आहे. त्यामुळे भारतातला शेतीमाल आता मुक्तपणे परदेशात निर्यात होणार आहे आणि तिथे मिळणार्‍या जादा भावामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.\nयावर्षी आंब्याच्या निर्यातीला मोठी संधी मिळाली आहे. भारतात २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते आणि त्यातून २ कोटी टन आंबा उत्पादित होतो. भारताचा आंबा परदेशात निर्यात केल्यास त्याला ७० हजार रुपये टन असा सरासरी भाव मिळतो आणि हाच आंबा अमेरिकेत निर्यात केला तर अडीच लाख रुपये टन असा भाव मिळतो. आपण सार्‍या जगात आणि अमेरिकेत केवळ ४३ हजार टन आंबा निर्यात करतो. उत्पादन मात्र २ कोटी टन एवढे होते. आपल्याला अजूनही आंब्याची निर्यात दहापटींनी वाढवण्याची सरळ सरळ संधी आहे. तसा तो परदेशी पाठवला तर देशातले भाव फार वाढण्याची शक्यता नाही आणि थोडेबहुत वाढले तरी आंब्याचे भाव वाढल्याने काही आकांत उसळत नाही. उलट शेतकर्‍यांना अब्जावधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. आपण देशामध्ये ३० जातींचे आंबे तयार करतो. त्याबाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात हापूस आणि केसर आंब्याचे मोठे कौतुक केले जाते परंतु त्यांच्या उत्पादनाचा ३ टक्के हिस्सासुध्दा परदेशात निर्यात होत नाही. ही निर्यात प्रचंड प्रमाणात वाढवून आपण भरपूर परदेशी चलन कमावू शकतो. केवळ आंबाच नव्हे तर सगळ्याच प्रकारच्या फळांच्या बाबतीत ही संधी आहे. मात्र आजवर त्यांच्या निर्यातीवर म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. ते दिले गेले तर येत्या ७ वर्षात शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणे ही काही अशक्य गोष्ट नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanklpananchi-sanskruti-news/article-on-american-artist-cindy-sherman-self-portrait-zws-70-1976067/", "date_download": "2019-12-08T22:00:34Z", "digest": "sha1:3RDUI7DNFDMQH3KJEQ7SJ7YPXBBG67MJ", "length": 26397, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on American artist Cindy Sherman Self Portrait zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nचेहऱ्यावरच्या केसांचे पुरुषांना वरदानच म्हणायचे, कारण यामुळेच रूपबदल चटकन करणे सोपे होते.\nनितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com\n‘रूपवैविध्या’त एक प्रकारे स्वभाववैगुण्यांना लपवणे, गुणांना अधोरेखित करणे आणि नसलेल्या गुणांना दाखवणे हे होते. याउलट, ‘रूपांतरा’त माणसाची पूर्ण ओळखबदल होते. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचाच लोप होऊन नवीन व्यक्तिमत्त्व तयार होणे ओघानेच आले..\nएखाद्या दिवशी भांग पाडताना कंगवा जरासा वेगळ्या पद्धतीने फिरवला गेला की आपल्या चेहऱ्याचे रूप बदलते; आपला चेहरा वेगळाच भासू लागतो. पण बऱ्याचदा स्वत:च्या रूपात बदल करायचे आपले धाडस होत नाही आणि आपण नेहमीसारखाच भांग पाडून टाकतो. चेहऱ्यावरच्या केसांचे पुरुषांना वरदानच म्हणायचे, कारण यामुळेच रूपबदल चटकन करणे सोपे होते. दाढी आणि/ किंवा मिशी वाढवणे, कोरणे वा कमी करणे अथवा पूर्ण सफाचट करण्यातून रूपबदलाचा आनंद मिळत असतो. स्त्रियांकडे चेहऱ्याचे रूप पालटायची बरीच साधने असतात; यात वेगवेगळ्या केशरचना, दागिन्यांचे प्रकार, मेक-अप आदींचा समावेश होतो. मेक-अपने चेहऱ्याचा आकार बदलल्याचा आभास तयार करता येतो, एखादे व्यंग झाकण्यासाठीही असा आभास तयार केला जातो. अर्थात, चेहरा पूर्ण बदलण्यापेक्षा आकर्षक करणे, त्यात रेखीवपणा आणणे यासाठी जुजबी मेक-अप केला जातो. डोळे आणि ओठ यांचा सहभाग यात जास्त असतो.\nआमूलाग्र रूपपालट करणे कपडय़ांच्या सहभागाखेरीज अपूर्णच. नवीन कपडे घ्यायला गेल्यावर नेहमी ज्या रंगाचे कपडे आपण घालतो, त्यापेक्षा वेगळ्या रंगाचे कपडे घालून ट्रायल रूमच्या पुढे, मागे व आजूबाजूच्या प्रतिबिंबाकडे पाहून आपल्याला ‘रूपांतर’ झाल्याचे भासते. कारण आपल्याला स्वत:स असे बघण्याची सवय नसते. परंतु शक्यता अशी असते की, आपण आपल्या त्या वेळच्या रूढ झालेल्या रूपाचा विस्तार करणार असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि शरीराला हे ‘नवरूप’ का म्हणून साजणार आहे, हे एखादा फॅशनतज्ज्ञ सांगू शकतो. परंतु आपल्याला याची प्रक्रिया लक्षात येत नाही. फॅशनचे पूर्ण क्षेत्रच या नवरूपांच्या शक्यतांवर उभे असते. ‘शक्यता’ अशासाठी म्हटले, की याचे गणित ठोकताळ्याप्रमाणे नसते. कधी एखादा ‘लुक’ आपल्याला साजतो, तर कधी नाही. कोणाला तो रंग वा आकार चांगला दिसला म्हणून आपण घालायला गेलो, तर फसण्याची शक्यताच जास्त असते. आज फॅशनचा व्यवसाय हा आपल्यासाठी असलेल्या दिसण्याच्या उपलब्ध शक्यतांच्या पर्यायांच्या विविधतेवर अवलंबून आहे. हे पर्याय आपल्याला निवडायला भाग पाडण्यासाठी लोकप्रिय- कला व प्रसारमाध्यमांचा सहभाग असतो. ज्या कपडय़ांनी मढलेले आपले आरशातले दृश्यरूप आपल्याला दुकानातल्या ट्रायल रूममध्ये आवडते, तेच रूप प्रत्यक्ष लोकांत वावरताना आपले मन विचलित करू शकते. केवळ ‘दिसण्या’पेक्षा इथे ‘असणे’ही महत्त्वाचे असते. त्या कपडय़ाचा आपल्या शरीराला होणारा स्पर्श आणि वावरताना इतरांच्या अप्रत्यक्ष प्रतिक्रिया हे भाग महत्त्वाचे असतात. असे झाले नाही, तर ते कपडे तसेच पडून राहतात. असे होण्याचे कारण मानसिक व्यवहारात सापडू शकेल. काही स्त्रियांना विचारले की, तुम्हाला आवडणारा रूपबदल का व कसा करावासा वाटतो साधारणपणे एकच उत्तर आले : ‘चांगल्या वस्त्रप्रावरणात आत्मविश्वास वाढतो.’ स्वत:त स्वत:विषयी चांगली भावना तयार होणे गरजेचे असते. त्यामुळे आपण हेसुद्धा पाहिले आहे, की रूढार्थाने चांगले दृश्यरूप नसलेल्या कपडय़ांमधले लोक लीलया वावरत असतात; कारण त्यांचा येथे आत्मविश्वास वाढलेला असतो.\nमाणसाचे ‘स्वरूप’, ‘स्वभाव’, ‘व्यक्तिमत्त्व’ आणि ‘धारण केलेले रूप’ हे एकाच जातकुळीतले घटक. यांत परस्पर संबंध प्रस्थापित झाला की आपला विश्वास जागतो. अर्थात, यावर नेहमी आच्छादन असते ते सामाजिक चौकटीचे. ही चौकट, मूळ वस्त्रपरंपरा व तिचे अवशेष (जी प्रांताच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीनुरूप बनलेली असते) आणि प्रसारमाध्यमे व समकालीन लोककलांनी बनलेली, संस्कारित केलेली असते. ‘फॅशन’ म्हणजे कपडे नव्हेत, तर मानवी रूपपालटाचे ते एक अलिखित विधान असते. जे वाचता येते. महत्त्वाचे म्हणजे, या विधानांमध्ये अनेक विधानांचे ‘रूपवैविध्य’ दडलेले असते. या विधानांत दृश्यचिन्हे दडलेली असतात, जी हुडकून काढावी लागतात. यासाठी एका शास्त्राचा वापर करतात, त्याला ‘सेमिऑटिक्स’ म्हणतात. वेगवेगळ्या चिन्हांच्या सरमिसळीच्या पदरांचा उलगडा या शास्त्राद्वारे होतो आणि रूपवैविध्याचा शोध-बोध होतो; त्यामुळे फॅशनच्या शिक्षणात याचा अंतर्भाव करतात. कपडे व वस्तूंचे दृश्य; त्यातून बनणारे रूप आणि विविध रूपांमधला अल्पकाळातच होणारा बदल; यातून तयार होणारी व्यक्तिमत्त्वाची ओळख आणि त्या अनुषंगाने बनणारी समाजघटकाची सांस्कृतिक ओळख- अशी शृंखला जाणणे म्हणजे ‘फॅशन ट्रेंड्स’ हेरणे. यातूनच पुढे आपल्याला ‘फोरकास्टिंग’द्वारे नजीकच्या भविष्यातल्या ‘दृश्यरूपांचे कूळ’ अधोरेखित करता येते. फॅशन फोरकास्टर म्हणजे ‘सांस्कृतिक हेर व द्रष्टा’ असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असते.\n‘रूपवैविध्य’ व ‘रूपांतर’ यांत फरक आहे. रूपवैविध्यात रंजन व लुभावन आहे. हे एक प्रकारे स्वभाववैगुण्यांना लपवणे, गुणांना अधोरेखित करणे आणि नसलेल्या गुणांना दाखवणे आहे. याउलट, रूपांतरात माणसाची पूर्ण ओळखबदल आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचाच लोप होणे आणि नवीन व्यक्तिमत्त्व तयार करणे आले. ‘बहुरूपी’ या लोककलेत अशा रूपांतराचा वापर होतो. ‘तो मी नव्हेच’ हे आचार्य अत्रेंनी लिहिलेले व प्रभाकर पणशीकरांनी ‘लखोबा लोखंडे’च्या प्रमुख भूमिकेत साकारलेले नाटक. यात पणशीकरांनी एकूण पाच पात्रांच्या भूमिका बेमालूमपणे साकारल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, हे नाटक एका खऱ्याखुऱ्या गुन्हेगारावर रचलेले होते, ज्याचे नाव माधव काझी होते. या काझीने १९५५ ते १९६० या काळात रूपांतर करून अनेकांना ठगवले होते. हे नाटक त्याबाबतच्या न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे. ते मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम प्रस्थापित करणारे ठरले, याचे कारण ‘नाटकाचे उत्तम रसायन’ याबरोबरच- ‘आपल्याला व्यक्तीच्या रूपांतरामध्ये असलेला रस’ हेही आहे. एक व्यक्तिमत्त्व झाकण्यातून नवीन व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याला कलाच मानले जाते. एकंदरीत आपल्याला लपणे व लपवणे आवडतच असते.\nप्रत्यक्ष जीवनात गुन्हेगारीव्यतिरिक्त रूपांतराचा वापर सरकारी हेर करतात. ‘सीआयए’मध्ये कार्यरत असलेली एक हेर नावाजलेली आहे; तिचे नाव- जॉना मेंडेझ अनेक महत्त्वाच्या प्रसंगी तिने केलेले रूपांतर महत्त्वाचे ठरले होते. शीतयुद्धातील यशावर तिने ‘स्पाय डस्ट’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. एकदा तिने राष्ट्राध्यक्ष बुश यांना रूपांतरित वेशात भेट दिली; मूळ रूपात आल्यावर चकित झालेल्या राष्ट्राध्यक्षांना तिने सांगितले की, ‘मी स्वतला तरुण आणि अत्यंत सुंदर बनवले आणि मला स्वतला नेहमी हवे असलेले केस दिले.’\nहे झाले प्रत्यक्षात केलेल्या रूपवेशांतराचे दाखले- इतर क्षेत्रांत वा जगण्यात कोणी असे केले नसावे असे वाटेल. परंतु सिंडी शेरमन या अमेरिकी छायाचित्रकर्तीचे काम पाहिल्यावर आपण चकित होऊ. सिंडीने आयुष्यभर स्वत:चीच वेगवेगळ्या रूपांतली छायाचित्रे काढली आहेत.\nतिच्या यशस्वी छायाचित्र शृंखलेत ‘कम्प्लीट अनटायटल्ड् फिल्म स्टील्स’ ही गणली जाते. यात एकूण ७० छायाचित्रे आहेत- ज्यांत प्रसारमाध्यमातील वेगवेगळ्या काल्पनिक बायकांची रूपे तिने साकारली आहेत. जणू काही अशा स्त्रियांच्या भूमिका तिने साकारल्या होत्या असा आभास ती तयार करते. विशेषत: आर्टहाऊस चित्रपट आणि लोकप्रिय बी-ग्रेडचे चित्रपट तिने काल्पनिकरीत्या साकारले आहेत. सिंडीच्या कृष्णधवल छायाचित्रांची ही मालिका आहे १९८०च्या दशकातली. पुढे तिने रंगीत फिल्म व मोठे पिंट्र वापरले आणि वेशभूषा, प्रकाशयोजना व चेहऱ्यावरील अभिव्यक्ती यावर अधिक लक्ष केंद्रित केले. हे सर्व तीच करत असे. आपल्याला असे वाटेल की, ती स्वत:ची सिनेमात काम करण्याची इच्छा भागवून घेत असावी. परंतु हे खरे नाही. ती म्हणते : ‘मी स्वत: माझ्या कामात अज्ञात आहे असे मला वाटते. जेव्हा मी माझ्या छायाचित्रांकडे पाहते, तेव्हा मी स्वत:ला कधीही पाहत नाही. पोज करताना कधी कधी मी अदृश्य होते.’ रूपांतरणातून परकायाप्रवेशाचे हे अतिशय ठळक उदाहरण आपल्याला दिङ्मूढ करते.\nरूपवैविध्याची संकल्पना जी आपण नित्य जीवनात नकळतपणे अंगीकारतो, काही क्षेत्रांत वास्तवात बदल घडवण्यास वापरली जाते. मुळात आपल्यात असलेली सहसंवेदनेची क्षमता आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचे अनुकरण करायला लावते. असे अनुकरण प्रत्यक्ष जीवनात वापरताना मात्र नैतिकतेचा प्रश्न उभा राहू शकतो.\nलेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्य��पन करतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yourjob.in/home/hallticket", "date_download": "2019-12-08T22:04:07Z", "digest": "sha1:H3Q6MHHK5YU2V3JL4DDJRUYAFO32X2RO", "length": 3227, "nlines": 39, "source_domain": "yourjob.in", "title": "तुझी नोकरी", "raw_content": "\nवर्तमान भरती : 2019\nRBI - भारतीय रिझर्व्ह बँकेत 199 ऑफिसर ग्रेड ‘B’ Phase II परीक्षा प्रवेशपत्र\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, RBI भरती २०१9 (RBI भारती 2019) - आरबीआय हॉलटीकेट - आरबीआय प्रवेश पत्र.\nCTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019 प्रवेशपत्र\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CBSE) परीक्षा 08 डिसेंबर 2019 रोजी. (रविवारी) CBSE CTET 2019 हॉलटिकट (CTET) प्रवेश पत्र 2019\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) १०33 नॉन-एक्झिक्युटिव्ह पोस्ट्स परीक्षा हॉलिकेट, एमएमआरडीए हॉलटिक्केट, एमएमआरडीए प्रवेश पत्र.\n» (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019\n» महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (Police Bharti 2019 )\n» RBI - भारतीय रिझर्व्ह बँकेत 199 ऑफिसर ग्रेड ‘B’ Phase II परीक्षा प्रवेशपत्र\n» CTET केंद्रीय शिक्षक पात्रत��� परीक्षा 2019 प्रवेशपत्र\n» MMRDA प्रवेश पत्र\n9 बी मातोश्री कॉलनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T22:18:44Z", "digest": "sha1:FEHAF3XRGQ3RT3MZ7GAT3ON7EASS6L7C", "length": 9072, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेडी गागा - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ मार्च, १९८६ (1986-03-28) (वय: ३३)\nइ.स. २००६ - चालू\nस्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा (इंग्रजी: Stefani Joanne Angelina Germanotta), ऊर्फ लेडी गागा (इंग्रजी: Lady Gaga) (२८ मार्च, इ.स. १९८६ - हयात) ही एक अमेरिकन पॉप गायिका व संगीतकार आहे.\nमध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या स्टीफनीने १७ व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेतली. न्यू यॉर्कमध्ये कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन संगीत नाटकांमध्ये काही काळ घालविला. तेथेच एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम १०-२० श्रोत्यांसमोर आपल्या गाण्यातली उमेदवारी केली.\nया काळात तिने रॉकस्टार बनण्याचा निर्धार केला. खर्चासाठी एक वर्ष पुरतील इतके पैसे वडिलांकडून घेऊन ती अतिशय बजेट भाड्याच्या खोल्यांमधून काटकसरीने राहिली[ संदर्भ हवा ]. रॉकस्टार बनण्यासाठी सौंदर्य, कमनीय देह इत्यादी वैशिष्ट्ये नसली, तरीही आत्मविश्वास, शब्दसंपदा आणि खणखणीत आवाज यांची तिच्याकडे कमतरता नव्हती. सुरुवातीला नाणावलेल्या पॉपस्टारांसाठी गाणी लिहिता लिहिता तिला आपल्या आवाजातले गाणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली. यू ट्यूब, सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर जगणाऱ्या पिढीने लेडी गागाची खासियत कानोकानी पोहोचविली.\nतिच्या गाण्यावर इ.स. १९८०-९० च्या दशकातील इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आहे. शब्द हे खास शस्त्र बनून, सरधोपट नसलेल्या शैलीतून येणारे असल्याने लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली. ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान पटकावणाऱ्या, प्रभावशाली व्यक्तींमधील अग्रस्थान गाठणाऱ्या गागाकडे या शतकातील सर्वांत बुद्धिमान गायिका म्हणून पाहता येईल[ संदर्भ हवा ].\nइ.स. १९८६ मधील जन्म\nपॉप गायक व गायिका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्���ुशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-municipal-corporation-is-in-action-now/", "date_download": "2019-12-08T22:02:45Z", "digest": "sha1:3HESA3AJFAF6XK75JXOVN6WBSKF7KTNM", "length": 19820, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "pune municipal corporation is in action now | महापालिका प्रशासन 'ऍक्शन' मोडमध्ये ! दुबार कामातून होणार्‍या 'खाबुगिरी'ला 'असा' घालणार 'लगाम' | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nमहापालिका प्रशासन ‘ऍक्शन’ मोडमध्ये दुबार कामातून होणार्‍या ‘खाबुगिरी’ला ‘असा’ घालणार ‘लगाम’\nमहापालिका प्रशासन ‘ऍक्शन’ मोडमध्ये दुबार कामातून होणार्‍या ‘खाबुगिरी’ला ‘असा’ घालणार ‘लगाम’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – ड्रेनेज, पाणी पुरवठा, भवन, पथ विभागासह सर्वच प्रमुख विभागांच्या कामांचे डुप्लिकेशन टाळण्यासाठी मागील दोन वर्षांपासूनच्या कामांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेचा मुख्य विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयामार्फत होणार्‍या कामांवर बारकाईने लक्ष राहाणार असून महापालिकेच्या पैशांची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. तसेच प्रत्येक कामाच्या ऑडीटसाठी स्वंतत्र तपासणी पथक निर्माण करण्याचा निर्णय आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.\nमहापालिकेच्या ड्रेनेज, पाणी पुरवठा, भवन आणि पथ विभागाकडून शहरातील मलनिस्सारण, पावसाळी गटारे, पाईपलाईन, विविध वापरासाठीच्या इमारतींचे बांधकाम आणि रस्ते व पदपथांची कामे केली जातात. तसेच महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या माध्यमातूनही २५ लाख रुपयांच्या खर्चापर्यंतची कामे केली जातात. या सर्व विभागाच्या कामांची कमीत कमी तीन वर्षे गॅरंटी असते. त्यामुळे या कालावधीत काही नादुरूस्ती आढळल्यास संबधित ठेकेदाराकडूनच ते काम करून घेतले जाते. परंतू बहुतांश वेळा मुख्य विभागाकडून केल्या जाणारे काम हे पुन्हा क्षेत्रिय कार्यालयाकडूनही केले जाते. किंवा उलटही होत असते. म��ख्य विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समन्वय नसल्यानेच अनेक ठिकाणी दुबार कामे होवून कोट्यवधी रुपये पाण्यात जातात.\nमहापालिकेच्या निविदांमध्ये मोठ्याप्रमाणावर रिंग होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. १५ टक्क्यांपेक्षा अधिक अथवा १५ टक्क्यांहून कमी दराच्या निविदा स्वीकारू नयेत, असे प्रशासनाने ठरविलेले आहे. परंतू अनेकदा अगदी २५ टक्के कमी अथवा अधिक दराने आलेल्या निविदाही मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवल्या जातात. यामुळे कामाच्या दर्जाबाबत सातत्याने बोंबाबोब होत असते. अशावेळी संबधित काम वॉरंटी पिरीयडच्या आतच खराब झाले की अश्यावेळी दुसर्‍या विभागाच्यावतीने नव्याने निविदा काढून दुरूस्त्या केल्या जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. परंतू यानंतरही ड्रेनेज लाईन ओसंडून वाहणे, पदपथ उखडणे, पाईपलाईन सातत्याने बदलणे, पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होणे असे प्रकार होत असतात. याचा थेट परिणाम महापालिकेच्या विश्‍वासार्हतेवर होतो, यावर आज अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व विभागाच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.\nयावर उपाय म्हणून यापुढे मुख्य विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयाने केलेल्या कामाचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. कामाचे लॉंगीट्यूड आणि लॅटिट्यूड नकाशांचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. तसेच मागील दोन वर्षांत केलेल्या सर्व कामांचेही जीआयएस मॅपिंग करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत. या कामात कसुर करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचे संकेतही आज झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत. यापुढे जावून कुठल्याही विभागाचे काम सुरू असल्यास त्या कामांची तपासणी अर्थात ऑडीट करण्यासाठी तपासणी पथक स्थापन करण्याचे आदेश गोयल यांनी दिले आहेत.\nयापुर्वीही झाला होता प्रयत्न\nदुबार कामांमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काही वर्षांपुर्वी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही प्रत्येक कामाचे जीआयएस मॅपिंग करण्याचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे तर केलेल्या कामाचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून ते बिलासोबत जोडण्याचे ठेकेदारांना बंधनकारक केले होते. यामुळे अनेकांचे हितसंबध दुखावल्याने बकोरिया अनेकांच्या रडारवर आले होते. अखेर बकोरिय��� यांच्यासारख्या सरळमार्गी अधिकार्‍याची राज्यशासनाने अल्पकाळातच उचलबांगडी केली आहे. तोच प्रयोग पुन्हा शंतनु गोयल करत असल्याने, त्यांनी टाकलेले पाउल रुचणार अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.\nतुम्ही रात्री झोपताना केस धुता का होऊ शकते ‘ही’ समस्या\n‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nधुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती\n‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी\nएकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके निर्माण होतात आरोग्य समस्या\nथोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय\nआता ‘PAN’ कार्ड ऐवजी करू शकता ‘AADHAAR’ कार्डचा वापर, सरकारनं बदलला यासंदर्भातील नियम, जाणून घ्या\n राज्यपालांकडून 8 हजार रुपयांच्या मदतीची ‘घोषणा’\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nउन्नाव बलात्कार केस : पिडिताची मृत्युशी झुंज अखेर अपयशी\nकेजरीवालांकडून आगीच्या घटनेचे चौकशीचे आदेश, प्रत्येकी 10 लाख रूपये मदत…\nमहाराष्ट्र सरकारनं 90 % ‘निर्भया’ फंडाचा वापरच केला नाही\nअहमदनगर : चाकूने भोकसून युवकाच्या खुनाचा प्रयत्न\nरागातून पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर घातली दुचाकी\n सोलापूरच्या शेतकऱ्याची मुलगी NAVY परीक्षेत आली दुसरी\nसीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अडकला ‘अपंग चोरटा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/trade", "date_download": "2019-12-08T20:42:20Z", "digest": "sha1:WP3FG3ACIO2ARH2QJJJRJ3DUWQCOBF6F", "length": 24387, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "Business Latest News Updates, Stories in Marathi | Business Breaking Live News Updates in Marathi | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nव्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही म्हणले जाते. व्यवसाय म्हणजेच व्यापार होय.\nखळबळजनक : मोदींची सेफ रूम होती सुपारीबहाद्दराच्या जागेत\nपरतूर : परतूर येथील व्यापारी राजेश नहार याने दोन जणांच्या सुपाऱ्या दिल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. याच राजेश नहार याच्या अक्षय कॉटेज या जिनिंगमध्ये...\n'पंतप्रधान कार्यालय सर्वसत्ताधीश अन् मंत्री हतबल'\nनवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत असताना सर्व अधिकार पंतप्रधान कार्यालयाकडे आले असून, सरकारमधील मंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नाहीत, अशी टीका...\nऔरंगाबाद : शहरातील महत्त्वाची भाजीमंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीमंडईत समितीतर्फे सुविधा उपलब्ध करून देण���यात आल्या...\nकांद्याचे भाव खाली आणण्यासाठी जपानी कल्पनेचा विचार सविनय कांदा सत्याग्रह चळवळ\nपौडरस्ता (पुणे) : कांद्याचे वाढते भाव आणि त्याबद्दल येणा-या विविध प्रतिक्रीया याने समाज माध्यमांची जागा या महिन्यात मोठ्या प्रमाणावर व्यापली. कांद्याने...\nजुना 130, नवा कांदा शंभरीकडे\nऔरंगाबाद : परतीच्या पावसामुळे हाती आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच प्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहेत. यामुळे बाजारात...\nसरकार बदलले की पीक कर्जवाटप रखडले\nऔरंगाबाद: सततचा दुष्काळ आणि शेतमालास अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज मोठा आधार ठरतो...\nपुणे : सफरचंदापेक्षा कांदा महाग; किलोला तब्बल एवढा भाव\nमार्केट यार्ड : बाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली असल्याने जुना कांद्याला प्रतिक्विंटल १४ हजार रूपयांचा भाव मिळाला, तर नविन कांद्यास तब्बल १०...\nIndian Navy Day : सामर्थ्य आहे नौदलाचे...\nजगातील सातव्या क्रमांकाच्या भारतीय नौसेनेसाठी सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे. एकीकडे आव्हानांची भरती, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांची ओहोटी असे चित्र आहे. आजच्या...\nपारशिवनीत कापसाची हमीभावाने खरेदी; शेतकऱ्यांमध्ये आनंद\nपारशिवनी, (जि. नागपूर ) : येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस खरेदीला सोमवारपासून सुरुवात झाली. सीसीआयच्या माध्यामातून कापूस खरेदी केला जात आहे....\nजाणून घ्या, सोलापुरात का येतोय सर्वाधिक कांदा\nसोलापूर : सध्या कांद्याच्या दराने विक्रम केला आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक कांदा हा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात...\n पेट्रोल, डिझेलपेक्षा खायचे तेल महाग\nसोलापूर : करडई तेलाची किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. या तेलाच्या दराने 150 रुपये पार केले असून शेंगातेल देखील 100 रुपयांच्या पुढे गेले...\nपुणे : मार्केटयार्डात तुर्कस्थानचा कांदा दाखल\nपुणे : मार्केट यार्ड बाजारात तुर्कस्थानमधून कांदा दाखल झाला आहे. कांद्याच्या वाढलेल्या भावावर नियत्रंण आणण्यासाठी शासनाने कांदा आयातीचा...\nसातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्���भूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या...\nPHOTOS : सहाय्यक निरीक्षक बडे यांच्या बदलीविरुध्द नागरिक रस्त्यावर\nनाशिक : हरसुलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे यांच्याबदलीचा आदेश हरसुलकरांना जिव्हारी लागला असुन आज त्यांनी पबली आदेशा विरुध्द रस्त्यावरः येत कडकडीत...\nउद्योगांना चार लाख कोटींची कर्जमाफी\nऔरंगाबाद : पाच वर्षांत व्यापारी बॅंकांनी सहा लाख 769 कोटी रुपयांची थकीत कर्ज राईट ऑफ म्हणजे माफ करण्यात आली. त्यात एकट्या स्टेट बॅंकेचा वाटा हा 44.48 टक्‍...\nमीन : आर्थिक लाभ, बढतीची शक्‍यता; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य\nमीन : व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या नव्या...\nकापसाला हमीभाव मिळेना; शेतकरी म्हणतात सीसीआय केंद्र हवे\nपारशिवनी, (जि. नागपूर) : केंद्र सरकारचा हमीभाव पाच हजार पाचशे रुपये असताना त्यापेक्षा कमी दर व्यापारी देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र...\nठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल\nवहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता....\n लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी \"ड्रग्ज'चा वापर\nनागपूर : व्यसन कोणत्याही प्रकारचा असो, आरोग्यासाठी हाणीकारकच असतो. व्यसनामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्‍तीसह कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळेच...\nकुंभ : अनेक मार्गांनी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य\nकुंभ : व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे...\nमकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य\nमकर : व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार, कारखानदारी या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे....\nबघा सरकार, आमच्या रस्त्यांची अवस्था\nअमरावती : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 3,900 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यंदा अवकाळी पावसाचा जोर चांगलाच असल्याने जवळपास दोन हजार किलोमीटरचे...\nगाळेधारकांनी भरली 48 कोटींची थकबाकी\nजळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या तीन व्यापारी संकुलांतील गाळेधारकांकडून थकबाकी भरण्यासाठी ओघ सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 48 कोटी रुपयांची थकबाकी...\nधनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य\nधनू : व्यवसाय, व्यापार, उद्योग, कारखानदारी, धंदा यादृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष 24 जानेवारी 2020 नंतर चांगले ठरणार आहे. यशदायक ठरणार...\nचिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...\nजालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....\nPHOTO : 'तो' भेटत नव्हता...म्हणून गेले पंधरा दिवस घरचे तणावाखाली होते.. पण अचानक देवघरापाशी..\nनाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते....\nPHOTOS : मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही ...शोध घेतला तर ग्रामस्थांना बसला धक्का..\nनाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'विदेशातील कांदा विकू देणार नाही'\nमुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर...\nभाजपला रोखता येतं, हे विरोधकांना दिसायला लागलं\nभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण...\nहिंदूच गायीला कत्तलखाण्यात पाठवतात : मोहन भागवत\nपुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही....\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस...\nसिमेंटचे ब्लॉक्‍स काढून टाकावेत\nपुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे...\nपेट्रोल पंपावर बेकायदा विक्री\nपुणे : आंबेगाव येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...\nसत्तेचे अतिकेंद्रीकरण विकासासाठी घातक - रघुराम राजन\nनवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ खुंटली असून, पंतप्रधान कार्यालयाकडे...\nभाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी संजू परब यांना उमेदवारी\nकणकवली/सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या...\n बॅगेत आढळला महिलेचा अर्धवट मृतदेह\nकल्याण : महिलांवर अत्याचार करून हत्येच्या घटनांमुळे देशात मोठा जनक्षोभ उसळला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/home-science-akp-94-2-1989523/", "date_download": "2019-12-08T21:26:27Z", "digest": "sha1:WCYFSET4MLN4NXPZ3M3YRWTUCPFMDEI4", "length": 14895, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Home Science akp 94 | रसायनशास्त्र आणि सौंदर्यप्रसाधने | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nलिपस्टिक/लिपबाम हे वृक्षापासून मिळवले जाणारे कोको बटर किंवा शिआ बटर व रंगद्रव्य यांचे मिश्रण आहे.\nघरातलं विज्ञान : क्रांती आठल्ये : मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग\nस्त्रियांनी रंगभूषा अर्थात मेकअप करण्याची पद्धत सर्वप्रथम इजिप्तमध्ये सुरू झाली. मेकअप करणे ही एक कला आहे. मात्र या कलेसाठी आवश्यक असलेली सौंदर्यप्रसाधने विज्ञानाचे अंग आहेत. या विज्ञानाविषयी आज आपण जाणून घेऊ.\nनीटनेटके राहणे हे सर्वानाच आवडते. त्यात काळाबरोबर आपल्या त्वचेची, केसांची काळजी घेणे व त्यांचे सौंदर्य विविध सौंदर्यप्रसाधने वापरून खुलवणे हेही आजच्या जीवनशैलीत आवश्यक ठरत आहे. हे करण्यासाठी टाल्कम पावडर, लिपस्टिक, नेलपॉलिश इत्यादी सौंदर्यप्रसाधने आपण वापरतो. टाल्कम पावडर म्हणजे खनिजयुक्त माती ज्यात प्रामुख्याने मॅग्निशिअम सिलिकेट आहे. मॅग्निशिअम सिलिकेट त्वचेची आद्र्रता राखण्यात मदत करतो. लहान बाळाची त्वचा संवेदनशील असल्याने त्यात खनिज घटक अत्यल्प प्रमाणात असतात.\nलिपस्टिक/लिपबाम हे वृक्षापासून मिळवले जाणारे कोको बटर किंवा शिआ बटर व रंगद्रव्य यांचे मिश्रण आहे. ओठ शुष्क पडू नयेत म्हणून यांचा वापर केला जातो. आपल्या पूर्ण त्वचेवर ‘सेबॅशिअस ग्लॅण्ड्स’ असतात ज्यातून तेलाचा विसर्ग होतो. त्वचेला तकाकी देणे व ती कोमल ठेवणे हे या तेलाचे कार्य ���सते. या ग्लॅण्डस ओठांवर नसल्यामुळे ओठ लवकर शुष्क पडतात. लिपस्टिक किंवा लिप बाम हे ओठांवर एक संरक्षक थर तयार करतो. त्यामुळे ओठ ओलसर राहतात व शुष्क पडत नाहीत. याचा वापर केल्याने ओठ कोमल राहण्यास मदत होते. यात रंगद्रव्यमिश्रित केल्याने ओठांना पाहिजे तो रंग देता येतो. असेच सर्रास वापरले जाणारे प्रसाधन आहे नेल पॉलिश. यात इथाइल अ‍ॅसिटेट व ब्युटाइल अ‍ॅसिटेट यांचा द्रावक म्हणून वापर केला जातो. या द्रावकांमध्ये बहुवारिक व रंगद्रव्यमिश्रित असतात. हे बहुवारिक आपल्या नखांवर एक पातळ थर पसरवण्यात मदत करतात. यातील द्रावकाचे वायुस्थितीत रूपांतर होते व बहुवारिक आणि रंगद्रव्य नखांची शोभा वाढवतात. रंगद्रव्य मग हे लिपस्टिक, नेल पॉलिशमधील असो हे विविध खनिजांपासून मिळवले जातात. चांगल्या प्रतीच्या (ब्रॅण्डेड) सौंदर्यप्रसाधनांमध्ये या खनिजांचे प्रमाण अतिशय कमी असते व इतर सर्व घटक देखील उच्च प्रतीचे असतात. ही प्रसाधने हानीकारक घटकविरहित असतात. आजच्या नवीन पिढीत लोकप्रिय असलेली आय लायनर डोळे आकर्षक दिसण्याकरिता याचा वापर होतो. आय लायनर म्हणजे मेण, नैसर्गिक गोंद, विशिष्ट माती व रंगद्रव्य हे आय लायनरचे घटक आहेत. यात मेण असल्याने ते पाण्यात विरघळत नाही व डोळ्यांवर बराच वेळ टिकून राहते. स्वस्त मिळणाऱ्या प्रसाधनांमध्ये हानीकारक घटकांचे प्रमाण उदा: टॉल्विन, फॉर्माल्डिहाइड, डाय ब्युटाइल थॅलेट यांचे प्रमाण अधिक असते. हे कार्सिनोजेन अर्थात कॅन्सरला कारणीभूत ठरतात. या घटकांमुळे प्रजनन संस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो. सर्वामध्ये उठून दिसण्याकरिता मेकअप आजच्या जगात गरज झाली आहे. फक्त ते विकत घेताना वर दिलेल्या सूचना लक्षात ठेवाव्यात. पुढील लेखात आपण केसांसाठी उपलब्ध असणाऱ्या प्रसाधनांविषयी चर्चा करू या.\n( ‘घरातलं विज्ञान’ या सदरात प्रसिद्ध झालेला ‘खोलीतला सुगंध’ हा लेख डॉ. सौरभ पाटणकर यांनी लिहिला आहे.दि. २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या लेखात अनवधानाने ‘सुधा मोघे-सोमाणी’ यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे, याची नोंद घ्यावी.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉल���वूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ru/97/", "date_download": "2019-12-08T22:21:48Z", "digest": "sha1:MCRQ4N22IDLP6Q2GLNAU2AQGWHWUTGAC", "length": 21821, "nlines": 377, "source_domain": "www.50languages.com", "title": "उभयान्वयी अव्यय ४@ubhayānvayī avyaya 4 - मराठी / रशियन", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – ��ूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » रशियन उभयान्वयी अव्यय ४\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nदारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे. Он е--- н- в---------- н------- н- т-- ч-- о- п---.\nतिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. Он- н- м---- н---- р------ н------- н- т-- ч-- у н-- в----- о----------.\nतिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. У н-- в----- о----------. Н------- н- э--- о-- н- м---- н---- р-----.\n« 96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + रशियन (1-100)\nतरुण लोक वयाने मोठ्या लोकांपेक्षा वेगळ्याप्रकारे शिकतात.\nतुलनेने लहान मुले भाषा पटकन शिकतात. विशिष्ट प्रकारे मोठे लोक यासाठी खूप वेळ घेतात. मुले मोठ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे शिकत नाहीत. ते फक्त वेगळ्या प्रकारे शिकतात. जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा बुद्धीला खरोखरच मोठे काम पार पडावे लागते. बुद्धीला एकाच वेळेस खूप काही गोष्टी शिकायला लागतात. जेव्हा एखादा माणूस भाषा शिकत असतो तेव्हा तो फक्त त्याच गोष्टीबाबत पुरेसा विचार करत नाही. नवीन शब्द कसे बोलायचे हे ही त्याला शिकावे लागते. त्यासाठी भाषा इंद्रियांना नवीन हलचाल शिकावी लागते. नवीन परिस्थितींना प्रतिक्रिया देण्यासाठी बुद्धीलाही शिकावे लागते. परकीय भाषेत संवाद साधणे हे आव्हानात्मक असेल. मात्र मोठे लोक जीवनाच्या प्रत्येक काळात भाषा वेगळ्याप्रकारे शिकतात. अजूनही 20 ते 30 वय वर्षे असलेल्या लोकांचा शिकण्याचा नित्यक्रम आहे.\nशाळा किंवा शिक्षण हे पूर्वीप्रमाणे दूर नाही. म्हणूनच बुद्धी ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाली आहे. निकाली बुद्द्बी उच्च स्तरावर परकीय भाषा शिकू शकते. 40 ते 50 या वयोगटातील लोक अगोदरच खूपकाही शिकलेले आहेत. त्यांची बुद्धी या अनुभवामुळे फायदे करून देते. हे नवीन आशयाबरोबर जुन्या ज्ञानाचाही चांगल्या प्रकारे मेळ घालते. या वयात ज्या गोष्टी अगोदरच माहिती आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे शिकतात. उदाहराणार्थ, अशा भाषा ज्या आपल्या आधीच्या जीवनात शिकलेल्या भाषेशी मिळत्याजुळत्या आहे. 60 किंवा 70 वयोगटातील लोकांना विशेषतः खूप वेळ असतो. ते कधीकधी सराव करू शकतात. विशेषतः हेच भाषेच्या बाबतीत महत्वाचे आहे. उदाहरणार्थ विशेषतः मोठे लोक परकीय भाषांचे लेखन चांगल्या प्रकारे शिकतात. एखादा प्रत्येक वयोगटात यशस्वीपणे शिकू शकतो. बुद्धी किशोरावस्थे नंतरही नवीन चेतापेशी बनवू शकते. आणि हे करताना आनंदही लुटते.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/vehicle-holders-say-my-waist-broken-236374", "date_download": "2019-12-08T20:50:11Z", "digest": "sha1:J3HMF4LCSXZ37HSPZDMOXHEPWLDFDS7A", "length": 18055, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाहनधारक म्हणतात, बापरे मोडली रे कंबर ! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nवाहनधारक म्हणतात, बापरे मोडली रे कंबर \nसोमवार, 18 नोव्हेंबर 2019\nशहराच्या सर्वदूर भागात रस्त्यात खड्‌डे की खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. उखडलेल्या गिट्टी आणि रेतीमुळे वाहने आदळत आहेत. नवीन तयार झालेल्या रस्त्यावर नवीन नळ जोडणीमुळे 30फुटांच्या अंतराने अक्षरशः नाल्या तयार झाल्या. या रस्त्यावरून दुचाकी चालविताना कंबरेला इतके झटके पडतात. खोदकाम झाल्यानंतर रस्ता होता त्या स्थितीत करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची किंवा नगर परिषदेची आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.\nवाडी (जि.नागपूर) : वाडी नगर परिषद क्षेत्रातील नवनिर्मित सिमेंट रस्त्यावरून वाहन चालविताना झटका पडताच \"बापरे तुटली रे कंबर ' असे शब्द आपोआपच बाहेर पडतात. नागपूरला संलग्नित महत्त्वपूर्ण वाडीतील बांधलेल्या सिमेंट मार्गाची स्थिती अशी गंभीर का झाली आहे.\nवाडी न. प. ला स्थापून साडेचार वर्षांचा कालावधी लोटला. दरम्यान, ट्रान्सपोर्ट व्यवसाय व एमआयडीसी लागून असल्यामुळे लोकसंख्याही झपाट्याने दीड लाखाचा पल्ला गाठत पुढे गेली. मात्र \"सुंदर वाडी स्वच्छ वाडी'चे रस्त्यांचे निकृष्ट बांधकामामुळे पितळ उघडे पडले. रस्ते निकृष्ट झाल्याने हा नवीन बनलेला एकही रस्ता 20 वर्षे तर दूरच पाच वर्षे तरी टिकेल काय, असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडला आहे. वाडी नगर परिषदेला अनेक योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी प्राप्त झाला. त्यातून शहरात सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, रस्त्याचे बांधकाम होताच काही दिवसातच या रस्त्याची गिट्टी बाहेर येऊन मोठमोठे खड्‌डे पडल्याने वयस्कर नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.\nशहराच्या सर्वदूर भागात रस्त्यात खड्‌डे की खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. उखडलेल्या गिट्टी आणि रेतीमुळे वाहने आदळत आहेत. नवीन तयार झालेल्या रस्त्यावर नवीन नळ जोडणीमुळे 30फुटांच्या अंतराने अक्षरशः नाल्या तयार झाल्या. या रस्त्यावरून दुचाकी चालविताना कंबरेला इतके झटके पडतात. खोदकाम झाल्यानंतर रस्ता होता त्या स्थितीत करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची किंवा नगर परिषदेची आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्यांची अशी स्थिती राहिली तर खरचं, वाडी स्मार्ट सिटी होईल काय, असा प्रश्‍न आहे.\nनवीन नळजोडणीसाठी खोदलेले खड्‌डे न बुजविणाऱ्या कंत्राटदारांना दुरुस्तीची ताकीद देण्यात येत आहे. अन्यथा न. प.कडून दंड वसुल करण्यात येईल. नवनिर्मित सिमेंट रस्त्याचे कामे निकृष्ट केल्याबद्दल कंत्राटदारांना \"कारणे दाखवा' देऊन दुरुस्तीची सूचना केली आहे. अन्यथा काळ्या सूचित टाकण्यात येईल.\nवाडीत पाच वर्षांतील सिमेंट रस्त्याचे \"टेंडर' देणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांची चौकशी होऊन कार्यवाही झाली पाहिजे. दोषी कंत्राटदाराची हकालपट्टी करून त्यांच्यावर कठोर दंड लावला पाहिजे.\nराष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग\nडांबरी रस्त्यांपेक्षा सिमेंट रोडचा दर्जा निकृष्ट आहे. नगराध्यक्ष, पदाधिकारी यांची मिलीभगत असून हेतुपुरस्सर कंत्राटदारांच्��ा कार्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हे घडले आहे. 35 लाख रुपये खर्चाचा रास्ता 6 महिन्यांत बेहाल झाला आहे.\nअध्यक्ष, युवक कॉंग्रेस, हिंगणा विधानसभा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहुक्केरीजवळ नऊ किलो सोने, 17 लाखांची रोकड जप्त\nहुक्केरी ( बेळगाव ) - हुक्केरीजवळील गजबरवाडी क्रॉसनजिक कोणत्याही कागदपत्राविना नेण्यात येणारे नऊ किलो सोने व सतरा लाख रुपायांची रोकड आज (ता. 8 ) जप्त...\nअंकिता रैनाचा सोलापूरात डबल धमाका\nसोलापूर : प्रिसिजन सोलापूर ओपन महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाने ग्रेट ब्रिटनच्या नैकता...\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख...\nतुम्हाला माहिती आहे का काळा रंग वापरू नये असे का म्हणतात\nसोलापूर : काळा रंग म्हणजे निषेध, काळा रंग म्हणजे अशुभ, काळा रंग म्हणजे असे... काळा रंग म्हणजे तसे... बापरे... अशी वाक्‍ये अनेकजण ऐकत आलेलेच आहेत....\n\"त्यांच्या' कष्टाला पुरस्काराचे फळ\nनगर ः फळाची अपेक्षा न करता काम करत राहिले की, त्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. फक्त ते काम समाजहिताचे असावे लागते. असेच समाज हिताचे काम गेल्या अनेक...\nपणन महासंघाची खरेदी 25 कोटींवर\nयवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी गेल्या काही दिवसांतच 46 हजार क्विंटलवर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60716?page=5", "date_download": "2019-12-08T22:27:34Z", "digest": "sha1:BBNEHRPHEBYUMWMZ6RWQFHG6PQHH2BIP", "length": 42995, "nlines": 290, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुक्त लैंगि��� व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय???? | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय\nमुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय\nआजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.\nजेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.\nविशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.\n१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का\n२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का\n३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.\n४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन \" मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थास���ठी गरजेचे आहे का मला याचे उत्तर होय असे वाटते.\n५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का असल्यास कोणते तोटे आहेत\n६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.\n७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.\n>> अधिकृत शब्द्कोशांनुसार ही\n>> अधिकृत शब्द्कोशांनुसार ही व्यु त्पत्ती चूक आहे( oxford & American Heritage). fuck हा मूळ 'Germanic' शब्द आहे. 'विकी' ने सुद्धा वरील व्युत्पत्तीला 'False etymologies' टाकलेले आहे.\nविकी वरच्या माहितीसाठी २००८ साली प्रसिद्ध झालेल्या आर्टिकलचा संदर्भ दिला आहे. मी त्याच्याही खूप आधी हे कुठेतरी वाचले होते. Thanks for update anyways.\n\"धडा शिकवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी झालेले बलात्कार\" आणि \"केवळ वासना शांत नाही म्हणून केलेले बलात्कार\" ह्या दोन्हीत संख्या जास्त कशाची आहे\nपहिल्या प्रकारात सामाजिक संवेदनशीलता असल्याने बातमी होतेच. दिल्ली, कोपर्डी, कोठेवाडी, कोकरुड्/शिराळा, तासगाव इत्यादी. व म्हणून ते आपल्याला माहित होतात.\nपण दुसऱ्या प्रकारचे रोज लक्षावधी बलात्कार या देशात होत असतील. चार भिंतींच्या आत सगळे घडते. बलात्कार म्हणजे इच्छा नसताना जबरदस्तीने केलेला संभोग. मग तो नात्यातच, ओळखीच्या व्यक्तीकडून, नवऱ्याकडून इत्यादी काहीही असेल. यातील किती टक्के बलात्कारांची \"बातमी\" होत असेल बातमी झाली नाही म्हणून त्याला बलात्कार म्हणायचे नाही का बातमी झाली नाही म्हणून त्याला बलात्कार म्हणायचे नाही का प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला. विवाह म्हणजे बलात्कार करायला कायद्याने दिलेली परवानगी. म्हणून नवऱ्याने केलेल्या बलात्काराची पोलीस केस होऊ शकत नाही. व म्हणून ती बातमी होत नाही. पण म्हणून काय आपणही इथे त्याला बलात्कार म्हणायचे नाही असे ठरवले आहे का\nहे विधान पूर्ण चुकीचे आहे. एका सर्वेक्षणानुसार अद्यापही सरासरी लैगिक जोडीदारांची संख्या काही देशांत १४ ते १५ पर्यंत आहे (टर्की) तर भारत आणि चीन मध्ये हेच प्रमाण ३ इतके आहे.\nहे स्वप्न खरं होवो हीच ईश्वर\nहे स्वप्न खरं होवो\nहीच ईश्वर चरणी प्रार्थना\nधडा शिकवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी झालेले बलात्कार <<< हे विशिष्ट ठि़काणीच बघायला मिळतात उदा. इसिस जे स्त्रियांसोबत करत आहे.\nकेवळ वासना शांत नाही म्हणून केलेले बलात्कार<<<< ज्याचा ऊहापोह जास्त होतो जर तो गुन्हा समोर आला तर.\n'धडा शिकवण्यासाठी' याच प्रमाण जास्त असलं तरी वारंवारता कमीच आहे कि तुलनेने दुसरे जास्त फ्रिक्वेन्सी ने होतात.प्रमाण तुलनेने एकच येणार हो.आकडेवारी असेल तर तुम्ही मांडा.\nजोवर तुम्ही लैंगिकतेच्या व्याख्या व्यवस्थित संपूर्ण समाजाला समजावून देत नाही तोवर हे चित्र वाढतच जाणार. पाटलांनी प्रार्थना केली आहे.देव असेल तर तो ऐकेल आणि पाटलांचं म्हणे सगळंच ऐकावंच लागतं... काय पाटील\n@ सिंथेटिक जिनियस, माझा एक\n@ सिंथेटिक जिनियस, माझा एक बाळबोध प्रश्न. आजचा जमाना एड्सचा आहे. मग मुक्त लैंगिक व्यवहार कोण स्विकारेल\nउलट विचार करा. मुक्त लैंगिकता\nमुक्त लैंगिकता जर भारतीय समाजात नाही आहे , तर मग भारतात एड्स का आहे \nयु डोन्ट वॉन्ट टू क्नो\nयु डोन्ट वॉन्ट टू क्नो\n@ सिंथेटिक जिनियस, माझा एक\n@ सिंथेटिक जिनियस, माझा एक बाळबोध प्रश्न. आजचा\nजमाना एड्सचा आहे. मग मुक्त लैंगिक व्यवहार कोण\n>>>>>>>>> दिसेल त्या व्यक्तीशी ओळख काढून शरीरसंबंध प्रस्थापीत करावेत असे कुठे म्हणटले आहे मी मुक्त लैंगिक व्यवहारात फक्त पेनिट्रेटीव्ह सेक्स अपेक्षीत नाही तर कंपॅनीयनशीपही अपेक्षीत आहे.ज्याच्याशी संबंध ठेवणार आहेत त्या जोडप्याने एकमेंकांना विश्वासात घेऊन असे व्यवहार करावेत.मुक्त लैंगिक व्यवहार म्हणजे स्वैराचार करावा असा अर्थ अपेक्षीत नाही.\nचर्चेतून काही ठोस उत्तर निघेल असे वाटत नाही.\nबरेच गुन्हे हे माणसाच्या नैसर्गिक उर्मीतून होत असतात. बलात्कार हा त्यापैकी एक. असे गुन्हे पूर्णपणे नष्ट होत नाहीत. कठोर शासन असल्यास त्याला काही प्रमाणात आळा बसू शकतो, इतकेच.\nप्रबोधन जमेल तेवढे करायचे, आपले समाधान म्हणून. फार आशा नाही ठेवता येत त्यावर.\nजैविक उत्क्रांतीमुळे माणसाला जशी उच्च बुद्धी मिळाली तसेच उच्च प्रकारचे कट, कारस्थान व गुन्हे करण्याची उर्मीही मिळाली.\nत्यामुळे दरोडे, खून, बलात्कार, युद्धखोरपणा इ. गोष्टी माणसात अंगभूत आहेत. त्यासाठी कठोर शासनाची तरतूद असूनही त्या सर्वत्र होतच राहतात...........\nउत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः\nइन वर्णसंकर पैदा करनेवाले दोषोंसे कुलघातियोंके सदासे चलत��� आये कुलधर्म और जातिधर्म नष्ट हो जाते हैं \nव्याख्या -- दोषैरेतैः कुलघ्नानाम् ... कुलधर्माश्च शाश्वताः -- युद्धमें कुलका क्षय होनेसे कुलके साथ चलते आये कुलधर्मोंका भी नाश हो जाता है कुलधर्मोंके नाशके कुलमें अधर्मकी वृद्धि हो जाती है कुलधर्मोंके नाशके कुलमें अधर्मकी वृद्धि हो जाती है अधर्मकी वृद्धिसे स्त्रियाँ दूषित हो जाती हैं अधर्मकी वृद्धिसे स्त्रियाँ दूषित हो जाती हैं स्त्रियोंके दूषित होनेसे वर्णसंकर पैदा हो जाते हैं स्त्रियोंके दूषित होनेसे वर्णसंकर पैदा हो जाते हैं इस तरह इन वर्णसंकर पैदा करनेवाले दोषोंसे कुलका नाश करनेवालोंके जातिधर्म (वर्णधर्म) नष्ट हो जाते हैं इस तरह इन वर्णसंकर पैदा करनेवाले दोषोंसे कुलका नाश करनेवालोंके जातिधर्म (वर्णधर्म) नष्ट हो जाते हैंकुलधर्म और जातिधर्म क्या हैंकुलधर्म और जातिधर्म क्या हैं एक ही जातिमें एक कुलकी जो अपनी अलग-अलग परम्पराएँ हैं, अलग-अलग मर्यादाएँ हैं; अलग-अलग आचरण हैं, वे सभी उस कुलके ' कुलधर्म ' कहलाते हैं एक ही जातिमें एक कुलकी जो अपनी अलग-अलग परम्पराएँ हैं, अलग-अलग मर्यादाएँ हैं; अलग-अलग आचरण हैं, वे सभी उस कुलके ' कुलधर्म ' कहलाते हैं एक ही जातिके सम्पूर्ण कुलोंके समुदायको लेकर जो धर्म कहे जाते हैं, वे सभी ' जातिधर्म ' अर्थात् ' वर्णधर्म' कहलाते हैं, जो कि सामान्य धर्म हैं और शास्त्रविधिसे नियत हैं एक ही जातिके सम्पूर्ण कुलोंके समुदायको लेकर जो धर्म कहे जाते हैं, वे सभी ' जातिधर्म ' अर्थात् ' वर्णधर्म' कहलाते हैं, जो कि सामान्य धर्म हैं और शास्त्रविधिसे नियत हैं इन कुलधर्मोंका और जातिधर्मोंका आचरण न होनेसे ये धर्म नष्ट हो जाते हैं इन कुलधर्मोंका और जातिधर्मोंका आचरण न होनेसे ये धर्म नष्ट हो जाते हैं \n जिनके कुलधर्म नष्ट हो जाते हैं, उन मनुष्योंका बहुत कालतक नरकोंमें वापस होता है, ऐसा हम सुनते आये हैं \nव्याख्या -- उत्सन्नकुलधर्माणाम् ... अनुशुश्रुम (टिप्पणी प0 30) -- भगवान्ने मनुष्यको विवेक दिया है, नया कर्म करनेका अधिकार दिया है अतः यह कर्म करनेमें अथवा न करनेमें, अच्छा करनेमें अथवा मन्दा करनेमें स्वतन्त्र है अतः यह कर्म करनेमें अथवा न करनेमें, अच्छा करनेमें अथवा मन्दा करनेमें स्वतन्त्र है इसलिये इसको सदा विवेक-विचारपूर्वक कर्तव्य-कर्म करने चाहिये इसलिये इसको सदा विवेक-विचारपूर्वक कर्त��्य-कर्म करने चाहिये परन्तु मनुष्य सुखभोग आदिके लोभमें आकर अपने विवेकका निरादर कर देते हैं और राग-द्वेषके वशीभूत हो जाते हैं, जिससे उनके आचरण शास्त्र और कुलमर्यादाके विरुद्ध होने लगते हैं परन्तु मनुष्य सुखभोग आदिके लोभमें आकर अपने विवेकका निरादर कर देते हैं और राग-द्वेषके वशीभूत हो जाते हैं, जिससे उनके आचरण शास्त्र और कुलमर्यादाके विरुद्ध होने लगते हैं परिणामस्वरूप इस लोकमें उनकी निन्दा, अपमान, तिरस्कार होता है और परलोकमें दुर्गति, नरकोंकी प्राप्ति होती है परिणामस्वरूप इस लोकमें उनकी निन्दा, अपमान, तिरस्कार होता है और परलोकमें दुर्गति, नरकोंकी प्राप्ति होती है अपने पापोंके कारण उनको बहुत समयतक नरकोंका कष्ट भोगना पड़ता है अपने पापोंके कारण उनको बहुत समयतक नरकोंका कष्ट भोगना पड़ता है ऐसा हम परम्परासे बड़े-बूढ़े गुरुजनोंसे सुनते आये हैं ऐसा हम परम्परासे बड़े-बूढ़े गुरुजनोंसे सुनते आये हैंमनुष्याणाम् -- पदमें कुलघाती और उनके कुलके सभी मनुष्योंका समावेश किया गया है अर्थात् कुलघातियोंके पहले जो हो चुके हैं -- उन (पितरों) का, अपना और आगे होनेवाले-(वंश-) का समावेश किया गया हैमनुष्याणाम् -- पदमें कुलघाती और उनके कुलके सभी मनुष्योंका समावेश किया गया है अर्थात् कुलघातियोंके पहले जो हो चुके हैं -- उन (पितरों) का, अपना और आगे होनेवाले-(वंश-) का समावेश किया गया हैसम्बन्ध -- युद्धके होनेवाली अनर्थ-परम्पराके वर्णनका खुद अर्जुनपर क्या असर पड़ासम्बन्ध -- युद्धके होनेवाली अनर्थ-परम्पराके वर्णनका खुद अर्जुनपर क्या असर पड़ा इसको आगेके श्लोकमें बताते हैं इसको आगेके श्लोकमें बताते हैं \nवर्ण संकराने कुल नष्ट होते\nवर्ण संकराने कुल नष्ट होते \nपूण्यात राहूनही हे घोर अज्ञान \nपेशव्यांचा ब्राह्मण ब्राह्मण सजातीय लग्ने असलेला ब्राह्मण वंश नष्ट झाला.\nबाजीराव मस्तानी वर्णसंकराचा वंश अजून शाबूत आहे.\n@limbutimbu आणि anilchembur कृपया विषयाला धरुन चर्चा करा अशी विनंती.नेहमीच्या धर्म जात पंथ वादाकडे हा विषय वळवू नका ही नम्र विनंती.\nसमाजातील सर्व स्त्रीयांना जर\nसमाजातील सर्व स्त्रीयांना जर प्रार्थमीक युद्ध विज्ञान (फाईट सायंन्स) शिकवले तरी ह्या गोष्टींना आळा बसेल.\n>>> @limbutimbu आणि anilchembur कृपया विषयाला धरुन चर्चा करा अशी विनंती.नेहमीच्या धर्म जात पंथ वादाकडे हा विषय वळवू नका ���ी नम्र विनंती. <<<\nमाफ करा, पण मी तुमच्या विषयाला अनुसरुनच, श्रीमद्भगवत गीतेतील श्लोक काय म्हणतात याचा संदर्भ घेतला आहे.\n>>पण मी तुमच्या विषयाला\n>>पण मी तुमच्या विषयाला अनुसरुनच, श्रीमद्भगवत गीतेतील श्लोक काय म्हणतात याचा संदर्भ घेतला आहे.\nनंतर कोणी विद्वेषी कमेन्ट्स टाकून विषय भलतीकडे वळवायचा प्रयत्न केला ते दिसतेच आहे.\nअसल्या प्रतिसादांपेक्षा अन्य धर्मग्रंथांमधे काय लिहिले आहे ते द्यायचे होते.\nलिंब्या, अरे भाऊ, धर्मात खुप\nलिंब्या, अरे भाऊ, धर्मात खुप चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत पण त्यातलं हवं ते घेऊन, वाट्टेल तसा त्याचा विपर्यास करुन लोकं एकिकडे वर वर आमची संसकृती महान ह्याचा टेंभा मिरवत दुसरीकडे बलात्कारासारखी कृत्य करत आहेत तो प्रॉबलेम आहे. आणि त्या बाबतीत सुरु आहे ना ही चर्चा\n>>> धर्मात खुप चांगल्या\n>>> धर्मात खुप चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत पण त्यातलं हवं ते घेऊन, वाट्टेल तसा त्याचा विपर्यास करुन लोकं एकिकडे वर वर आमची संसकृती महान ह्याचा टेंभा मिरवत दुसरीकडे बलात्कारासारखी कृत्य करत आहेत तो प्रॉबलेम आहे. आणि त्या बाबतीत सुरु आहे ना ही चर्चा <<<< नाही.... (हे वाक्य म्हणजे अजुन एक \"विपर्यास आहे\" कारण बलात्कार करणारे वा बलात्कारांचे आडुन/उघड समर्थन करणारे नरपुंङव, बलात्काराच्या निमित्तास धर्माचा आधार घेत नाहीत, ते \"बलात्कार करणे\" ही शारिरीक/भावनिक/मानसिक/सामाजिक गरज आहे असे प्रतिपादन करत आहेत त्यातुनही हिंदू धर्म सोडून अन्य कोणत्या धर्मात परधर्मिय स्त्रीवर बलात्कार करा असा धार्मिक आदेश असेल, तर मला कल्पना नाही( <<<< नाही.... (हे वाक्य म्हणजे अजुन एक \"विपर्यास आहे\" कारण बलात्कार करणारे वा बलात्कारांचे आडुन/उघड समर्थन करणारे नरपुंङव, बलात्काराच्या निमित्तास धर्माचा आधार घेत नाहीत, ते \"बलात्कार करणे\" ही शारिरीक/भावनिक/मानसिक/सामाजिक गरज आहे असे प्रतिपादन करत आहेत त्यातुनही हिंदू धर्म सोडून अन्य कोणत्या धर्मात परधर्मिय स्त्रीवर बलात्कार करा असा धार्मिक आदेश असेल, तर मला कल्पना नाही(), हिंदू धर्मात तसे नाहीये).\nमात्र बलात्कारांच्या वास्तवाचे निमित्त करीत भावनिक/शारिरीक गरजेच्या() चर्चेत गुंतवुन, तसेच मानव म्हणुन जगताना, वेळेस मात्र \"नर जनावरांच्या वर्तणूकीचे दाखले देत\", \"वर्णसंकरास\" उत्तेजन देता येईल का याची \"चाचपणी\" चालू आहे , ज्या संपुर्ण चर्चेत \"मानव स्त्रीस\" केवळ जनावरातील \"मादी \" म्हणूनच गृहित धरले जात आहे, असे माझे मत.\nकुटुंबव्यवस्थेचा मुख्य निकष नवराबायकोची एकमेकांप्रति लैंगिक व भावनिक एकनिष्ठता \"या श्रद्धाविषयासच\" सुरुंग लावायचा प्रयत्न असे विषय पेरुन होत आहे असे माझे मत.\nबाकी चालुद्यात, कारण कलियुगात काय होईल, याचे जे वर्णन आहे, त्यास अनुसरुनच हे होते आहे मी फक्त त्यानुसारचे गीतेतील श्लोक दिले इतकेच.\nलिंब्या , एकप्त्नीव्रताचे हिंदू ढोंग हे गेल्या दोन चार दशकातले - एक विवाह कायदा आल्यानंतरचे आहे.... त्यापूर्वी बहुपत्नित्वच होते..\nआणि विवाहबाह्य संबंध हे तर सर्वत्र व सर्वकालीन आहेत.\n>>> लिंब्या , एकप्त्नीव्रताचे\n>>> लिंब्या , एकप्त्नीव्रताचे हिंदू ढोंग हे गेल्या दोन चार दशकातले - एक विवाह कायदा आल्यानंतरचे आहे.... त्यापूर्वी बहुपत्नित्वच होते.. आणि विवाहबाह्य संबंध हे तर सर्वत्र व सर्वकालीन आहेत. <<<\nपुन्हा एक वैचारिक भेसळ....\nहिंदू धर्मात एकपत्नि वा बहुपत्नि असण्यालाही \"नियम\" होतेच, शिवाय \"स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तसे करण्याची\" सुतराम परवानगी नव्हती, त्याचा संबंध \"बळजोरीने विकृत वासना पुर्तिसाठी स्त्रीच्या इच्छेविरुद्ध केल्या जात असलेल्या बलात्काराशी\" कसा काय जोडता आहात का तसेच \"बलात्कारी नर पुरुष\" केवळ हिंदू धर्मातच उत्पन्न होतात असे म्हणायचे आहे का यासच मी वैचारिक भेसळ म्हणतो आहे. असो.\nमला आश्चर्य याचे वाटते आहे, की एरवी \"स्त्रीमुक्तिवादाची\" मशाल घेऊन जिथेतिथे फुटकळ विषयांमधे रण पेटवित असणार्‍या \"आयडीज\" या धाग्यावर मात्र फिरकतही कशा नाहीत\nहा धागादेखील मुक्त संबंधांसाठी आहे... बलात्कार समाजमान्य व्हावेत , असे या धाग्याचे प्रयोजन नाही.\nहिंदू धर्मात एकपत्नि वा\nहिंदू धर्मात एकपत्नि वा बहुपत्नि असण्यालाही \"नियम\" होतेच.\nकुठल्या पुस्तकात आहेत हे नियम \n>>> कुठल्या पुस्तकात आहेत हे\n>>> कुठल्या पुस्तकात आहेत हे नियम <ं ते कशाला हवेत आत्ता इंडियन पीनल कोड अस्ताना\nमनुस्मृत्या तर जाळून टाकल्यात ना\nकुटुंबव्यवस्थेचा मुख्य निकष नवराबायकोची एकमेकांप्रति लैंगिक व भावनिक एकनिष्ठता \"या श्रद्धाविषयासच\" सुरुंग लावायचा प्रयत्न>>\nलिंब्या, हिंदू देवदेवतांची तरी ही एकनिष्ठता होती का रे किंवा 'वर्णसंकर' अगदी प्राणपणे जपणे किंवा 'वर्णसंकर' अगदी प्राणपणे जपणे जा पुराणांत आणि इतर ग्रंथांमधे जाऊन तपास जरा... जगात सगळ्या धर्मांमधे, प्रदेशांमधे आणि काळामधे लैंगिक 'अनेकनिष्ठता' होती, आहे, असेल. समाजमान्यता आहे का, असावी का हा वेगळा प्रश्न आहे (जो या बीबीचा विषय आहे).\nउगाचच गीतेतली वगैरे एकांड्या श्लोकाची फुटकळ उदाहरणे देऊन विषय भरकटवू नकोस\nसगळ्या कॉप्या जळल्या काय \nसगळ्या कॉप्या जळल्या काय संघाच्या ऑफिसात , शंकराचार्यांच्या मठीत एखादी असेल की.\nआणि त्या मनुस्मृतीत , उच्च वर्णीय पुरुष खालच्या वर्णाची स्त्री भोगू शकतो , पण उलट केले की सैराट करावे असे आदेश आहेत ना \nप्रत्येक धागा धर्मांच्या चर्चांनी हायजॅक व्हायलाच पाहिजेय का\nप्रत्येक धागा धर्मांच्या चर्चांनी हायजॅक व्हायलाच पाहिजेय\n>>>>>>> अनु,दुर्दैवाने असे होत आले आहे.पण अश्या गळेकाढू प्रतिसादांकडे दुर्लक्ष करुन पुढे जाता येऊ शकते.\nइथे पुन्हा एकदा सांगतो,मुक्त लैंगिक संबंध म्हणजे फक्त समागम अपेक्षीत नाही,तर स्त्री पुरुषांची निखळ मैत्री अपेक्षीत आहे ,स्त्री अप्राप्य वस्तु आहे हा पुरुषी विचार खोडून काढायला जेंडर इंटरॅक्शन अपेक्षीत आहे.अश्या मैत्रीतून कुणाला परस्पर संमतीने कुणी लैंगिक संबंध ठेऊ ईच्छित असतील तर त्याकडे निकोप दृष्टीने बघायला पाहीजे,हे अपेक्षीत आहे.\nवर्णसंकर म्हणजे आंतरजातीय विवाह ना\nवर्णसंकर म्हणजे आंतरजातीय विवाह ना>>>>>>>>>@राहुल,निसर्गाला फक्त नर मादी हे दोन भेद अपेक्षीत आहेत ,बाकीचे मनवनिर्मित व तकलादू आहेत.आपण ही चर्चा धर्म वगैरेकडे नको वळवायला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/sharad-pawar-succeeds-in-taking-shiv-senas-remote-control/", "date_download": "2019-12-08T21:45:46Z", "digest": "sha1:HWK7MLA66DCBNRLSVTG254YFTDDIK7CT", "length": 22733, "nlines": 197, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "शिवसेनेचं \"रिमोट कंट्रोल\" आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी ! - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .\nHome Maharashtra News शिवसेनेचं “रिमोट कंट्रोल” आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी \nशिवसेनेचं “रिमोट कंट्रोल” आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी \nनागपूर : वयाच्या वीस वर्षांपासून सार्वजनिक कार्यात जीव ओतून काम करणारे, तेथूनच राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून राज्याचा राजकारणात आपले प्रभुत्व गाजविणारे, आणि राजकीय खेळी खेळून सगळ्यांना धुळीत लोळवणारे मुरब्बी नेते म्हणजे शरद पवार. आज वयाची ८० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. राजकारण म्हटले की, आपल्यासोबत राजकीय वैर राहणार याची जाणीव पवारांना होतीच. मात्र परिस्थितीनुसार कोणाला जवळ आणि कोणाला दूर करायचे याच कसब शरद पवारांना चांगलेच ठाऊक. आणि हे कसब त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षीही करून दाखवले ते म्हणजे एकेकाळी कट्टर वैरी असलेल्या शिवसेनेला जवळ करून. आणि त्यातही शिवसेनेचं पारंपरिक ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती घेऊन.\nराजकारणात कितीही वैर राहो, मात्र संकटकालीन असो अथवा लाभदायक प्रसंग शरद पवार यांनी नेहमीच अश्या प्रसंगांचं सोने केले हे भारतातील सर्वच नेत्यांना अभिभूत आहे. आणि काहीसा असाच प्रसंग आता महाराष्ट्रात उद्भवला आहे. ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती एकत्रित लढली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मोठी लढत युतीने दिली. एकूण २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी – ५४ आणि काँग्रेस- ४४ जागांवर विजयी झाली. राज्यातील जनतेने युतीला दुसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी दिली. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून भाजप आणि शिवसेनेत खटके उडण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्रीपदावर एकीकडे भाजपचे नेते तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेतेही दावे करू लागले. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, सत्ता स्थापनेचा दावा तर सोडाच, ३० वर्षांपासून असलेला भाजप-शिवसेनेचा घरोबा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणात कोसळला. आणि याचीच वाट बघत असलेल्या शरद पवारांनी संधीच सोनं करण्याचा कार्यक्रम आखला.\nकुठल्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याने राज्यपालांना नाइलाजास्तव राष्ट्रपती राजवट लावावी लागली. आणि हाच धागा पकडून शरद पवारांनी शिवसेनेच्या वाघाला आपल्या पिंजऱ्याकडे आकर्षित करण्याची योजना आखली. भाजप-सेना युतीचे सरकार येत नसेल तर, राज्याच्या हितासाठी पर्यायी सरकार देऊ, अशी पहिली गुगली राष्ट्रवादीने टाकली. त्यानंतर आधीपासूच बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युती तोडणाऱ्या शिवसेनेनं पवारांशी जवळीक साधून भाजपला मोठा धक्का दिला. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी १४४ आमदारांचे संख्याबळ आवश्यक असल्याने काँग्रेस पक्षालाही सोबत घेणे आवश्यक होतेच. यातही शरद पवारांनी महत्वपूर्ण भूमिका निभावत भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी गळ काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे घातली. मात्र शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा विपरीत असल्याने सुरुवातीला सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. मात्र एका दगडात दोन नव्हे तर तीन शिकार करण्यात तरबेज असलेले शरद पवार थांबतील हे शक्यच नव्हते.\nमध्यरात्री पवार-ठाकरे भेट, चर्चा सकारात्मक; आजच सत्ता स्थापनेचा दावा\nकाँग्रेससोबत बैठकांचा सपाटा लावत शिवसनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता मिळवणे आणि भाजपलाही शिवसेनेपासून दूर करण्याचे महत्व पटवून दिले. आणि शेवटी सोनिया गांधी यांनी काही अटी आणि शर्तीच्या आधारावर शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवला. आणि येथूनच सुरु झाली शरद पवारांची मोठी खेळी. शिवसेनेला पूर्ण वेळ मुख्यमंत्री देऊन महत्वाची खाती आपल्या पदरात कशी पडता येईल याचे संपूर्ण नियोजन त्यांनी केले आहे. सत्तास्थापनेची चर्चा सुरु असतांनाच शरद पवारांनी नागपुरात एक विधान केले होते. मुख्यमंत्रिपदाची कुणी मागणी केली तर त्याचा विचार केला जाईल. मात्र राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पाच वर्षे चालणारे स्थिर सरकार आणायचे आहे. ते सरकार टिकवण्यासाठी आम्ही स्वतः लक्ष घालू, असं सूचक विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.\nमहिन्याभरापासून सुरु असलेला राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच ‘महाविकास आघाडी’चं सरकार स्थापन होणार आहे. आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उ��्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित बैठक होती. मात्र या नियोजित बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेला सोबत घेऊन शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. जवळपास तास भर चाललेल्या या बैठकीत नव्या सरकारच्या खातेवाटपावर अंतिम निर्णय झाला आहे. पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती पुढे येत आहे.\nशरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता महाविकासआघाडीचा नवा फॉर्म्युला पुढे येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला २७ महामंडळे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी २५ महामंडळे मिळणार आहेत. तर सिद्धिविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेनेकडे आणि शिर्डी संस्थानचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी बघणार आहेत.त्यातही महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे खेचण्यात शरद पवारांना यश मिळाल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असले तरीही सरकारवरचे संपूर्ण नियंत्रण हे पवारांच्या हाती असणार आहे. त्यामुळे शिवसेनेचं पारंपरिक ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी झाले, असे म्हणणे वावगं ठरणार नाही.\nPrevious articleतर… राष्ट्रवादीची ही नेता होईल महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री\nNext articleदिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दल विराट कोहली का आहे नाराज\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांत रंगल्या गप्पा\nयेडियुरप्पा सरकारचे भवितव्य सोमवारी ठरणार\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nगृह खात्यासाठी कलह, मंत्रिमंडळ विस्तार लांबला\nयोग्य लोकांना सोबत घेतले असते तर पंकजांचा पराभव झाला नसता :...\nशरद पवारांच्या वाढदिवशी ‘ठाकरे’ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार\nमविआतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रायगड जिल्ह्यात एकमेकांशी ��ाडवैर\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५ हजार झाडांची कत्तल होणार; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष\nठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार, भाजप खासदार संजय काकडेंचा दावा\nअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा\nराजीव गांधी यांचे ‘भारत रत्न’ परत घ्या : सुखबीर बादल\nधनंजय मुंडेंची भाजप प्रवक्त्यावर जहरी टीका\nसंसदेत नागरिक संशोधन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा विरोध\nमुंबई हा शिवसेनेचा गड खालसा करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली...\nबाळासाहेबांच्या मेमोरियलसाठी 5 हजार झाडांवर कु-हाड : अमृता फडणविसांचा शिवसेनेवर हल्लाबोल\nपवार साहेबांना जर भाजपाबरोबर जायचं असतं तर ते आम्हाला सर्वांनाच घेऊन...\nपक्ष सोडण्याचा विचारही मनात येत नाही; मात्र… – एकनाथ खडसे\n‘मी पुन्हा येईन’ हा माझा गर्व नव्हता- माजी मुख्यमंत्री फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/online-recruitment-of-engineers-in-the-bmc/articleshow/72027377.cms", "date_download": "2019-12-08T21:04:26Z", "digest": "sha1:MIKBZE5SXITY52253NUVGA3JVIMILKGA", "length": 12693, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: पालिकेत इंजिनीअरांची ऑनलाइन भरती - online recruitment of engineers in the bmc | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nपालिकेत इंजिनीअरांची ऑनलाइन भरती\nमहापालिकेत लवकरच ३४१ कनिष्ठ इंजिनीअरांची भरती होणार असून ही प्रक्रिया खासगी कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रिक्त पदे भरली गेल्याने पालिकेच्या कामाला आणखी गती येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nपालिकेत इंजिनीअरांची ऑनलाइन भरती\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमहापालिकेत लवकरच ३४१ कनिष्ठ इंजिनीअरांची भरती होणार असून ही प्रक्रिया खासगी कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रिक्त पदे भरली गेल्याने पालिकेच्या कामाला आणखी गती येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nया प्रक्रियेद्वारे पालिका नगर अभियंता खात्याच्या अभियांत्रिकी वर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २४३ पदे आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत) ९८ अशी एकूण ३४१ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 'आयब��पीएस' कंपनीकडून ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. ही कंपनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी, उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे अशी कामे करणार आहे. पालिकेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी सादर करून त्यानंतरच त्या उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचा प्रस्ताव आज, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.\nपालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी\nभरती प्रक्रिया राबवणाऱ्या संस्थेला प्रतिविद्यार्थी ३५० रुपये व इतर खर्च देण्यात येणार आहे. पालिका एका अर्जासाठी मागासवर्गीय उमेदवारांकडून प्रत्येकी ४०० रुपये तर खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ६०० रुपये परीक्षा शुल्क घेणार आहे. त्यामुळे कंपनीचे दोन कोटीचे मानधन देऊन पालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nमुंबई: माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमधील मानवी अवयवांचे गूढ उकलले\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nइतर बातम्या:महानगरपालिका|ऑनलाइन भरती|online recruitment|engineers|BMC\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपालि��ेत इंजिनीअरांची ऑनलाइन भरती...\nदिवाळीत वाढले फुकटे प्रवासी...\nहिमालय पूल बांधण्याच्या हालचाली...\nबीकेसी पुलावर रिक्षाला परवानगी नाहीच...\n'अंध, दिव्यांगांसाठी आधुनिक विकासकौशल्ये हवीत'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/771/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8", "date_download": "2019-12-08T20:42:47Z", "digest": "sha1:MNRFV75TODHOSKSG6N7ZKIJQ4R4JW4VB", "length": 7567, "nlines": 48, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशरद पवार यांनी यवतमाळमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले\nविदर्भ दौऱ्यादरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी यवतमाळ येथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.\nयावेळी माजी मंत्री आ. मनोहर नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, वसुधाताई देशमुख, माजी मंत्री सुभाष ठाकरे, गुलाबराव गावंडे, आमदार प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, आ. रामराव वडकुते, माजी आ. संदिप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैल, माजी जि. प. अध्यक्षा आरती फुफाटे, उत्तमराव शेळके, वसंत घुईखेडकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, युवती जिल्हाअध्यक्ष मनिषा काटे उपस्थित होते.\nआज कापसावर जशी बोंड अळी आली आहे तशी देशावर भाजपची अळी आली आहे. आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची फवारणी करावी लागेल, असा इशारा आ. ख्वाजा बेग यांनी येथे बोलताना दिला.\nकर्जमाफी झालेला एकही शेतकरी मार्गात भेटलेला नाही : अजित पवार ...\nहल्लाबोल पदयात्रेत गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मार्गक्रमण करत आहे. या दरम्यान आम्ही सर्वांनी अनेक शेतकऱ्यांशी भेट घेऊन संवाद साधला, पण दुर्दैवाने कर्जमाफी झालेला एकही शेतकरी अद्याप भेटलेला नाही, अशी खंत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज व्यक्त केली. इसापूर फाटा येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी, कर्जमाफीच्या नावाने सेना भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोपही त्यांनी केला.खा. सुप्रिया सुळे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. शशिकांत शिंदे ...\n' राष्ट्रपतींचे गौरवोद्गार ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार ��ांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही पवार साहेबांच्या कारकीर्दीचे गुणगान सांगितले व त्यांच्या राजकीय तसेच प्रशासकीय कौशल्याला खुलेपणाने दाद दिली.शरद पवार हे आपल्या काळातले एक अनन्यसाधारण नेते असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले. प्रथमतः केंद्रीय संरक्षण मंत्री कृषिखाते मागत असल्याचे आपल्याला आश्चर्य वाटले होते. मात्र ...\nउपाययोजना झाल्या नाहीत तर जेलभरो आंदोलन करणार - शरद पवार ...\nउस्मानाबाद - आज संकाटाच्या काळी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण एकत्र आलो आहोत. गेल्या वर्षी अतिवृष्टी होती, दुष्काळ होता, त्यावेळी मी कृषीमंत्री होतो. दिल्लीत बसून काही कळत नाही त्यासाठी बांधावर गेलो. तुमच्या जिल्ह्यात येऊन तुम्हाला मदत केली. आताच्या सरकारला शेतकऱ्यांसाठी काही करण्याची इच्छा दिसत नाही पण शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असा इशारा श्री. शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.१४ ऑगस्टला आपण निव ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/795/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80;_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:06:40Z", "digest": "sha1:QADWDMVFZTEI4QCGZNQVQR5QUZVMRNT6", "length": 7658, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआम्हाला कोणीच वाली नाही; तुम्हीच मदत करा, शिरपुरवासियांची राष्टवादीला आर्त हाक\n#हल्लाबोल पदयात्रा वर्धा जिल्ह्यात पोहोचली. शिरपूर येथे स्वागत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ. प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nया परिसरात चार पदरी रोड होणार आहे. त्यात स्थानिकांची घरे गेली. त्यांना पैसेही दिले गेले नाही. इथले शेतकरी बोंडआळीने त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री इथे लक्ष देत नाही. साधी भेटही देत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्या���नी या लोकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात येत्या १२ डिसेंबर रोजी लाटणं घेऊन आंदोलन करू. तुम्हाला न्याय मिळवून देईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही.\nविधवा महिलेला विहीर मिळवून देण्यासाठी अजित पवार यांनी घेतला पुढाकार ...\nकाबाडकष्ट करणाऱ्या विधवा महिलेस विहीरीसाठी अनुदान मिळावे यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा पुढाकार घेतला. संगीता काळे ही काबाडकष्ट करणारी विधवा महिला शेतकरी. अवघी दोन एकर जमीन, तीन मुलं, आजारी दिर असा परिवार. सरकारी अनुदानातून खूप आधी विहिरीची मागणी केली होती. तिची मागणी तिच्या शिवारातूनच फोन लावून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यापर्यंत पोहोचवली. ...\nखड्ड्यांच्या सेल्फीसाठी जेव्हा स्वतः अजितदादाच रस्त्यावर उतरतात... ...\n\"धनंजय... या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा\" राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असल्याने #हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजितदादांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना, \"धनंजय, तूच या खड्ड्यांचे ...\nफक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का - अजित पवार ...\n'आरटीई'ची योजना मागील सरकारने काढली. त्या योजनेसाठी या सरकारने ५६३ कोटी रूपये दिले नाहीत. असे का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का, असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. आज #हल्लाबोल आंदोलनात #चिंचवड येथील सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र आम्ही दोघे भाऊ मिळून खाऊ अशी परिस्थिती आहे. कोणी प्रश्न विचारायला नाही म्हणून हे घडत आहे. कचऱ्याचा प्रश्न येथे गंभीर आहे. सत्ताधारी याबाबत काही बोलत ना ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/sensex-jumps-by-646-point-zws-70-1989434/", "date_download": "2019-12-08T21:30:15Z", "digest": "sha1:BMGMTQH4OCUN6X6PUZFS3EA4ULO5R6VD", "length": 13779, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sensex jumps by 646 point zws 70 | ‘सेन्सेक्स’ची ६४६ अंशांनी झेप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘सेन्सेक्स’ची ६४६ अंशांनी झेप\n‘सेन्सेक्स’ची ६४६ अंशांनी झेप\nसेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, ५.४५ टक्के वाढीसह प्रमुख निर्देशांकामध्ये आघाडीवर राहिला\nसहा सत्रातील घसरणीला खंड\nमुंबई : देशातील बँक, वित्त क्षेत्रासंबंधीची अर्थचिंता बाजूला ठेवत पंधरवडय़ावर आलेल्या दिवाळीच्या तोंडावर अर्थ हालचाली वाढण्याची आशेने गुंतवणूकदारांनी बुधवारी भांडवली बाजारात समभाग खरेदीचा सपाटा लावला.\nपरिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स थेट ६४५.९७ अंश झेप घेत ३८ हजारांपुढे ३८,१७७.९५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक बुधवारच्या एकाच व्यवहारात १८६.९० अंशांची उसळी घेत ११,३१३.३० पर्यंत झेपावला.\nदोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सोमवारच्या तुलनेत जवळपास दोन टक्क्यांची वाढ झाली. भांडवली बाजार व्यवहारादरम्यानच केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतन धारकांसाठी जाहीर केलेल्या ५ टक्के महागाई भत्ता वाढीचेही गुंतवणूकदारांनी स्वागत केले.\nमहागाई भत्त्यातील वाढीमुळे लक्षावधी सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना सणासुदीला तब्बल १६,००० कोटी रुपये मिळणार असून, त्यातून बाजार मागणीला उठाव येऊन, अर्थव्यवस्थेतील कुंठितावस्था दूर करण्यास ही बाब मदतकारक ठरेल, असा विश्लेषकांचा सूर आहे.\nमंगळवारी दसऱ्यानिमित्त भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. ्गेल्या सलग सहा व्यवहारांतील सेन्सेक्स घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ६.२१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nकंपन्यांच्या दुसऱ्या तिमाही वित्तीय निकालांबाबतही बाजारात बुधवारी आशा निर्माण झाली. गेल्या काही सत्रांपासून विक्री दबाव असलेल्या बँक, वित्त, गृह वित्त, गैरबँकिंग वित्त कंपन्यांच्या समभागांकरिता गुंतवणूकदारांनी बुधवारी मात्र मागणी नोंदविली.\nसेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक सर्वाधिक, ५.४५ टक्के वाढीसह प्रमुख निर्देशांकामध्ये आघाडीवर राहिला. भारती एअरटेल, स्टेट बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक यांचेही समभागमूल्य वाढले.\nयाउलट, हीरो मोटाकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी, बजाज ऑटो आदी २.६५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर येस बँकेला निर्देशांकात सर्वाधिक, ५.२६ टक्क्यांपर्यंत नुकसान सोसावे लागले.\nक्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार निर्देशांक जवळपास ५ टक्क्यांसह वाढला. बँक, वित्त, पोलाद, स्थावर मालमत्ता, ऊर्जा निर्देशांकांमध्ये ३.६७ टक्केपर्यंत वाढ नोंदली गेली. माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकांमध्ये एक टक्क्यापर्यंत घसरण झाली.\nबाजारातील व्यवहार २१ ऑक्टोबरला बंद\nमुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार येत्या सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी होणार नाहीत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होत असलेल्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदान असल्याने भांडवली बाजारांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी चलन बाजारातही व्यवहार होणार नाहीत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/02/12/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-12-08T22:11:08Z", "digest": "sha1:QTM6Y2VE3GZPIIJZKHZOVWNNZBGBAM5I", "length": 9170, "nlines": 53, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "न्यायाधीशांच्या गाण्यामुळे जोडप्यांनी बदलला घटस्फोटाचा निर्णय - Majha Paper", "raw_content": "\nसकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कंडोमच्या फक्त ‘त्या’ जाहिरातींना बंदी\nचिमण्यांचे आवाज अचूक ओळखणारे सॉफ्टवेअर\nया ठिकाणी सर्व्ह केले जातात किडे असलेले स्प्रिंग रोल आणि चिझकेक\nकर्करोग प्रतिबंधक औषध स्वस्त होणार\nगुळाच्या सेवनाने करा आरोग्याच्या तक्रारी दूर…\nका बरे या घड्याळात कधीच वाजत नाहीत 12\nजपानमधील १ कोटीची नोकरी सोडून बनला आयपीएस\nमुकेश अंबानींच्या खिशात नसते कॅश अथवा क्रेडीट कार्ड\nतुम्हाला घ्यायचे आहेत का 57 हजाराचे मळलेले बूट \nन्यायाधीशांच्या गाण्यामुळे जोडप्यांनी बदलला घटस्फोटाचा निर्णय\nखंडावा: मध्यप्रदेशातील न्यायालयात एका जनसुनावनी दरम्यान न्यायाधिशांनी चक्क मिळून एक गाणेच म्हटले. या गाण्याच परिणाम असा झाला की, अनेक जोडप्यांनी चक्क घटस्फोटाचा निर्णय बदलला. घटस्फोटासाठी केलेले अर्ज त्यांनी मागे घेतले. या प्रसंगानंतर न्यायाधीशांच्या गाण्याने वाचवले अऩेकांच संसार अशी चर्चा सुरू झाली.\nयाबाबतचे वृत्त न्यूज १८ च्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिले असून या वृत्तानुसार हा प्रसंग मध्य़प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील नॅशनल जनसुनावनी दरम्यान घ़डला. अनेक खटले येथे सुनावणीसाठी आले होते. या सर्व खटल्यांची सुनावणी खांडवाचे डीजे आणि कौटुंबिक न्यायाधीश करत होते. एकाच वेळी जर एवढे संसार तुटत असतील तर, समाजात योग्य संदेश जाणार नाही, असे वाटल्याने तसा निर्णय देणे न्यायाधीशांना ठिक वाटले नाही. यावर त्यांनी एक युक्ती केली.\nसुनावणीला सुरूवात होतानाच न्यायाधीशांनी सर्व जोडप्यांना घटस्फोटाच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले. तसेच, तुम्ही पुन्हा एकदा आपसात बोलून घ्या कदाचित या बोलण्यामुळे तुमचा निर्णय बदलू शकतो, असेही सांगितले. या वेळी न्यायाधीशांनी घटस्फोटामुळे होणाऱ्या नुकसानाबद्धलही सांगितले. तसेच, प्रेमाणे जर एकत्र राहिले तर जीवन ��से आनंदी होऊ शकते हेही सांगितले.\nदरम्यान, इतके सगळे होऊनही काही जोडपी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि एकमेकांशी भांडूही लागली. यावर न्यायाधीशांनी चक्क न्यायालयातच रोमॅंटीक गाणे गाण्यास सुरूवात केली. न्यायाधीशांनी गायलेले रोमॅंटीक गाणे ऐकून निर्णयावर ठाम असलेली जोडपी पुन्हा खुश झाली. त्यांनी पुन्हा एकदा घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला.\nहे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. न्यायाधीशांच्या आदेशाने न्यायालयातच पुष्पहार मागवण्यात आले. हे हार सर्व जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात घातले आणि पुन्हा एकदा जीवन एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीशांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/mutual-funds-axis-bluechip-award-shreyas-devalkar-abn-97-1977167/", "date_download": "2019-12-08T21:56:17Z", "digest": "sha1:C5IN75QBJ4WOALKPP55LLDR7MPX3B5T7", "length": 21934, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mutual funds Axis Bluechip award Shreyas Devalkar abn 97 | अर्थ वल्लभ : विजयी वीर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nअर्थ वल्लभ : विजयी वीर\nअर्थ वल्लभ : विजयी वीर\nमुद्दल शाबूत ठेवणे हे सोपे काम नसते. भांडवलावर नफा कमावणे हे तर त्याहून कठीण आहे\nव्यवसायातील वृद्धी आणि गुणवत्ता या दोहोंचा संगम असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करताना मोठे अधिमूल्य द्यावे लागते. जे मोजके निधी व्यवस्थापक या अधिमू��्याची किंमत जाणतात त्यात यांचा समावेश आहे.\nअर्थव्यवस्था मंदावली असताना आपल्या फंडातील गुंतवणूकदारांचे मुद्दल शाबूत ठेवून त्यावर नफा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कठोर परिश्रम करीत असतात. अलीकडच्या काही वर्षांत देशातील आणि जागतिक आघाडीवर कठीण परिस्थिती आणि अभूतपूर्व अस्थिरता पाहता हे सोपे नव्हे.\nमुद्दल शाबूत ठेवणे हे सोपे काम नसते. भांडवलावर नफा कमावणे हे तर त्याहून कठीण आहे. काही फंड व्यवस्थापक कमी धोका पत्करून परतावा देण्यास यशस्वी झाले आहेत. म्युच्युअल फंडांची क्रमवारी (रँकिंग) ठरविणाऱ्या संस्था फंडाचे तिमाही प्रगतिपुस्तक जाहीर करतात. वर्षांतून एकदा गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या निधी व्यवस्थापकांचा वर्षांतून एकदा सन्मानही केला जातो. मागील दोन वर्षे अ‍ॅक्सिस ब्लूचिप या लार्ज कॅप फंडासाठी सन्मानास पात्र ठरलेल्या श्रेयस देवलकर यांना या वर्षी अ‍ॅक्सिस ब्लूचिप आणि अ‍ॅक्सिस मिड कॅप या दोन फंडांसाठी गौरविण्यात आले. ओळीने तीन वर्षे एखाद्या निधी व्यवस्थापकास एकाच फंडाच्या कामगिरीबद्दल गौरवण्याचा योग विरळाच.\nत्यांच्या या हॅट्ट्रिकची तुलना वेस्ट इंडीज दौऱ्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातील जसप्रीत बुमराच्या हॅट्ट्रिक मिळवून देणाऱ्या स्पेलशी करता येईल. क्रिकेटशी संबंधित सांख्यिकी देणाऱ्या एका साइटवरील आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये बुमराने चक्क ५० चेंडू ताशी १५० किलोमीटरच्या वेगाने टाकले आहेत. यासाठी आजचे वेगवान गोलंदाज चेंडू टाकल्याबरोबर स्पीडगनच्या आकडय़ाकडे पाहतात. बुमराची अ‍ॅक्शन, स्विंग, वेग, चेंडूचा टप्पा आणि दिशा यांच्या अचूकतेमुळे आयसीसीच्या दिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. वेगवेगळ्या फंड गटांत ज्यांची ज्यांची सर्वश्रेष्ठ निधी व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे त्या निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीचे तंत्र मेहनतीने जोपासले आहे.\nअ‍ॅक्सिस ब्लूचिप या लार्ज कॅप फंडाचे निधी व्यवस्थापन करताना श्रेयश देवलकरही कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा महत्त्वाचा मानतात. व्यवसायातील वृद्धी आणि गुणवत्ता या दोहोंचा संगम असलेल्या व्यवसायात गु��तवणूक करताना मोठे अधिमूल्य द्यावे लागते. जे मोजके निधी व्यवस्थापक या अधिमूल्याची किंमत जाणतात त्यात श्रेयस देवलकर यांचा समावेश आहे. या मंदीमध्ये अ‍ॅक्सिस ब्लूचिपबाबत सांगायचे झाल्यास त्यांचा दृष्टिकोन गुणवत्तापूर्ण उद्योगांचा गुंतवणुकीत समावेश वाढवण्यावर राहिला आहे. त्यांच्या मते, ‘‘कमकुवत व्यवसाय असलेल्या कंपन्या बाजाराच्या रोषास सामोरे गेल्या. परिणामी त्यांच्या समभागांच्या किमतीत घसरण झाली. स्वस्त व्यवसायात गुंतवणूक करण्यात नेहमीच तोटा असतो.’’ तर अ‍ॅक्सिस मिडकॅपसारख्या फंडांचे निधी व्यवस्थापन पूर्णत: वेगळ्या पद्धतीने केले जाते. मिडकॅपसारख्या फंडांत गुंतवणूक करताना एखाद्या लहान उद्योगक्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरील कंपन्यांना त्यांनी प्राथमिकता दिली आहे. मिडकॅप गुंतवणूक करताना विस्तार योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करणाऱ्या प्रवर्तकांच्या कंपन्यांचा त्यांनी गुंतवणुकीत समावेश केला आहे. गुंतवणूक करताना दर्जा हा निकष ठेवल्यामुळे स्पर्धक फंडांच्या तुलनेत या फंडाला कठीण काळात सर्वात कमी घसरणीला सामोरे जावे लागले.\nसाधारण मे-जून २०१८ पासून अर्थव्यवस्था मंदावत असल्याची लक्षणे आम्हाला दिसू लागली. प्रवासी वाहनांचा खप, मग महिन्यागणिक विकलेल्या दुचाकींच्या घटणाऱ्या संख्येने मंदावलेल्या मागणीवर शिक्कामोर्तब केले. जानेवारीपासून विवेकाधीन उपभोगांच्या वस्तूंचा खप घसरू लागला. अशा पद्धतीने मंदीची व्याप्ती वाढत चालल्याचे निदर्शनास येत होते. सामान्यत: व्यापारचक्राचे चार भाग केले, तर तिसरा भाग हा अन्य टप्प्यांपेक्षा मोठय़ा कालावधीचा टप्पा असतो. अनेक निधी व्यवस्थापकांसाठी हा अस्थिर कालावधी असतो. या टप्प्यात अर्थव्यवस्थेतील उद्योग क्षेत्रे मंदीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत असतात, तर काही उद्योगांत मंदीची व्याप्ती वाढते. भारताची अर्थव्यवस्था आज नेमकी या तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यात व्याजदर संवेदनशील उद्योगात सुधारणेची लक्षणे सर्वात आधी दिसून येतात. ‘अर्ली रिकव्हरी सेक्टर्स’ अजून तरी सुधारणेचे संकेत देत असल्याचे दिसून येत नाही. सध्याच्या सरकारकडून होणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला दोन तिमाहीनंतर कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ होण्याची आशा वाटते.\nअर्थव्यवस्थेच्या या टप्प्यात आम्ही नवीन गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करीत आहोत. आमच्याकडे गुंतवणुकीत दर्जेदार आणि समाधानकारक वृद्धी राखणाऱ्या समभागांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करणाऱ्या उद्योग क्षेत्रांची संख्या कमी झाली आहे. उदाहरणार्थ, मिडकॅप गुंतवणुकीत वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादक क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आले आहेत. गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची वाढ मंदावली आहे. म्हणूनच आम्ही अशा क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांकडे अधिक लक्ष केंद्रित करीत आहोत. तुलनेने ज्यांच्या उत्सर्जनात नजीकच्या काळात वाढ दिसून येईल. आमच्यासाठी उपभोगाच्या वस्तू ही विस्तृत संकल्पना असून आम्ही उपभोगाच्या वस्तूंसाठी होणारा वित्तपुरवठा हासुद्धा घटक समजतो. साहजिकच आम्ही खासगी बँका वाजवी मूल्यांकन असलेल्या गैरबँकिंग वित्तीय कंपन्या यांना गुंतवणुकीत प्राधान्य दिले आहे. अन्य उद्योग क्षेत्रे आणि कंपन्यांचा विचार करता आमची प्राथमिकता सर्वाधिक घसरण झालेल्या उद्योग क्षेत्रे आणि कंपन्यांपेक्षा सर्वात कमी घसरण झालेल्या कंपन्यांना आहे. ज्या उद्योगांना मंदीची कमी झळ पोहोचली आहे अशा उद्योग क्षेत्रातील वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांचा आम्ही नव्याने गुंतवणूक करताना अधिक विचार करतो.\nसध्या व्यापारचक्र ज्या टप्प्यात आहे तो टप्पा संचयाचा टप्पा समजला जातो. बाजारातील सुधारणांची वाट बघून गुंतवणूक करण्यापेक्षा ‘एसआयपी’च्या माधमातून गुंतवणूक करून म्युच्युअल फंडांच्या युनिट्सचा संचय करणे फायद्याचे ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्���िक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12614", "date_download": "2019-12-08T22:25:31Z", "digest": "sha1:ULXBNGTYCXOVGQ67DJLLUBLRSHSDX6KT", "length": 9018, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चटपटीत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चटपटीत\nचितळ्यांच्या, कोल्हापूरच्या, लांबूळक्या, मोठ्या, गोल, पिवळ्या, चॉकलेटी यापैकी कुठल्याही बाकरवड्या न घेता छोट्या खुसखुशीत बाकरवड्या (ज्या सर्वत्र 'मिनी बाकरवड्या' या नावाने मिळतात) आणि हाताशी असलेले घटक पदार्थ वापरून वेगळ्या चवीचं पटकन होणारं चविष्ट चटकदार असं बाकरवडी चाट कसं करायचं ते आपण आता बघूया, म्हणजे वाचूया\n२ वाट्या मोड आलेले हिरवे मूग\nप्रत्येकी अर्धी लाल पिवळी हिरवी सिमला मिरची\nअर्धी/ पाऊण वाटी छोट्या बाकरवड्या\nदोन/ तीन चमचे चिंचेची आंबटगोड चटणी\nटमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )\nRead more about टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )\nRead more about पातीच्या कांद्याची भाजी\nपुडाची वडी/ कोथिंबीरवडी/ सांभारवडी\nRead more about पुडाची वडी/ कोथिंबीरवडी/ सांभारवडी\nप्लम्स ची चटणी - असाच एक प्रयोग\nRead more about प्लम्स ची चटणी - असाच एक प्रयोग\nशक्करकंदी चाट (वेग वेगळे प्रकार)\nRead more about शक्करकंदी चाट (वेग वेगळे प्रकार)\nफिंगरफूड - कल्पना आणि विस्तार\nकालच्या एका दिवसात ३-३ टुल्ली पेयकृत्या आल्या आणि अजुन पेयकृत्या येण्याच्या वाटेवर आहेत असे 'जाणकार' म्हणतायत.\nपण या पेयांबरोबर खायच्या फिंगरफूड बद्दल कुणीच बोलेना....म्हंटल एक धागाच काढु...\nRead more about फिंगरफूड - कल्पना आणि विस्तार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://yourjob.in/", "date_download": "2019-12-08T20:30:41Z", "digest": "sha1:OKSBXQDOKCL7YKFUKEF3OJ3LGUENKCVT", "length": 9928, "nlines": 65, "source_domain": "yourjob.in", "title": "तुझी नोकरी", "raw_content": "\nवर्तमान भरती : 2019\n(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019\nकर्मचारी निवड आयोग, संयुक्त उच्च माध्यमिक पातळी (CHSL)परीक्षा 2019, SSC CHSL भरती 20119 SSC CHSL भरती 2019 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA),पोस्टल सहाय्यक (PA) / सॉर्टिंग सहाय्यक (SA),डेटा एंट्री ऑपरेटर (DEO),डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'A'पोस्ट्स.\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (Police Bharti 2019 )\nमहाराष्ट्र पोलिस कायद्याची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे. महाराष्ट्र पोलिस भारती 2019 (महाराष्ट्र पोलिस भरती 2019)) 1947 जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल चालक, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल चालक आणि एसआरपीएफ सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात. www.yourjob.in ( TujhiNaukari )\nRBI - भारतीय रिझर्व्ह बँकेत 199 ऑफिसर ग्रेड ‘B’ Phase II परीक्षा प्रवेशपत्र\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, RBI भरती २०१9 (RBI भारती 2019) - आरबीआय हॉलटीकेट - आरबीआय प्रवेश पत्र.\nCTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019 प्रवेशपत्र\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CBSE) परीक्षा 08 डिसेंबर 2019 रोजी. (रविवारी) CBSE CTET 2019 हॉलटिकट (CTET) प्रवेश पत्र 2019\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) १०33 नॉन-एक्झिक्युटिव्ह पोस्ट्स परीक्षा हॉलिकेट, एमएमआरडीए हॉलटिक्केट, एमएमआरडीए प्रवेश पत्र.\n(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती\nइंडिया पोस्ट म्हणून व्यापार करणारे टपाल विभाग, ही सरकारमधील ऑपरेटिव्ह टपाल प्रणाली आहे जी वाणिज्य मंत्रालयाची उपकंपनी आहे. सामान्यत: भारतात “पोस्ट ऑफिस” म्हणून ओळखली जाते, ही जगातील सर्वाधिक प्रमाणात वितरित केलेली पोस्टल सिस्टम आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 50 ,50० ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी महाराष्ट्र टपाल कार्यालय भर्ती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\nसहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, सहाय्यक / सहाय्यक / निवड कार्य आयोग एकत्रित पदवी स्तरी��� परीक्षा २०१,, एसएससी सीजीएल भर्ती २०१ ((एसएससी सीजीएल भर्ती 2019) अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषक ग्रेड -२,\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\nएनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही भारत सरकारची ऊर्जा सेवा कंपनी आहे आणि जगातील सर्वात मोठी सार्वजनिक एस्को आहे. ईईएसएल भरती 2019 (ईईएसएल भारती 2019) 235 उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता, तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदांसाठी.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 153 जागांसाठी भरती\nसंघ लोक सेवा आयोग- भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१ ((आयएफएस डीएएफ) आणि संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१,, यूपीएससी भरती २०१ ((यूपीएससी भारती २०१ 2019) साठी Company Pro कंपनी वकील, वकील, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, संचालक व विशेषज्ञ आणि १33 परीक्षक व्यापार गुण आणि भौगोलिक संकेत, तज्ञ ग्रेड III सहाय्यक\nसंरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (DRDO)\nडिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ही भारत सरकारची एक एजन्सी आहे, ज्यावर लष्कराच्या संशोधन आणि विकासाचा आरोप आहे, ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. , २२4 स्टेनोग्राफर, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर सहाय्यक, सुरक्षा सहाय्यक, लिपीक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-II), सहाय्यक हलवाई-कम कुक, वाहन चालक, अग्निशमन इंजिन चालक आणि फायरमॅन\n» (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019\n» महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (Police Bharti 2019 )\n» RBI - भारतीय रिझर्व्ह बँकेत 199 ऑफिसर ग्रेड ‘B’ Phase II परीक्षा प्रवेशपत्र\n» CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2019 प्रवेशपत्र\n» MMRDA प्रवेश पत्र\n9 बी मातोश्री कॉलनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-12-08T22:24:36Z", "digest": "sha1:MPDXFSSWFAPWQE6IFKRKZBXF3E2DBMWH", "length": 3092, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समर्थनार्थ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं ��्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nमराठा आरक्षण : अंबाजोगाईत मराठा आरक्षणासाठी ठिय्या\nअंबाजोगाई : परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2015/07/", "date_download": "2019-12-08T20:28:48Z", "digest": "sha1:MOG4CWJLOFSY4QU2YEHQIFTCDOFBSTNF", "length": 56702, "nlines": 151, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: July 2015", "raw_content": "\nपूरक पोषण आहारात चिक्कीचा समावेश कसा झाला\nसध्या चिक्की घोटाळा गाजत आहे.चिक्की खरेदी दर करारावर करणे योग्य की योग्य, निविदा न काढता खरेदी कशी केली गेली, ठेकेदार कुणाचा, चिक्कीचा दर्जा काय यावर जोरजोरात चर्चा होत असली तरी मूळ मुद्याकडे म्हणजे चिक्कीचा समावेश सहा वर्षाखालील वयोगटाच्या मुलांच्या पोषण आहारात कसा केला गेला यावर कुणीच बोलत नाही.वास्तविक पहाता या गटातील मुलांना शिरा, उपमा, पौष्टीक हलवा ,वरणभात, उसळ, खिचडी, शेंग़दाणा लाडू अशा प्रकारचा घन, मृदू, ताजा आणि शिजवलेला आणि आहार देणे अपेक्षित असते.\n७ ऑक्टोबर २00४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र. १९६/२00१ अन्वये या गटातील मुलांना सकस, ताजा व स्थानिक आहार मिळावा यासाठी आहार पुरवठय़ाचे काम खासगी व मोठ्या ठेकेदारांना न देता ते महिला बचत गटांनाच देण्यात यावे, असा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनानेही आदेश काढले आहेत. त्यामध्ये असा आहार तयार करण्याची प्रक्रियाही दिली आहे.असे असतानाही पूरक पोषण आहारात चिक्कीचा समावेश अचानक झाला कसा या गटातील किती मुले चिक्की खाउ शकतात या गटातील किती मुले चिक्की खाउ शकतात त्यांना चिक्की खायला लावणे योग्य की अयोग्य \nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार राज्यासह जिल्ह्यात अंगणवाड्यांसाठी नव्याने महिला बचत गटांची नियुक्ती करण्याचा आदेश शासनाने दिला ह���ता व हे बचत गट निवडीचा अधिकारही ग्रामसभेला दिला होता. एका बचत गटास किंवा महिला मंडळास गावातील जास्तीत जास्त पाच अंगणवाड्यांना तयार आहार देण्याचे काम दिले जाणे अपेक्षित होते.त्याचप्रमाणे आहार अंगणवाडी केंद्रातच शिजविण्याची सक्ती केल्याने मुलांना ताजा आहार मिळणे शक्य होणार होते.\nपरंतु या प्रकाराने मोठ्या ठेकेदारांचे नुकसान व अधिकारी आणि राजकरण्यांना मलिदा मिळणे बंद झाले. परिणामी शासनाने मागच्या दरवाज्याने आपल्या आदेशात बदल केले आणि पुन्हा मोठ्या ठेकेदारांना काम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. हे ठेकेदार राजकीय वर्तुळात उठबस असणारे होते. त्यांनी नावाला महिला संस्था सुरू केल्या. आणि व्यंकटेश्वरा महिला औद्योगिक सहकारी संस्था, उदगीर, जिल्हा लातूर, महालक्ष्मी गृहउद्योग संस्था, नांदेड ,महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था, धुळे या संस्थांना टीएचआरचं (म्हणजे घरपोच शिधा पुरवण्याचे) कंत्राट मिळालं, यासाठी सरकारने वेळोवेळी नियमही वाकवले आणि नव्याने बनवले. ताजं अन्न देऊ शकतील, अशा स्थानिक महिला बचतगटांना कंत्राट देण्याऐवजी सर्व नियम वाकवून या संस्थांना दिले गेले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या आयोगाच्या प्रमुख सल्लागारानेही शासनाच्या या मागच्या दाराने ठेकेदाराचे हित जोपासण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला ,तथाकथित महिला संस्थांचे खाजगी संस्थांशी असणारे हितसंबध आणि इतर अनेक बाबी उघड केल्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असतानाही चिक्की घोटाळा घडलाच.पुन्हा बचत गटांना डावलून, पूरक पोषण आहारात समावेश नसलेल्या चिक्कीच्या पुरवठ्याचे काम, एकाच ठेकेदाराला विना निविदा देण्याचा निर्णय घेण्यात आला.यावरूनच ठेकेदार अधिकारी आणि राजकारणी यांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील अभेद्य युतीचे दर्शन होते.\nविधानसभेच्या अधिवेशनातही आता त्यावर चर्चा होईल. परंतु त्यातून काहीतरी निष्पन्न होइल किंवा चांगले काहीतरी घडेल अशी आशा करणे मात्र भाबडेपणाचे ठरेल. भ्रष्टाचारी ठेकेदार सत्ताधिश , विरोधक आणि अधिकारी यांच्याशी व्यवस्थित लागेबांधे ठेवतात त्यामूळे कोण सत्तेवर आहे आणि कोण विरोधात याने त्यांना काही फरक पडत नाही.\nचौकशी समित्यांचे वास्तव आणि चिक्की प्रकरणाची कागदपत्रे\nपंकजा मुंडेंच्या चिक्की प्र��रणाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दहा वर्षातल्या रेट कॉन्ट्रॅक्ट्वर झालेल्या खरेदीची चौकशी पाच सचिवांच्या समितीमार्फत करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.परंतु अशा समित्या म्हणजे कोणत्याही गैरव्यवहारावर पांघरून घालण्याचा आणि त्यावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असतो हे यापूर्वीही अनुभवास आले आहे.आजवर राज्य शासनाने नेमलेल्या कोणत्याही चौकशी समितीने कोणालाही दोषी धरल्याचे ऐकीवात नाही. इतकेच नव्हे तर अशा अनेक समित्यांनी अहवाल दिलेला नसल्याचे आणि विरोधी पक्षांनीही त्याचा पाठपुरावा केला नसल्याचेच दिसून आले आहे.\nयाचे सर्वात मोठे आणि ठळक उदाहरण म्हणजे सध्या गाजत असलेल्या चिक़्की आणि इतर खरेदी घोटाळ्याचे देता येइल. आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना त्यांनी २०१३ साली असाच एक चिक्की घोटाळा समोर आणला होता.त्यावर तत्कालीन शासनाने चौकशीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे , अपर मुख्य सचिव पी. एस . मिना यांची समिती नेमली होती . अर्थातच २० मे २०१५ मुदतवाढ देउनही या समितीने कोणताही अहवाल दिला नाही आणि आरोप करणा-यानीही त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यानंतर तत्कालीन विरोधक सत्तेवर विराजमान झाले . परंतु चौकशी समिती, त्यावरील अहवाल, दोषींवर कारवाई दूर राहिले.उलट ज्या ठेकेदारावर आरोप करण्यात आले होते त्याच ठेकेदाराला चिक्की पुरवण्याचे काम शासनाने दिले.\nया प्रकरणावरून शासकीय चौकशी समित्यांचे वास्तव समोर येते.खरेतर कोणत्याही प्रकरणाची चौकशी करायची असेल तर ती त्रयस्थ, तटस्थ आणि प्रामाणिक संस्थेकडून करून घेतली पाहिजे. त्याच यंत्रणेतील चौकशी समिती सदस्य कधीही आपल्या कनिष्ठ अथवा वरीष्ठ सहका-यांविरूद्ध अहवाल देण्याची किंवा कुणाला दोषी धरण्याची शक्यता नसते.तसेही दहा वर्षे इतक्या मोठ्या कालावधीतील प्रकरणांची चौकशी करून काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.अगदी चौकशी समितीने कुणाला दोषी ध्ररले तरी इतक्या विलंबाने कुणावरही कारवाई करणे शक्य होइल असे वाटत नाही.\nअसो.चौकशी समिती आपला अहवाल देईल तेंव्हा देईल. सध्या जे घोटाळे बाहेर येत आहेत ( यामध्ये महिला बाल विकास विभागाबरोबरच शालेय शिक्षण विभागाचाही समावेश आहे) त्यांची कायद्यानुसार संकेतस्थळावर ठेवणे आवश्यक असणारी कागदपत्रे संकेतस्थळावर ठेवली तरी खूप झाले. चिक्की घोटाळा प्रकरणाची कागदपत्रे संकेतस्थळावर ठेवण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना २४ जुन रोजी लिहिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने ते पत्र पुढील कारवाईसाठी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवले. पंकजा मुंडे यांनीही पत्रकार परिषदेत सदर कागदपत्रे संकेतस्थळावर ठेवली जातील असे सांगीतले . परंतु प्रत्यक्षात काही घडले नाही.\nक़ोणतीही खरेदी करताना किंवा काम देताना त्यासंबधातील दर करार , कामांचे आदेश, ठेकेदाराशी केलेले करार, निविदा, निविदेतील अटी बदलल्या असल्यास त्याची माहिती, निविदेशी संबधित इतर कागदपत्रे इत्यादी माहिती लोक़ांना सहजासहजी पहाता होईल अशा रितीने उपलब्ध करून देणे आवश्यक असते. परंतु तसे घडताना दिसत नाही. त्यामूळे संशयाला अधिक बळकटी मिळते\n‘महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा’ शासकीय कारभाराच्या बैलगाडीला फेरारीचे इंजिन\nयेत्या २८ जुलै पासून राज्यात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंड्ळाच्या पहिल्याच बैठकित राज्यात ‘लोकसेवा हमी कायदा‘ लागू करण्याची घोषणा केली होती.मंत्रीमंडळ अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या १०० दिवसात सदर कायदा लागू करण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु नोकरशाहीने तसे घडू दिले नाही. अखेर त्यांनी २८ एप्रिल २०१५ रोजी एका वटहुकूमाद्वारे सदर कायदा राज्यात लागू केला.त्यामूळे आता वटहुकूमानंतर तीन महिन्यांच्या आत म्हणजे २७ जुलैपूर्वी सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना ते देत असलेल्या सेवा अधिसूचित करून २८ जुलै पासून प्रत्यक्षात त्या नागरिकांना द्याव्या लागणार आहेत.\nया कायद्याद्वारे लोकांना शासकीय सेवा ठराविक मुदतीत देण्याची तसेच त्यासंबधातील त्यांच्या तक्रारी वेळेत सोडविण्याची हमी दिली जाते आणि तसे न केल्यास संबधित लोकसेवकास उत्तरदायी ठरवले जाते.त्यासाठी राज्य माहिती आयोगासारखी यंत्रणा निर्माण केली जाते. सद्यस्थितीत देशातील जवळपास १६ राज्यांमध्ये हा कायदा लागू असला तरी त्याच्या अंमलबजावणीची स्थिती मात्र अपवादानेच बरी दिसून येते. हा कायदा राज्यात लागू झाला असला तरी त्यामुळे शासनाच्या संथ कारभाराला खरेच गती येईल का लोकांना खरेच आवश्यक त्या सेवा मुदतील मिळतील का लोकांना खरेच आवश्यक त्या सेवा मुदतील मिळतील का की मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न शासकीय कारभाराच्या बैलगाडीला फेरारीचे इंजिन लावण्याचा प्रयत्न ठरेल याबाबत मात्र साशंकताच आहे.\nअशी शंका घ्यायलाही कारण आहे. १९९७ साली दिल्लीत राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांची एक परिषद झाली होती.स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या परिषदेत देशातील जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडाल्याचे मान्य करण्यात आले आणि तो विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, शासकीय कामकाजात सुधारणा होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली. त्यात पारदर्शकता, लोकांच्या प्रती दायित्व वाढवणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, कायदे सोपे करणे व नागरिकांची सनद अमलात आणणे इत्यादीचा समावेश होता. त्यासाठी राज्या राज्यात मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समित्या नेमण्यात आल्या. अहवालामागून अहवालांच्या थप्या रचण्यात आल्या . शासनाचा कारभार गतीमान, पार्दर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी काही योजना तातडीने हाती घेण्याचे ठरले .माहितीचा अधिकार, दफ्तर दिरंगाईस प्रतिबंधाचा कायदा असे काहीही लोकाभिमुख कायदे लागूही केले गेले. परंतु त्याचबरोबर त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी नीट होणार नाही , त्याचा फायदा सामान्य माणसाला होणार नाही याची दक्षताही बाबू मंडळींनी घेतली. त्यामूळे शासनाच्या कारभारात काहीही सुधारणा झाली नाही.\nयाच प्रक्रियेचा एक भाग म्हणून शासनाने ८ मार्च २००० रोजी एक परिपत्रक काढून नागरिकांच्या सनदेचे सूतोवाच केले होते. या सनदेमध्ये विविध विभागांमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा किती कालावधीत पुरवल्या जातील, कोणामार्फत पुरवल्या जातील, सेवापूर्तीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता राहील, विहित कालावधीत सेवा पुरवल्या गेल्या नाही तर जनतेने कोणाशी संपर्क साधावा इत्यादी तपशील असणे अपेक्षित होते. यासाठी वेळोवेळी अनेक समित्या नेमण्यात आल्या. नागरिकांची सनद तयार करण्यात आली. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून दफ्तरदिरंगाईचा कायदाही लागू करण्यात आला. परंतु बाबूशाहीच्या अनास्थेमुळे त्यातील एकाही बाबीची अंमलबजावणी झाली नाही.सेवा हमी कायदा ही नागरिकांच्या सनदेची सुधारीत आवृत्ती आहे असे म्हणता येईल..\nखरे तर अशा प्रकारची यंत्रणा सुमारे अठरा वर्षे निर्माण होऊ न देण्यात बाबू मं��ळींनीच मोठी भूमिका बजावली आहे.नोकरशाहीला संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर आपल्याव्यतिरिक्त कोणाचेही नियंत्रण नको आहे. त्यामूळेच ते कोणत्याही लोकाभिमुख बाब राज्यात यशस्वी होउ देत नाहीत. गेल्या पंधरा वीस वर्षात घडलेल्या घटना पहाता नोकरशाही लोकशाहीच्या मानेवरचा आपला पंजा सैल करायला तयार नाही असेच दिसते. त्यांनी आता या विधेयकाच्या विरोधात गळा काढायला सुरुवात केली आहे. असे असले तरी आपल्याला सोयीस्कर तरतुदी त्यात करून घेण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत अस. महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्यातील काही तरतुदी इतक्या विचित्र आहेत की हा कायदा अस्तित्वात आला तरी त्याची प्रभावी अंमलबाजावणी होइल की नाही याबाबत शंका वाटते.\n1. कोणत्याही कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या कायद्यानुसार निर्माण करण्यात येणारी सर्वोच्च न्यायव्यवस्था त्रयस्थ ,तटस्थ आणि प्रभावी असावी लागते.महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम २०१५ मध्ये जरी सेवा हमी आयुक्तालयाची निर्मिती केली जाणार असली तरी त्याच्या प्रमुख पदी निवृत बाबूंचीच फक्त वर्णी लागेल याची काळजी घेण्यात घेण्यात आली आहेया कायद्यात कोठेही गरजू व्यक्तीस वेळेत सेवा मिळाली नाही तर त्याला कोणतीही भरपाई देण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विहित मुदतीत सेवा न दिल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्याला कदाचित शास्ती होईलही, परंतु मुदतीत सेवा न मिळाल्याने होणाऱ्या नुकसान किंवा त्रासाचे काय त्या बाबतीत नागरिकांना या अधिनियमाने कोणताही दिलासा दिलेला नाही.\n2. प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी त्याच यंत्रणेतील असल्याने कोणत्याही तक्रारीवर तटस्थपणे निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.\n3. सेवा देण्याच्या मुदतीपेक्षा अपील प्रक्रियेची मुदत आणि संख्या जास्त आहे. अपीलांची संख्या दोनपेक्षा जास्त असू नये. सेवा न मिळाल्यास तीन – तीन अपीले करावी लागणार असल्याने अपील करण्यास नागरिक धजावणार नाहीत.\n4. कसूरदार कर्मचा-यावर शास्ती लादायची कि नाही हे अपील प्राधिका-याच्या मर्जीवर , त्यामूळे शास्ती होण्याची शक्यता दुरापास्त\n5. या कायद्यामध्ये शास्तीची रक्कम शासन वेळोवेळी सुधारेल असे म्हटले आहे.या तरतुदीचा सुद्धा गैरवापर बाबू मंडळी करू शकतात. शास्तीची तरतुद ही कायद्यातच असावी लागते. अध्यादेश काढून ती वारंवार कमी कि���वा जास्त केली जाउ शकत नाही.त्याचा गैरवापर होण्याचीच जास्त शक्यता आहे\n6. अधिसूचीत सेवा वेळेत न पुरविल्यास ती ‘ गैरवर्तणूक‘ या सदरात मोड्णार नाही.\n7. त्याचप्रमाणे कसूरदार अधिका-याने शास्तीची रक्कम मुदतीत न भरल्यास संबधित खात्याने ती वेतनातून वसूल करावी असे म्हटले आहे. या तरतुदीमूळे लोकसेवकास कोणतीही जरब बसणार नाही. भ्रष्ट लोकसेवक जर सेवापुस्तिकेत नोंद होणार नसेल तर कितीही वेळा रोख रक्कम भरण्यास तयार असतात.\n8. सार्वजनिक प्राधिकरणाच्या व्याख्येमध्ये शासकीय सेवा पुरवणारी खाजगी, सहकारी किंवा अन्य कोणतीही संस्था याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे\n9. अधिसूचित सेवा माहिती तंत्रज्ञानाद्वारे पुरविण्याची ठोस तरतुद नाही\n10. या अधिनियमामध्ये न्यायिक, तांत्रिक आणि आर्थिक बाबींना आधीन राहून विहित मुदतीत सेवा मिळवण्याचा अधिकार नागरिकांना लागू असेल असे म्हटले आहे. तांत्रिक अडचण या शब्दाचा कसाही अर्थ लावला जाऊ शकतो आणि त्या आधारे विहित मुदतीत सेवा देणे टाळले जाउ शकते.\n11. सध्या शासनाचा कल आपल्या बहुतेक सेवा ‘आउटसोर्स’ करण्याकडे आहे. त्यामुळे एखादी सेवा ‘आउटसोर्स’ केली आणि त्या सेवेचा खर्च मिळणाऱ्या फीमधून होत असेल किंवा इतर निधीतून होणार असेल तर त्यांना हा कायदा लागू होणार की नाही याचा स्पष्ट अर्थबोध होत नाही.\nया पार्श्वभुमीवर राज्यात सेवा हमी विधेयकाची अंमलबाजावणी करताना फेरारीचे इंजिन बैलगाडीला वेगाने पुढे नेते की बैलगाडी इंजिनाचा वेग थांबवते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. नागरिकांनी मात्र या बैलगाडीला फेरारीचा वेग मिळण्यासाठीच्या प्रयत्नांना हातभार लावला पाहिजे हे मात्र नक्की.\nफौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या १५६ (३) मध्ये बदल करणे म्हणजे न्यायालयांच्या न्यायक्षमतेवर अविश्वास दाखवणे\nलोकसेवकांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सक्षम प्राधिका-यांची पूर्वसंमती घेण्याची तरतूद फौजदारी दंड प्रक्रिया संहितेत करण्याचा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय अत्यंत चूकीचा, सामान्य माणसावर अन्याय करणारा व भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या ‘कायद्यापुढे समानता‘ या तत्वाला हरताळ फासणारा तर आहेच, परंतु न्यायालयांच्या निर्णय क्षमतेवर अविश्वास दाखविणारा देखील आहे .काही प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायाल्यांकडून निर्णय घेण्यात ���ूक झाली असेलही . परंतु त्यावर निर्णय घेण्यासाठी वरीष्ठ न्यायालये सक्षम आहेत. काही प्रकरणांसाठी एकूणच प्रक्रिया क्लिष्ट करण्याची आवश्यकता नाही.\nसध्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या १५६ (३) व कलम १९० नुसार दंडाधिकारी संबंधित लोकसेवकाच्या चौकशीचे थेट आदेश देऊ शकतात.या कलमात सुधारणा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यापूर्वी सक्षम प्राधिका-यांची पूर्वसंमतीघ्यावी लागेल. मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निर्णयाचा आधार घेउन हा निर्णय घेतला त्या निकालात ( याचिका क्र १५९०/२०१३ अनिल कुमार वि एम के अय्यप्पा ) कायद्यात कोणतीही सुधारणा करावी असे म्हटलेले नाही. मात्र त्या नंतर म्हणजे १९ मार्च २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अपील क्र ७८१/२०१२ मध्ये कनिष्ठ न्यायालयांनी १५६ (३) नुसारच्या प्रकरणावर निर्णय देताना काय काळजी घ्यावी व काय करावे याबाबत व्यवस्थित निर्णय देउन तो कनिष्ठ न्यायालयांना कळवला आहे . याचा अर्थ न्यायालये १५६ (३) चा अर्थ लावून योग्य निर्णय देण्यास सक्षम आहेत आणि यासंदर्भात कायद्यात काहीही सुधारणा करायची गरज नाही असा होतो.\nअगदी अलीकडे क्रिमिनल अपील क्र ७८१/२०१२ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कनिष्ठ न्यायालयांनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम्१५६ (३) संदर्भात खालील निष्कर्ष नोंदवला आहे .\nयाचा अर्थ कलम १५६ ( ३) नुसार निर्णय देताना न्यायालयीन मन वापरण्याची गरज असते.न्यायालये म्हणजे काही कलम १५४ नुसार पावले उचलणारे पोलिस नव्हेत.तक्रारदार स्वत:च्या मर्जीनुसार न्याय दंडाधिका-याच्या शक्ती वापरू शकत नाही . तत्वनिष्ठ, ख़-या अर्थाने त्रासलेल्या आणि स्वच्छ चारित्र्य असलेल्या नागरिकाला अशी शक्ती ( १५६(३) ) वापरण्याची पूर्ण मुभा असली पाहिजे. ही शक्ती नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी असते परंतु जेंव्हा इतरांना त्रास देण्याच्या हेतूने विकृत दावे करण्यासाठी अशी शक्ती वापरण्याचे प्रयत्न होतात तेंव्हा ते हाणून पाडले पाहिजेत.\nफक्त निष्कर्ष नोंदवून सर्वोच्च न्यायालय थांबले नाही . तर त्यांनी आपला निष्कर्ष आणि १५६ (३) नुसार कार्यवाही करताना कनिष्ठ न्यायालयांनी काय काळजी घ्यावी, अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र कसे घ्यावे, त्यामूळे काय परिणाम साधला जाईल इत्यादीचा सविस्तर उहापोह केला आहे . आपल्या निष्कर्षात सर्वोच्च न्यायालयाने १५६ ( ३) चा वापर करण्यापूर्वी अर्जदाराने १५४ (३) आणि १५४ (१) नुसार पोलिसांकडे तक्रार केलेली असली पाहिजे. तसेच यासंदर्भात न्यायालयात तक्रार दाखल करताना अर्जदाराकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे जेणेकरून कोणीही अर्जदार न्यायालयाला खोटी माहिती देउन आदेश घेउ शकणार नाही असेही म्हटले आहे .\nयाचाच अर्थ न्यायालयाने १५६ (३) चा दुरूपयोग होउ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे . इतकेच नव्हे तर केवळ निष्कर्ष नोंदवून सर्वोच्च न्यायालय थांबले नाही तर ‘A copy of the order passed by us be sent to the learned Chief Justices of all the High Courts by the Registry of this Court so that the High Courts would circulate the same amongst the learned Sessions Judges who, in turn, shall circulate it among the learned Magistrates so that they can remain more vigilant and diligent while exercising the power under Section 156(3) Cr.P.C.’ अशा शब्दात आपले निष्कर्ष त्यांनी उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधिशांमार्फत पुढील अंमलबजावणीसाठी कनिष्ठ न्यायालयांकडे पाठवले आहेत.अशा स्थितीत राज्य शासनाने नागरिकांना कोणत्याही रास्त प्रकरणात न्यायालयात जाण्यास प्रतिबंध करणा-या किंवा अडथळा आणणा-या बाबी करणे योग्य होणार नाही, ते न्यायसंगत ठरणार नाही किंबहून तो न्यायालयांच्या निर्णय क्षमतेसंदर्भात व्यक्त केलेला अविश्वास ठरेल.\nखरेतर अनेक सर्व्हेमध्ये भारताची सनदी व्यवस्था ही सबंध जगातील सगळ्यात वाईट व्यवस्था असल्याचं समोर आलंय.या बाबतीत आपली नोकरशाही गेले काही वर्षे १० पैकी ९ पेक्षा जास्त गुण मिळवत आहे (जितके जास्त गुण तितकी भ्रष्ट यंत्रणा) . राजकारणी , नोकरशहा आणि भ्रष्टाचारी यांची अभद्र युती झाली आहे . या युतीमुळे सामान्य माणसाची कामे होत नाहीत. आणि त्याविरूद्ध दाद मागायाची तर सर्वच यंत्रणा एकमेकांना सामील असल्यामूळे त्याला न्यायही मिळत नाही. अशा स्थितीत सामान्य माणूस न्यायव्यवस्थेकडून थोडीफार आशा बाळगून आहे. परंतु आता ते उरलेसुरले हत्यारही काढून् घेण्याचा डाव नोकरशाहीने रचला असून त्याला मंत्रिमंडळाचीही साथ मिळताना दिसतेय हि दुर्दैवाची बाब आहे.हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.\nस्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करताना पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षाला आणि सहका-यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले\nस्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करताना राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प���्षाच्या आणि सहका-यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवत त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे.आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी ‘आघाडी सरकारच्या काळातही महिला व बालकल्याण खात्यात साहित्य व पोषण आहारासाठी ४०८ कोटी रुपयांची खरेदी रेट काँट्रॅक्टनेच झाली होती, मीदेखील याच पद्धतीचे अनुकरण केले, मग मी केलेल्या खरेदीला घोटाळा का म्हटले जाते असा सवाल उपस्थित केला‘ . त्यांच्या याच प्रश्नाने भारतीय जनता पक्षाच्या आणि त्याच्या सदस्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.त्यामूळेच कदाचित या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना त्या एकाकी पडल्या असाव्यात.\nयाचाच दुसरा अर्थ असा की यापूर्वीच्या शासनाने ज्या पद्धतीने चिक्की खरेदी केली त्यात काही दोष नव्हता हे पंकजा मुंडेंनी मान्य केले. २०१३ मध्ये चिक्की खरेदीबाबत २०१३ मध्ये विधान परिषदेत नितीन गडकरी, विनोद तावडे, आशिष शेलार या भाजपच्याच सदस्यांनी आदिवासी आयुक्तांनी ही चिक्की खरेदी करण्यास प्रतिकूलता दर्शविल्यावरही ही खरेदी कशी काय करण्यात आली असे विचारत चिक्की खरेदीवर आक्षेप घेतला होता.या आरोपांनंतर सदर खरेदी रद्द करण्यात येउन चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती.\nअर्थातच या चौकशीचे पुढे काही झाले नाही .ज्यांनी आरोप केले होते त्यांनीही त्याचा नंतर पाठपुरावा केला नाही.पुढे ज्यांनी या खरेदी प्रकाराबाबत आक्षेप घेतले होते ते सत्तेत आले, मंत्री झाले. परंतु आरोपांची चौकशी लांब राहिली उलट पूर्वीच्या शासनाने दिले होते त्याच्या दुपटीपेक्षा जास्त रकमेचे कंत्राट संबधित संस्थेला देउन उपकृत करण्यात आले.असे करताना उच्च न्यायालयाच्या आदेशांचाही अवमान करायला पंकजा मुंडे यांनी मागेपुढे पाहिले नाही.डिसेंबर २०१२ मध्ये एका याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरक्षित वस्तुंच्या दर निश्चितीच्या अधारे खरेदी करण्यात येऊ नये व अशा वस्तुंची खरेदी जाहीर निविदेद्वारेच करावी, असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांनी आरक्षण देण्यात आलेल्या संस्थांची दर निश्चिती यापुढे करू नये व सर्व वस्तुंची खरेदी जाहीर निविदा पध्दतीनेच करावी असे स्पष्ट निर्देश दिले होते. याचाच अर्थ चिक्की खरेदी करताना कोणत्याही प्रकारची दर निश्चिती किंवा दर करार अस्तित्वात नव्हता. जे काही होते ते न्यायालयाच्या आदेशामूळे रद्द झाले होते.\nअसे असतानाही पंकजा मुंडे यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी बैठक घेऊन आयुक्तांनी पाठविलेले पुर्वीचे सर्व प्रस्ताव रद्द करुन सुर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले .असे करताना त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान, आपल्या अधिका-यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष तर केलेच परंतु आपलाच पक्ष आणि सहकारी यांनी आधिच्या शासनाच्या कार्यपद्धतीवर केलेले आरोप बिनबुडाचे होते हेही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.अर्थात दुस-यांनी केलेल्या चूकीच्या कृत्यामागे लपल्याने पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांची तीव्रता किंवा गांभीर्य कमी होत नाही तर ते अधिकच गडद होते.\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nपूरक पोषण आहारात चिक्कीचा समावेश कसा झाला\nचौकशी समित्यांचे वास्तव आणि चिक्की प्रकरणाची कागदप...\n‘महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा’ शासकीय कारभाराच्या ...\nफौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या १५६ (३) मध्ये बदल...\nस्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करत���ना पंकजा मुंडे यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/passenger-car-pune-due-plane-canceled-235872", "date_download": "2019-12-08T21:28:56Z", "digest": "sha1:F33O54TRBF5FPWM3PFKTI6PGHAK3AL2P", "length": 13506, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "विमान रद्द झाल्याने प्रवासी कारने पुण्याला | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nविमान रद्द झाल्याने प्रवासी कारने पुण्याला\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nवाहतूक कोंडी आणि किमान पाच तास प्रवासाच्या कालावधीमुळे रस्ते प्रवास टाळून नाशिकहून विमानाने पुण्याला निघालेल्या प्रवाशांना शनिवारी प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. अलायन्स एअरचे नाशिक-पुणे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांना कारनेच पुण्याला पाठविण्यात आले.\nपुणे - वाहतूक कोंडी आणि किमान पाच तास प्रवासाच्या कालावधीमुळे रस्ते प्रवास टाळून नाशिकहून विमानाने पुण्याला निघालेल्या प्रवाशांना शनिवारी प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. अलायन्स एअरचे नाशिक-पुणे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांना कारनेच पुण्याला पाठविण्यात आले.\n‘उडेगा देश का आम नागरिक’ (उडान) या योजनेअंतर्गत पुणे-नाशिक विमान सेवा सुरू केली. अनेकदा बंद पडलेली ही सेवा २७ ऑक्‍टोबरपासून पुन्हा सुरू झाली. नाशिकहून दुपारी दोन वाजून ५५ मिनिटांनी हे विमान पुण्यासाठी झेपावते, ते पावणेचार वाजता पुण्यात येते. शनिवारी या विमानाने पुण्याला येण्यासाठी २२ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र, विमान रद्द झाल्याने प्रवाशांना कारमधून पुण्याकडे रवाना केले. दरम्यान, विमानतळाची धावपट्टी दर शनिवारी देखभाल- दुरुस्तीसाठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बंद ठेवण्यात येते, त्यामुळे हे विमान रद्द करावे लागले, असे विमान कंपनीकडून सांगितले. तसेच, तिकिटाची रक्कम परत केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"हा' अभिनेता सांगणार, कर्जत-जामखेडची महती\nजामखेड : कर्जत-जामखेड तालुक्‍यातील ऐतिहासिक, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची महती अभिनेता मिलिंद गुणाजी भटकंतीच्या माध्यमातून सांगणार आहे. या...\nउत्तर प्रदेशात आता 'गो पर्यटन'\nलखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने \"गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रा���्य सरकारच्या या...\nशिर्डी विमानतळ बुधवारपासून सुरू\nशिर्डी ः मागील 22 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवारपासून (ता. 11) सुरू करण्याचा निर्णय \"स्पाईस जेट' कंपनीने घेतला...\nपंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nदुबईहून विमानातून सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशास अटक; 74 लाखांचे सोने जप्त\nपुणे : दुबईहून आलेल्या विमानातून तस्करी करण्याच्या उद्देशाने एका प्रवाशाने आणलेले तब्बल 74 लाख रुपये किंमतीचे पेस्ट स्वरुपातील सोने...\nपंतप्रधानांच्या आगमन बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या अंगावर एकाने घातली कार\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त रस्त्यात बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यास दुचाकीस्वाराने शिवीगाळ करीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/270-people-have-mouth-cancer-235719", "date_download": "2019-12-08T21:25:07Z", "digest": "sha1:6UTRKFRG73DJ2IUMS46XUY3BJR3I5DPR", "length": 15858, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब...270 जणांना मुख कर्करोग | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nअबब...270 जणांना मुख कर्करोग\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\n-मुख स्वास्थ तपासणीतून मिळाली माहिती\n-पुर्वावस्थेत लक्षण ओळखणे गरजेचे\nअकोला ः मुख कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यभर मुख स्वास्थ तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान, अमरावती विभागात आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून 270 रुग्ण हे मुखकर्क रोगाचे आढळून आल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यांच्यावर अकोला, यवतमाळ याठिकाणी उपचारासाठी प्र���त्न केले जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.रिजाय फारून यांनी स्पष्ट केले आहे.\nमौखिक कर्करोग पूर्वस्थितीत लक्षात आला तर त्यावर त्वरीत उपचार व समुपदेशन करून त्या व्यक्तीचे जीवन वाचविता येवू शकते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 30 वर्षावरील नागरिकांची मुख स्वास्थ तपासणी मोहीम राबविण्यात आली. मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. मुख स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुष्कळ आजारांपासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वांत अधिक आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पुर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो.\nतंबाखूचे सेवन हेच प्रमुख कारण\nतंबाखूचे सेवन करणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. अशी जनजागृती सुध्दा दरम्यान करण्यात आली होती. यावेळी अमरावती विभागात एकूण 270 रुग्ण हे मुखकर्क रोगाचे आढळून आले होते. त्यांच्यावर अकोला व यवतमाळ याठिकाणी उपचारासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.\nकर्करोगाच्या प्रमाणामध्ये मागील काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात असून, ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’ने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासातून त्याला पुष्टी मिळाली आहे. पुरुषांमध्ये ओठ आणि मौखिक पोकळीचा (तोंडातील पोकळी) कर्करोग जास्त प्रमाणावर आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे.\n-तंबाखुजन्य पदार्थांपासून दूर राहा\n-मद्यपानासह इतर व्यसनेही टा‌ळा\n-सॉफ्ट ड्रिंक्स, शर्करायुक्त पेये टाळा\n-दिवसांतून दोनवेळा ब्रश करा\n-नियमित दंत तपासणी गरजेची\nविभागात मोहिमेदरम्यान 270 रुग्ण आढळून आले आहेत. आता रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून पुढाकार घेतला जात आहे. त्यांना विहितवेळेत औषधोपचारासह शस्त्रक्रीया करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.\n-डॉ.रियाज फारूकी, आरोग्य उपसंचालक, अकोला\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविदेशी पाहुणा बार हेडेड गुजचे अकोला जिल्ह्यात दर्शन\nअकोला ः शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशीम रोडवरील कापशी तलावावर युरोपातून स्थलांतरित झालेल्या ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचे आगमण झाले....\nमोठ्या शिताफिनं पाकीट मारलं, अन मजूरीही नाही निघली\nअकोला : वृद��ध प्रवासी महिलेवर बससमध्ये पाळत ठेवली, प्रत्येक हालचाली टिपल्या, तिच्याकडील साहित्याची तिच्यापेक्षा यांनाच जास्त काळजी, अखेर अकोला...\nकांदा विक्री करणाऱ्या अडत्यांची झाडाझडती\nअकोला : कांद्याच्या भडकणाऱ्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे साठेबाजीच्या संशयावरुन...\nआली, आली...ती पुन्हा आली\nअकोला : गत आठवड्यात अचानक हवामानात बदल होऊन पळालेली थंडी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ...पुन्हा येईन, ...पुन्हा येईन, असे भाकीत हवामान तज्ज्ञांनी...\n...त्या शेतकऱ्यांचेही सावकारी कर्ज होणार माफ\nअकोला : सावकारांनी त्यांच्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेले कर्जही आता माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...\nस्त्री अस्मीतेसाठी एकवटले अकोलेकर\nअकोला : महिलांवरिल अत्याचारांविरोधात शनिवार (ता.7) अकोलेकरांकडून मोर्चा काढण्यात आला. स्त्री अस्मिता जपण्यासाठी एक पाऊल म्हणून काढण्यात आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/animals-die-owners-say-no-tension-234856", "date_download": "2019-12-08T21:51:02Z", "digest": "sha1:KUJYJA7CV2RNMNYQVRKOHC3SDHAVUVQD", "length": 17427, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोकाट जनावरे मरतात, मालकांना \"नो टेन्शन'? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nमोकाट जनावरे मरतात, मालकांना \"नो टेन्शन'\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nखापरखेडा (जि.नागपूर) ः मोकाट जनावरे रस्त्यावर पडलेले प्लास्टिक खाउन पोटातील आजाराने मरतात. या जनावरांचे मालक मात्र जनावरांना मोकाट सोडून बिनधास्त असतात. मोकाट जनावरांमुळे अनेक अडचणींचा सामना सर्वसामान्य माणसाला करावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त, तर मालक मस्त अशी अवस्था झालेली आहे.\nखापरखेडा (जि.नागपूर) ः परिसरात वाटेल त्या ��ार्गाने अथवा गल्लीबोळातसुद्धा मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. चाऱ्याचा अभाव असल्याने जनावरे वाटेल तिथे कचऱ्यावर बिनधास्त ताब मारून निवांत रवंथ करीत बसतात. परंतु डम्पिंग यार्डमधील प्लॅस्टिकचा कचरा फस्त केल्यामुळे जनावरे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र जनावरांच्या मालकांना जनावरांबाबत \"नो टेन्शन' असते, असा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत\nमोकाट फिरत असलेले गाई, बैल, कुत्रा व इतर जनावरे ही प्रशासन आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. असे असले तरी मोकाट जनावरांचे मालक बिनधास्त \"नो टेन्शन' असतात. गाय दूध देत असल्यामुळे तिची निगा राखली जाते. बिनकामाची जनावरे मात्र मोकाट सोडली जातात. सर्वसामान्य नागरिकांकडून जनावरांच्या उपद्रवावर संताप व्यक्‍त होतो. मोकाट जनावरे टाकाऊ कचरा, उकिरड्यावर टाकलेल्या खराब झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांती अन्न खाऊन पोट भरत असतात. त्यामुळे या जनावरांचे आरोग्य धोक्‍यात येत असून डम्पिंग यार्डचा प्लॅस्टिकचा कचरा जनावरांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. अनेकदा प्लॅस्टिक पोटात गेल्यामुळे जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मोकाट फिरत असलेल्या जनावरांचे मालक कोण, हे समजण्यापलीकडे असते. जनावरे बेवारस सोडली जातात. मात्र अशा जनावरांना कोंडवाड्यात ठेवणे गरजेचे झाले आहे. संबंधित मालकाची माहिती झाल्यास अशा मालकांवर कठोर कारवाई करणेही गरजेचे आहे. अनेकदा अशी जनावरे बेघर झालेली असतात. या जनावरांचा वारस कोणी नसल्याने मंगल कार्यालय अथवा ज्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम असतो अशा ठिकाणी गाय-बैल, कुत्री, डुकरे तसेच इतर मोकाट जनावरांचा हैदोस असतोच.\nनेमके काय होते पोटात \nबहुतांश ठिकाणांवरील कार्यक्रमात जेवणासाठी आणलेली पत्रावळ्या, द्रोण जेवण झाल्यानंतर एकत्र करून बाहेर फेकल्या जातात. अशावेळी मोकाट फिरणारी जनावरे अन्नाने भरलेल्या पत्रावळीवर तुटून पडतात. जनावरांच्या पोटात प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने पोटातील विशिष्ट भागात गोळा तयार होतो. त्यामुळे जनावरांची भूक मंदावून रोगाला निमंत्रण मिळते. त्यांचे आरोग्य धोक्‍यात येते. संबंधित विभागाने यावर प्रतिबंध घालण्याकरता उपाययोजना म्हणून कारवाई करण्याचे आदेश जाहीर करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.\nगाय-बैल, कुत्रा यांसारखीच अन्य जनावरांची काळजी घरच्या परिवारातील सदस्यांनी ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पाळीव जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते. जर आपण आपल्या पाळीव जनावराला मोकाट सोडले तर त्यांचे आरोग्य बाधित होऊन मृत्यूला निमंत्रण मिळते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुरातील वाहतूक पुन्हा बेशिस्त\nनागपूर : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्‍त आणि उपायुक्‍त (वाहतूक) यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुधारण्याचे...\nआनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात\nनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली \"खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी...\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\nकरवसुली घोटाळ्यास मुख्याधिकारी, अध्यक्ष जबाबदार\nभिवापूर (जि.नागपूर) : करवसूली करणारा कर्मचारी कन्हैया दुधपचारे याने केलेल्या कराच्या रकमेतील अफरातफरीस नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व अध्यक्ष जबाबदार...\n\"इंग्लिश किट'ने वाढणार विषयाकडे ओढा; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण\nनागपूर : इंग्रजी म्हटले की अनेकांची बोंब असते. नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबत तशी भीतीही असते....\nपतीने कवटाळले मृत्यूला; \"छोटीसी लव्हस्टोरी'चा थरारक अंत\nनागपूर : जाती, समाजाची बंधने झुगारत त्यांनी घर सोडले... प्रेमविवाह केला... पुढे काय, हे कोडेच ठरले होते...त्यात जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीह�� करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-encroachment-nit-illegal-construction-235844", "date_download": "2019-12-08T20:38:36Z", "digest": "sha1:YIMO4QVD6YZ2ULSVPCYRZXSGV5EIAUFD", "length": 15970, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "नागपूर : तासाभरातच झाले होत्याचे नव्हते; रिंग रोडवर मलब्याचे ढिगारे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nनागपूर : तासाभरातच झाले होत्याचे नव्हते; रिंग रोडवर मलब्याचे ढिगारे\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nएकीकडे अनेकांचे घरांचे स्वप्न धुळीस मिळत असतानाच बघ्यांनी मात्र चांगलीच गर्दी केली. रिंग रोडवरील दुभाजकांवर बसलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला.\nनागपूर : रिंग रोडवरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या इमारतींवर आज नागपूर सुधार प्रन्यासने हातोडा चालविला. त्यामुळे चकाकणाऱ्या इमारतींचे काही तासांमध्येच होत्याचे नव्हते झाले. पोलिसांच्या संरक्षणात करण्यात आलेल्या कारवाईने शताब्दीनगर चौक ते ओंकारनगर चौकापर्यंतच्या दुकानदारच नव्हे तर घरमालकांतही खळबळ माजली. उशीरा रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती.\nनागपूर सुधार प्रन्यासने रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामाविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. आज सकाळी अकरा वाजतापासून शताब्दीनगर चौक ते ओंकारनगर चौकापर्यंत शुक्‍लानगर परिसरातील चकाकणाऱ्या घरांवर बुलडोजर फिरवला. यात एक इमारत अलिकडच्याच काळात बांधली होती. नासुप्रचे पथक बघताच घरमालकांत धडकी भरली. मोठा पोलिस ताफा, जेसीबी, नासुप्रचे अधिकारी, कर्मचारी धडकल्याने एकच खळबळ माजली. हा ताफा बघताच बघ्यांनीही मोठी गर्दी केली. त्यामुळे रिंग रोडवरील वाहतूकही प्रभावित झाली. नव्या इमारतीचे रस्त्यापर्यंत आलेल्या बांधकाम बुलडोजरने पाडण्यात आले. त्यानंतर बाजूच्या इमारतीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. बाजूच्या तीन मजली इमारतीचा पुढील भाग तोडण्यात आला. दिमाखात उभ्या असलेल्या या इमारतीचा मलबा काही तासांमध्ये रस्त्यांवर पडला. सकाळपासून सायंकाळपर्यंत या भागातील 19 अनधिकृत इमारती होत्याच्या नव्हत्या झाल्या. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे घरमालकांचाही विरोध मोडित काढण्यात आला. या भागातील 9 मीटर रस्ता मोकळा झाला. मात्र, या रस्त्यावर इमारतींचा मलबा बघून घरमालकांनाही गहिवरून आले. मोठ्या उत्साहात बांधलेले घर पाडताना घरातील महिलांचे डोळेह�� पाणावले. ही कारवाई अभियंता एस. एन. चिमुरकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सहायक अभियंत संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रवी रामटेके व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी केली. यावेळी अजनी पोलिसांचा मोठा ताफा होता.\nमहापालिकेनेही सतरंजीपुरा झोनअंतर्गत इतवारी नेहरू पुतळा, संत गुलाबबाबा गॅरेज परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडले. हनुमाननगर झोनअंतर्गत मानेवाडा रोडवरील अतिक्रमण हटविण्यात आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPHOTOS : महाराष्ट्र रणजी संघात पुन्हा नाशिकचा 'हा' पठ्ठ्या\nनाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावची यंदाही महाराष्ट्र संघातर्फे रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे...\nनचिकेतचा निरोप घेतला आणि मी निघालो. मुलं चांगली घडतात, बनतात त्याच्या मागं घरचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते वातावरण नचिकेतला मिळालं आहे....\nइब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते\nऔरंगाबाद : पानिपत युद्धाबाबतचे एक पुस्तक वाचत होतो. लढाई आणि त्याचे परिणाम समजून घेत असताना एका मित्राशीही याबद्दल चर्चा सुरू होती. शहरातील...\nयू टर्न (वसुंधरा अर्जुनवाडकर)\nदुःखद बातमी कळल्‍यानंतर दोन्ही मुलं येऊन गेली. वडील गेल्याचं दुःख नीरज-नेत्राला झालंच; पण दोघंही चटकन्‌ सावरले. तिला मात्र सावरायला साहजिकच काहीसा...\nवाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक स्वप्ने पाहावीत काय जरूर पाहावीत. मात्र, नेमक्‍या शब्दांत उतरवता येत नाही, अशा स्वप्नांच्या...\nआंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष साकारणार\nमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/11/04/now-you-know-what-type-of-your-wife-is/", "date_download": "2019-12-08T21:45:07Z", "digest": "sha1:LFT52MMYOSBWQUSH62E6RDQSH5AUIQIB", "length": 8406, "nlines": 61, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता तुम्हीच जाणून घ्या तुमची बायको कोणत्या प्रकारात मोडते - Majha Paper", "raw_content": "\nएखादी वस्तू उचलताना किंवा चालताना कसे असावे आपले पोश्चर\nलवकरच येणार भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर\nटाटांची टियागो देणार २४ किमी मायलेज\nअमिताभला ‘किसान’कडून ६ कोटी आणि बळीराजा उपाशीपोटी \nप्लास्टिकच्या ऐवजी याचा करा वापर, होईल तुमचे कौतूक\nदेशातली सर्वात जुनी, पुण्याची चिंचेची तालिम\nचांगल्या दृष्टीसाठी २० कलमी कार्यक्रम\nलिलावात कबुतराला मिळाली ९ कोटी ७१ लाखाची किंमत\nसूरतमध्ये अवघ्या चार तासांत ‘सर्जिकल स्ट्राईक’ साडी तयार\n… म्हणून रशियात गायींना घातले जात आहेत व्हीआर गॉगल्स\nपाकिस्तानात ७० टक्के बहिण-भाऊ करतात एकमेकांशी लग्न\nआता तुम्हीच जाणून घ्या तुमची बायको कोणत्या प्रकारात मोडते\nNovember 4, 2017 , 5:21 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: नवरा, बायको, लाईफस्टाईल\nबाई हे कोडे अगदी देवालाही उलगडलेले नाही. देवालाही बाईचा स्वभाव ओळखता आला नाही. मग आपण तर सामान्य माणूस आहोत. आपल्या घरातील आईला, बहिणीला, पत्नीला अगदी मुलीला देखील ओळखणे प्रत्येकालाच कठिण असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातील पत्नी हे न उलगडणारे कोडे आहे. बायकांचे ११ प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही हे प्रकार पाहून सुरूवातीला खूप हसाल. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की खरच बायकांचा काहीसा स्वभाव असाच असतो.\nअसे आहेत बायकांचे ११ प्रकार\n१. आळशी बायको :- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. प्रत्येकाला असे वाटते की आपली बायको ही आळशी आहे.\n२. धमकवणारी बायको :- कान खोलून ऐकून घ्या, या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.\n३. इतिहासाची आवड असलेली बायको :- सर्व जाणून आहे मी, तुमचे खानदान कसे आहे ते\n४. भविष्य-वाचक बायको :- माझ्या सारखी बायको पुढल्या सात जन्मांपर्यंत मिळणे शक्य नाही.\n५. गोंधळलेली बायको :- तूम्ही माणूस आहात की पायजमा\n६. स्वार्थी बायको :- माझ्या आईने माझ्यासाठी ही साडी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.\n७. शंकाळू बायको :- फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून\n८. अर्थशास्त्रज्ञ बायको:- कोणता खजिना जमा केलेला आहे, जे रोज-रोज चिकन खाऊ घालू\n९. धार्मिक बायको:- माझ्यासारखी बायको पदरात पडली म्हणून देवाचे आभार माना.\n१०. निराश बायको :- माझ्या नशीबात हेच फुटके भांड लिहिलेले होते का\n११. टिकाऊ बायको :- मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती. यातून तुमची कोणती आहे\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/738", "date_download": "2019-12-08T21:08:15Z", "digest": "sha1:7SV2U3IFRO6O2AHDLGO5WLW3N5IB3PG7", "length": 9899, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 738 of 757 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nग्राहक पंचायतीचे कार्य सर्वत्र पोहचणे आवश्यक\nप्रतिनिधी/ कागल ग्राहकांची फसवणूक करणारी मोठी शक्ती आहे. त्यांच्या विरोधात उभा ठाकणे हे मोठे आव्हान आहे. तरीही ग्राहक पंचायत चळवळ नेटाने पुढे नेण्याचे काम सुरु आहे. ग्राहक व कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याचे काम ग्राहक पंचायत करीत आहे. त्यांच्या कार्याचा संदेश सर्वत्र पोहचणे आवश्यक आहे. यासाठी कायदा व प्रशासन ग्राहक पंचायतीस सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी ...Full Article\nशासकीय 45 कार्यालयांची संकेतस्थळे अजूनही इंग्रजीत \nविजय पाटील/ सरवडे शासकीय कार्यालयातील कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या यापुर्वी अनेकदा सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांची संकेतस्थळे मराठीत करण्याच्या सुचना देवूनही शासनाच्या 18 विभागांच्या अधिपत्याखालील 45 कार्यालयांची संकेतस्थळे ...Full Article\nमुरगूडात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण\nवार्ताहर/ मुरगूड मुरगूडात पालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील सर्व शाळांच्या सहभागातून ध्वजारोहनाबरोबरच विविध स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ, कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम, संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहीक वाचन अशा भरगच्च कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात ...Full Article\nस्वताच्या अपहरणाचा बनाव रचणा-या जाखलेतील तरूणाला बारा तासात अटक\nदेणी भागवण्यास नातेवाईकानी पैसे देण्यासाठी केला बनाव प्रतिनिधी / वारणानगर जनावराच्या व्यापारातील देणीदारांची देणी भागवण्यास पैसे नसल्याने स्वताच्या नातेवाईकाकडून पैसे मिळवण्यासाठी स्वत्ताच्याच अपहरणाचा बनाव रचना-या जाखले ता.पन्हाळा येथील कृष्णात ...Full Article\nगाळेभाडे वाढीबाबत मनपाचे आडमुठे धोरण : शेकापचे बाबुराव कदम\nप्रतिनिधी/ कोल्हापूर महापालिकेचे गाळेधारक योग्य ती भाडेवाढ देण्यास तयार असताना सुद्धा प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे, असा आरोप शेकापचे शहर चिटणीस बाबुराव जाधव यांनी केला. शेकाप कार्यालयामधील गाळेधारकांच्या बैठकीत ...Full Article\nओसवाल कुटुंबीयांकडून पंचगंगा स्मशानभूमीला अग्नीरोधक सिलिंडर्स भेट\nकोल्हापूर भक्तीपूजानगर येथील प्रवीण प्रतापचंद निंबजीया-ओसवाल यांच्या कटुंबीयांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती झंम्बुवती प्रतापचंद निंबजीया यांच्या स्मरणार्थ पंचगंगा स्मशानभूमीला तीन अग्नीरोधक सिलिंडर्स भेट देण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमी परिसरात काही ...Full Article\nजागतिक युवा सप्ताहानिमित्त एडस जनजागृती रॅली\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मुस्लिम समाज प्रबोधन शिक्षण संस्था व कोल्हापूर जिल्हा एडस नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक युवा सप्ताहानिमित्त बुधवारी एडस जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वारांगना सखी ...Full Article\nकागल तालुक्याला समरजितसिंह घाटगे यांच्या रुपाने सक्षम पर्याय\nवार्ताहर / सिध्दनेर्ली कागल तालुक्यात गेली पंधरा वर्षे पर्याय नव्हता. पण समरजितसिंह घाटगे यांच्या रुपाने सक्षम पर्याय समोर आला आहे. त्यामुळे मरगळ झटकून कामाला लागा. भाजपला सर्वत्र चांगले यश ...Full Article\nहुतात्मा शंकरराव तोरस्कर यांना अभिवादन\nप्रतिनिधी/ कोल्हापूर संयुक्त महाराष्ट्र लढय़ात पेटलेल्या होमकुंडात पहिली आहुती देणार��� कोल्हापूरचे अमर सुपुत्र शंकरराव दत्तात्रय तोरस्कर यांना अभिवादन करण्यात आले. हुतात्मा शंकरराव यांच्या निधनाला आज 60 वर्षे पुर्ण झाली. ...Full Article\nशिवसेनेकडे इच्छुकांची तोबा गर्दी\nप्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचयत समितीसाठी बुधवारी शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कळंबा येथील अमृत- सिद्धी सांसकृतीक हॉल येथे मुलाखती पार पडल्या. यावेळी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी तोबा गर्दी ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE", "date_download": "2019-12-08T22:17:19Z", "digest": "sha1:NZXE2BKWYBEYT4QBHZRBOOGJ3PMK76G5", "length": 4963, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १८८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. २०० चे - पू. १९० चे - पू. १८० चे - पू. १७० चे - पू. १६० चे\nवर्षे: पू. १९१ - पू. १९० - पू. १८९ - पू. १८८ - पू. १८७ - पू. १८६ - पू. १८५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १८० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/indian-players-want-a-neutral-venue-for-davis-cup-against-pakistan-zws-70-1950089/", "date_download": "2019-12-08T21:02:29Z", "digest": "sha1:T5XVEKNOYBSG2XVCRFU2LHYZ2ZB23BWV", "length": 13475, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian players want a neutral venue for Davis Cup against Pakistan zws 70 | डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : त्रयस्थ ठिकाणासाठी खेळाडू आग्रही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nडेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : त्रयस्थ ठिकाणासाठी खेळाडू आग्रही\nडेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : त्रयस्थ ठिकाणासाठी खेळाडू आग्रही\nपाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत भारतीय टेनिस संघटनेला विनंती\nपाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत भारतीय टेनिस संघटनेला विनंती\nनवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी हलवण्यात यावी, अशी विनंती भारतीय संघातील खेळाडूंनी केली आहे. परंतु भारतीय टेनिस संघटना मात्र सुरक्षा व्यवस्थेची हमी मागत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nत्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी डेव्हिस चषक सामना खेळवण्यात यावा, अशी वारंवार मागणी भारतीय टेनिस संघटनेकडून केली जात असल्याचे चर्चेत आहे. परंतु संघटनेचे सरचिटणीस हिरोन्मय चॅटर्जी यांनी फक्त कडेकोट सुरक्षेची हमी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे मागितल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खेळाडू आणि संघ व्यवस्थापन निराश झाल्याने त्यांनी संघटनेशी संपर्क साधला आहे.\n‘‘आम्ही भारतीय टेनिस संघटनेकडे त्रयस्थ ठिकाणी सामन्याची विनंती केली आहे,’’ असे भारताचा कर्णधार महेश भूपतीने सांगितले. संघटना हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळते आहे, ते पाहून आश्चर्य वाटले, असे अन्य खेळाडूने म्हटले आहे.\nसुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील ताज्या आढाव्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने हिरवा कंदील दिल्यास १४ आणि १५ सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यासाठी व्हिसा प्रक्रिया करावी लागणार आहे, असे भारतीय टेनिस संघटनेने सांगितले.\n‘‘जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध पुन्हा बिघडले आहेत. या पाश्र्वभूमीवर भारत सरकारने डेव्हिस चषक लढतीबाबत ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे,’’ असे टेनिस संघटनेतील एका गटाचे म्हणणे आहे.\n‘‘आशियाई-ओशियाना गट-१ची ही लढत द्विराष्ट्रीय मालिका ना��ी. डेव्हिस चषक लढतीचे आयोजन जागतिक संघटना करीत असते. त्यामुळे पाकिस्तानमधील स्पर्धेतून माघार घेणे योग्य ठरणार नाही,’’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.\n‘‘ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांना सरकारचा हस्तक्षेप मान्य नसतो. परंतु टेनिसपटू हे भारताचे नागरिक नाहीत का या खेळाडूंना न थांबवून सरकार त्यांच्या जिवाची जोखीम का पत्करत आहे या खेळाडूंना न थांबवून सरकार त्यांच्या जिवाची जोखीम का पत्करत आहे’’ असे प्रश्न एका पदाधिकाऱ्याने विचारले आहेत.\nहे आपल्याला माहीत आहे का\n* १९६४नंतर भारतीय संघाने डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौरा केलेला नाही.\n* २०१६मध्ये पाकिस्तानचा संघ त्रयस्थ ठिकाणी खेळला होता. त्या वेळी चीनच्या सामन्यांचे कोलंबोत आयोजन करण्यात आले होते.\n* २०१७पासून पाकिस्तानचा संघ पाचपैकी चार मायदेशातील डेव्हिस सामने खेळला आहे. कोरिया, थायलंड, उझबेकिस्तान व इराण हे संघ इस्लामाबादमध्ये सामने खेळले. परंतु हाँगकाँगने खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानला पुढे चाल देण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/gandhis-bribe-to-godse-supporters/articleshow/71413379.cms", "date_download": "2019-12-08T20:40:30Z", "digest": "sha1:JA7DS4SOOM6SGVD4HT5UBEYTBRDJSNTR", "length": 12440, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad News: गोडसे समर्थकांना गांधींचा पुळका - gandhi's bribe to godse supporters | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nगोडसे समर्थकांना गांधींचा पुळका\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद देशात एकीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येत आहे...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nदेशात एकीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गांधींवर गोळ्या झाडणाऱ्या गोंडसेच्या विचारधारेचे समर्थक गांधी जयंती साजरी करीत असल्याचा देखावा करीत आहेत. मुळात त्यांना गोडसेचाच पुळका आहे. महात्मा गांधींनी अल्पसंख्यांकावर अन्याय होऊ नये यासाठी आंदोलन केले होते. त्याचे अनुसरण आज होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे काहीही होताना दिसत नाही. तबरेज अन्सारीसोबत घडलेल्या घटनेचा ही मंडळी चकार शब्दही काढत नाहीत. जयंती साजरी करणाऱ्यांनी गांधींचे विचारही आत्मसात करायला. गोडसे विचारधारेच्या लोकांना आज गांधींचा पुळका आल्याचा आरोप एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.\nबुधवारी आमखास मैदानावर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ओवेसी बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधील जनतेने जातीपातीचे राजकारण बाजुला ठेवून खासदार इम्तियाज जलील यांना निवडून दिले आहे. सध्याच्या राजकारणात हा विजय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत एमआयएमच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेला खासदार इम्तियाज जलील यांनी संबोधित केले.\nजावेद कुरैशीच्या समर्थकांनी घातला गोंधळ\nएमआयएमचे ज्येष्ठ नेते जावेद कुरैशी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जावेद कुरेशींचे फोटो घेऊन खासदार ओवेसींच्या सभेत गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच औरंगाबाद पूर्वमधून नाराज असलेले नगरसेवक अज्जु नाईकवाडे हेही उपस्थितीत नव्हते. तिकीट वाटपानंतर नाराजी पक्ष प्रमुख ओवेसींसमोर आली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजल���ुक्त शिवार योजना गुंडाळण्याची शक्यता\nनिधी नसताना नाट्यगृह बंद करण्याची घाई का\nपहाटेच्या सुमारास भरवस्तीत शिरला बिबट्या\nलग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार\nदिव्यांग महिलेची धारदार शस्त्राने हत्या; मृतदेह विवस्त्र असल्याने बलात्काराचा संशय\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगोडसे समर्थकांना गांधींचा पुळका...\nसारोळा पठार रंगीत फुलांनी बहरले...\nमानेंच्या संभाव्य उमेदवारीस विरोध...\nवेरूळ येथे पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू...\nफुलंब्री मतदारसंघात बागडे-डॉ. काळे सामना...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/boil-contaminated-water-before-drinking-urges-government/articleshow/68969948.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-08T21:31:46Z", "digest": "sha1:3LDXXF4MMZC22HMMXRCH476CSXVMBMWD", "length": 17629, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दुषित पाणी: कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरवासीयांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन - boil contaminated water before drinking urges government | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nकल्याण, डोंबिवली, उल्हासनगरवासीयांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन\nउल्हास नदीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने संबधित पालिका आणि राज्य सरकारला फटकारले असतानाच आता नदीतील पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरल्यानंतर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. ��ल्याण-डोंबिवली महापालिका, जीवन प्राधिकरण आणि स्टेम या तिन्ही प्राधिकरणाच्या उदंचन केंद्रांना याची बाधा झाल्याने जवळपास निम्म्या ठाणे जिल्ह्याला दूषित पाणी प्यावे लागत आहे.\nकल्याण, डोंबिवली, उल्हासनगरवासीयांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन\nउल्हास नदीतील प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने संबधित पालिका आणि राज्य सरकारला फटकारले असतानाच आता नदीतील पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरल्यानंतर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका, जीवन प्राधिकरण आणि स्टेम या तिन्ही प्राधिकरणाच्या उदंचन केंद्रांना याची बाधा झाल्याने जवळपास निम्म्या ठाणे जिल्ह्याला दूषित पाणी प्यावे लागत आहे.\nउल्हास नदीतून कल्याण डोंबिवली महापालिका, स्टेम आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तीन प्राधिकरणाकडून पाण्याची उचल करून या पाण्यावर प्रक्रिया करत हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जाते. मात्र चार ते पाच दिवसांपासून उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात पुरवले जाणारे पाणी पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त असल्याचे आढळून आले. यामुळे पाइपलाइनची तपासणी करण्यात आली. मात्र काहीही निष्पन्न झाले नसल्यामुळे शुद्धीकरण केंद्रात चौकशी केली असता नदीतून येणारे पाणीच पिवळसर दुर्गंधीयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नदीची पाहणी करण्यात आली. यावेळी उल्हास नदीतील पाण्यालाच दुर्गंधी येत असल्याचे स्पष्ट झाले. उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात उल्हासनगरमधील खेमानी नाल्याचे पाणी सोडले जात असून यामुळे या नदीत जलपर्णी तयार झाली आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी उल्हासनगर पालिका आणि कल्याण-डोंबिवली पालिकेने ती काढण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू असून काढलेली जलपर्णी नदीत वाहत असल्यामुळे ती पाण्यामुळे कुजली आहे. आधीच नाल्यातील सांडपाणी आणि त्यात कुजलेली जलपर्णी यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला असल्याचे पर्यावरणतज्ज्ञाचे म्हणणे आहे. यामुळेच जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण होईपर्यत हा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. नदीतील पाणी उदंचन केंद्रातून उचलून त्याचे शुद्धिकरण करण्यासाठी प्र���ल्पात धाडले जाते. याठिकाणी क्लोरिनसह अनेक रसायने वापरून या पाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतर हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी नळावाटे पुरविले जाते. मात्र तरीही पाण्याची दुर्गंधी आणि पिवळसर रंग निघत नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळेच नागरिकांनी घाबरून न जाता पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.\nयाबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता उल्हासनदीत अखेरच्या टप्प्यात असलेल्या तिन्ही प्राधिकरणांना या पिवळसर दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचे आढळून आल्यानंतर नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nदरवर्षी अखेरच्या टप्प्यात उल्हास नदीतील जलपर्णीचा मुद्दा ऐरणीवर येत असून यानंतर या फुललेल्या जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. मात्र जलपर्णीची मुळे घट्ट रुतलेली असल्यामुळे ती काढणे मुश्कील होते. या जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण होत असतानाही वेळच्या वेळी जलपर्णी काढण्याचे आणि नदीत येणारे घातक घरगुती सांडपाणी सोडणे बंद केले जात नसल्यामुळे नागरिकाच्या आरोग्याशी का खेळ केला जात आहे, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\n अवघे चार नगरसेवक असलेल्या आघाडीचा महापौर\nआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी क्रेनच्या मदतीने वाचवले\nडोंबिवली: अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार\nठाणे: जीव धोक्यात घालून रेल्वे पोलिसानं प्रवाशाला 'असं' वाचवलं\nअंबरनाथ: सरकारी रुग्णालयात इंजेक्शनची बाधा, १२ रुग्ण अत्यवस्थ\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nअमृता फडणवीस- प्रियंका चतुर्वेदींमध्ये 'ट्विट वॉर'\nदोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या\nमोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरूण शौरींची भेट\n२८ दिवसांच्या उपचारानंतर लता मंगेशकर यांना डिस्चार्ज\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nकल्याण, डोंबिवली, उल्हासनगरवासीयांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन...\nडोंबिवली एमआयडीसीत केमिकल कारखान्यात आग...\nशिवसेनेच्या विजयात मिठाचा खडा...\nप्रचाराच्या गाडीला टेम्पोची धडक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T22:19:24Z", "digest": "sha1:AX7S3DKIIKAIZT45WLGSEGP3H6DU7AVE", "length": 8439, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्वेबेक सिटी - विकिपीडिया", "raw_content": "\n(क्वेबेक शहर या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्वेबेक सिटीचे क्वेबेकमधील स्थान\nस्थापना वर्ष ३ जुलै १६०८\nक्षेत्रफळ ४५४.३ चौ. किमी (१७५.४ चौ. मैल)\n- घनता १,०८१.२ /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nक्युबेक ही कॅनडा देशातील क्वेबेक ह्या प्रांताची राजधानी आहे. माँत्रियाल ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे. पर्यायी मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्युबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे.\nअल्गॉन्किन भाषेत \"जिथे नदी निमुळती होते\" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शहरांच्या दरम्यान सेंट लॉरेन्स ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीच्या भिंती अजूनही शाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला \"प्राचीन क्युबेक\" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.\nक्युबेक शहर तिथल्या उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील उत्सवांबद्दल प्रसिद्ध आहे. \"कार्निव्हल\" नावाचा मोठा उत्सव इथे हिवाळ्यात साजरा केला जातो. \"शातो फ्रोंतनाक\" नावाचे अतिसुन्दर हॉटेल, \"म्युझे द ला सिव्हिलिझास्याँ\", \"म्युझे दे बोझार\" ही इथली प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ह्याशिवाय, \"मॉन्टमोरेन्सी\" नावाचा धबधबा आणि \"सेन्ट ऍन द बोप्रे\" हे रमणीय चर्च ही येथील ठिकाणे पहाण्यासारखी आ���ेत.\nयेथे फ्रेंच भाषकांचे बहुमत असून त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/news-about-accident-235746", "date_download": "2019-12-08T21:36:12Z", "digest": "sha1:OEYL54LR6OYB6LXZ3WKXHYJRYROXBQQI", "length": 15018, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "भरधाव वाहनाने चिरडल्याने तेरावर्षीय मुलगी जागीच ठार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nभरधाव वाहनाने चिरडल्याने तेरावर्षीय मुलगी जागीच ठार\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nराष्ट्रीय महामार्गावरील घटना, संतप्त ग्रामस्थांनी रोखली वाहतूक\nयेणेगूर (जि. उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने चिरडल्याने तेरावर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.\nही घटना पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाळिंब (ता. उमरगा) येथील शिवाजीनगर तांड्याजवळ शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली होती. सहावीत शिक्षण घेणारी ही चिमुरडी कुटुंबीयांना कामात मदत करीत असे. तिचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला.\nहेही वाचा : \" या ' निरीक्षकावर अपहाराचा गुन्हा\nपायल बाळू राठोड (वय 13, रा. शिवाजीनगर तांडा, ता. उमरगा) असे मृत मुलीचे नाव आहे. पायल दाळिंब येथील ज्ञानदीप विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रातील पोलिस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती बोळके, दिगंबर सूर्यवंशी, खलील शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री आठच्या सुमारास येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पायलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला.\nहेही वाचा : तुम्ही दहावी पास आहात का तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी\nशनिवारी (ता. 16) सकाळी नऊच्या सुमारास शवविच्छेद��� झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक वाहनासह नळदुर्गच्या दिशेने पळून जाणाच्या प्रयत्नात होता. मात्र शिवाजीनगरच्या ग्रामस्थांनी जळकोट (ता. तुळजापूर) येथील एका हॉटेलवर त्याला पकडून येणेगूर दूरक्षेत्रातील पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मृत मुलीचे नातेवाईक सचिन पवार यांनी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘त्या’ लेकीकडून शेतकऱ्यांना लागली अपेक्षा\nबुलडाणा : राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच एक महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे...\nअवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई\nउस्मानाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत स्कूलव्हॅन व बस, तसेच विनापरवाना अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई...\nउस्मानाबाद - पालकाच्या आर्थिक विवंचनेतून विद्यार्थ्याची आत्महत्या\nयेडशी (जि. उस्मानाबाद) - आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण कसे घ्यावे, या विवंचनेतून येथे एका विद्यार्थ्याने घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास...\nबलात्कारातील आरोपी असल्याचे सांगून केले अपहरण...\nसोलापूर : हैदराबाद-पुणे शिवशाही बसमध्ये (एमएच - 14, जीडी - 9614) उमरगा येथून प्रवास करणारा प्रवासी बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार असल्याचे सांगून,...\nजिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त महिलांचा मोर्चा\nउस्मानाबाद : हैदराबाद अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध करीत शहरातील 21 महिला संघटनांनी एकत्रित येत महिला समन्वय समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता...\nआश्चर्य : 474 मतदार निवडणार आमदार\nयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम कधीही धडकण्याची शक्‍यता आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून, प्रारूप मतदारयादी निश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब क���ा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/16/%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A5%8B-trend-on-social-media/", "date_download": "2019-12-08T21:38:42Z", "digest": "sha1:MQE3VYDVHCMSXMUTADXV3DZHVUFXU6JQ", "length": 8456, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सोशल मीडियावर सुरू #ओवैसी_भारत_छोड़ो ट्रेंड - Majha Paper", "raw_content": "\nराणी आपल्या पर्स् द्वारे देते आपल्या स्टाफला सूचना\nफॅशनचा नवा फंडा- डोळ्यासाठी सोन्याचे कॉन्टॅक्ट लेन्सेस\nसर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती ऊपाय\nसदाबहार जीन्सविषयी तुम्ही हे जाणता\nजग्वार जेम्स बॉण्ड स्पेक्टरच्या कार सादर\nमनोरंजनाचे शहर लास व्हेगास\nएक्स रे रेडिएशनने ओबामांना ठार करण्याचा प्लॅन उधळला\nपाकमधील पॉपकॉर्न विक्रेत्याने बनवले विमान, चाचणी दरम्यान पकडला गेला\nचिपांझीने काढलेल्या फोटोंचा लिलाव\nस्मार्टफोनच्या व्यसनामुळे नैराश्य, बेचैनीची जास्त शक्यता\nवयवर्षे ७३ असणारा हा विद्यार्थी पाचवीच्या वर्गामध्ये\nसोशल मीडियावर सुरू #ओवैसी_भारत_छोड़ो ट्रेंड\nNovember 16, 2019 , 4:58 pm by माझा पेपर Filed Under: देश, मुख्य Tagged With: असुदद्दीन ओवेसी, एमआयएम, ट्रेंड, बाबरी मस्जिद-राम मंदिर विवाद, हॅशटॅग\nनवी दिल्ली – अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केल्यामुळे असदुद्दीन ओवेसी विरोधात सध्या सोशल मीडियावर #ओवैसी_भारत_छोड़ो हा ट्रेंड सुरू आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेकांनी ओवेसी यांना ट्रोल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर भारत सोडून जा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ओवेसी यांना सुनावले आहे.\nदरम्यान, मशिदीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 5 एकर जमिनीची ऑफर नाकारली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केल्यानंतर पुन्हा ट्विट करत ओवेसींनी ‘मला माझी मशीद पुन्हा हवी असल्याचे म्हटले होते. पण, या ट्विटनंतर ओवेसींना नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ट्विटरवर आज सकाळपासून #ओवैसी_भारत_छोड़ो हा हॅशटॅग 18 हजारपेक्षा जास्त वेळा वापरण्यात आला आहे.\n9 नोव्हेंबर रोजी सर्वोच��च न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वादग्रस्त जमिनीप्रकरणी अंतिम निर्णय जाहीर केला होता. 40 दिवसांत वर्षानुवर्ष सुरु असलेल्या या प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद करण्यात आले. तर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखीलाल पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करत अंतिम निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार, वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर मशिदीसाठी अयोद्धेत 5 एकर जागा दिली जाणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/rohit-pawar-adhiti-tatkare-and-sadip-kashirsagar-resigned-zp-post-233986", "date_download": "2019-12-08T20:43:18Z", "digest": "sha1:RCP5JDUUWJJQRKJRWSIP2N22TQIR4GYW", "length": 15157, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "रोहित पवार, तटकरेंचे पद जाणार; होणार निवडणूक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nरोहित पवार, तटकरेंचे पद जाणार; होणार निवडणूक\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nपुणे जिल्ह्यातील रोहित पवार हे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.\nपुणे : राज्यातील पंचायतराज संस्थाचे सदस्य असलेल्या आणि नुकत्याच विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, रायगड जिल्हा परिषद��च्या अध्यक्षा अदिती तटकरे, बीड जिल्हा परिषदेतील सदस्य संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे आदींसह अनेकांचा समावेश आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nदरम्यान, या जागा रिक्त झाल्याचे संबंधित जिल्हा परिषदांनी आपापल्या जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे कळवले आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेनेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना कळविले आहे.\nनकटं असावं पण, धाकटं असू नये, शिवसेनेला प्रत्यय\nपंचायतराज संस्थांमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व १९६१ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम ४१ नुसार तर, पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व याच कायद्यातील कलम ५८ (१इ) नुसार आपोआप संपुष्टात येते. मात्र यासाठी संबंधित सदस्यांचे आमदारपदी निवडून आल्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध होणे अनिवार्य आहे. याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागानेही ३० मार्च १९९५ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेले आहे.\nरस्ते की परवाह करुंगा तो... : संजय राऊत\nदरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे या सर्वांचे पंचायतराज संस्थांवरील सदस्यत्व आपोआप संपुष्टात आले आहे.\nपुणे जिल्ह्यातील रोहित पवार हे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापूर : राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्याच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. किचकट ऑनलाइन प्रक्रियेऐवजी ऑफलाइन कर्जमाफी देण्याचे...\nपंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण...\nपार्किंगमुळे रस्त्याचे अर्धवट रंगकाम\nपुणे : टिळक चौक येथील पादचारी मार्ग रंगविण्यात आला आहे. पण त्यावरच बस लावली असल्याने अर्धवट रंगकाम झाले आहे. त्यामुळे येथे वाहने लावू नये....\nपंतप्रधान मोदी ���िल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ...\nपळसेचा मुळा राज्यभर प्रसिद्ध अन गावातील दोनशे तरुण बनलेत अभियंते\nनाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा...\nया जिल्ह्यात होईना अनुकंपाची भरती\nसोलापूर : जिल्ह्यात अनुकंपा भरती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची नकारघंटा दिसत आहे. राज्यातील इतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%20%E0%A4%87%E0%A4%A8%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%2520%E0%A4%87%E0%A4%A8%2520%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T20:54:04Z", "digest": "sha1:KCN54IULRARZKNR6CDWYN36HXJUQ2W7L", "length": 7595, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove मेक%20इन%20इंडिया filter मेक%20इन%20इंडिया\nमेट्रो (3) Apply मेट्रो filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआर्थिक%20पाहणी%20अहवाल (1) Apply आर्थिक%20पाहणी%20अहवाल filter\nएलपीजी (1) Apply एलपीजी filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nकृषी%20उद्योग (1) Apply कृषी%20उद्योग filter\nगुंतवणूक (1) Apply गुंतवणूक filter\nनरेंद्र%20मोदी (1) Apply नरेंद्र%20मोदी filter\nनिर्मला%20सीतारामन (1) Apply निर्मला%20सीता���ामन filter\nपायाभूत%20सुविधा (1) Apply पायाभूत%20सुविधा filter\nपिंपरी-चिंचवड (1) Apply पिंपरी-चिंचवड filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबुलेट%20ट्रेन (1) Apply बुलेट%20ट्रेन filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nमहामेट्रो (1) Apply महामेट्रो filter\nलोहमार्ग (1) Apply लोहमार्ग filter\nमेट्रो भवनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार\nमुंबई : मेट्रो 10, 11 आणि 12 या मार्गांसह मेट्रो भवनचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. वांद्रे कुर्ला...\nस्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारीच\nपुणे - स्वारगेट-कात्रज यादरम्यानची मेट्रो भुयारी होणार का एलिव्हेटेड, याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. ही मेट्रो भुयारीच होणार...\n'न्यू इंडिया'चे पाऊल पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने\nअर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून...\nभारतात धावणार बुलेट ट्रेनची बहिण\nVideo of भारतात धावणार बुलेट ट्रेनची बहिण\nजानेवारीत बुलेट ट्रेनच्या वेगानं धावणार ट्रेन १८\nबुलेट ट्रेनची चर्चा सुरू असताना बुलेट ट्रेनची अनुभूती देणारी देशी एक्स्प्रेस भारतातच तयार होतेय. या नव्या एक्स्प्रेसचं नाव आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5935", "date_download": "2019-12-08T22:37:31Z", "digest": "sha1:KSU6N5KR67GDO2TGVT7O4LY7PZADTVN7", "length": 5252, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनु : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अनु\nस्थळः हिंजवडीमधून दोन किलोमीटर अंतराच्या आत कोणत्याही दिशेला असलेले एक मोठे हॉटेल. \"बुफे\" ३५० पेक्षा कमीत मिळत असल्यास आणि जेवणाला चांगली चव असल्यास हॉटेल बाद समजले जावे आणि चावडीतील मांजरे ही उंदीर समजण्यात यावीत. हे सगळे एका वर्कशॉपसाठी जमले आहेत. यातून खूप काही नवीन मुद्दे निघाले आणि खूप अद्वितीय सुधारणा झाल्या असं यांना या दिवसाच्या अंती एका रंगीत एक्सेल मध्ये पुराव्याने शाबित करायचं आहे.\nRead more about (मांजरांची)हिंजवडी चावडी\n दुःखी राहणे काय असते वारंवार त्याच दुःखात राहून कदाचित आपण समोर आलेल्या आनंदाचा आस्वादही घेऊ शकत नाही . आणि तो आनंद आपल्या पाशी येऊन आपली वाट बघून निघूनही गेलेला असतो ....दुखः हे तिहेरी आहे एक इमॅजिनेशन, द��सरे दृष्टीसामोरील आणि तिसरे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेले ...\nRead more about दुखः बाजूला ठेवाल \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.microsoft.com/mr-in/p/bplay-bollywood-songs-request-show-app/9nblggh16n95?cid=msft_web_chart", "date_download": "2019-12-08T21:20:15Z", "digest": "sha1:MOG77L7UXP3DBN4TGPPAJNZEBWCIQLC7", "length": 17226, "nlines": 343, "source_domain": "www.microsoft.com", "title": "खरेदी करा bPLAY - Bollywood Songs Request Show App - Microsoft Store mr-IN", "raw_content": "मुख्य सामग्रीला थेट जा\nकृपया हे ही पसंत करा\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3 स्टार्स रेट केले\n5 पैकी 3 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4.5 स्टार्स रेट केले\n5 पैकी 4 स्टार्स रेट केले\nया आवृत्तीमध्ये काय नवीन आहे\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nच्या द्वारे प्रकाशित केलेले\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा आणि एक सर्व्हर म्हणून कार्य करा.\nआपली चित्रांची लायब्ररी वापरा\nहा अनुप्रयोग करू शकतो\nआपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा आणि एक सर्व्हर म्हणून कार्य करा.\nआपली चित्रांची लायब्ररी वापरा\nआपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.\nया उत्पादनाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nसमस्या वृत्त पाठवल्याबद्दल धन्यवाद. आमची टीम त्याचे पुनरावलोकन करील आणि आवश्यकता असल्यास कारवाई करील.\nसाइन इन करा या अनुप्रयोगाला Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nMicrosoft कडे या अनुप्रयोगाचा अहवाल द्या\nउल्लंघन आणि अन्य उपयुक्त माहिती आपल्याला कशी आढळेल\nह्या उत्पादनाला उघडण्यासाठी आपल्या डिव्हाइसने सर्व किमान आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\nसर्वोत्तम अनुभवासाठी आपल्या डिव्हाइसने ह्या आवश्यकतांना पूर्ण केले पाहिजे\n5 पैकी 4.2 स्टार्स रेट केले\nरेट आणि पुनरावलोकन करण्यासाठी साइन इन करा.\n139 पुनरावलोकनांपैकी 1-10 दर्शवत आहे\nद्वारे क्रमवारी लावा: सर्वात उपयुक्त\nच्या नुसार फिल्टर करा:\nच्या नुसार फिल्टर करा: सर्वात अलीकडील\nच्या नुसार फिल्टर करा: सर्व रेट��ंग्ज\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nHARSHIT च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 5 पैकी 5 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nSantosh च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 4 पैकी 4 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\npankajraj च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 4 पैकी 4 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n15प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 1\nchandresh च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 3 पैकी 3 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\nद्वारे पुनरावलोकन केलेRishabh kumar\n35प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 3\nRishabh kumar च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 3 पैकी 3 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\nkriday च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 3 पैकी 3 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n45प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 4\ndeepshikha च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 3 पैकी 3 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n55प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 5\ntarun च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 3 पैकी 3 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n45प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 4\nrocky च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 6 पैकी 5 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\nद्वारे पुनरावलोकन केलेShabeena Parveen\n45प्रयोक्ता मूल्यांकन: 5 पैकी 4\nShabeena Parveen च्या शीर्षकाचे पुनरावलोकन करा\nहे 2 पैकी 2 लोकांना उपयुक्त असल्याचे आढळले.\n139 पैकी 1-10 पुनरावलोकने\nमराठी मध्ये अनुवाद करावा\nStay in भारत - मराठी\nआपण या मध्ये Microsoft Storeची खरेदी करत आहात: भारत - मराठी\nभारत - मराठी त रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/electrical-light-led-connection-akp-94-1989502/", "date_download": "2019-12-08T20:37:52Z", "digest": "sha1:GYA36DFKYVOZKPS77QUBIHZCKFV7Y6KT", "length": 14138, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Electrical light led connection akp 94 | नवलाई | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nगोल्डमेडल इलेक्ट्रिकल्स या कंपनीने दिवाळीच्या निमित्ताने विद्युत रोषणाईचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.\nगोल्डमेडल इलेक्ट्रिकल्स या कंपनीने दिवाळीच्या निमित्ताने विद्युत रोषणाईचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘फोटॉन रोप लाइट’ हे सजावटीच्या वापरासाठी उपयुक्त असून एलईडी वापरामुळे यात जास्त ऊर्जा वापरली जात नाही. या विद्युत माळेमध्ये कनेक्टर पुरवण्यात आला असल्याने त्यासाठी स्वतंत्र ‘कन्व्हर्टर’ची गरज लागत नाही. १० ते १०० मीटर लांबीत ही माळ उपलब्ध आहे.\nकिंमत -१६,५६० रुपये. (१०० मीटरची माळ.)\n‘टेफाल’ या कंपनीने मायस्ट्रो प्लस, इको मास्टर, स्टीम एसेन्शियल या ‘स्टीम’ इस्त्रीची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. दोन वर्षांची वॉरंटी असलेल्या या इस्त्रीमध्ये नॉनस्टिक सिरॅमिक सोल प्लेट आहे. त्यामुळे कापूस किंवा लिनियन कापड वापरूनही ती स्वच्छ करता येते. यामध्ये तापमान नियंत्रणाची व्यवस्था असल्याने इस्त्रीचे तापमान कमी होताच त्यातील छिद्रांतून पाण्याचे थेंब ओघळत नाहीत.\nकिंमत : १,४९९ ते २,९९९ रुपये.\nसॅमसंग कंपनीने ‘गॅलक्सी ए २० एस’ नावाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या मोबाइलमध्ये जलद चार्जिग, ६.५ इंच आकाराचा एचडी डिस्प्ले, ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी, डॉल्बी साऊंड अशी वैशिष्टय़े आहेत. या मोबाइलच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा प्रमुख कॅमेरा असून त्याला आठ मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि पाच मेगापिक्सेलच्या पूरक कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. हा मोबाइल तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज तसेच चार जीबी रॅम आणि ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे.\nकिंमत : ११,९९९ ते १३,९९९ रुपये.\nजर्मनीतील ‘टेलिफुंकेन’ या ब्रॅण्डने भारतात ४९ इंची आणि ५५ इंची ४ के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही दाखल केला आहे. क्वांटम ल्युमिनीट टेक्नॉलॉजी एचडीआर १० तंत्रज्ञानाने युक्त या टीव्हीवर रंगसंगती उजळ आणि स्पष्ट दिसते. यामध्ये २० वॉटचे बॉक्स स्पीकर पुरवण्यात आले असल्याने बाह्य स्पीकरशिवायही तो चांगला ध्वनी पुरवतो. या टीव्हीसोबत ‘स्ट्रिमवॉल’ ही सुविधा पुरवण्यात आली असून त्यात ७ हजार चित्रपट पाहण्याची सोय आहे. याखेरीज स्मार्ट टीव्हीवरील अन्य ओटीटी अ‍ॅप्सही त्यावर आधीच इन्स्टॉल करून देण्यात आले आहेत. एक जीबी रॅम आणि आठ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशी या टीव्हीची क्षमता आहे.\nकिंमत : २६,९९९ ते २९,९९९ रुपये.\nनोकियाचा ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा\nनोकिया फोनचे माहेरघर असलेल्या एचएमडी ग्लोबलने ट्रिपल कॅमेरा आणि प्यूरडिस्प्ले ए��त्रित असणारा नोकिया ७.२ हा पहिला नोकिया स्मार्टफोन सादर केला आहे. नोकिया ७.२ मध्ये क्वाड पिक्सेल तंत्रज्ञान आणि झेडआयएसएस ऑप्टिक्ससह एक शक्तिशाली ४८ एमपी ट्रिपल कॅमेरा आहे. क्वालकॉम स्नॅपड्रगन प्रोसेसर, दोन दिवस टिकणारी बॅटरी, अँड्रॉइड क्यू ऑपरेटिंग सिस्टिम, तीन वर्षांची वॉरंटी ही या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. हा मोबाइल ४ जीबी रॅम ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज तसेच ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशा दोन श्रेणींत उपलब्ध आहे.\nकिंमत : १८,५९९ ते १९,५९९ रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2019/06/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-profefor-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-komsuoglu-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-08T21:28:33Z", "digest": "sha1:RAAADLGVBDVWQNCRMCYJZAWDAO2EFYTK", "length": 28663, "nlines": 374, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "प्रोफेसर बाकी पेमॅस्ट्रियन ओव्हरपासवर बांधले कोम्यूओएलु स्ट्रीटवर बांधले | RayHaber", "raw_content": "\nरेल्वे लाइन बांधकाम निविदा\nरेल्वे पुरवठा बांधकाम निविदा\nहाय स्पीड रेल्वे लिलाव\nलाइट रेल ट्रान्झिट सिस्टीम (LRT) लिलाव\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[06 / 12 / 2019] डीएचएम İ एक्सएनयूएमएक्स वर्ष नोव्हेंबर एअर, पॅसेंजर आणि फ्रेट ट्रॅफिकची घोषणा\tएक्सएमएक्स अंकारा\n[06 / 12 / 2019] तुर्की हवाई वाहतूक केंद्र होईल\tएक्सएमएक्स अंकारा\n[06 / 12 / 2019] इस्तंबूल कार्ड स्मार्ट इस्तंबूलच्या मध्यभागी असेल\t34 इस्तंबूल\n[06 / 12 / 2019] एमिन्नी आयप्सल्टन अलिबायकी ट्रॅम लाइन एक्सएनयूएमएक्सवर समाप्त होईल\t34 इस्तंबूल\n[06 / 12 / 2019] मेट्रोबस लाइन महिला सुरक्षा कर्मचारी प्रारंभ झाला\t34 इस्तंबूल\nघरतुर्कीमार्मारा क्षेत्र41 कोकालीपादचारी ओव्हरपासवरील ताजी परिस्थिती प्राध्यापक बकी कोमसुआगल स्ट्रीटवर बांधली गेली\nपादचारी ओव्हरपासवरील ताजी परिस्थिती प्राध्यापक बकी कोमसुआगल स्ट्रीटवर बांधली गेली\n27 / 06 / 2019 41 कोकाली, सामान्य, महामार्ग, टायर व्हील सिस्टम, मार्मारा क्षेत्र, तुर्की\nनवीनतम परिस्थिती पार करून पादचारी बांधलेले profefor बाकी komsuoglu रस्त्यावर\nमर्मारा आणि कोकाली महापौर असोक नगरपालिका संघ. डॉ ताहिर बुयुकाकिन, इझमित जिल्हा कबाग्लू जिल्हा प्राध्यापक डॉ. पादचारी ओव्हरपासवर बांधलेली बकी कोम्सूओगलू स्ट्रीट स्पॉटवरील ताज्या परिस्थितीची तपासणी करते. महापौर बुयुकाकिन यांनी सांगितले की, ओव्हरपास ज्यामुळे रहिवाशांना रस्त्यावरुन पार करावे लागते ते महत्त्वपूर्ण गरजेनुसार पूर्ण होतील आणि म्हणाले की, ओव्हरपास बांधण्यात एक अतिशय महत्वाचा पाऊल उचलला गेला आहे. जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा पादचारी वाहतूक समस्या दूर होतील आणि प्रदेशातील लोक सुरक्षित रस्त्यावरुन पार करु शकतील.\nपूर्ण सेवा देणे हे आपल्या जीवनामध्ये मूल्य जोडणे आहे \"\nमहापौर बुयुकाकिन यांनी सांगितले की ते आपल्या नागरिकांच्या जीवनातील कमतरतेच्या विरोधात काम करीत आहेत आणि म्हणाले की, आम्ही आमच्या नागरिकांच्या गरजांनुसार मानवी-केंद्रित सेवा समजून घेणे सुरू ठेवू. कोकाली ही अतिशय उर्जा आणि उत्पादन क्षमता असलेले शहर आहे. आम्ही आपली मने राजकारणात प्रवेश करून आपली सेवा आणि कार्य चालू ठेवतो. आमच्या लोकांच्या जीवनामध्ये मूल्य जोडण्यासाठी आपल्याकडे फक्त एकच गोल आहे \". महानगरपालिकेचे उपसभापती गोकमेन मेन्गुक, मुस्तफा अल्टेय, उपाध्यक्ष जनरल, आयसेगुल याल्किन्काया, परिवहन विभागाचे प्रमुख आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक ��रा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआवडी लोड करीत आहे ...\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कार न्यूज:\nसलीम दरवीओल्यू स्ट्रीटमध्ये अंगभूत मोबाइल…\nकेसेकी इंटरचेंजमध्ये ओव्हरपास अंगभूत…\nप्राध्यापक ओव्हरपास बेकी कोम्सूओगलु स्ट्रीटवर येत आहे\nSATSO सह 1. ओएसबी दरम्यान नवीन डबल वे…\nमेलेट ब्रिजला पर्याय म्हणून बांधलेल्या पुलावर…\nसेवानिवृत्त प्राध्यापकांनी सरकीवर हवारे सिस्टमची सुचना दिली\nजर्मन प्राध्यापक पासून ट्रॅझनसाठी रेल्वे स्पष्टीकरण\nप्राप्तीची सूचनाः शिवास-कायसेरी लाइन केएमएक्सएनयूएमएक्स + एक्सएनयूएमएक्स शिवास\nमेट्रोबस क्रॉसओवर (व्हिडिओ) च्या संगम\nकरमंद लारेन्डे अंडरपास मधील काम\nकरामन येथील लारेन्डे अंडरपास येथे कार्य वेगाने वाढवले\nलॅरेंडे रेल्वे अंडरपास टॅममधील अभ्यास\nकरमानमधील लारेन्डे अंडरपासवरील काम चालू आहे\nलारेन्डे अंडरपास मध्ये समाप्त होते\nलेझल क्रॉसिंग व्हेईकल सीए मधील mirzmir-şdemiş ट्रेन लायन्स\nनिविदाची सूचनाः माहिती तंत्रज्ञान प्रणाल्या निराधार देखभाल व दुरुस्ती सेवा\nखरेदीची सूचनाः एक्सएनयूएमएक्स वर्ष कर्मचारी परिवहन सेवा खरेदी\nअंकारा YHT स्टेशनमध्ये आयोजित 'मोबिलिझेशन वर्कशॉप'\nकंक्रीट रोड वर्क्स सेइटागझी येथे सुरु\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nआज इतिहासातः एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स हेजाज गव्हर्नर आणि कमांडर\nडीएचएम İ एक्सएनयूएमएक्स वर्ष नोव्हेंबर एअर, पॅसेंजर आणि फ्रेट ट्रॅफिकची घोषणा\nतुर्की हवाई वाहतूक केंद्र होईल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल कार्ड स्मार्ट इस्तंबूलच्या मध्यभागी असेल\nएमिन्नी आयप्सल्टन अलिबायकी ट्रॅम लाइन ��क्सएनयूएमएक्सवर समाप्त होईल\nमेट्रोबस लाइन महिला सुरक्षा कर्मचारी प्रारंभ झाला\nतुर्की कंपनीने बल्गेरियातील सर्वात महत्त्वपूर्ण रेल्वे निविदा जिंकला\nसकर्य रेल सिस्टम प्रकल्पांसाठी ठोस पावले उचलली जातील\nटेकीरडाग रेल्वे स्प्लिटिंगचा मुराटली जिल्हा\nसीएचपी गॅरर यांनी मंत्री तुर्हान यांना उत्तर दिलेः टीसीडीडी गृहनिर्माण कर्ज\nVangölü एक्सप्रेस साहसी मध्ये अपेक्षा महान आहे\nसॅमसन गव्हर्नशिप ग्रीन फ्लॅश वर्णन\nबाकु-टबाइलीसी-कार्स रेल्वे प्रकल्प तुर्की च्या दृष्टी\nएन्का सर्बियामध्ये भागीदार बेचेल सह महामार्ग तयार करेल\nनिविदा आणि कार्यक्रम कॅलेंडर\n«\tश्रेणी एक्सएनयूएमएक्स »\nनिविदाची सूचनाः माहिती तंत्रज्ञान प्रणाल्या निराधार देखभाल व दुरुस्ती सेवा\nखरेदीची सूचनाः एक्सएनयूएमएक्स वर्ष कर्मचारी परिवहन सेवा खरेदी\nनिविदा घोषितः एकल मजली इमारत (TÜVASAŞ)\nपूर्वीचा रशियाचा सम्राट\t11\nकरारः छताच्या प्रकारची सौर उर्जा संयंत्र (TÃœDEMSAÅ) ची व्यवहार्यता\nनिविदा सूचनाः तांत्रिक इमारतींचे विद्युत कार्य सिग्नलइझेशन प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये तयार केले जावे\nनिविदेची घोषणाः केसेकी स्टेशन लॉजिस्टिक वखार क्षेत्र सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा प्रणाली स्थापना\nप्राप्तीची सूचनाः तांत्रिक कर्मचारी आणि ड्रायव्हर्ससह भाड्याने देणार्‍या सेवांची खरेदी\nखरेदी सूचना: तांत्रिक कर्मचारी आणि कार भाड्याने देण्याची सेवा खरेदी\nनिविदा सूचनाः अंतल्या ट्राम वाहन खरेदीची निविदा\n... सर्व लिलाव पहा\nसिरीत विमानतळ टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण\nऑस्ट्रेलियन सिडनी मेट्रो सबवे विस्तार निविदा टेलेसने जिंकली\nएक्सएनयूएमएक्स कंपनीने İझमीर कराबाझार मेट्रोच्या अभियांत्रिकी निविदेत भाग घेतला\nUlukışla Boğazköprü लाइन ओव्हरपास बांधकाम बांधकाम निविदा निकाल\nटीसर करागल कंगाल लाइन विभाग कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वर्क्स टेंडर निकाल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nसहाय्यक निरीक्षक खरेदी करण्यासाठी आरोग्य मंत्रालय\nकास्टॅमोनू विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल युनिव्हर्सिटीत सेराहपांका micकॅडमिक स्टाफची भरती होईल\nरेसेप तैयिप एर्दोगन विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nटाबटाक कर्मचारी भरती ��रेल\nसेलकुक युनिव्हर्सिटी कंत्राटी कर्मचारी ठेवेल\nकरमनोलु मेहमेटबे विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nएटी माईन वर्क्स सामान्य संचालनालय अपंग कामगारांची भरती करेल\nझोंगुलडॅक बॅलेंट एसेव्हिट युनिव्हर्सिटी शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nइस्तंबूल युनिव्हर्सिटीत सेराहपांका micकॅडमिक स्टाफची भरती होईल\nइस्तंबूल विद्यापीठ Cerrahpaşa करार कर्मचारी\nइस्तंबूल विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nएज विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nबुरसा उलुदा विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी भरती करेल\nहयदरपासा ट्रेन स्टेशन इंटिरियर प्रथमच पाहिले गेले\nनवीन जनरेशन बिझिनेस क्लाससाठी तुर्की एअरलाइन्स ड्रीमलाइनर\nअंकारा मेट्रो स्थानकांवर सुरक्षा रांग\nमहापौर सीअर यांनी मर्सीन मेट्रोला तारीख दिली\nतुर्की स्थानिक प्रक्षेपास्त्र 'Merlin' प्रथम मार्गदर्शित कसोटी शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण\nटीसीडीडी एक्सएनयूएमएक्स. प्रदेश पारंपारिक शरद Carतूतील कार्पेट टूर्नामेंट संपेल\nसेवा टीसीडीडीकडून जीवन सुलभ करते\nआयईटीटी व्यवस्थापकांनी खाजगी सार्वजनिक बस चालकांची समस्या ऐकली\nअंकारा मेट्रो क्लीनिंग कार्मिक प्रथम वेळ चर्चासत्र\nईजीओ जनरल मॅनेजर अलकाş खासगी सार्वजनिक परिवहन सहकार प्राधिकरणासमवेत भेटले\nन्यू रेनो कॅप्चरने युरो एनसीएपी कडून पाच तारे कमावले\nअल्ट्रामार्केट्ससह ओपेट रिटेल डेजवर आहे\nओटोकोç एक्सएनयूएमएक्सने श्रेणीमध्ये एक्सएनयूएमएक्स पुरस्कार प्राप्त केला\nरेनो डिसेंबरमध्ये आकर्षक व्याज दर ऑफर करते\nपेट्रोल ओफिसी हेव्हीव्हीकल ड्रायव्हर्स जवळ नेहमीच असतात\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nध्वजांकित करा / इझमिर - तुर्की\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारामध्ये नवीन हाय स्पीड ट्रेन सेट आगमन\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nकपिकुळे येथे नवीन हाय स्पीड ट्रेन सेट\nHalkalı गेबेझ मार्मारे मॅप स्टॉप आणि इंटीग्रेटेड लाइन्स\nअंकारा मेट्रो नकाशा आणि अंकरा रेल्वे प्रणाली\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कु���ीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2019\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n%d blogcu हे आवडलेः", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T21:47:03Z", "digest": "sha1:HX3MHUQT5C4FLQCU7D6RDXZDGNY26Q54", "length": 4642, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुंसवन - विकिपीडिया", "raw_content": "\nपुंसवन कर्म हे गर्भ राहिल्यापासून तिसऱ्या -चौथ्या महिन्यात करावयाचे कर्म आहे.\nपौरुषपूर्ण व सुदृढ संतती निमाण होण्यासाठी करावयाचा हा संस्कार आहे.\nसुदृढ आणि स्वास्थ्यपूर्ण संततीच्या जन्मासाठी म्हणून हा संस्कार केला जातो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण\nहिंदू धर्मातील सोळा संस्कार\nगर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/supreme-court-rahul-gandhi-defamation-case-verdict/", "date_download": "2019-12-08T21:07:03Z", "digest": "sha1:RC6ASDSUYYD6NNGUC4L7DRD3QTKPM3YE", "length": 14791, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "supreme court rahul gandhi defamation case-verdict | 'चौकीदा�� चोर है' विधानाबाबत राहुल गांधींना सक्त 'ताकीद', सुप्रीम कोर्टानं केलं 'माफ' | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\n‘चौकीदार चोर है’ विधानाबाबत राहुल गांधींना सक्त ‘ताकीद’, सुप्रीम कोर्टानं केलं ‘माफ’\n‘चौकीदार चोर है’ विधानाबाबत राहुल गांधींना सक्त ‘ताकीद’, सुप्रीम कोर्टानं केलं ‘माफ’\nनवीदिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची माफी मान्य केली. त्याचप्रमाणे न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की आता राहुल गांधी यांच्या विरोधात कोणताही अवमान प्रकरनातील खटला चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांनी समजदारीने वक्तव्य करायला हवे. राजकीय वादात कोर्टाला खेचणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी मागितलेल्या माफीला आम्ही मंजुरी दिली असल्याचे देखील न्यायालयाने सांगितले.\nराहुल गांधी यांनी वक्तव्यामध्ये ‘चोकीदार चोर आहे’ यामध्ये न्यायालयाचा देखील उल्लेख केला होता. यासंदर्भात भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, राहुल गांधी यांनी मुद्दाम वारंवार हे वक्तव्य केले होते. तसेच राहुल गांधींची माफी मंजूर करत न्यायालयाने भविष्यात अशा गोष्टीबाबत लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.\nकाय आहे नेमका प्रकार \nराहुल गांधी यांच्यावर आरोप करण्यात आला होता की, राफेल डील बाबत वक्तव्य करताना गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तोडून मोडून सोयीस्कररीत्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका भाजप खासदारांकडून करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांची माफी मंजूर केली आहे.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \n���ामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \n ‘मुख्यमंत्री’ शिवसेनेचाच फक्त ‘मंत्री’ पदाबाबत चर्चा बाकी, आघाडीतील ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं\n‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ‘कार्यमुक्त’, बदली\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे…\nकर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार \nखा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती\nसमाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nदिल्ली ‘अनाज’ मंडईत भीषण आग \nपिंपरी : मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य\nहैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी ‘हा…\nमद्यधुंद कार चालकानं तरुणींना उडवलं, एकीचा जागीच मृत्यू \nमुख्यमंत्र्यांनी ‘महापोर्टल’ बद्दल तात्पुरता घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nअहमदनगर : बड्या व्यापाऱ्याविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/child-compromise-family-court-love-humanity-motivation-lifestyle-234913", "date_download": "2019-12-08T21:48:05Z", "digest": "sha1:QQXRBUJGGCKTLNFKQIB2VO3JFNINMT3Z", "length": 13889, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुलांसाठी ‘ते’ पुन्हा आले एकत्र | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nमुलांसाठी ‘ते’ पुन्हा आले एकत्र\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nआई-वडिलांमधील वादाचा मुलांवर परिणाम होतो. त्यांना दोघांच्याही सहवासाची गरज असते. त्यामुळे मुलांना केंद्रस्थानी ठेवून पालकांनी योग्य ते निर्णय घ्यावे.\n- स्मिता जोशी, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय\nपुणे - वैचारिक मतभेदातून त्यांचे बिनसले... चार वर्षे घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयात सुरूच होता... मात्र, दोघांचे मुलांवरील प्रेम कणभरही कमी झाले नाही अन्‌ प्रेमाचा हाच दुवा त्यांना पुन्हा एकत्र आणण्यात महत्त्वाचा ठरला. मुलांसाठी ते पुन्हा एकत्र आल्याचे आदर्श उदाहरण कौटुंबिक न्यायालयात नुकतेच पाहायला मिळाले.\nमुलांसाठी तुम्ही एकत्र येणे गरजेचे असल्याचे समुपदेशन या दांपत्याचे वारंवार करण्यात आले. त्यामुळे प्रवीण आणि लता हे जोडपे आता सर्व वाद विसरून पुन्हा एकत्र आले आहेत. लता या महाविद्यालयात शिक्षिका आहेत, तर प्रवीण हे व्यावसायिक. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे प्रवीण यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला, तर लता यांनी पोटगी मिळण्याची मागणी केली होती. त्यांना १३ वर्षांचा मुलगा (अमेय), तर आठ वर्षांची मुलगी (पूजा) (सर्व नावे बदललेली) आहे. हे दोघेही आईसोबत राहत.\nदिवाळीच्या सुटीत मु��ांचा ताबा मिळावा म्हणून त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. मात्र, आई त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे समुपदेशकांनी त्यांना सल्ला दिला की, तुम्हीदेखील मुलांसोबत पतीच्या घरी जा. पुन्हा एकत्र येऊन त्यांच्यात मुलांसह संवाद झाल्याने व दोघांना एकाच वेळी मुलांचा सहवास लाभल्याने त्यांचे वाद िटले व ते पुन्हा एकत्र आले, असे कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक स्मिता जोशी यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्वयंसिद्धा’ हाकतेय संसाराचा गाडा\nपुणे - ‘तुला झालेल्या मुली माझ्या नाहीत’, असा आरोप करीत पती घटस्फोटासाठी न्यायालयात गेला. त्यामुळे आता आपले काय होणार, या प्रश्‍नाने पत्नी हतबल...\nहैदराबादमध्ये महिला डॉक्‍टरवर बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला. याआधीही निर्भया सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलीवर...\nशालेय मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य\nनांदेड : जिल्ह्यात असलेल्या चार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील निवासी शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे...\n#WomenSafety मानवतेला काळिमा फासणारे ८० लाख ‘सर्च’\nपुणे - हैदराबादमधील तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटनाच माणुसकीला काळिमा फासणारी असतानाच देशात त्याहूनही घृणास्पद गोष्ट घडली आहे...\n... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न\nउमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण...\n'या' पोलिस आयुक्‍तालयाने दिला महिलांना \"भरोसा'\nसोलापूर : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या व पतीसह सासरच्या व्यक्‍तींच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/refused-to-crossed-border-by-those-soldiers-43281/", "date_download": "2019-12-08T20:37:59Z", "digest": "sha1:VFUTSFE36F6IBC7NWPYU4NWGCJTCY4NX", "length": 11935, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘त्या’ जवानांनी पाक हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप धुडकावला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\n‘त्या’ जवानांनी पाक हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप धुडकावला\n‘त्या’ जवानांनी पाक हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप धुडकावला\nप्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या क्रौर्याचा बळी ठरलेले शहीद जवान सुधाकर सिंग आणि हेमराज सिंग या दोघांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केली होती, हा पाकिस्तानचा आरोप लष्करप्रमुख\nप्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या क्रौर्याचा बळी ठरलेले शहीद जवान सुधाकर सिंग आणि हेमराज सिंग या दोघांनी आपल्या हद्दीत घुसखोरी केली होती, हा पाकिस्तानचा आरोप लष्करप्रमुख जन. बिक्रम सिंग यांनी बुधवारी फेटाळला. शहीद हेमराजच्या आप्तांच्या भेटीनंतर ते बोलत होते.\nआमच्या जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आम्ही प्रथम गोळीबारही केलेला नाही. त्यांच्याकडून जोरदार मारा सुरू झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केवळ आम्हीही मारा केला. त्यात त्यांच्या बाजूने जीवितहानी झाली असेलही, असे जन. सिंग म्हणाले. शहीद हेमराजच्या कुटुंबाला लष्करी नियमांनुसार सर्वतोपरी साह्य़ केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. देशासाठी वीरमरण आलेल्या प्रत्येक शहीदाच्या आप्तांची भेट घेण्याची आपली इच्छा आहे आणि प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. अर्थात देशात दहा हजारांहून अधिक वीरपत्नी आहेत आणि त्या सर्वाना माझ्या पत्नीसह भेटणे अशक्य असले तरी आम्हा दोघांची तशी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.\nदरम्यान, शहीद जवान सुधाकर सिंग यांच्या आप्तांच्या सांत्वनभेटीसाठी लष्करप्रमुख जन. बिक्रम सिंग आणि संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे शुक्रवारी मध्य प्रदेशातील सिधि जिल्ह्य़ातील दाढिया या त्याच्या जन्मगावी जाणार आहेत. लष्करप्रमुख आणि मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्���तयारीसाठी लष्कराचे पथक दाढिया गावी दाखल झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसीमाभागातील मराठी भाषकांसाठी सेनेचा बेळगावला उद्या काळा दिन\nभारत सीमेवर संरक्षक भिंत बांधण्याच्या तयारीत, पाकची संयुक्त राष्ट्राकडे तक्रार\nस्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानची नापाक हरकत सर्तक जवानांनी उधळला कट\nचीनने लष्करासाठी सीमेजवळ उभारले ‘वेदर स्टेशन’, भारतासाठी धोक्याची घंटा \nचीनने आणला नवा नकाशा समोर, भूतानच्या सीमेवर दावा\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T22:04:39Z", "digest": "sha1:2IUH52GVYSWWEXCYU5FQMXBSK7QMMFLH", "length": 3637, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्तूर - विकिपीडिया", "raw_content": "\nचित्तूर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.\nहे शहर चित्तूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/21/top-10-countries-with-largest-gold-reserves-in-the-world/", "date_download": "2019-12-08T21:33:42Z", "digest": "sha1:GBI6A4ZOM633C33O4NS3PAVNCKAKV4CL", "length": 8916, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या 10 देशांकडे आहे सर्वाधिक राखीव सोने, भारत आहे या क्रमांकावर - Majha Paper", "raw_content": "\nकथा ‘चार्ली’ नामक झपाटलेल्या बाहुल्याची \nअशी घ्या आपल्या आभूषणांची काळजी\nहार्वर्ड विद्यापीठाने केली लालूंची मुलीची पोल-खोल\nया ठिकाणी सेल्फी काढल्यावर मिळतील ५१ हजार रुपये\n… म्हणून रशियात गायींना घातले जात आहेत व्हीआर गॉगल्स\nअसा आहे राणी एलिझाबेथच्या मौल्यवान आभूषणांचा खजिना\nमूठभर पिस्ता उपयुक्त ठरेल\nसरकारने स्वस्त केले हृदयविकारावरील उपचार\nया सुल्तानची होती १ हजार मुले, गिनीज बुकमध्ये आहे नोंद\nआता अवलंब करू या ‘झीरो वेस्ट कुकिंग’ चा\nमुकेश अंबानींना आहेत हे खाद्यपदार्थ प्रिय\nघरापर्यंत सामान पोहोचविणारे डिलिव्हरी रोबो\nया 10 देशांकडे आहे सर्वाधिक राखीव सोने, भारत आहे या क्रमांकावर\nNovember 21, 2019 , 5:16 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: अमेरिका, भारत, रिझर्व्ह गोल्ड, सोने\nसोने हा धातू आपल्या सर्वांसाठीच किती महत्त्वाचा आहे, आपल्याला माहितीचे आहे. जगात सर्वाधिक प्रमाणात सोने खरेदी करण्यामध्ये भारतीय अव्वल आहेत. ज्या देशाच्या रिझर्व्ह बँक अथवा सेंट्रल बँकेकडे जेवढे अधिक सोने असते, तेवढे त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते. मात्र भारतात परिस्थिती वेगळी असून, येथे रिझर्व्ह बँके ऐवजी जनतेकडे अधिक सोने आहे.\nसोने रिझर्व्ह ठेवण्याच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार, अमेरिकेकडे 8,133.5 टन सोने आहे.\nया यादीत जर्मनी दुसऱ्या स्थानावर असून, जर्मनीकडे 3,367 टन सोने आहे. युरोपियन देशात जर्मनीकडे सर्वाधिक सोने आहे.\nसोने रिझर्व्ह ठेवण्याच्या यादीत इटली तिसऱ्या स्थानावर आहे. इटलीकडे 2452 टन सोने आहे. इटलीकडे जगाच्या 64 टक्के सोने आहे.\nफ्रान्स या यादीत चौथ्या स्थानी आहे. फ्रान्सकडे 2436 टन सोने आहे.\nक्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश असलेल्या रशियाकडे 2228.2 टन सोने असून, रशिया या यादीत पाचव्या स्थानावर आहे.\nसोने रिझर्व्ह ठेवण्याच्या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2141 टन सोने आहे.\nस्विर्झलँड या यादीत सातव्या क्रमांकावर असून, त्यांच्याकडे 1040 टन सोने आहे.\nजगातील आकाराने छोट्या असलेल्या देशांपैंकी असलेल्या जापानकडे 765 टन रिझर्व्ह सोने असून, जापान आठव्या क्रमांकावर आहे. 1950 मध्ये जापानकडे केवळ 6 टन सोने होते.\nनेदरलँड गोल्ड रिझर्व्ह ठेवणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. नेदरलँडकडे 612 टन सोने आहे.\nगोल्ड रिझर्व्हमध्ये भारत दहाव्या स्थानावर आहे. भारताकडे अधिकृतरित्या रिझर्व्ह सोने 557.7 टन आहे. मात्र रिपोर्टनुसार, भारतीय नागरिक आणि मंदिरांमध्ये याच्या कितीतरी पट अधिक सोने आहे. भारत जगातील सर्वात मोठे सोने आयात देश आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/h-pylori", "date_download": "2019-12-08T21:06:56Z", "digest": "sha1:C3SCVKDDH54UGJUZ6OXS4CTQY6UJFEK5", "length": 14983, "nlines": 202, "source_domain": "www.myupchar.com", "title": "एच. पायलोरी: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - H. Pylori in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n58 वर्षों का अनुभव\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nएच. पायलोरी काय आहे \nएच. पायलोरी (हेलिकोबॅक्टर पायलोरी) हा एक जीवाणू आहे जो आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि पोटात आश्रीत होतो. हे बऱ्याचदा कॉमन्सल म्हणून काम करतं (पोटात राहतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास करत नाही); पण काही लोकांमध्ये काही परिस्थिती मध्ये, तो पोटात वाढतो आणि पोटातील अल्सर साठी कारणीभूत ठरतो. सामान्यत: जीइआरडी (GERD गॅस्ट्रो-एसोफॅगल रेफ्लक्स डिसीज) नामक दीर्घकालीन स्थितीत त्याचा परिणाम होतो ज्याचा सहजपणे अँटिबायोटिक्सचा वापर करून उपचार केला जाऊ शकतो.\nत्याची मुख्य ���िन्हे आणि लक्षणे काय आहेत \nजेव्हा एच. पायलोरी पोटात प्रवेश करतो, तो पोटात ॲसिड चे उत्पादन वाढवतो आणि पोटाच्या आतील थराला नुकसान पोहोचवतो ज्याचा अल्सरच्या स्वरूपात परिणाम होतो. (कधी-कधी तो मल्टीपल गॅस्ट्रीक अल्सरसाठी कारणीभूत ठरतो) अल्सरच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत:\nओटीपोटाच्या वरील भागात वेदना. (अधिक वाचा: पोट दुखीची कारणं)\nओटीपोटात वेदना, जे जेवण केल्यावर वाढते आणि जेवणाच्या काही तासांनी थांबते; तसेच उपाशी राहील्याने किंवा उशिरा जेवण केल्याने देखील वाढते.\nउलट्या (कधीकधी उलट्यामध्ये रक्त दिसणे).\nवजन कमी होणे आणि ॲनिमिया.\nयाची मुख्य कारणं काय आहेत \nएच. पायलोरी पोटात कसा प्रवेश करतो हे माहिती नाही पण प्रवेश केल्यानंतर पोटाच्या थरात अल्सर उत्पन्न करतो. एच. पायलोरी हा स्वतःच गॅस्ट्रीक अल्सरेशनसाठी कारणीभूत असतो पण काही धोकादायक घटक असे आहेत जे एखाद्या व्यक्तीस जीवाणू संसर्गास प्रवृत्त करू शकतात.\nया धोकादायक घटकांमध्ये समावेश आहेत:\nज्या व्यक्तीला अगोदरच एच. पायलोरी चा संसर्ग झाला आहे, त्याच्या संपर्कात राहणे.\nखराब पाणी पिणे (असे पाणी पिल्याने हा संसर्ग होऊ शकतो).\nजास्त घनतेच्या परिसरात राहणे.\nवाईट वैयक्तिक आरोग्य परिस्थितीत जगणे.\nयाचे निदान आणि उपचार कसे केले जातात \nपुरेश्या वैद्यकीय इतिहासासोबत संपूर्ण क्लिनिकल चाचणी, यामुळे गॅस्ट्रो-एसोफेगल रीफ्लक्स डिसीज (जीईआरडी-GERD) रोगाचे निदान होऊ शकते. एच. पायलोरी च्या संसर्गाचे निदान करण्यासाठी काही तपासण्या करणे अत्यावश्यक आहेत. या तपासणीत समावेश होतो :\nमल च्या चाचणी सोबत रक्त चाचणी जसे की सीबीसी(CBC).\nपोटाच्या वरच्या पचनमार्गाची एन्डोस्कोपी.\nसहसा एच. पायलोरी संसर्गाचा तोंडावाटे औषधोपचार केला जातो, ज्यामध्ये खालील वर्गांच्या औषधांच्या संयोजनाचा उपचार समाविष्ट असतो:\nअँटिबायोटिक्स - ॲमॉक्सिसिलिन, मेट्रोनिडाझोल, टिनिडाझोल, क्लेथिथ्रोमाइसिन इत्यादी औषधे इ. जीवाणू नष्ट करण्यात मदत करतात.\nप्रोटॉन पंप इनहिबिटर आणि हिस्टॅमिन अवरोधक - ही औषधे पोटातील ॲसिड कमी करण्यात मदत करतात आणि अल्सर बरा करण्यासाठी मदत करतात\nबिस्मुथ सबसॅलिसायक्लेट - अल्सरवर आवरण टाकून ते अंतर्गत थर संरक्षित करते.\nएच. पायलोरी साठी औषधे\nएच. पायलोरी साठी औषधे\nएच. पायलोरी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं ��ीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nतुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nडॉक्टरांच सल्ला घेतला काय\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nलॅब टेस्ट बुक करा\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.slicesoflife.me/2010/01/jokes-apart.html", "date_download": "2019-12-08T22:18:44Z", "digest": "sha1:L2EE7NI2U5KVNDLJBOW5WIRFC5PY24SV", "length": 5811, "nlines": 107, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Jokes Apart !", "raw_content": "\nJack : कुठून आणायचे दरवेळी नवीन जोक्स तुला पण काही सुचत नाहीये नवीन.\nकाय timepass चाललाय तुझा फेकून दे तो मोबाईल.\nजा. गरम पाणी आण रंग काढायला.\n\" Eve म्हणते Adam ला : सांग ना, तू खरच माझ्यावरच प्रेम करतोस ना\nAdam म्हणतो : इथे दुसरं कोणी आहे का \nJack : झाला जोक यात काय आहे हसण्यासारखं यात काय आहे हसण्यासारखं SMS च्या जोक्सला लोकं हसत नाहीत आजकाल.\nJill : Jack , आपलं लग्न पण अश्याच अपरिहार्यते मुळे झालाय का दुसरं कोणी बुटके मिळाले नाही म्हणून दुसरं कोणी बुटके मिळाले नाही म्हणून जवळपासच्या जगात ३ फुट उंचीचे केवळ आपण दोघंच होतो म्हणून जवळपासच्या जगात ३ फुट उंचीचे केवळ आपण दोघंच होतो म्हणून इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून \nJack : तुला माहिती आहे याचं उत्तर \nJill : हो माहिती आहे..... माहिती होतं. मान्य पण होतं मला. पण परवा Sweetie चा divorce झाला, त्यावेळी खूप भीती वाटली. Love-Marriage असूनही जर असं होऊ शकतं, आपलं तर ....\nJack : दुसऱ्या बरोबर का आपल्या relation ला compare करतेयस आपण दुसऱ्यासारखे आहोत का \nJill : तसं नाहीरे. पण मला कळत नाहीये कि आपल्या relation मध्ये प्रेम जास्ती आहे कि adjustment \nतुला काय वाटतं आपली Circus पाहायला जे Couples येतात त्या सर्वांचे एकमेकांवर प्रेम असते \nसगळ्यांनी कुठे ना कुठे Adjustment केलेलीच असते. एकदा Adjustment करायची आहे असं ठरवलं तर बाहुली बरोबर पण संसार करता येतो.\nपण कोणीच \"इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून\" हे मान्य नाही करत आणि आपण मान्य केलाय इतकाच काय तो फरक.\nJill : इतक कसं रे कडवट बोलतोस तू. बोलला असतास थोडं खोटं, म्हणाला असतास \"प्रेम जास्ती आहे \" तर काही बिघडलं असतं का \nJack : टाक. पाणी टाक. रंग काढू दे चेहऱ्यावरचा.\nदिवसभर तोंडाला रंग लावून, खोटे मुखवटे घालून फिरतो आपण. Adjustment च्या चेहऱ्यावर प्रेमाचा खोटा रंग लावून.\nएकमेकांबरोबर असताना तरी आपण खरं बोलायला हवं नाही का \nआपल्या relation मध्ये प्रेम आणि Adjustment पेक्षा हा खरेपणा खूप जास्ती आहे ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T22:04:26Z", "digest": "sha1:6YXCSOWVYLS6HT2JWDKSAZFJR7WOUF6G", "length": 9602, "nlines": 250, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उदयनराजे भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउदयनराजे भोसले (जन्म: २४ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. २०१९ च्या निवडणूकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडुन आले होते परंतु सदस्यत्वाचा राजनामा देत ते भारतीय जनता पक्षात गेले. लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले.\nजून २०१९ – ऑक्टोबर २०१९\n१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\nभारतीय जनता पक्ष (22)\nउप-निवडणुकांआधी: गोपीनाथ मुंडे – मृत\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (5)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२)\nप्रीतम मुंडे (गोपीनाथ मुंडे (मृत) यांच्या जागी)\n१५व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्रातील खासदार\n१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार\n{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजक���रणी\n१५ वी लोकसभा सदस्य\n१६ वी लोकसभा सदस्य\n१७ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९६६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१९ रोजी १९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/facebook-user-deceived-retired-scientist-236550", "date_download": "2019-12-08T21:58:56Z", "digest": "sha1:MSAQVLY5ZCNC6OGIVF6JRQKJS3T4GGAC", "length": 15001, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘फेसबुक फ्रेण्ड’कडून निवृत्त शास्त्रज्ञाला गंडा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\n‘फेसबुक फ्रेण्ड’कडून निवृत्त शास्त्रज्ञाला गंडा\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nफेसबुक मैत्रिणीचा निवृत्त शास्त्रज्ञाला साडेतीन लाखांचा गंडा\nमुंबई : फेसबुकवरील मैत्रिणीने निवृत्त शास्त्रज्ञाला साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. फेसबुकवरील मैत्रिणीने आपण लंडनमधील औषध कंपनीत काम करत असल्याचे भासवून कोट्यवधींच्या कमाईचा व्यवसाय मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. या प्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nप्लेगची महामारी पुन्हा येणार\n६७ वर्षीय तक्रारदार निवृत्त शास्त्रज्ञ असून निवृत्तीनंतर सध्या सल्लागार म्हणून काम करतात. तक्रारीनुसार १९ ऑक्‍टोबरला त्यांना फेसबुकवर रोझी मॉर्गन नावाच्या महिलेने मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे दूरध्वनी क्रमांक एकमेकांना दिले. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करू लागले. त्या वेळी मॉर्गनने त्यांना आपण औषध कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. सध्या औषधी तेलाला खूप मागणी असून त्यांची कंपनी ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमधून पाच हजार डॉलरमध्ये खरेदी करते. तसेच नवी दिल्लीतील डॉ. विरेंद्र शर्मा तेच तेल २५०० डॉलरने विकतात, असे मॉर्गनने सांगितले. तेच तेल कंपनीला पाच हजार डॉलरला विकून चांगला फायदा मिळवता येईल.\nव्हाट्सअपमध्ये सुरू होणार हे नविन फीचर\nया वेळी तक्रारदाराला मॉर्गनने नफ्यातील ७० टक्के हिस्साही देण्याचे मान्य केले. या वेळी विलिय���्स अँड्रू यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्या वेळी विलियम्सने १०० लिटर तेल घेण्यास होकार दर्शवला. पण तीन लिटर सॅम्पल पाठवण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदाराने दिल्लीतील शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी पैसे जमा करण्यास तक्रारदाराला सांगण्यात आले. त्यांनी साडेतीन लाख रुपये भरल्यानंतर त्यांना तेल मिळाले नाही. त्यानंतर संशय आल्यामुळे तक्रारदाराने १५ नोव्हेंबरला या प्रकरणी पवई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्नी प्रियकरासोबत पळाली; पतीने मुलांची हत्या करत...\nमुंबई : पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने निराश झालेल्या पतीने मुलांची हत्या करत स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील चेंबूर येथील...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; वाचा दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडी\nमुंबई विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि बैठकीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती...\n'पानिपत'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय; मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद\nमुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर...\n साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल\nमिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये...\nअमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आहेत तरी कोण\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी औरंगाबाद येथे शिवसेना वृक्षतोड करणार असे ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र...\nभाजपचे आता 'मिशन मुंबई'; महापालिकेत शिवसेनेला आव्हान देणार\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भाजपने आगामी निवडणुकांवर लक्ष्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं��� सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/anandarwat-nagpur-receives-23-officers-236052", "date_download": "2019-12-08T20:36:21Z", "digest": "sha1:SPMRP7FS5FNSAEKR2JWV64LNL4IGVZ6Z", "length": 15655, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "आनंदवार्ता...उपराजधानीला मिळाले 23 अधिकारी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nआनंदवार्ता...उपराजधानीला मिळाले 23 अधिकारी\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\nगडचिरोली परिक्षेत्रात विजय राणे, कांजूर मार्गचे जनार्दन हेगडकर, खेरवाडीचे आनंद थिटे यांचा समावेश आहे. तर अमरावती परिक्षेत्रात रमाकांत खंडारे, महेश मछले, स्वप्निल ठाकरे, हेमराज कोळी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.\nनागपूर : पोलिस महासंचालक कार्यालयाने मुंबईतील 280 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती दिली. तसेच त्यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली. उपराजधानील 23 आणि नागपूर परिक्षेत्राला 18 सहायक पोलिस निरीक्षक बदलून येणार आहेत.\nनागपूर शहरात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये अन्टॉप हिलचे योगेश सानप, आरसीपी पथकाचे राजू बस्तावडे, टिळकनगरचे शंकर धायगुडे, जेजे मार्गचे सूरज देवकर, संतोष मुंढे, टॉम्बेचे राहुल सावंत, डीएन नगरचे सतीश गोडसे, ओशीवाराचे विलास मोटे, निर्मलनगरचे ज्ञानेश्वर ढवळे, माटुंगाचे मारुती शेळके, देवनारचे मयूरेश शिंदे, चारकोपचे रिजवान शाह, एमआयडीसीचे स्वप्निल भुजबळ, दादरच्या स्वरांजली खानकर, ओशीवाराचे श्रीकांत संघर्षी (कांबळे), कांदिवलीचे वैजीनाथ कुकडे, दादरचे नीलेश खेडकर, बांगूरनगरचे शीतलकुमार गायकवाड, निर्मलनगरचे अयूब संडे, कुलाबाच्या प्रियांका देवकर, गोरेगावचे संदीप पाटील, पवईच्या किशोरी माने, गोराई (मालाड) चे चंद्रकांत मेटे यांचा समावेश आहे.\nपदोन्नती मिळाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नतीसह बदलीसुद्धा झाल्याने अनेकांचा हिरमोडही झाला. गडचिरोली परिक्षेत्रात विजय राणे, कांजूर मार्गचे जनार्दन हेगडकर, खेरवाडीचे आनंद थिटे यांचा समावेश आहे. तर अमरावती परिक्षेत्रात रमाकांत खंडारे, महेश मछले, स्वप्निल ठाकरे, हेमराज कोळ��� या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.\nभायकुलाचे प्रमोद शिंदे, पंतनगरचे प्रमोद रास्कर, भोईवाडाचे हेमंत पवार, अंधेरीच्या प्रचिती गडकरी, खेरवाडीचे सुशांत पाटील, विशेष शाखेचे पंकज बैसाने, गोवंडीच्या शुभांगी वाजे, साकीनाकाचे गणेश बैरागी, कुर्ल्याचे हरीश्‍चंद्र गावंडे, बांगुरनगरचे दीपक पाटील, भूषण पवार, आरसीएफचे महेश गावंडे, पार्क साईटच्या नीलम बाबर, साकीनाकाचे लक्ष्मण लोणारे, नेहरूनगरच्या भाग्यश्री कुळकर्णी, शेवरीचे नारायण तुरकुंडे, मालवणीचे राजकुमार बरडे, भांडूपच्या स्वप्ना नेवसे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआनंदवार्ता... खाऊ गल्ली'साठी प्रतीक्षा संपुष्टात\nनागपूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली \"खाऊ गल्ली' सुरू करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नव्या वर्षाचा मुहूर्त निश्‍चित केला. महापौर संदीप जोशी...\nखासगी संस्थांच्या घशात \"मनपा' शाळा टाकू नका\nनागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे \"प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने \"...\nभाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी संजू परब यांना उमेदवारी\nकणकवली/सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अखेर संजू परब यांच्या नावावर माजी मुख्यमंत्री तथा...\nअंकिता रैनाचा सोलापूरात डबल धमाका\nसोलापूर : प्रिसिजन सोलापूर ओपन महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाने ग्रेट ब्रिटनच्या नैकता...\nउद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर जयंंत पाटील म्हणाले,\nइस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख...\nआता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत : शशिकांत शिंदे\nकुडाळ (जि. सातारा) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र, ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से���टर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47110", "date_download": "2019-12-08T22:46:58Z", "digest": "sha1:CKJBFOFOBAG6MILZPOAFA3JJAQVRJBFM", "length": 9329, "nlines": 121, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मतदार नोंदणी, गुगल, सुरक्षा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मतदार नोंदणी, गुगल, सुरक्षा\nमतदार नोंदणी, गुगल, सुरक्षा\nआज टाईम्स ऑफ इंडीयातील\nही बातमी वाचली. मतदार नोंदणीचे काम गुगल या कंपनीला दिल्यामुळे सुरक्षेसंबंधी प्रश्न निर्माण होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या निर्णयाच्या बर्‍या-वाईट परीणामांबद्दल अधिक माहिती मिळावी म्हणून हा धागा.\nबातमी वाचली आणी कळली. तरीही\nबातमी वाचली आणी कळली. तरीही कृपया बातमीचा थोडक्यात का होईना, पण मराठीत सारांश देणार का\nयुरी, बदल केला आहे.\nयुरी, बदल केला आहे.\nआभार स्वाती२. बातमी वाचली.\nबातमी वाचली. मुद्दा बराचसा पटला.\nइलेक्शन कमिशनच्या डेटाबेसमध्ये काय स्वरूपाची माहिती असू शकते जिचा गैरवापर केला जाऊ शकतो\nमला हि माहिती सुचतेयः\n१. कोणत्याही रजिस्टर्ड व्यक्तीची इत्यंभूत माहिती (जन्मतारखेपासुन इमेलआयडीपर्यंत सर्वकाही)\n२. देशातल्या अतीमहत्वांच्या व्यक्तींचे नावपत्त्यांसहित सर्व डिटेल्स.\nबातमी वाचली. परदेशी कंपनीला\nपरदेशी कंपनीला हे काम देणे हा भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठाच धोका आहे.\nएक तर गूगलकडे ही सिस्टिम आधीच तयार असेल, किंवा वेळीच तयार करून घेण्याची क्षमता असेल., (बहुधा भारतीय लोकांची मदत घेऊनच. ) कारण अशीच मदत त्यांनी वेळोवेळी इतर राष्ट्रांनाहि दिल्याचे वाचले.\nशिवाय ते ही मदत फुकट करणार आहेत असेहि वाचले.\nतेंव्हा भारतातले लोक त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेऊ शकतील अशी आशा आहे. बोलून चालून या बाबतीत भरपूर ज्ञान असणारे लोक भारतातच जास्त आहेत.\nगूगल अशा सर्विसेस मधे आहे\nगूगल अशा सर्विसेस मधे आहे याची कल्पना नव्हती. डेटाबेस तयार करण्यासाठी तशी ऑनलाईन सर्विस असावी लागते - ती अ‍ॅमेझॉन ची आहे व इतर काही कंपन्यांची आहे. गूगल ची आहे असे वाचले नाही कधी.\nदुसरे म्हणजे हे टिपिकल \"सर्विसेस\" कंपन्यांचे काम वाटते - इन्फि, विप्रो ई. गूगल कधी त्यात पडू लागले\nगूगल असा डेटा एन एस ए ला द्यायला लीगली बांधील नसेल - कारण तो अमेरिकन लोकांचा डेटा नाही आणि बहुधा तो भारतातील सर्वर वर ठेवावा लागेल. \"स्पायिंग\" मात्र होऊ शकते हे खरे.\nगूगल असा डेटा एन एस ए ला\nगूगल असा डेटा एन एस ए ला द्यायला लीगली बांधील नसेल - कारण तो अमेरिकन लोकांचा डेटा नाही आणि बहुधा तो भारतातील सर्वर वर ठेवावा लागेल. \"स्पायिंग\" मात्र होऊ शकते हे खरे. >>>>>>>>>\nफारएण्ड, जिथे स्नोडेन आणि असांज सारखे लोकं, अमेरिकेचा डेटा काढुन घेऊ शकतात, तिथे भारतातील डेटाच्या सुरक्षेचे काय. कालच कुठेतरी वाचलं, की भारतातल्या मागील ३ वर्षात १००० हुन अधिक सरकारी वेबसाईट्स हॅक झाल्या होत्या.\nगुगलने काही विषेश पॅकेज दिलय की काय \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/new-smartphone-launch", "date_download": "2019-12-08T21:27:38Z", "digest": "sha1:22ASUOMB3ZF7Y243MRYUEA7LMVULLETE", "length": 6605, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "new smartphone launch Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\nसॅमसंगने आज (20 ऑगस्ट) दोन प्रीमियम स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ला भारतात लाँच केले आहे. Galaxy Note 10 स्मार्टफोनची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.\nHTC चा ट्रिपल कॅमेराचा फोन लाँच, पाहा किंमत आणि फीचर\nमोबाईल इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी HTC ने आपला नवीन मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. Wildfire X असं या नव्या मॉडलचं नाव आहे.\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोल��\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nमुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच : राम कदम\nलता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार\nVIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा\nनारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, विनायक राऊतांचा टोला\n2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील\nहातात हात, चेहऱ्यावर हास्य, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं स्वागत\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/self-experience-astrology-1149426/", "date_download": "2019-12-08T20:36:34Z", "digest": "sha1:V2GOJYKEE262BU7ZFGAWWDGOABYDEBR3", "length": 26693, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वानुभव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव.\nवास्तविक जन्माला येणारे प्रत्येक बालक जन्मत: नास्तिकच असते.\nज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव. प्रत्येक श्रद्धावान मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेले साधक अनुभव जमा करून ठेवतो व इतरांना उत्साहाने सांगतो आणि बाधक अनुभव मात्र काही जुजबी कारणे, पळवाटा शोधून तो बाजूला सारतो आणि विसरून जातो..\n‘ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे कर्तृत्व’ मानणारे लोक जगात बहुसंख्य आहेत व ते नाकारणारे लोक जगभरात ‘अल्पसंख्य’ किंवा ‘फारच अल्पसंख्य’ ���सावेत. वास्तविक जन्माला येणारे प्रत्येक बालक जन्मत: नास्तिकच असते. ईश्वर कोण आहे, कुठे आहे व तो काय करतो, हे त्याला कुठे ठाऊक असते त्याचे आई-वडील व इतर मोठी मोठी माणसे ते त्याला सांगतात. मग प्रत्येक मनुष्य बालपणापासूनच ईश्वर मानू लागतो, कारण सर्वाच्याच मनावर त्यांच्या बालपणापासून ‘ईश्वराचे अस्तित्व व कर्तृत्व’ बिंबविलेले असल्यामुळे त्या प्रश्नाचा नि:पक्षपाती विचार बहुधा कुणीच करू शकत नाहीत; पण याबाबत कधी चर्चा करण्याची वेळ आलीच, तर मात्र ते म्हणतात की, ईश्वराच्या ‘अस्तित्व आणि कर्तृत्वाचा’ त्याला ‘स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव’ (स्वानुभव) आलेला आहे व म्हणून ते ईश्वरावर विश्वास (श्रद्धा) ठेवतात. तसे पाहता मानव जातीचे विश्वास व सर्वच ज्ञान, मानवजातीने स्वत: घेतलेल्या अनुभवांतूनच जमलेले असते व त्यामुळे ‘एकूणच सर्व ज्ञानांचा व मतांचा उगम व विस्तार स्वानुभवजन्यच असतो, असावा’ हे म्हणणे सर्वसाधारणपणे बरोबरच आहे.\nपरंतु तसे म्हणण्यात एक मेख आहे व ती त्या अनुभवांचा अर्थ लावण्यामध्ये आहे. आपले मन जर ‘मोकळे मन’ (डस्र्ील्ल ्रेल्ल)ि असेल, तर आलेल्या अनुभवांचा योग्य अर्थ लावला जाण्याची शक्यता जास्त असते. जर मन पूर्वग्रहदूषित असेल (जसे बहुधा सर्वाचे असते) तर आलेल्या अनुभवाचा अर्थ पूर्वग्रहानुसार लावला जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे अगदी एकाच अनुभवाचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळा लावू शकतात, लावतात.\nआता एक साधे उदाहरण घ्या. एका कुटुंबातील एक मुलगा एस.एस.सी.साठी पुष्कळ अभ्यास करूनही परीक्षेत नापास झाला. पुढच्या वर्षी त्याच परीक्षेसाठी अभ्यास करून तो पुन्हा बसला व चांगला पास झाला. आता त्याच्या आईचे म्हणणे असे की, दुसऱ्या वर्षी तो बसण्यापूर्वी तिने दादरच्या सिद्धिविनायकाला नवस केला होता आणि वडिलांचे म्हणणे असे की, या वर्षी मुलगा नक्की पास होईल, असा ‘आशीर्वाद’ त्यांच्या गुरूने दिला होता. यंदा मुलगा पास झाला याचा आनंद सर्वाना झालाच, पण त्याचे सारे श्रेय दिले गेले ते नवसाला व गुरुबाबांच्या आशीर्वादाला. आधीच्या वर्षी तो नापास झाला, तेव्हा काही विषयांचा त्याने पुरेसा अभ्यास केला नसेल किंवा ते विषय तेव्हा त्याला नीट समजले नसतील किंवा त्या वर्षी फार अनपेक्षित वेगळेच प्रश्न आले असतील किंवा आणखी काही कुठे चुकले असेल, उणे राहिले अ��ेल आणि पुढील वर्षी, त्या परिस्थितीत बदल होऊन तो चांगला पास झाला असेल, अशा शक्यता कुणी लक्षात घेत नाही. खोलात जाऊन खरे कारण शोधण्याची, योग्य अर्थ लावण्याची बहुधा कुणाची तयारी नसते. त्यापेक्षा देवाच्या कृपेने किंवा गुरुबाबाच्या आशीर्वादाने हे घडले, असा निष्कर्ष काढणे फार सोपे असते. अनुभव एकच आहे, पण त्यातून निघालेले अर्थ वेगवेगळे आहेत.\nजे परीक्षेबाबत खरे आहे तेच नोकरी-व्यवसायाबाबत, लग्नाबाबत, सांसारिक अडचणी, आजार, शरीर प्रकृती आणि आयुष्यातील अगदी मृत्यूपर्यंतच्या सर्व बाबतीत खरे आहे. आपल्याला आलेल्या अडचणी व झाले असले तर त्यांचे निराकरण या सगळ्यांचे अर्थ आपण आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो. तुमच्या आयुष्यातील समस्यांना व यशापयशाला, आकाशातील ग्रह कारणीभूत आहेत, अशी जर तुमची समजूत असेल, तर तुम्ही कुणा ज्योतिषाकडे जाल किंवा जगातील काही सुष्ट, दुष्ट गूढ (आध्यात्मिक) शक्ती तुम्हाला अपकारक, हानीकारक ठरत आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादा बुवा-बाबा किंवा सद्गुरू (पुरुष किंवा स्त्री) शोधून काढाल व असले लोक त्या घटनांचे गूढार्थ तुम्हाला समजावून सांगतील, तुम्ही त्यांचे मार्गदर्शन घ्याल, खोटेच समाधान मिळवाल, पण तुम्ही लुटले जाल हे निश्चित.\nसर्वाच्या आयुष्यातील बरे-वाईट सर्वच अनुभव ढोबळपणे दोन भागांत विभागता येतात. एक ‘साधक’ व दुसरे ‘बाधक’. काही अनुभव ज्योतिषी, गुरू, ईश्वर, दैवी किंवा गूढ शक्ती इत्यादींवरील विश्वासाला स्पष्टपणे ‘साधक’ असतात तर दुसरे काही अनुभव स्पष्टपणे ‘बाधक’ असतात. गुरूने, ज्योतिषाने सांगितले तसेच घडले तर तो साधक अनुभव आणि त्याच्या विरुद्ध घडले तर तो बाधक अनुभव. प्रत्येक श्रद्धावान मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेले साधक अनुभव जमा करून ठेवतो व इतरांना उत्साहाने सांगतो आणि बाधक अनुभव मात्र काही जुजबी कारणे, पळवाटा शोधून तो बाजूला सारतो आणि विसरून जातो. देवाची नियमित पूजा-प्रार्थना करीत असल्यामुळे त्याच्यावर आलेली संकटे कशी टळली ते तो मोठय़ा उत्साहाने सांगतो, पण मुळात ते संकट आले कसे व त्यामुळे कमी-जास्त नुकसान झाले ते झाले कसे, याचे त्याच्याजवळ काही उत्तर नसते किंवा पूर्वजन्मींचे ‘संचित कर्म’ आपला कर्मविपाक सिद्धान्त किंवा ‘सैतानाचे दुष्कर्म’ अशी उत्तरे सर्वच ठिकाणी लागू पडतात. दैवी शक्तींवरील विश्वास, गुरूच्या अतिनैसर्गिक सामर्थ्यांवरील विश्वास, तसेच ज्योतिष, मुहूर्त पत्रिका पाहणे, जुळविणे वगैरेंवरील विश्वास या कशालाही पूर्ण ‘बाधक’ असे कितीही प्रत्यक्ष अनुभव, श्रद्धावंताच्या जीवनात आले तरी तो आपली श्रद्धा सोडत नाही, कारण त्याच्या पूर्वजन्मींची कर्मे त्याला ठाऊक नाहीत, असे तो म्हणतो, तसेच ईश्वराची इच्छा काय आहे तेही त्याला माहीत नाही, असे तो म्हणतो. थोडक्यात असे की, तो सगळे साधक अनुभव जमा करतो व सगळे बाधक अनुभव बाजूला सारतो. कुठल्याही घटनेचा योग्य अर्थ समजण्यासाठी पूर्वग्रहविरहित मोकळे मन म्हणजे जे विवेकी मन हवे असते ते फारच थोडय़ांपाशी असते व ते त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळविलेले असते. सर्व घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनांतून बघण्याची व तर्कबुद्धी वापरण्याची सवय त्यांनी स्वत:ला लावून घेतलेली असते.\nदंगे, युद्धे, वाहनांचे, घरांचे अपघात, आगी, जत्रेत झालेली चेंगराचेंगरी व त्यात होणारे स्त्रिया व बालकांचे मृत्यू इत्यादी सर्व मानवनिर्मित दुर्घटनांचे अनुभव हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण अशा आपत्तीतून काही जण वाचत असले तरी कित्येक जण त्यात आपले जीवनसर्वस्व गमावून बसतात. अशा दुर्घटनांमध्ये मरणारे का मरतात आणि वाचणारे का वाचतात याचा विश्वासार्ह शोध गूढ दैवी शक्तींचे अस्तित्व किंवा कर्मफलसिद्धान्त मानून, आपण कधीच घेऊ शकणार नाही.\nतसेच नैसर्गिक आपत्तींची उदाहरणे घ्या. अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती केव्हा, कुठे येतील आणि केवढा हलकल्लोळ माजवतील, हे कुठल्याही सद्गुरूला, बुवा, बाबा, ज्योतिषी यांना कधीच माहीत नसते. या आपत्तीसुद्धा अचानक येतात व त्यात हजारो निष्पाप माणसांना आपले सर्वस्व आणि प्राणसुद्धा गमवावे लागतात. वादळाने, पुराने हजारोंच्या आयुष्याची वाताहत होऊ शकते आणि त्सुनामी आली तर ती किती लाखांचे जीवन उद्ध्वस्त करील याचा काही पत्तासुद्धा लागत नाही. शिवाय सर्वच आपत्ती हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती किंवा धार्मिक, अधार्मिक असा काहीही भेद करीत नाहीत. मग अशा आपत्तींमध्ये सापडून मरणारे सर्व लोक काय पापी असतात आणि त्यातून वाचणारे सर्व लोक काय पुण्यवान असतात आणि त्यातून वाचणारे सर्व लोक काय पुण्यवान असतात जे सहीसलामत वाचतात ते म्हणतात आम्ही गुरुकृपेने किंवा ईश्वरकृपेने वाचलो; पण ज्यांचा जीव जातो त्यांच्यावर तो परमदयाळू ईश्वर का बरे कृपा करीत नाही जे सहीसलामत वाचतात ते म्हणतात आम्ही गुरुकृपेने किंवा ईश्वरकृपेने वाचलो; पण ज्यांचा जीव जातो त्यांच्यावर तो परमदयाळू ईश्वर का बरे कृपा करीत नाही त्यांचे मागे राहिलेले नातेवाईक मग म्हणतात की, त्यांच्या नशिबात अपमृत्यू होता.\nसारांश असा की, हे सर्व घटना घडून गेल्यावर समजूत घालण्याचे विचार आहेत. खरे तर या अगणित आपत्तींच्या कटू अनुभवांचा पूर्वग्रह विसरून मोकळ्या मनाने एकत्रित आढावा घेतला, तर ते सर्व अनुभव ईश्वरावरील श्रद्धेला स्पष्टपणे बाधक असतात. का म्हणून तो ईश्वर, अशा लाखो संसार उद्ध्वस्त करण्याऱ्या दुर्घटना घडवून आणतो का म्हणून त्याच्याच दर्शनासाठी, उत्सवासाठी गेलेल्यांच्या चेंगराचेंगरीत हजारो निष्पाप लोक पायदळी तुडविले जातात का म्हणून त्याच्याच दर्शनासाठी, उत्सवासाठी गेलेल्यांच्या चेंगराचेंगरीत हजारो निष्पाप लोक पायदळी तुडविले जातात परंतु असे अनेक बाधक अनुभव पचविण्याची कला आपल्याला अवगत असते. सर्व दुर्घटनांचे स्पष्टीकरण आपण सैतानाच्या दुष्टपणावर किंवा पूर्वजन्मीच्या पापांवर ढकलतो. आपले ईश्वरवादी मत टिकवून ठेवतो आणि आपल्या पुढील पिढय़ांना, त्यांच्या बालपणापासूनच त्या मताची दीक्षा देतो. सुरुवातीपासून माणसांच्या शेकडो पिढय़ा असेच घडत आलेले असल्यामुळे, हजारो वर्षांचा दीर्घ काळ, ‘ईश्वरवादी मत’ माणूस जातीच्या सामाईक मनात टिकून राहते. त्यात काही आश्चर्य नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदि. २९ एप्रिल ते ५ मे २०१६\nदि. २२ ते २८ एप्रिल २०१६\nदि. १० ते १६ जून २०१६\nदि. ३ ते ९ जून २०१६\nदि. २७ मे ते २ जून २०१६\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्��िकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%81%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD-%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2019-12-08T22:30:55Z", "digest": "sha1:7WO7A43K2VAMKW65XTBTMLRTLKKZOK7B", "length": 17397, "nlines": 571, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा चँपियन्स लीग २००७-०८ - विकिपीडिया", "raw_content": "युएफा चँपियन्स लीग २००७-०८\nयुएफा चँपियन्स लीग २००७-०८\nसप्टेंबर १८ इ.स. २००७ – मे २१ इ.स. २००८\nमँचेस्टर युनायटेड ([१] वेळा)\n३२८ (२.६२ प्रति सामना)\n५३,१३,६३७ (४२,५०९ प्रति सामना)\n२ नॉक आउट फेरी\n२.२ प्रथम नॉक आउट फेरी\n२.३ उपांत्य पुर्व सामने\nमुख्य पान: युएफा चँपियन्स लीग २००७-०८ गट विभाग\nपोर्टो ६ ३ २ १ ८ ७ +१ ११\nलिव्हरपूल एफ.सी. ६ ३ १ २ १८ ५ +१३ १०\nमार्सेली ६ २ १ ३ ६ ९ -३ ७\nबेसिक्टास ६ २ ० ४ ४ १५ -११ ६\nचेल्सी एफ.सी. ६ ३ ३ ० ९ २ +७ १२\nशाल्क ०४ ६ २ २ २ ५ ४ +१ ८\nरोसेनबॉर्ग ६ २ १ ३ ६ १० -४ ७\nव्हॅलेन्सिया ६ १ २ ३ २ ६ -४ ५\nरेआल माद्रिद ६ ३ २ १ १३ ९ +४ ११\nओलिंपिकॉस ६ ३ २ १ ११ ७ +४ ११\nवेर्डर ब्रेमन ६ २ ० ४ ८ १३ -५ ६\nलाझियो ६ १ २ ३ ८ ११ -३ ५\nमिलान ६ ४ १ १ १२ ५ +७ १३\nसेल्टीक ६ ३ ० ३ ५ ६ -१ ९\nबेनफिका ६ २ १ ३ ५ ६ -१ ७\nशक्थार डोनेत्स्क ६ २ ० ४ ६ ११ -५ ६\nबार्सेलोना ६ ४ २ ० १२ ३ +९ १४\nल्यॉन ६ ३ १ २ ११ १० +१ १०\nरेंजर्स ६ २ १ ३ ७ ९ -२ ७\nवी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट ६ १ ० ५ ७ १५ -८ ३\nमँचेस्टर युनायटेड ६ ५ १ ० १३ ४ +९ १६\nरोमा ६ ३ २ १ ११ ६ +५ ११\nस्पोर्टींग सी.पी. ६ २ १ ३ ९ ८ +१ ७\nडायनॅमो कीव्ह ६ ० ० ६ ४ १९ -१५ ०\nइंटर मिलान ६ ५ ० १ १२ ४ +८ १५\nफेनर्बाच ६ ३ २ १ ८ ६ +२ ११\nएंडोवन ६ २ १ ३ ३ ६ -३ ७\nसी.एस.के.ए. मॉस्को ६ ० १ ५ ७ १४ -७ १\nसेविला ६ ५ ० १ १४ ७ +७ १५\nआर्सेनल ६ ४ १ १ १४ ४ +१० १३\nस्लॅविया प्राग ६ १ २ ३ ५ १६ -११ ५\nस्ट्यू ६ ० १ ५ ४ १० -६ १\nमुख्य पान: २००८ युएफा चँपियन्स लीग नॉक आउट फेरी\nप्रथम नॉक आउट फेरी उपांत्य पुर्व सामने उपांत्य सामने अंतिम सामना\nशाल्क ०४ (p) 1 0\nशाल्क ०४ 0 0\nमँचेस्टर युनायटेड 0 1\nरेआल माद्रिद 1 1\nमँचेस्टर युनायटेड 2 1\nमँचेस्टर युनायटेड 1 1\nए.सी. मिलान 0 0\nइंटर मिलान 0 0\nफेनर्बाच (p) 3 2\nप्रथम नॉक आ��ट फेरी[संपादन]\nसेल्टीक २–४ बार्सेलोना २–३ ०–१\nल्यॉन १–२ मँचेस्टर युनायटेड १–१ ०–१\nशाल्क ०४ १–१ (४–१p) पोर्टो १–० ०–१ (aet)\nलिव्हरपूल ३–० इंटर मिलान २–० १–०\nरोमा ४–२ रेआल माद्रिद २–१ २–१\nआर्सेनल २–० ए.सी. मिलान ०–० २–०\nओलिंपिकॉस ०–३ चेल्सी ०–० ०–३\nफेनर्बाच ५–५ (३–२p) सेविला ३–२ २–३\nआर्सेनल ३–५ लिव्हरपूल १–१ २–४\nरोमा ०–३ मँचेस्टर युनायटेड ०–२ ०–१\nशाल्क ०४ ०–२ बार्सेलोना ०–१ ०–१\nफेनर्बाच २–३ चेल्सी २–१ ०–२\nलिव्हरपूल ३–४ चेल्सी १–१ २–३ (aet)\nबार्सेलोना ०–१ मँचेस्टर युनायटेड ०–० ०–१\nमुख्य पान: २००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना\nमे २१ इ.स. २००८\nरोनाल्डो २६' लम्पार्ड ४५'\nगिग्स ६ – ५ बलाक\nयुएफा चँपियन्स लीग २००७-०८\n1 रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड 8 1062'\n2 लायोनेल मेस्सी बार्सेलोना 6 756'\nफेर्नान्डो टोर्रेस लिव्हरपूल 906'\nडिडिएर ड्रोग्बा चेल्सी 1072'\nस्टीव्हन जेरार्ड लिव्हरपूल 1145'\n6 रायन बाबेल लिव्हरपूल 5 619'\nज्लाटन इब्रहिमोविक इंटर मिलान 626'\nफ्रेडेरिक कनौटे सेविला 715'\nराऊल गोन्झालेझ रेआल माद्रिद 716'\nडिर्क कुयट लिव्हरपूल 893'\nयुएफा चँपियन्स लीग २००७-०८\nउपांत्य सामन्यांतून बाहेर पडलेले संघ\nउपांत्य पूर्व सामन्यांतून बाहेर पडलेले संघ\nआर्सेनल • फेनर्बाच • रोमा • शाल्क ०४\nप्रथम नॉक आउट फेरीतून बाहेर पडलेले संघ\nसेल्टीक • इंटर मिलान • ल्यॉन • ए.सी. मिलान • ओलिंपिकॉस • पोर्टो • रेआल माद्रिद • सेविला\nगट विभागातून बाहेर पडलेले संघ\nशक्थार डोनेत्स्क • वेर्डर ब्रेमन • रोसेनबॉर्ग •एंडोवन • रेंजर्स • मार्सेली •लाझियो •बेसिक्टास •बेनफिका • सी.एस.के.ए. मॉस्को • डायनॅमो कीव्ह • स्लॅविया प्राग • स्पोर्टींग सी.पी. • स्ट्यू • व्हॅलेन्सिया • वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट\nयु‌एफा चँपियन्स लीग हंगाम\n१९९१-९२ | १९९२-९३ | १९९३-९४ | १९९४-९५ | १९९५-९६ | १९९६-९७ | १९९७-९८ | १९९८-९९ | १९९९-२०००\n२०००-०१ | २००१-०२ | २००२-०३ | २००३-०४ | २००४-०५ | २००५-०६ | २००६-०७ | २००७-०८ | २००८-०९ |\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; {{{1}}} नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nइ.स. २००७–०८ मधील खेळ\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/right-to-information-supreme-court-rti-cji-office/", "date_download": "2019-12-08T20:33:48Z", "digest": "sha1:OQF4CA2AGDSJSBWSVNZZNEIAKO6JVG5O", "length": 17051, "nlines": 171, "source_domain": "policenama.com", "title": "right to information supreme court rti cji office | माहिती आधिकाराद्वारे सर्वोच्च न्यायालयातुन 'ही' माहिती मिळू शकते | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nमाहिती आधिकाराद्वारे सर्वोच्च न्यायालयातुन ‘ही’ माहिती मिळू शकते\nमाहिती आधिकाराद्वारे सर्वोच्च न्यायालयातुन ‘ही’ माहिती मिळू शकते\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्य न्यायाधीशांचे (CJI ) कार्यालय माहिती अधिकार कायद्याच्या (RTI) कक्षेत आणण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. स्वतः मुख्य न्यायाधीश (CJI ) रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय काही अटींसह या कायद्याच्या कक्षेत येईल. न्यायालयाच्या या निर्णयाला क्रांतिकारक आणि अभूतपूर्व असे म्हटले जात आहे. परंतु न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या आणि गोपनीयतेच्या अधिकारावर परिणाम करणारी माहिती दिली जाणार नाही.\nसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला\nसर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपल्या निर्णयामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही माहिती अधिकाराखाली आणण्याचे आदेश देण्यात आले होते. या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह मुख्य न्यायाधीश किंवा सचिवालय यांचे कार्यालयही माहिती अधिकारांच्या कक्षेत असेल. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाषचंद्र अग्रवाल म्हणाले की, काही विषयांवर अस्पष्टता आणि धूसर क्षेत्र आहे, त्याचा फायदा घेऊन अधिकारी माहिती देण्यास नकार देऊ शकतात. तथापि, आरटीआय अंतर्गत अर्ज केल्���ानंतरच हे उघड होईल.\nआरटीआय अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जनतेला कोणती माहिती मिळू शकते जाणून घ्या.\n– सामान्य नागरिक सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या चल स्थावर मालमत्तेशी संबंधित माहिती मिळवू शकतात.\n– निवडीच्या प्रक्रियेअंतर्गत, हायकोर्टाच्या न्यायाधीशांची नेमणूक, महाविद्यालयाच्या निर्णयांविषयी माहिती मिळू शकते.\n– न्यायाधीशांच्या वरिष्ठतेच्या आदेशाची माहिती मिळू शकते.\n– सरन्यायाधीश आणि त्यांच्या कार्यकाळाची माहिती मिळू शकेल.\nमाहिती अधिकारांतर्गत ही माहिती दिली जाणार नाही\n– वैयक्तिक आणि आदेशात बदल करण्याबाबत माहिती दिली जाणार नाही.\n– सरकारच्या मुख्य न्यायाधीशांशी म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा कायदा व न्याय मंत्री यांच्या पत्रव्यवहाराची माहिती उपलब्ध होणार नाही.\nमाहिती अधिकार कायद्याच्या नियम 8 (1) (J) अंतर्गत अशी माहिती मिळू शकत नाही, जी सामान्य नागरिकांसारख्या कोणत्याही न्यायाधीश किंवा न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग करते. न्यायपालिकेची स्वायत्तता आणि प्रतिष्ठा तसेच गोपनीयतेचा अधिकार लक्षात घेता ही मुख्य माहिती देता येईल की नाही याचा निर्णय माहिती अधिकारी घेतील.\nया तरतुदींद्वारे, माहिती मिळविणार्‍या नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यास अन्य कोणतीही संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी योग्य कारण द्यावे लागेल. म्हणजेच, माहिती मिळविण्यासाठी जनहित दर्शविणे आवश्यक असेल.\nमन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या\nसौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का \nकामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा\nआनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा\nकामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा\nफिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा \nसासवड नगरपालिकेच्या ‘आरक्षित’ जागेवर ‘अतिक्रमण’ \n‘राष्ट्रवादी’चे 9 आमदार ‘भाजप’च्या संपर्कात \nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे…\nकर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार \nखा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती\nसमाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nकरिश्माच्या BOLD फोटामुळं सोशलचं वातावरण ‘गरम’\n‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि…\nअभिनेत्री मिताली मयेकरचा BOLD ‘अंदाज’\nअ‍ॅक्टींग आणि ‘SEX’मध्ये काय सोडणं सोपं \nकांद्यानं ट्विंकल खन्नालाही ‘रडवलं’, शेअर केल्या…\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरताली पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर केंद्र सरकारचा भर असून, त्यासाठी निधीची कमतरता…\nपोलीसांनी शेवटचा घटक विचारात ठेवून काम करावे : PM नरेंद्र मोदी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कामाचा ताण वाढत असून, पोलीसांनी अशा परिस्थितीत काम करत असताना समाजातील शेवटच्या घटक…\nविधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले…\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी…\nचोर्‍या थांबता थांबेनात, 2 वेगवेगळ्या घटनेत साडे सहा लाखाचा ऐवज लंपास\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बस स्थानक आणि पीएमपीएलच्या गाड्या तसेच बस स्टॉप सध्या चोरट्यांचे हक्काचे ठिकाण…\n‘बर्थडे’लाच मंदिरात तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवशीच तरुणीने मंदिरात आत्महत्या केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर : केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी\nहैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी ‘हा…\nनशिब असावं तर अस्सं पहिले ‘लॉटरी’ लागली अन् नंतर मिळाला…\nपुणे : विश्रांतवाडीत दगडाने ठेचून एका तरुणाचा खून\nविभागीय शिक्षण संचालक कार्यालयातील शिपाई 26 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी…\n3 पक्षांचे सरकार किती दिवस चालणार \nअमृता फडणवीस शिवसेनेवर ‘भडकल्या’, प्रवक्त्या चतुर्वेदींनी दिली ‘हे’ उत्तर\nकांदे काय मोदी उगवणार आहेत का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gold-jumps-rs-225-wedding-season-demand-234771", "date_download": "2019-12-08T21:02:19Z", "digest": "sha1:MYYZ6ROUF4C26E2L5QYJV3TTEAJ5JKVM", "length": 13648, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात तेजी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nलग्नसराईमुळे सोन्याच्या भावात तेजी\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nलग्नसराईमुळे सोन्याला मागणी वाढल्याने भावात बुधवारी वाढ नोंदविण्यात आली. जागतिक पातळीवर भावात तेजी निर्माण झाल्यामुळेही सोन्याची झळाळी आज आणखी वाढली.\nअमेरिका - चीन यांच्यातील व्यापार कराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरेशी स्पष्टता दर्शविलेली नाही. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्‍चतेतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळत आहेत. जागतिक पातळीवर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 461 डॉलरवर गेला तर, चांदीचा भाव प्रतिऔंस 16.90 डॉलरवर गेला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली.\nदिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 225 रुपयांनी वधारून 38 हजार 715 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 440 रुपयांची वाढ होऊन 45 हजार 480 रुपयांवर गेला. जागतिक पातळीवर झालेली भाववाढ आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात आज तेजी दिसून आली.\nमुंबईतील सराफा बाजारात आज सोने, चांदीच्या भावात वाढ झाली. शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 236 रुपयांनी वधारून 38 हजार 363 रुपयांवर गेला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही 235 रुपयांनी वधारून 38 हजार 209 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 395 रुपयांची वाढ होऊन 44 हजार 675 रुपयांवर पोचला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n ऐतिहासिक वास्तूला लागली 'तहान'\nगुमगाव (जि. नागपूर) : महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. परदेशात ऐतिहासिक स्थळ अप्रतिमरित्या...\nमच्छीमार एकजुटीचा विजय असो...\nकोचीन (केरळ) - नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या पारंपरिक मच्छीमारांच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त आज कोची मरिन ड्राईव्ह येथून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीस...\nआशियाई क्रीडा स्पर्धेत परभणीच्या ‘ज्योती’ची कास्यपदकला गवसणी\nपरभणी : परभणीची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवतेने नेपाळ येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ४२ किलोमिटर अंतराच्या मॅरेथॉनचे कास्यपदक...\nनिसर्गाचा चमत्कार - लोणार सरोवर\nवीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पृथ्वीतलावर मानवनिर्मित आश्र्चर्यं खूप आहेत. अगदी इजिप्तच्या पिरॅमिडपासून भारतातल्या ताजमहालापर्यंत. मानवी...\nअमरावतीला फुलणार वऱ्हाडी साहित्याचा काव्यमळा\nअकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अखिल भारतीय...\nविमानासाठीच्या वायरिंग सुविधेचे 'जीकेएन' एरोस्पेस तर्फे अनावरण\nपुणे : चाकण येथे 'जीकेएन एरोस्पेस कंपनी'च्या विमानासाठी 'वायरिंग' सुविधा पुरविणाऱ्या सुविधेचे अनावरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 'कंपनी'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/vani-kapoor-before-an-actress-doing-this-work-avb-95-1988941/", "date_download": "2019-12-08T21:29:14Z", "digest": "sha1:KWYWDPYZRNGJHCLL37WBXWTSEOKCUK6C", "length": 11849, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vani kapoor before an actress doing this work avb 95 | वाणी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधी करायची हे काम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nवाणी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधी करायची हे काम\nवाणी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधी करायची हे काम\nहे काम करत असताना वाणीने मॉडेलिंगला सुरुवात केली होती\nबॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने ‘शूद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी ���माई केली नाही. मात्र चित्रपटातील भूमिकेमुळे वाणीने अनेकांच्या मनावर जादू करत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली वाणी सध्या ‘वॉर’ चित्रपटातील हॉट लूकमुळे चर्चेत आहे.\nमुंबईमध्ये येण्यापूर्वी वाणी कुटुंबीयांसोबत दिल्लीमध्ये राहत होती. तिचे वडिल शिव कपूर यांचा दिल्लीमध्ये फर्निचरचा बिझनेस असून ते एक एनजीओ सुद्धा चालवतात. तर आई डिम्पी कपूर दिल्लीमध्ये मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करते. या पूर्वी त्या एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या. वाणीची बहिण नुपूरचे लग्न झाले आहे. ती लग्न करुन हॉलंडमध्ये स्थायिक झाली आहे. वाणीचे अभिनय क्षेत्रात करिअर करणे तिच्या वडिलांना मान्य नव्हते.\nमुलींनी लवकर लग्न करुन संसार थाटावा असे वाणीच्या वडिलांचे मत असल्याचे वाणीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यामुळे तिच्या बहिणीला वयाच्या १८व्या वर्षीच लग्न करावे लागले. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवणे वाणीला मान्य नव्हते. तिने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. वडिलांचा विरोध असतानाही वाणीच्या आईने तिला पाठिंबा दिला होता. वाणीचे दिल्लीमध्येच शिक्षण झाले. त्यानंतर तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये काही काळ इंटर्नशिप केली आणि त्यानंतर काही महिने आयटीसी हॉटेलमध्ये काम केले.\nआणखी वाचा : प्रियांकाला लवकरच व्हायचय आई\nकाम करत असतानाच वाणीने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली होती. मॉडेलिंग करत असतानाच वाणीला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने आत्ता पर्यंत केवळ तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय एका तमिळ चित्रपटामध्ये ही काम केले आहे. सध्या ती अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसह ‘वॉर’ चित्रपटात दिसत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=anniversary&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aanniversary", "date_download": "2019-12-08T20:45:37Z", "digest": "sha1:OEJXSXV4SWMUSXXWEGV42ZP4BCSNP6O4", "length": 8727, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (8) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nबेबोच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण,बेगम करिना आणि नवाबी सैफ यांचा हटके अंदाज\nसैफ अली खान आणि करिना कपूर खान बॉलिवूड इंडस्टीतील मोस्ट पॉप्युलर आणि चार्मिंग कपल्सपैकी एक मानले जातात. या दोघांमध्ये असलेली...\nगांधी जयंतीनिमित्त विशेष ट्रेन\nमुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेत सीएसएमटी ते ठाणे आणि वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहे....\nमहात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून देशभरात पदयात्रा\nनवी दिल्ली : महात्मा गांधी यांची उद्या 150वी जयंती. यानिमित्त काँग्रेसने दिल्लीत पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेचे...\nमहात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्त भाजप काढणार पद यात्रा\nनवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जन्मशताब्दीनिमित्ताने सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री खासदार...\n‘एकसाथ दौडू’ असे सांगत उद्धव यांची युतीची पुढची गोष्ट सुरू\nमुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...\nमहाराष्ट्राची 'लाल परी' झाली ७१ वर्षांची\nमुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १)...\nपर्रीकरांनी केलेलं शेवटचं ट्विट..\nनवी दिल्ली - शेवटच्या क्षणापार्यंत आपले कर्तव्य चोख बजावणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांनी त्याच्या...\nपुण्यातील शनिवार वाड्याचा २८७वा वर्धापन दिन असा झाला साजरा\nपुणे - पेशवाईच्या काळात पुण्यातील शनिवार वाड्यातून दिल्लीच्या राजकारणावर हुकूमत गाजविण्यात आली. या ऐतिहासिक वाड्याचा २८७ वा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/enviornment-news/-/articleshow/7373103.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-08T20:31:24Z", "digest": "sha1:X3RBFZRNMR73YZC5YUE6YGBI53DLAWED", "length": 17019, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "enviornment news News: जरा पंख झटक... - | Maharashtra Times", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nडिसेंबर ते मार्च या काळात मुंबईत विविध जातीचे, प्रकारचे स्थलांतरित पक्षी हजेरी लावतात. मुंबईकरांसाठी खास पाहुणे ठरणारे हे पक्षी पाहणं हा वेगळा अनुभव ठरु शकतो. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मुंबई बर्ड रेसमध्येही अनेक पक्षीप्रेमी सहभागी होतात.\nडिसेंबर ते मार्च या काळात मुंबईत विविध जातीचे, प्रकारचे स्थलांतरित पक्षी हजेरी लावतात. मुंबईकरांसाठी खास पाहुणे ठरणारे हे पक्षी पाहणं हा वेगळा अनुभव ठरु शकतो. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मुंबई बर्ड रेसमध्येही अनेक पक्षीप्रेमी सहभागी होतात.\nसाधारणत: नोव्हेंबरपासूनच मुंबईमध्ये स्थलांतरित पक्षी येण्यास सुरूवात होते. डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत मुंबईत अक्षरश: शेकडो प्रकारचे पक्षी दिसतात. सहज दिसू शकतील असे पक्षी म्हणजे पाण्याजवळ दिसणारे पक्षी. पाणवठ्याजवळ, खाडीत हे पक्षी पाहायला मिळतात. विशेषत: युरोपियन देशांतून, जास्त थंडी असलेल्या प्रदेशातून हे पक्षी उष्ण कटिबंधात आलेले असतात. तुतवार (सॅण्डपायपर), ���्लोवर्स या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती दिसतात. बदकांचे, करकोच्यांचे काही प्रकार आहेत. पक्ष्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होते ती रोहित पक्षी अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांची. मुंबईकरांना सर्वाधिक माहिती असलेलेले हे पक्षी. उरण, शिवडी या भागात साधारणत: मार्चपर्यंत हे पक्षी दिसतात.\nपाणवठ्याशिवाय जंगलांमध्येही काही पक्षी बघायला मिळतात. फ्लायकॅचर्स, वॉरब्लर्स, चॅट, बीइटर्स गल (द्दह्वद्यद्य), तर्न(ह्लद्गह्मठ्ठ) हे पक्षी, त्यांच्या काही प्रजाती दिसतात. त्यापैकी अनेक पक्षी हे डोळ्यांना सहज न दिसणारे आहेत. थोडं काळजीपूर्वक पाहिलं तरच हे पक्षी दिसू शकतात. याशिवाय शिकारी पक्ष्यांच्या प्रकारातील हॅरिअर्ससारखे पक्षीही आहेत. काही पक्षी असेही आहेत की जे स्थलांतर करताना काही काळ इथे थांबतात. असेही काही पक्षी मुंबईच्या जवळपास पाहायला मिळतात. पाण्यावर दिसणारे पक्षी थव्याने दिसतात, तर जंगलांमध्ये दिसणारे पक्षी शोधत चिकाटीने फिरावं लागतं.\nद्य पक्षी निरीक्षणाला जायचं असेल तर तुमच्याजवळ एक चांगली दुबिर्ण असणं मस्ट आहे.\nद्य पाणवठ्याजवळचे पक्षी पाहायचे असतील तर टेलिस्कोप किंवा स्पॉटस्कोपचा चांगला उपयोग होऊ शकतो.\nद्य जंगल परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी जाणार असाल तर मात्र तिथे दुबिर्णच उपयोगील पडते.\nद्य नुसत्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा दुबिर्ण किंवा टेलिस्कोपची मदत घेतल्यास पक्षी पाहण्यातला खराखुरा आनंद लुटता येऊ शकतो.\nद्य पक्षी पाहायला जाताना पक्ष्यांबद्दल माहिती देणारं एखादं तरी पुस्तक तुमच्याजवळ असलं पाहिजे. दिसलेल्या पक्ष्याची माहिती चटकन पुस्तकात वाचता येते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने पक्षी निरीक्षण ठरतं.\nद्य चालताना पायाला आरामदायक वाटतील असे शूज घालावेत. चिखल-पाण्यातून चालणं होणार असेल तरच रबराचे चप्पल घालावेत अन्यथा शूज हवेतच. डोक्यावर टोपी पण मस्ट.\nद्य कपड्यांचा रंग भडक नसावा. निसर्गाशी मिळताजुळता म्हणजे जंगलात जाणार असाल तर हिरवा, समुदकिनारी जाणार असाल तर साधारणत: वाळूच्या वगैरे रंगाचे असे कपडे घालावेत.\nद्य पक्षी निरीक्षणासाठी जाणारा ग्रुप जास्तीत जास्त सात-आठजणांचा असावा. पंचवीस-तीसजणांचा ग्रुप गेला तर गोंधळ होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यातून मग पक्षीनिरीक्षण होत नाही.\nद्य पक्षी पाहण्याची आदर्श वेळ म्हणजे सूयोर्दयापासून ते सकाळी साडेनऊपर्यंत आणि संध्याकाळी उन्हं कलण्याच्या वेळेत. या वेळेत पक्षी अधिक अॅक्टिव्ह असतात, त्यामुळे ते पाहण्याची संधी मिळते.\nद्य समुदकिनारी जाताना भरती-ओहोटीच्या वेळा पाहून जायला हवं. पूर्ण भरती किंवा पूर्ण ओहोटीची वेळ\nटाळायला हवी. पक्षी उथळ पाण्यात आपलं खाद्य शोधत असल्याने कमी पाणी असतानाच ते पाहण्याची चांगली वेळ असते. समुदकिनारी जाताना या सर्व वेळा पाहूनच गेलं तर पक्षी निरीक्षण उत्तम होऊ शकेल.\nद्य सोबत सॅक असलीच पाहिजे. पिण्याचं पाणी, खाण्याचं सामान आणि शक्यतो ट्रेकिंगला जाताना लागणारं सारं सामान सॅकमध्ये असावं.\n- केदार गोरे, वन्यजीव अभ्यासक\nमुंबईत अनेक ठिकाणं आहेत जिथं हे स्थलांतरित पक्षी मुंबईकरांना दिसू शकतील. पवई तलाव, शिवडीची खाडी, बोरिवली नॅशनल पार्क, आरे कॉलनी, खारफुटी असलेला भाग, महाराष्ट्र नेचर पार्क हे स्पॉटस म्हणजे पक्षीप्रेमींसाठी हॉट स्पॉट्स ठरु शकतील. तर मुंबईनजिकच्या भागात पक्षी पाहायला जायचं असेल तर ठाणे खाडी परिसर, पनवेलजवळचं कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड अभयारण्य हे चांगले स्पॉट्स आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nworld wildlife day : पाण्यातील प्राणीजगत\nSalim Ali : बर्डमॅन ऑफ इंडिया\n३० टक्के मासे होतील नष्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'नेस्ट बॉक्स' पक्ष्यांचे हक्काचे घर...\nअमेरिकेत मृत पक्ष्यांचा पाऊस...\nसृष्टीचा चमत्कार: कोळ्याचं जाळं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/thieves-the-bandits-government-may-send-home/articleshowprint/69043708.cms", "date_download": "2019-12-08T21:33:17Z", "digest": "sha1:BCMLIF3ZC3PNY5DUWRKTJKXQ23BA5JAC", "length": 7126, "nlines": 9, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "चोर, डाकूंचे सरकार घरी पाठवा", "raw_content": "\nमनमाड येथील सभेत अॅड. आंबेडकर यांची भाजपवर टीका\nम. टा. वृत्तसेवा, मनमाड\nकाँग्रेस व भारतीय जनता पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्तेत असताना त्यांनी शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणसांच्या गरजा, अपेक्षा यांची वाट लावली. आता 'चुकलो तर हुकलो' हे लक्षात घेऊन आपणच इथले राजे, आपणच आपला विकास साधायचा हे मनात ठसवून बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावे आणि चोरांचे, डाकू्ंचे शासन घरी पाठवा, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार बापू केळू बर्डे यांच्या प्रचारासाठी येथील महर्षी वाल्मीक स्टेडियमवर शुक्रवारी सकाळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.\nउमेदवार बापू बर्डे, लाल सेनेचे पदाधिकारी भारत म्हसदे, जितेंद्र गायकवाड, बहुजन वंचित आघाडीचे राहुल एलिंजे, आनंद शिनगारे, पी. आर. निळे आदी उपस्थित होते. आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप व मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे दुतोंडी साप असून, या पक्षाचे प्रमुख नेते स्वतःला जे बोलायचं, ते इतर कार्यकर्त्यांच्या तोंडून वदवतात आणि नंतर आमचे हे मत नव्हे, ते त्यांचे व्यक्तिगत मत अशी सारवासारव करतात, असा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह, तसेच प्रीतम व पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचे दाखले दिले. सरकारने काळ्या पैशांवर मारलेला डल्ला म्हणजे नोटाबंदी, असे सांगून आंबेडकर यांनी केंद्रातील व राज्यातील सरकार हे चोरांचे व डाकूंचे असल्याचे स्पष्ट केले. नांदगाव, मनमाडचा पाणीप्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे असून, तापी नदीचे पाणी इकडे आणावे, दुगाववरून कालव्याने पाणी आणले पाहिजे, नदीजोड प्रकल्प राबवला पाहिजे, पाणीप्रश्न नक्की सुटेल, असे त्यांनी सांगितले. सरकारला पाण्यापेक्षा रस्त्याच्या कामाचे अधिक पडले आहे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला. या वेळी लाल सेनेचे भारत म्हसदे, जितेंद्र गायकवाड, उमेदवार बापू बर्डे यांचीही भाषणे झाली. दरम्यान, आघाडीच्या शु���्रवारच्या नियोजित सभेला असदुद्दीन ओवैसी येणार होते. मात्र, ते न आल्याने मनमाडकरांची निराशा झाली.\nप्रकाश आंबेडकर म्हणाले, की मोदी देशाचे नव्हे, तर गुजरातचे पंतप्रधान असा उल्लेख केला. विदेशी पाहुणे आले की त्यांना मोदी गुजरातमध्ये घेऊन जातात. त्यांना महाराष्ट्र किंवा इतर राज्ये दिसत नाहीत का, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांना यापुढेही पदावर राहायचे आहे. मोदींची मर्जी राखायची आहे. महाराष्ट्र उपाशी ठेवून गुजरातची तहान भागविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र विकूनच टाका ना, अशी खोचक टीका केली. आंबेडकरांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद दिली.\nउमेदवार गरीब, पण सक्षम\nवंचित आघाडीचे उमेदवार बापू बर्डे गरीब आहेत; पण सक्षम आहेत. ते आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यांना आम्ही पाहिले नाही, असा विचार न करता आपल्या पुढच्या पिढीचा सत्यानाश टाळण्यासाठी वंचित आघाडीला निवडून दिल्लीत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. सभा ऐकायला रणरणत्या उन्हात नागरिकांनी गर्दी केली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-12-08T22:31:32Z", "digest": "sha1:PHBHDGKHNFOL4TBN7KY7R3NXIICZVOKE", "length": 19262, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मकबूल फिदा हुसेन - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन\nजन्म सप्टेंबर १७, इ.स. १९१५\nमृत्यू जून ९, इ.स. २०११\nराष्ट्रीयत्व भारतीय , कतारी\nप्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई\nचळवळ प्रोग्रसिव आर्ट ग्रुप\nप्रसिद्ध कलाकृती मदर इंडिया, इलस्ट्रेशन ऑफ रामायण, महाभारत\nमकबूल फिदा हुसेन (१७ सप्टेंबर, इ.स. १९१५ ; - ९ जून, इ.स. २०११), एम. एफ. हुसेन नावाने प्रसिद्ध, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार होते.[१]\nएमएफ हुसेन यांचा जन्म १७ सप्टेंबर १९१५ रोजी भारत देशाचे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर नगरीत सुलायमणी बोहरा या कुटुंबात झाला. त्यांचे २०० वर्षाच्या इतिहासाचे मूळ शोधले तर ते येमेण या देशापर्यंत जाते. तेथून ते घराने गुजरातमध्ये पोहचले आणि नंतर पंढरपूर ते जेव्हा बडोदा येथे मदरसा मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी कलेची परीक्षा देऊन हस्ताक्षर कला प्राप्त केली होती. त्यांचे शिक्षण सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. त्यांची पेंटर, ड्राइंग, लेखक, फिल्म मेकर ही ओळख आहे. त्यांनी केलेले मिनाक्षी ए टेल ऑफ थ्री सिटीज या पेंटिंगने ते जगप्रशिद्द झाले. सुरवातीच्या काळात हे सिनेमाच्या जाहिरातीचे पेंटिंग काढीत असत. जादा पैसे कमविण्यासाठी त्या काळात ते खेळण्याच्या कारखान्यात खेळणी तयार करून तसेच त्यांचे आराखडे करून देण्याचे काम करीत असत. कधी कधी गुजरातमध्ये जाऊन निसर्गचित्रे रेखाटत.\nराष्ट्रीय एकात्मतेसाठी यांच्यासारख्या तरुण कलाकारांनी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बंगाल स्कूल ऑफ आर्टचे मदतीने इतरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी प्रोच्छाहान देऊन सांघिक योजना आखली पण १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत पाकिस्तान असे देशाचे विभाजन झाल्याने आणि धार्मिकतेचा उदय झाल्याने या योजनेस फार मोठी हानी पोहचली आणि हा कलाकारांचा मुंबई संघ डिसेंबर १९४७ मध्ये उध्वस्त झाला. भारतीय कलाकारांना हा एक टर्निंग पॉइंट ठरला.\nभारतातील आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणार्‍या कलावंतांमध्ये गणला जाणारे हुसेन इ.स. १९४०च्या दशकापासून चित्रकार म्हणून नावारूपास येऊ लागले. फ्रान्सिस न्यूटन सूझा याने मुंबईत स्थापलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या समूहात हुसेन इ.स. १९४७ साली दाखल झाले. तत्कालीन भारतीय कलाक्षेत्रात बंगाल स्कूल म्हणून ओळखल्या गेलेल्या कलापरंपरेतील राष्ट्रवादी मर्यादा उल्लंघून आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रातील प्रवाहांशी संवाद साधू पाहणार्‍या कलाकारांचा या समूहात समावेश होता. इ.स. १९५२ साली झुरिच येथे एम.एफ.हुसेन यांचे पहिले एकल चित्रप्रदर्शन भरले. काही वर्षांतच युरोप व अमेरिकेतही त्याच्या कलेची ख्याती पसरली. इ.स. १९५५ साली भारतीय केंद्र शासनाने त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवले.\n१ १९६६ - १९९०\n२ १९९० – २००५\n३ २००६ - २०११\nसन १९६७ मध्ये हुसेन यांचा “Through The Eyes of a Painter” हा पहिला सिनेमा बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविला आणि त्यांना गोल्डन बियर शॉर्ट फिल्म अवॉर्ड मिळाला.[२] सन १९७१ मध्ये ब्राझीलचे साओ पाउलो बींनियल येथे पाब्लो पिकासो यांचे बरोबर एमएफ हुसेन हे खास निमंत्रित होते. सन १९७३ मध्ये त्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाला.[३] सन १९८६ मध्ये त्यांना राज्य सभेचे सदस्यत्व मिळाले. सन १९९१ मध्ये त्यांना पद्मविभूषण अवॉर्ड मिळाला.\n१९९० मध्ये हिंदुत्ववा���ी लोकांनी त्यांच्या चित्रांचा निषेध केला. वास्तविक ती चित्रे सन १९७० मध्ये बनविलेली होती. पण त्यावर कोणताही विरोध १९९६ पर्यंत झाला नव्हता. पण जेव्हा विचार भारती या हिन्दी साप्ताहिकात त्याबद्दल समाचार येऊ लागला तेव्हापासून विरोध होऊ लागला. त्यांच्या विरोधात आठ फौजदारी गुन्हे दाखल झाले. सन २००४ मध्ये दिल्ली कोर्टाने ते फेटाळले. पुढील काळात हिंदूत्ववादी लोकांनी तडजोड केली. सन १९९८ मध्ये बजरंग दल सारख्या संघटनांनी हुसेन यांच्या घरावर हल्ला केला. तेव्हा शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला. पोलिसांनी बजरंग दलाचे २६ कार्यकर्त्यांना अटक केली. इंग्लंडमध्ये सुद्धा हुसेन यांच्या चित्रांना विरोध झाला.\nसन २००० मध्ये गज गामिनी हा सिनेमा त्यांनी निर्माण केला आणि दिग्दर्शितही केला. त्यांच्या फिदा सिनेमात माधुरी दीक्षितचा फोटो सीन आहे आणि मोहब्बत सिनेमात मुख्य भूमिका आहे. त्यांच्या A tale of two cities या सिनेमातील एका गाण्याला मुस्लिमांनीही विरोध केला होता.\nफेब्रुवारी २००६ मध्ये हिंदू देवदेवतांच्या चित्राने लोक नाराज आहेत हे त्यांचेवर आरोप झाले. हुसेन हे भारतातील बेस्ट पेड पेंटर आहेत. २००८ मध्ये त्यांचे एक चित्र १.६ मिललियन पाउंडला सर्वात जास्त किमतीला विकले होते. हुसेन बहुतेक दोहा येथे राहत असत पण उन्हाळ्यात ते लंडनला जात. सन २०१० मध्ये त्यांनी कतारीचे नागरिकत्व स्वीकारले आणि भारताचा पासपोर्ट परत केला.[४] तेथे त्यांनी दोन मोठी कामे हाती घेतली त्यात एक होते अरब लोकांचा इतिहास आणि दूसरा विषय होता भारतीय लोकांचा इतिहास ते दोहा येथील संग्रहालयात हे लिखाणाचे काम करत असत. हुसेन ९५ वर्षाचे असताना त्यांना ९ जुन २०११ रोजी हार्ट अट्याक आला. त्यापूर्वी ते बरेच महीने अत्यवस्थ होते. लंडन येथील रोयल ब्रोंटोण हॉस्पिटल मध्ये त्यांचा अंत झाला.[५]\nजून १९७५ दुर्गा आणि उधळलेले घोडे यांच्याभोवती मतमतांतरे व्यक्त झाली. तत्कालीन वादग्रस्त पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच त्यांनी दुर्गेच्या रूपात साकारले आहे.\n२००६ मध्ये हुसेन यांनी काढलेल्या सरस्वती व अन्य हिंदू देवतांच्या नग्न चित्रांविरोधात खटल्यांचा सिलसिला चालू झाला.[६]\nफेब्रुवारी २००६मध्येच इंडिया टुडे या पाक्षिकातील 'आर्ट फॉर मिशन कश्मिर' या शीर्षकाच्या या जाहिरातीत भारतमाता म्हणून एका विवस्��्र स्त्रीचे चित्र भारताच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर चितारले होते आणि भारतातील विविध राज्यांची नावे तिच्या शरीरावर ठिकठिकाणी लिहिली होती. विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जनजागृती समितीने याविरोधात निदर्शने केली. हुसेन यांना माफी मागून चित्र काढून टाकावे लागले.\nथ्रू आइज ऑफ अ पेंटर1\nमीनाक्षी- अ टेल ऑफ थ्री सिटीज 3\n^ \"भारतीय चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्या बद्दल\". वेबइंडिया१२३.कॉम. २ सेप्टेंबर २०१६.\n^ \"पुरस्कार आणि सन्मान १९६७\". बेर्लिनले.डे. ३० जून २०१२.\n^ \"एम.एफ.हुसेन यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाला\". महा.एनआयसी.इन. २१ जुलै २०१५.\n^ \"एम.एफ.हुसेन यांना कतारचे नागरिकत्व स्वीकारले\". दहिंदू.कॉम. ९ मार्च २०१०.\n^ \"भारतातील सर्वात प्रसिद्ध पेंटर मकबूल फिदा हुसेन यांचे वृद्धापकाळाने ९५ व्या वर्षी निधन झाले\". एनवायटाइम्स.कॉम. ९ जून २०११.\n^ \"हिंदू देवतांच्या नग्न चित्रांविरोधात एम.एफ.हुसेन यांच्यावर खटला दाखल करण्यात आला\". रेडीफ.कॉम. ७ फेब्रुवारी २००६.\nइ.स. १९१५ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१९ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/upsc-exam-preparation-akp-94-13-1987878/", "date_download": "2019-12-08T21:03:02Z", "digest": "sha1:QUATQOS3XUD4UROLL2TK7ARZ4TEG7A3E", "length": 21219, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UPSC Exam Preparation akp 94 | भारत आणि शेजारील देश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nभारत आणि शेजारील देश\nभारत आणि शेजारील देश\nभारताचे शेजारील देशांशी संबंध सुरुवातीपासूनच समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत.\nयूपीएससीची तयारी : प्रवीण चौगुले\nमागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या अभ्यास घटकांतर्गत ‘भारतीय परराष्ट्र धोरण’ या उपघटकाचा आढावा घेतला. प्रस्तुत लेखामध्ये भारत व शेजारील राष्ट्रे यांमधील संबंधाचा आढावा घेऊन भारत व शेजारील देशांतील द्विपक्षीय संबंधांचे चालू घडामोडींच्या अनुषंगाने कसे अध्ययन करावे, तसेच या घटकाच्या तयारीकरिता कोणते संदर्भसाहित्य वापरावे, याबाबत चर्चा करूया. प्रत्येक देश आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असतो, कारण शेजारील राष्ट्रांशी असणारे संबंध देशाच्या सामरिक व गरसामरिक सुरक्षेला प्रभावित करत असतात.\nभारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो. भारताचे या देशांशी असणारे संबंध ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून म्हणजेच स्वातंत्र्यापासून कसे उत्क्रांत होत गेले हे जाणून घ्यावे लागेल. तसेच समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये विचार करता आर्थिंक व व्यूहात्मक बाबींच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासावे लागतील. भारतासमोरील क्षेत्रीय आव्हानांचा विचार करून नरेंद्र मोदी सरकारने शेजारील देशांना समान वागणूक देण्याचे धोरण अवलंबले आहे. परराष्ट्रमंत्र्यांची भूतान भेट आणि मोदींच्या मे २०१९ मधील शपथविधीकरिता ‘बिमस्टेक’ राष्ट्रांच्या (bimstec country) प्रतिनिधींना दिलेल्या निमंत्रणावरून भारताचा काळ ‘नेबरहूड फर्स्ट’कडे असल्याचे अधोरेखित होते. तरीही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या संबंधांच्या संदर्भामध्ये आधीच्या यूपीएप्रणीत सरकारच्या धोरणांचे सातत्य दिसून येते.\nभारताचे शेजारील देशांशी संबंध सुरुवातीपासूनच समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत. सर्वप्रथम आपण भारत व शेजारील देशांच्या संबंधाचा समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये आढावा घेऊयात. भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये स्पर्धा व सहकार्य या दोन्ही पलूंचा समावेश होतो. या संबंधांमध्ये धोरणात्मक अविश्वास (Strategic Mistrust) हे आव्हान दिसून येते. सीमापार नद्यांच्या पाण्याचा वापर, व्यापार असमतोल, सीमा प्रश्न, व्यापार व गुंतवणुकीसाठी संपर्क प्रस्थापना यांसारखे द्विपक्षीय मुद्दे दिसून येतात. तसेच भारत व लगतच्या प्रांतावर गंभीर परिणाम करू शकणाऱ्या आणि (Hard) आणि (Soft Power) सत्ता वाढवण्याचे प्रयत्न चीनकडून केले जा��� आहेत.\nचीन हा देश आर्थिंक व लष्करी महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. चीन आपल्या आर्थिंक सामर्थ्यांच्या साहाय्याने दक्षिण आशियायी राष्ट्रांवर आपला प्रभाव स्थापित करताना दिसतो. चीनचे ‘वन बेल्ट वन रोड’ व ‘मॅरिटाइम सिल्क रोड’ (maritime silk road) यासारखे उपक्रम प्रत्यक्षदर्शी आर्थिंक स्वरूपाचे असले तरी त्यामध्ये सामरिक दृष्टिकोन अंतíनहित आहे. चीनच्या या दृष्टिकोनाचा भारतावर परिणाम दिसून येतो. उदा. चीन व पाकिस्तान यांच्यामध्ये असणाऱ्या आर्थिंक सहकार्याचा एक भाग म्हणजे चीन -पाकिस्तान आर्थिंक कॉरिडॉर (सीपीईसी) आहे. हा भारताकरीता धोका असू शकतो.\nभारत-पाकिस्तान संबंध नेहमीच संदिग्धतेमध्ये अडकलेले दिसतात. सीमावाद, दहशतवाद व काश्मीर प्रश्न हे ज्वलंत मुद्दे नेहमीच प्रभावी ठरलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरक्षाविषयक विविध चिंता आणि बदलते संबंध लक्षात घेता या देशातील द्विपक्षीय संबंधांमध्ये संपूर्ण परिवर्तन घडून येण्यासाठी बराच काळ जावा लागेल. दहशतवादी कारवाया आणि परस्पर अविश्वास यांनी भारत- पाकिस्तान संबंधांना व्यापून टाकले.\nभारत व अफगाणिस्तानमधील संबंध सलोख्याचे राहिले आहेत. अफगाणिस्तान भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य आशिया व पश्चिम आशियाचे प्रवेशद्वार असल्याने सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे. भारताने या प्रदेशात शांतता व स्थर्य प्रस्थापित करण्यासाठी आधारभूत संरचना आणि संस्थात्मक बांधणीसाठी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम खर्च केली.\nभारत व नेपाळचे संबंध सध्या ताणलेले दिसतात. नेपाळमधील प्रस्थापित व्यवस्थेतील काही घटकांमध्ये भारताबाबत दीर्घकाळापासून असलेला संशय याला कारणीभूत आहेत. एप्रिल २०१५मध्ये नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या आपत्तीत भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून प्रतिसाद दिला. पण या मदतकार्याला भारतीय प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे प्रसिद्धी दिली त्यावर टीका झाली. नेपाळच्या राज्यघटनेबाबत भारताच्या प्रतिसादाला नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये भारताने केलेल्या अवाजवी हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले.\nभारत-बांगलादेशातील संबंधांमध्ये मागील काही वर्षांपासून सुधारणा होत आहेत. या संदर्भात नुकताच झालेला सीमेवरील जमीन देवाणघेवाण करार महत्त्वपूर्ण आहे. या करारामुळे ४१ वष्रे जुना सीमाविषयक वाद संपुष्टात आला. तसेच सीमापार बेकायदेशीर कारवाया नियंत्रित करणे आणि सीमापार दहशतवादाचा धोका कमी करण्यामध्ये हा करार उपयुक्त ठरेल.\nभारत श्रीलंकेतील संबंध मित्रत्वाचे राहिले आहेत. अलीकडे झालेल्या निवडणुकांचा निकाल लक्षात घेता भारत-श्रीलंका संबंधांना निश्चितच चालना मिळू शकेल. भारत व भूतानमधील संबंध परिपक्व बनलेले आहेत. भारत हा भूतानचा व्यापार व विकासातील मोठा भागीदार आहे. भारत भूतानकडून वीज आयात करतो. बहुतांश जलवीज प्रकल्प भारताच्या साहाय्याने उभारलेले आहेत.\nभारत व म्यानमारमधील संबंध १९९०च्या दशकापासून सुरळीत झाले. दोन्ही देश व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहेत. तसेच सीमेवरील कारवाया, अमली पदार्थाची तस्करी रोखणे याबाबत दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करतात. भारत व मालदीवचे संबंध सर्वसाधारणपणे सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत. मालदीवमध्ये सत्तांतर झाल्यानंतर उभय राष्ट्रांच्या संबंधांमध्ये चढ-उतार आहेत. मालदीव सध्या चीनकडे झुकल्याचे दिसते. हा अभ्यासघटक बहुपेडी (Dynamic) असल्याने या घटकांशी संबंधित चालू घडामोडींचा मागोवा घेणे इष्ट ठरेल. याकरिता द हिंदू, दी इंडियन एक्स्प्रेसमधील सी. राजामोहन यांचे लेख, वर्ल्ड फोकस हे नियतकालिक उपयोगी पडेल. तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संकेतस्थळ आणि वार्षकि अहवाल पाहणे श्रेयस्कर ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळास���हेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T22:01:40Z", "digest": "sha1:VX6OQKVEXCZRKYPYMZQNIQU7CF3WOHTW", "length": 29295, "nlines": 328, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nराजकारण (19) Apply राजकारण filter\nमहाराष्ट्र (16) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (14) Apply मुख्यमंत्री filter\nपत्रकार (10) Apply पत्रकार filter\nदिल्ली (9) Apply दिल्ली filter\nनगरसेवक (8) Apply नगरसेवक filter\nमहामार्ग (8) Apply महामार्ग filter\nआंदोलन (7) Apply आंदोलन filter\nनरेंद्र मोदी (7) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (7) Apply निवडणूक filter\nमंत्रालय (7) Apply मंत्रालय filter\nमहापालिका (7) Apply महापालिका filter\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nदेवेंद्र फडणवीस (6) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनितीन गडकरी (6) Apply नितीन गडकरी filter\nकोल्हापूर (5) Apply कोल्हापूर filter\nनोटाबंदी (5) Apply नोटाबंदी filter\nराष्ट्रवाद (5) Apply राष्ट्रवाद filter\nरेल्वे (5) Apply रेल्वे filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nउत्तर प्रदेश (4) Apply उत्तर प्रदेश filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nउद्धव ठाकरे (4) Apply उद्धव ठाकरे filter\nजिल्हा परिषद (4) Apply जिल्हा परिषद filter\nप्रशासनाला लागले माळेगाव यात्रेचे वेध\nनांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाची यात्रा मंगळवारी (ता.२४) होवू घातली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रनामध्ये यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरुंना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबवायच्या उपाय योजना, कृषी, पशु प्रदर्शना बाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण...\nvideo : साहेब..बांधावर येऊन एकदा बघा तरी..व्यथित शेतकऱ्यांचे संजय राऊतांना आवाहन\nनाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय राऊत यांनी ही...\nहिलरी क्‍लिंटन म्हणजे 'युद्धखोरांची राणी' : तुलसी गबार्ड\nवॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्‍लिंटन...\nvidhan sabha 2019 प्रचाराच्या तोफा आज थंडावणार\nसातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता...\nवासुदेव करतोय उमेदवाराचा प्रचार\nपनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...\npune rains : ‘पुण्याचे पालकमंत्री व खासदारांवर सदोष मुनष्य वधाचा गुन्हा दाखल करा’\nपुणे : यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडे तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात ५४ हून अधिक निष्पाप पुणेकरांचे बळी गेले आहेत. या निष्पाप बळींना जबाबदार असणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीष बापट यांना जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा...\nनामपूरला ३४ कोटी रुपयांची पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना मंजूर\nनामपूर : नामपूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेन्तर्गत सुमारे चौतीस कोटी रूपयांची नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. सदर...\nसाताऱ्यात 400 दूरध्वनी बंद ; ग्राहकांचा खोळंबा\nसातारा ः सातारा पालिकेने एक महिन्यापासून रस्ता खोदण्याची परवानगी न दिल्याने भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) शहरातील विशेषतः राजपथावरील सुमारे 400 दूरध्वनी बंद आहेत. परिणामी दूरध्वनी, ब्रॉडबॅंड सेवा बंद पडल्यामुळे घरगुती ग्राहकांबरोबरच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच...\nमहंत सुधीरदास पुजारी यांची दुबई न्यायालयाकडून निर्दोष सुटका\nनाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस...\nम्हैसूर - धारवाड एक्सप्रेस लवकरच मिरजपर्यंत धावणार\nमिरज - आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला आहे. कधीपासून धावणार हे जाहीर केलेले नाही, मात्र प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने मिरजेतून दक्षिण भारतात ...\nसिंचनाला अग्रक्रम, उद्योगांना प्रोत्साहन\nसातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....\nखंबाटा प्रकरणातील दोषी सापडतील\nकणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....\n\"वयोश्री'साठी बारामतीत ज्येष्ठ नागरिकांची गर्दी\nबारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या \"वयोश्री योजने' ���ंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात चार हजारांहून अधिक...\nशिवरायांचे हिंदवी स्वराज्य आदर्शवत- संघनेते इंद्रेशकुमार\nनवी दिल्ली- \"ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...\nसर्वांचे मत विचारात घेऊ ; एच-4 व्हिसाबद्दल ट्रम्प प्रशासनाचे आश्‍वासन\nवॉशिंग्टन : एच-4 व्हिसा काढून घेण्याच्या प्रस्तावावर प्रतिसाद देण्याची सर्वांना संधी देण्याची तयारी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दर्शविली आहे. एच-1 बी व्हिसा असणाऱ्यांच्या पत्नीला अथवा पतीलाही अमेरिकेत काम करण्याची संधी एच-4 व्हिसाद्वारे दिली जात असून, स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी ही पद्धत बंद...\nगोव्यात मगोच्या सिंहाने उगारला पंजा\nपणजी - सरकारचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय भाजप घेऊ शकत नसतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) अखेर पंजा उगारला आहे. मांद्रे व शिरोडा पोट निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याबाबत १५ नोव्हेंबरपर्यंत मगो निर्णय घेईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे....\nभाजपलाही झाली गटबाजीची बाधा\nखरे तर भारतीय जनता पक्षाचे सध्या तसे बरे चालले आहे. जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायती या सर्वच निवडणुकांत सर्वत्र ‘कमळ’ फुलू लागले आहे. अगदी नुकत्याच झालेल्या महापालिकेतही अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आणि काँग्रेसच्या मातब्बरांना मोठा धक्‍का देत भाजपने काँग्रेसकडून महापालिका काढून घेतली. या सर्व...\n...मोदी तसे म्हणालेच नाहीत : खासदार साबळे\nसोलापूर : प्रत्येक भारतीयांना 15 लाख रुपये देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेच नाहीत, असा खुलासा खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात केला. मात्र, प्रत्येक भारतीयाला 15 लाख मिळतील इतका परदेशात काळा पैसा आहे, असे मोदी म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचाही आरोप...\nज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी: पियुष गोयल\nनवी दिल्ली- डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसा��ी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे मोठे योगदान आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल (ता.28) व्यक्त केले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. लेवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/recipe-european-starters-akp-94-1989501/", "date_download": "2019-12-08T20:47:34Z", "digest": "sha1:OE4QAXYQQKII4U4TNX6IXM32EYZCOXAZ", "length": 10189, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Recipe european starters akp 94 | युरोपियन स्टार्टर्स | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nयुरोपला जाण्याची जशी वेगळी मजा आहे, तशीच तिथे खाण्याचीसुद्धा. म्हणजे पाहा..\nपरदेशी पक्वान्न : नीलेश लिमये\nयुरोपला जाण्याची जशी वेगळी मजा आहे, तशीच तिथे खाण्याचीसुद्धा. म्हणजे पाहा.. एका छानशा रस्त्यालगत नीट नेटक्या टेबल-खुच्र्या मांडलेल्या असतील. प्रत्येक टेबलावर काटे-चमचे, ताज्या फुलांचा छोटासा गुच्छ आणि ताज्या मिळालेल्या भाज्यांनुसार बनवलेला मेन्यू कार्डवर वाट पाहात असेल. मग आपण एखादी कॉफी घ्यायची आणि सोबत ताज्या भाज्यांपासून बनवलेला एखादा पदार्थ. हा सगळा ऐवज म्हणजे एका रम्य संध्याकाळची खात्रीच जणू. अशाच एका मस्त संध्याकाळी युरोपात मला भेटलेला हा एक खास पदार्थ.\nबडीशोपची अर्धी जुडी, १०० ग्रॅम पनी, १०० ग्रॅम मशरुम्स, १ चमचा वाटलेला लसूण, मीठ, मिरपूड, चिल्ली फ्लेक्स, तेल, व्हिनेगर, ५०मिली रेड वाईन.\nपनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करा. मशरुम स्वच्छ करून ब्लांच (ु’ंल्लूँ ) करून घ्या. बडीशेपची जुडी सोडवून पाने निवडून ती बर्फाच्या पाण्यात भिजत ठेवा.\nतेल, व्हिनेगर, मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स एकत्र करून त्याचे मिश्रण पनीर आणि मशरुम्सना माखून घ्या. एका पसरट भांडय़ात हे सगळे ओतून परतून घ्या. त्यात वाईन घाला आणि २ मिनिटे आणखी परता. सगळी वाईन आटायला हवी. खायला देताना ताटलीत आधी मशरुम ठेवा त्यावर पनीर आणि वरून बडीशेपची पाने पेरा. बडीशेपची जुडी मिळाली नसेल किंवा आवडत नसेल तर शेपू वापरता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/after-four-years-makarand-deshpande-daddy-is-back-in-dagdi-chawl-ssj-93-1988871/", "date_download": "2019-12-08T21:31:40Z", "digest": "sha1:KVFPQ3H34ZXGEY2PEMFK3JAP7LCDK3R4", "length": 12375, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "After four years makarand deshpande Daddy is back in Dagdi Chawl | चार वर्षांनंतर ‘डॅडीं’चा दगडी चाळीत प्रवेश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nचार वर्षांनंतर ‘डॅडीं’चा दगडी चाळीत प्रवेश\nचार वर्षांनंतर ‘डॅडीं’चा दगडी चाळीत प्रवेश\n'दगडी चाळ २'मध्ये मकरंद देशपांडे डॅडींची भूमिका साकारणार आहे\nबॉलिवूडप्रमाणेच आता मराठी चित्रपटसृष्टीतही चित्रपटांचे सिक्वेल येऊ लागले आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘बॉईज’ सारख्या चित्रपटांनंतर आता अजून एका चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१५ मध्ये आलेला ‘दगडी चाळ’ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. मकरंद देशपांडे यांनी निभावलेली अरुण गवळीची भूमिका चित्रपटाची मुख्य केंद्रबिंदू होता. विशेष म्हणजे ‘दगडी चाळ २’च्या निमित्ताने जवळपास ४ वर्षांनी डॅडी अर्थात चित्रपटामध्ये डॅडींची भूमिका साकारणाऱ्या मकरंद देशपांडे यांनी दगडी चाळीला भेट दिली.\nअरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क ४ वर्षांनी ‘डॅडी’ दिसले. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मकरंद देशपांडे यांनी चित्रपटातील डॅडींच्या लूकमध्ये दगडी चाळीत हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांचा हा लूक पाहून तेथील रहिवाशांना काही काळासाठी खरंच डॅडी आल्याचा भास झाला.\nरुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता ‘डॅडीं’च्या वेशात चक्क मकरंद देशपांडे होते. मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द ‘डॅडी’ असल्याचाच भास सर्वांना झाला. मकरंद देशपांडे यांनी सुद्धा ‘डॅडीं’चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होते. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.\n‘दगडी चाळ २ ‘ या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिर आणि क्रिश अहिर यांनी केली असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. ‘दगडी चाळ २’ मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि पूजा सावं��� यांची फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. तर या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=YzDyRjI4yyw6cv66z89+MQ==", "date_download": "2019-12-08T22:34:47Z", "digest": "sha1:EGIMLTWVQZZW7NTB53KLNMKUTKHM6MIO", "length": 7301, "nlines": 11, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "पीक कापणी प्रयोगांना शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे- कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे बुधवार, ०७ ऑगस्ट, २०१९", "raw_content": "कृषीमंत्र्यांकडून आष्टा मोड, नळेगाव, घरणी व शिरुर ताजबंद येथील शेतकऱ्यांशी संवाद\nनळेगाव येथील शेती पिकांची पाहणी\nलातूर : कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर पिक कापणी प्रयोग केला जातो. त्याप्रसंगी विमा कंपन्यांचे एजंट उपस्थित राहतात. तरी शेतकऱ्यांनीही अधिक जागरुक बनून अशा पीक कापणी प्रयोगांना उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.\nघरणी ता.चाकूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषि मंत्री डॉ. बोंडे बोलत होते. यावेळी आमदार विनायक पाटील, गणेश हाके, उपविभागीय अधिकारी प्रभुदेव मुळे, कृषि सहसंचालक जे.एल.जगताप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, आत्माचे प्रकल्प संचालक ���ी.एल.जाधव, जिल्हा कृषि विकास अधिकारी भीमदेव रणदिवे आदी उपस्थित होते.\nडॉ.बोंडे म्हणाले की, पीक कापणी प्रयोगाची माहिती कृषि विभागाने शेतकऱ्यांना दिली पाहिजे. त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. कृषि सहसंचालकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देश दिले. भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच सिताफळ हे कोरडवाहू शेतीवर येणारे चांगल पीक असून या भागातील शेतकऱ्यांनी या फळपिकाचा लाभ घ्यावा. तसेच वडवळ नागनाथ मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे त्यांनी सांगितले.\nप्रारंभी कृषि मंत्री डॉ. बोंडे यांनी आष्टा, नळेगाव, घरणी व शिरुर ताजबंद येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती, पीक विमा, पर्जन्यमानाची माहिती जाणून घेतली. या टंचाईच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.\nनळेगाव ता.चाकूर येथील शेतकरी श्री. गुंडप्पा वैजनाथ तोडकरी यांच्या शेतातील पिकांची तसेच जमिनीतील ओलाव्याची पाहणी डॉ. बोंडे यांनी केली. तसेच शेतकरी तोडकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच शेतकरी तोडकरी पहिले पीक मोडून त्यावर दुसरं पीक पेरणी करत होते. त्यावेळी डॉ. बोंडे यांनी बियाणे हातात घेऊन चहाड्यावर हात धरला व तोडकरी यांच्या शेतात त्यांनी पेरणी केली. तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, शासन पाठिशी असल्याचा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.\nशिरुर ताजबंद येथे कृषि मंत्री डॉ. बोंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथे बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, राज्यात मागील वर्षी ९१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. ४९ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. यावर्षी एक कोटी पाच लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना नक्की होईल. पीक विमा पध्दतीत त्रुटी आहेत. त्या दूर केल्या जातील, त्याप्रमाणेच एकही महसूली मंडळ पीक विमा लाभापासून वंचित राहणार नाही.\nज्या महसूली मंडळात ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला. ज्याठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत तसेच झाल्या असतील पण उगवण झाली नाही. अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या वेळी हरभरा व निविष्ठा प्रात्यक्षिक राबविताना मोफत द्याव्यात, असे डॉ.बोंडे यांनी सांगितले. शेतकरी अन्नदाता असून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी अस���्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T22:29:04Z", "digest": "sha1:RLOXHQIGSCY37H2F74TR5LIESMPYVZQ7", "length": 14174, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कीर्तनकार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवचनकार याच्याशी गल्लत करू नका.\nकीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली) ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.\nप्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.\n१ पर्यावरण आणि कीर्तनकार\n२ वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी\n५ कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था\n६ कीर्तन महोत्सव/कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था\n९ वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार\n’संत वाङ्‌मयातील पर्यावरण’ या नावाचे एक पुस्तक आळंदीतील कीर्तनकार संतोष महाराज सुंबे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकात संत वाङ्‌मयात आलेल्या पर्यावरणविषयक संदेशांबद्दल विविध कीर्तनकारांनी लिहिलेले लेख आहेत.\nवंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी[संपादन]\nजुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली. त्या घराण्यांत अनेक प्रशिक्षकही तयार झाले. अशांपैकी काही :-\nशास्त्रीय गायक व शिक्षक प्रदीपबुवा गुरव\nसुहास वझे (गोवा) - लहान मुलांसाठी गेली अनेक वर्षे कीर्तन विद्यालय चालवीत आहेत. तसेच नियमित कीर्तने शिबिरे व कीर्तनविषयक विविध उपक्रम राबवितात.\nप्रवचनकार शंकर सोनू सावंत\nह.भ.प.प्रकाशबुवा मुळे (गोंदीकर)-हे एक ख्यातनाम कीर्तनकार असून यांचे वास्तव्य मराठवाड्य���तील गोदावरी किनारी श्रीक्षेत्र श्रीगुरुदत्ताधाम येथे असते. कीर्तनपरंपरेवरील 'कीर्तन रहस्य'या ग्रंथाचे ग्रंथकार आहेत.नारदीय,वारकरी या दोन्ही कीर्तनपद्धती ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून साकारतात.त्यांनी आतापर्यंत सर्व वयोगटातील अनेक नामवंत कीर्तनकार घडविले आहेत.\nकीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था[संपादन]\nअखिल भारतीय कीर्तन संस्था, विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई)\nजोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची : स्थापना इ.स. १९१७\nनारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणाऱ्या दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथील पाठशाळा\nश्रीसंत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ (तालुका केज, जिल्हा बीड)\nॐ तत्त्वमसि प्रतिष्ठानद्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय)\nश्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था, नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.\nकीर्तन महोत्सव/कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था[संपादन]\nसंत एकनाथमहाराज संस्थान ट्रस्ट, (पैठण)\nकीर्तन महोत्सव समिती, कुडाळ\nझुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, बीड\nनारदीय कीर्तन महोत्सव करणारी अखंड एकादशी कीर्तनमाला (गुरुदत्तधाम, गोंदी)\nवैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, (पिंपरी-पुणे) : संस्थेची स्थापना इ.स. १९९८.\nसद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर\nआचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज\nनारायण लक्ष्मण वाजे-अलीबागकर महाराज\nनिवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर\nकीर्तन सौदामिनी सौ. पूजाताई देशमुख\nडॉ. दत्तोपंत पटवर्धन (आद्य राष्ट्रीय कीर्तनकार)\nसंदीप दास महाराज पडवळ\nमहाराष्ट्रातील लोककला (संगीत,नाट्य,नृत्य) : तमाशा · लावणी · पोवाडा · [[ ]]\nनाट्य संगीत · कीर्तन · गण गवळण · भारुड · गोंधळ · [[]]\nमहाराष्ट्रातील लोककला (नृत्य) : तारपा · गेर · [[]]\nमहाराष्ट्रातील लोककला (इतर) : डोंबाऱ्याचे खेळ · मानवी वाघ · बहुरुपी\nमहाराष्ट्रीय लोककला संवर्धन संस्था (सरकारी व गैर-सरकारी संस्था (एन.जी.ओ.)): · [[]] · [[]] · [[]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]] · [[ ]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१९ रोजी १४:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह ���ॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/161/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2019-12-08T21:47:02Z", "digest": "sha1:XZCSCEPOOOQNML4Z6DZSA5CATCDRAY7Q", "length": 8442, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी मोर्चा\nउत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाची झळ बसत आहे. या भागातील दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळावी ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने लावून धरली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संग्राम कोते पाटील यांनी सादर केले. यावेळी त्यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष मयुर ठाकरे, शहराध्यक्ष संदीप बेडसे हेदेखील उपस्थित होते.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत ...\nएमपीएससी राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ केली जावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.शासनाच्या या निर्णयाचा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आह���. आता ३३ ते ३८ वयापर्यंत आता एमपीएससी परीक्षा देता येणार आहे. एमपीएससी ...\nमोटर सायकल रॅली काढून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला भय्याजी जोशी यांच्या विधानाचा ...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये तिरंग्याऐवजी भगवा झेंडा हा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारावा, तसेच ‘जन गन मन’ हे राष्ट्रगीत नसावे असे धक्कादायक विधान केले. या विधानाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जाहीर निषेध केला आहे.आज ठाणे शहरात मोटर सायकल रॅली काढून भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचा निषेध ऩोंदवण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले. या रॅलीमध्ये तरुणांनी अभिमानाने तिरंगे फडकावले.यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड तसेच ...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सर्वंकष शुल्कमाफीसाठी अधिवेशनात अजित पवार, जयंत पाटील आणि ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शासनाच्या संदिग्ध निर्णयाच्या आड केवळ इबीसी वर्गातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांनाच शुल्कमाफी दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली. विद्यापीठ जर निर्णय घेत नसेल, तर या विषयावर अधिवेशनात विधानसभेचे नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे दंड थोपटणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दुष् ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/arundhati-darshan-justice-akp-94-1989498/", "date_download": "2019-12-08T21:21:02Z", "digest": "sha1:CP3BG4HNK7P5WAANYUSHKZYLP4OC2R5I", "length": 12397, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arundhati Darshan Justice akp 94 | अरुंधती दर्शन न्याय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईएम’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nआकाश दर्शनात, एक मोठा चौकोन आणि त्याला तीन ताऱ्यांची शेपटी अशा पतंगासारख्या दिसणाऱ्या सात ठळक ताऱ्यांनी बनलेल्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते.\nशब्दबोध डॉ. उमे��� करंबेळकर\nवसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती हिला सती मानले आहे. आकाशातील सप्तर्षीच्या ताऱ्यांबरोबर अरुंधतीलाही स्थान देण्यात आले आहे. पण या अरुंधती शब्दावरून मराठीतीलएक विशेष शब्दसंग्रहही ओळखला जातो. तो म्हणजे अरुंधती दर्शन न्याय.\nआकाश दर्शनात, एक मोठा चौकोन आणि त्याला तीन ताऱ्यांची शेपटी अशा पतंगासारख्या दिसणाऱ्या सात ठळक ताऱ्यांनी बनलेल्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते. भारतीयांनी सात ताऱ्यांना सात ऋषी मानले आहे. ऋतु, पुलह, अगस्त्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरीची हे ते सात ऋषी. शेपटीच्या तीन ताऱ्यांमधील मधला तारा वसिष्ठाचा. वसिष्ठाकडे नजर रोखून पाहिल्यास एक छोटीशी तारका त्याच्याजवळच लुकलुकताना दिसते. त्याचे नाव वसिष्ठ पत्नी अरुंधती. अशा तऱ्हेने अरुंधतीचा छोटा अस्पष्ट तारा शोधण्यासाठी प्रथम जवळचा वसिष्ठ हा ठळक तारा दाखवावा लागतो. यावरून अरुंधती दर्शन न्याय तयार झाला.\nअरुंधती दर्शन न्याय म्हणजे प्रथम स्थूल वस्तू दाखवून त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म वस्तू दाखवणे. याच अर्थाचा दुसरा शाखाचंद्रन्यायदेखील अनेकदा वापरला जातो. जसे द्वितीयेचा चंद्र दाखवताना ‘तो पाहा त्या फांदीवर आहे’ असे सांगणे म्हणजे शाखाचंद्रन्याय होय. समर्थ रामदासांनीही मनाच्या श्लोकामध्ये याचा वापर केलेला आहे.\nआता अरुंधती दर्शन न्यायाचे व्यवहारातील उदाहरण बघू. पक्षीनिरीक्षण करताना बरोबरच्या नवख्या पक्षीनिरीक्षकाला फुलटोचा, शिंजीर, सुभग, टिट यांसारखा छोटा पक्षी किंवा रंगगोपनामुळे चटकन दिसू न शकणारा पक्षी दाखवण्यासाठी प्रथम तो पक्षी ज्या झाडावर बसलाय ते झाड दाखवून नंतर त्या झाडाच्या ज्या फांदीवर पक्षी बसला ती फांदी दाखवली जाते आणि असे करत करत त्या पक्ष्यापर्यंत नवख्या पक्षीनिरीक्षकाची नजर पोहोचेल, असे पाहिले जाते. हाच तो अरुंधती दर्शन न्याय. परंतु हल्ली आपल्यातील अनेकांचा मूळ सुलभ मराठीचाच वापर इतका कमी झाला आहे की, अरुंधती दर्शन न्यायासारख्या गोष्टी ओळखणे, अधिकच अवघड. तरीही नवे काही समजणे हे कोणत्याही भाषाप्रेमीसाठी आवडीचेच. म्हणूनच हा अरुंधती दर्शन न्याय समजून देण्याची धडपड.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2013/", "date_download": "2019-12-08T21:09:36Z", "digest": "sha1:LGL5HXVNTPNVIZRX2TE767AXPNDW3DE3", "length": 56952, "nlines": 150, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: 2013", "raw_content": "\nपुणे महापालिकेच्या पदाधिका-यांच्या दक्षिण कोरीया प्रवासाचा अहवाल\nपुणे शहरात सध्या गाजतो आहे तो महापालिकेच्या पदाधिका-यांनी सहकुटुंब केलेला कोरिया दौरा. या दौ-यात पदाधिका-यांनी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याच नातेवाइकांची वर्णी लावली होती. त्यावरून बराच गदारोळ झाला . अनेक आक्षेपार्ह बाबी समोर आल्या.असे दौरे म्हणजे केवळ एक देखावा असतो , अभ्यास दौ-यांच्या नावाखाली राजकीय पक्षांचे लोक सहली काढत असतात असे आरोप झाले. या दौ-यांचा शहराला काही उपयोग होत नसल्याने त्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले .आजतागायत अशा अभ्यास दौ-यांचा अहवाल कधीही देण्यात आला नव्हता .यावेळी मात्र बराच गहजब झाल्याने दौ-यात सहभागी झालेल्या एका अधिका-याने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे . या अहवालातून अशा दौ-यांच्या आयोजनाबाबतच्या काही शंका दूर होण्याऐवजी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. आश्चर्य म्हणजे या अहवालात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्या पदाधिका-यांच्या नातेवाइकांचा साधा उल्लेखसुद्धा न��ही. त्यामुळे त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे पुणेकर नागरिकांनी ठरवायचे आहे. या अहवालात नेमके काय म्हटले आहे हे नागरिकांना समजावे म्हणून तो जसाच्या तसा खाली दिला आहे . वाचकांनी त्याचा योग्य तो अर्थ लावून आपले मत ठरवावे .\nमा. महापालिका आयुक्त यांनी कोरीया देशाच्या दौ-यासाठी माझी शिफारस केली असुन त्या प्रमाणे सदर प्रवासासाठी आवश्यक खर्चासाठी र.रु. 1 लाख इतक्या रकमेस मा. स्थायी समितीची संदर्भीत ठराव क्र. 2 अन्वये मान्यता घेण्यात आली आहे.\nमी. दि. 10/6/2013 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कोरीयासाठी पुणे मनपाच्या वाहनाने मुंबई विमानतळा पर्यंत गेलो. मुंबई येथे कोरियासाठी रात्री 11:00 वाजता विमान क्र ‘.टि.जी. 318 या विमानाने बँकॅाक येथे निघालो आणि बँकॅाक ते सिओल (कोरीया) पर्यंत विमान क्र ‘. टी.जी. 692 ने प्रवास केला. सिओल (कोरीया) येथे दि. 17/6/2013 रोजी रात्री. 3:00 वा पोचलो.\nसिओल (कोरीया) या शहरात पोचल्यानंतर सुसँाग-गु महानगरपालिकेने व्यवस्था केलेल्या मीनी बसच्या सहाय्याने सुसँाग-गु च्या हॅाटेल मध्ये राहाण्यासाठी गेलो व तेथे रात्रिचा मुक्काम आम्ही सर्वानी केला. दि. 12/6/2013 रोजी सकाळी 10:00 वाजता सुसँाग-गु महानगपालिकेत करारासाठी मी मा. महापौर, सौ. वैशाली बनकर, मा. सभागृह नेते, श्री. सुभाष जगताप, माजी मा. स्थायी समिती अध्यक्ष, श्री. बाबुराव चांदेरे, मा. शिवसेना गट नेता, श्री. हरणावळ, मा. माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष, श्री. चेतन तुपे, मा. रिपब्लिकन पार्टी गट नेता श्री. सिध्दार्थ देडे व मनसे मा. नगरसेवक, श्री. किशोर शिंदे असे एकुण 13 लोक पुणे महानगरपालिकेच्या प्रतिनिधी म्हणुन सुसँाग-गु या महानगरपालिकेत उपस्थीत राहिले.\nसुसॉंगगु महानगरपालिके मध्ये मा. महापौर, श्री. ली. जीन हुन यांनी पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. वैशाली बनकर आणि आम्हा सर्वांचे व्यक्तिगत हार्दिक स्वागत केले. या करारनाम्यासाठी उपस्थीत असलेल्या सुसॉंग-गु महानगरपालिकेचे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांचे परिचय मा. महापौर यांनी करुन दिला. या करारनाम्यासाठी सुसॉंग-गु शहराचे मा. चेअरमन, मा. उप महापौर, मा. व्यवस्थापक, आरोग्य विभाग, मा. व्यवस्थापक, सिटी मॅनेजमेन्ट ब्युरो, मा. अध्यक्ष (सोशल व्हेलफेआर कमिटी), मा. व्यवस्थापक, पब्लिक रिलेशन विभाग, इ. उपस्थीत होते.\nपुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. वैशाली बनकर अणि सुसँाग-गु महानगरपालिकेचे मा. महापौर, श्री. ली. जीन हुन या दोन्ही महापौरंा समोर करारनाम्याचा मसुदा वाचण्यात आला आणि या दोन्ही महापौरांनी सर्व अधिकारी व लोक प्रतिनिधी आणि सुसँाग-गु जिल्हातील पत्रकार व न्युज चॅनल यांच्या समोर मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली.\nसदर करारात खालील मुद्दांचा प्रामुख्याने समावेश आहे.\n1) या करारनाम्याच्या सहाय्याने दोन्ही शहरातील रहिवाशी शिक्षण, संस्कृती, औषध, आर्थिक व शहराच्या विकास या गोष्टींचा देवाण- घेवाण करु शकतील.\n2) सदर करारनाम्याची मुदत 3 वर्ष असणार असुन सदर करारनामा दोन्ही शहर केव्हंाही 1 महिन्याच्या अगाऊ सुचना देऊन रद्द करु शकतात.\n3) सदर करारनाम्यता केव्हाही बदल अथवा दुरुस्ती दोन्ही शहराच्या मान्यतेने करता येईल अशी अट टाकण्यात आली.\nसदर करारनाम्यावर सह्या झाल्यानंतर दोन्ही शहराचे महापौर यांची या कराराबाबत मत प्रदर्शने करण्यात आला. सुसँाग-गु जिल्हाचे मा. महापौर यांनी कोरीया भाषेत तर पुणे महानगरपालिकेचे मा. महापौर यांनी इंग‘जी भाषेत भाषण केले. त्यानंतर दोन्ही मा. महापौर यंाची उपस्थीत मा. लोक प्रतिनिधी आणि मा. अधिकारी यांचे बरोबर सह्या करण्यात आलेला करारनामा दिसेल असे छाया चित्र काढण्यात आली.\nसदर करारनामा पुर्ण झाल्यावर सुसॉग-गु जिल्हाचे कर्नल उन्नी नायार या भारतीय जवान जे कोरिया युध्दात यु.एन. डेलिगेशनचे सदस्य म्हणुन सहभागी होते. त्यांचे स्मारकास भेट दिली, सुसॉंग-गु एन.यु., डेगु शहरात उभारण्यात आले आहे. सदर स्मारक प्रेक्षणीय स्थळ असुन सुसॉंग-गु एन.यु. जिल्हातील नागरीक तेथे मॅार्निंग वॅाक व इव्हनिंग वॅाकसाठी जातात. या स्मारकमुळे कोरीया व भारत देशाचा जवळीकता दिसुन येते.\nकर्नल उन्नी नापार हे भारताचा प्रतिनिधी म्हणुन एन.यु. कोरीया कमिटी मध्ये होते. त्यांना जुन 1950 मध्ये कोरीया येथे पाठविण्यात आले होते. कोरीया मध्ये पहाणी करीत असताना 12 ऑगस्ट 1950 रोजी बॅाम्ब स्फोटा मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. युध्द चालु असल्याने त्यांचा मृतदेह भारतात पाठविणे अशक्य असल्याने 13 ऑगस्ट 1950 रोजी हिंदु- धर्मानुसार अग्नी देवुन त्यांचा अंत्यविधी ज्युर्क- गोल, सुसॉंग-गु एन.यु. शहरात झाला. आणि 7 डिसेंबररोजी मा. गव्हर्नर यांनी सदर स्मारक कर्नल उन्नी नायार यांचा स्मरणात बांधले.\n1967 साली श्रीमती विमला नायार कर्नल नायारची पत्नी यांनी कोरीया येथे पहिल्यांदा स्मारकास भेट दिली त्यानंतर दर वर्षी त्या भारताच्या प्रतिनिधीबरोबर भेट देत राहिल्या. सुसॉंग-गु जिल्हाने सदर परिसराचा विकास 1991 साली केला आणि प्रेेक्षणीय स्थळात त्याचा समावेश केला. शिवाय केंद्र सरकाराने सुध्दा या स्थानकास राष्ट्रीय स्मारकाची सर्व सवलत देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार सदर स्मारकाचा विकास करण्यात आला.\nकर्नल नायार यांच्या स्मारक भेटी नंतर दु. 12:00 वाजता मा. उप महापौर श्री. सीन ग्यॅान्ग सिभेप यांच्या बरोबर एका हॅाटेल मध्ये जेवण घेण्यात आले. त्यांनी त्यांचे स्व: खर्चाने सदर जेवण दिले असुन सुसौंगु जिल्हाचे पैसे वापरले नाही हे विशेष आहे.\nदुपारच्या जेवणानंतर बुध्द मंदिरात नेले, हे मंदिर प्राचिन असुन या मंदिरात प्रवेश करताना चार दिशेत उभा केलेल्या चार द्वार पालकांना वाकुन हात जोडुन नमस्कार करण्यात येतो. सदर परिसरात बुध्दाची मुर्ती असुन त्या हॅाल मध्ये शांती मंत्राचा जप भेट देणारे भक्तगण करीत असतात. सदर परिसर स्वच्छ असुन शांत वातावरण आहे.\nसदर मंदिर भेटी नंतर केबल कार राईट घेण्यात आले. केबल राईड नंतर सुसँाग-गु जिल्हयाचे मा. महापौर यांनी रात्रीचे जेवण दिले. जेवणानंतर सुसौंगु जिल्हयातील नदीपात्रात बांधलेले लाईटिंंग वॉटर फाउंटन व लेजर शो स्वतः मा. महापौर यांनी आम्हा सर्वाना दाखविला, रात्रीच्या वेळी लेजर पाहण्यास आनंद आला, या ठिकाणी नदीच्या कडेला मॉर्निंग व इव्हिनींग वॉक साठी उत्कृष्ट ट्रॅक तयार केला आहे आणि लेजर शो पाहण्यासाठी आलेल्या नागरिकंाच्या बसण्याची सोय केली आहे, या लेजर शो संदर्भांत माहिती स्वत:, मा. महापौर यांनी दिली असून, सदर शो साठी अंदाजे र.रु 400 कोटी इतका खर्च आल्याचे सांगीतले, हा खर्च सुसॉग-गु जिल्हयाने केलेला नसून, एका बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांचे बांधकाम प्लॅन पास करताना लागणारा डेव्हलपमेंट चार्चेस न भरता, लेजर शो व वॉटर फाउंटन चे काम केले आहे, पंरतु सदर लेजर शो आणि लाईटिंग वॉटर फाउंटनचे दुरस्ती व देखभाल मात्र सध्या सुसौंगु जिल्हयामार्फत करण्यात येत आहे.\nलेजर शो नंतर रात्री पुन्हा सुसॉग-गु हॉटेल मध्ये आम्ही सर्वांनी मुक्काम केला, गुरुवार दि. 13.6.2013 रोजी सकाळी 10-00 वाजता डेगु आर्ट म्युजियमला भेट देण्यासाठी आम्ही निघालो, सदर आर्ट म्युजियम चे बांधकाम 3 मजली असून, संपूर्ण इमारत एअरकंडिशन्ड आहे. या म्युजियम मध्ये वेगवेगळया मजल्यावर कल्पकतेने तयार केलेले संग्रहालय आहे. उदा. एका हॉल मध्ये निसर्गाचे देखावे तर एका हॉल मध्येचित्रकाराने काढलेले पेंटीग्ज, तर एका हॉलमध्ये घरात उपयोगात येणार्या व सतत वापरात येणा-या वस्तुंचा वापर करुन तयार केलेले उत्कृष्ट देखावे लावण्यात आलेला आहे.\nबांधकामामध्ये मीरर फिनीशिंग ग‘ग्रॅनाईटचा वापर जास्त केला आहे, स्वछता उत्कृष्ट असून, कोठेही साधा कागद पडल्याचे दिसून आले नाही. तसेच तेथील नागरिकाना गुटखा अथवा पान खाण्याची सवय नसल्याने कोठेही थुंकीही दिसून येत नाही. सदर बांधकाम डेगु या शहराने केले असून, याची संपूर्ण दुरुस्ती व देखभाल डेगु शहराकडे आहे वास्तविक डेगु शहरात सुसॉंग-गु जिल्हा असून, सदर वास्तुची संपूर्ण जबाबदारी डेगु शहराची आहे.\nडेगु आर्ट म्युजियम नंतर आम्ही गोसान वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्पास भेट दिली, सुसॉंग-गु जिल्हयात दोन वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्प आहेत, त्यातल्या एका प्रकल्पास आम्ही भेट दिली, सुसाँग जिल्हयासाठी पाणी, धरणातून 2500 मी.मी. बंद पाईप लाईन मधून आणले जाते, या धरणाचे पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाते असे त्यांनी सांगीतले. या धरणातून पाणी पंपीग करुन वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्पात आणले जाते, याच पाण्याच्या प्रवाहात मिनी हायड्रो पॉवर प्रकल्पाचा वापर करुन वीज निर्मिती करण्यात आली आहे. या वीज प्रकल्पाची क्षमता 560 के.डब्ल्यु. असून प्रत्यक्षात वीज निर्मिती 165 के.डब्ल्यु. इतकी होते. धरणातून पाणी वॉटर प्युरिफिकेशन प्रकल्पात घेताना इंटटेक जवळ या वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे, या प्युरिफिकेशन प्रकल्पात येणारे पाणी मुळात स्वच्छ असून, येणा-या पाण्याचे सुरुवातीला पीएच व्याल्यु (तरर्श्रीश) काढली जाते, यावर पीएसी चे प्रमाण त्यांना कळून येते, आपल्याप्रमाणेच ते सुध्दा प्री- क्लोरिनेशन चा प्रकि‘या करतात, प्री-क्लोरिनेशन करताना स्टर्लिंग आणि त्यानंतर सेटलिंग केले जाते, त्यानंतर फिल्टर बेड मध्ये पाणी घेऊन बेडच्या खालुन स्वच्छ पाणी स्टोअरेज टँक मध्ये नेले जाते या फिल्टर बेड मध्ये चिल्ड वॉटर स्प्रिकंलरने संपूर्ण वातावरण थंड ठेवण्यात आले आहे.स्टोअरिंग टँक मध्ये पोस्ट क्लोरिनेशन केले जाते, सर्वात महत्वाचे म्हणजे स्टोअरेज टँक वर संपूर्ण लॉन तयार करण���यात आल्यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार दिसतो, आपल्या कडील क्लीन वॉटर स्टोअरेज टँक वरील स्लॅबला क्लोरिनमुळे सतत चिरा पडतात तसे या ठिकाणी दिसून आले नाही. या वॅाटर ट्रिटमेंन्ट प्लांट मध्ये शुध्द केलेले पाणी ल्पास्टीक बॅाटल मध्ये भरुन लोकांना विकण्यासाठी छोटासा प्लॅांट सुसॉंग-गु महानगरपालिकेने उभारला आहे. या ठिकाणी संपुर्ण प्रोसेस म्हणजे स्वयंचलीत म्हणजे बाटली स्वच्छ करणे, त्यात पाणी भरणे, त्याच्यावर बुच लावणे, त्यावर प्लास्टीक नेमप्लेट लावणे व पॅकिंग करणे इ. संपुर्ण प्रोसेस मशीनरीने केली जाते. वॉटर प्युरिफिकेशन नंतर आम्हाला मा. श्नि चुलबुम, सुसॉग-गु नॅशनल युनिफिकेशन कॉन्सोलेट चे शाखा प्रमुख यांनी त्यांच्या स्वःखर्चाने दुपारी 12.00 वाजता जेंवण दिले हे जेवन भारतीय पध्दतीचे असुन, हॅाटेलचे मालक भारतीय आहेत. हॉटेलमध्ये हिंदी गाणी लावली जातात.\nदुपारच्या जेवणानंतर आम्ही सुसॉंग-गु जिल्हयातील नेब्युन गीन मिडल स्कुल पाहण्यास गेलो. बिशप यांच्या संमतीने/सहकार्याने सदर शाळा चालविले जाते, या शाळेत या पूर्वी भारतीय म्हणजे पुण्यातील विदयार्थी शिकण्यासाठी आले होते व या शाळेतील विदयार्थी पुण्यातील बिशप शाळेत गेले होते, यासाठी गेल्यावर्षी पुण्यातील बिशप शाळे बरोबर त्यांचा करार झाला होता. या शाळेत प्रवेश करतानाचा व काही लोकही पुण्यात येऊन गेल्याचे कळाले. सर्व मुलांनी आमचे नमस्ते म्हणून स्वागत केले, नमस्ते म्हणण्याचा सराव नियमित शिक्षण त्यांचेकडून करुन घेत असल्याचे आम्हा सगळयंाचे लक्षात आले. या शाळेत मुलंाच्या सायकल पार्किंगसाठी खास जागा आरक्षित केलेली आहे. बहुतेक या शाळेतील जास्तीत जास्त मुले/ मुली सायकल वापरत असल्याचे दिसते. या शाळेत खेळासाठी मैदान असून, सर्व प्रकारचे खेळ खेळवले जातात यात फुटबॉल खेळताना जास्त मुले दिसून आले.\nया नंतर कोरीयन संस्कृती जपणार्या कोरीयातील जेष्ट नागरिकांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो. या ठिकाणी त्यांचा संस्कृती टिकविण्यासाठी स्वयंसेवी संघटणा निशुल्क काम करीत असल्याने आम्हा सर्वांच्या लक्षात आले. तेथे कोरीयन संस्कृतीतील स्त्रियांचे ड्रेस (आम्बो) व पुरुषांचे पारंपारिक ड्रेसचे जतन केले आहेे.\nयेथे येणार्या सर्व लोकांनाते स्वत: आदाराने त्यांच्याकडील पारंपारिक पोशाख परिधान करण्यास विनंती करतात आणि त्यांचा पोशाख परिधान करुन एका विशिष्ट पध्दतीत बसणे, चहा तयार करणे आणि कशा प्रकारे चहा पिणेे याचे शिक्षण देतात. या ठिकाणी शांत वातावरण असुन मन एकाग‘ राहण्यास मदत मिळते. मनास शांती मिळण्यासाठी हे ठिकाण प्रसिध्द असल्याचे कळते. चहा पाना नंतर त्यांनी पुन्हा एकदा आम्हा सर्वांचे आभार मानले आणी पुण्याचे महापौर यांनी सुध्दा त्यांचे आभार मानले.\nसदर आभार कार्याक‘मानंतर आम्ही सायंकाळी 7:00 वा रात्री च्या जेवण्यासाठी हॅाटेल मध्ये गेलो तेथे त्यांचे चेअरमन, सुसॉंग-गु यांनी आम्हा सर्वांचे स्वागत केले आणी रात्रीचे जेवण त्यांचा स्व:खर्चाने आम्हा सर्वांना दिले व आम्ही सुध्दा आनंदाने जेवण जेवलो. रात्रीचा जेवणानंतर आम्ही पुन्हा सुसॉंग-गु हॅाटेल मध्ये रात्रीचा मुक्काम केला.\nशुक्रवार दि. 14/6/2013 रोजी सकाळच्या न्याहारी नंतर आम्ही सर्व सुसँाग-गु शहरातील आर्ट गॅलरी पहाण्यासाठी गेलो. तेथे विविध कलाकरांचे चित्र प्रदर्शन असुन उत्कृष्ठ कला कौशाल्याचे प्रदर्शन तेथे मांडण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही डेगु नॅशनल फुटबॅाल स्टेडियम पहाण्यास गेलो. या स्टेडियम मध्ये सभागृह असुन तेथे विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या ठिकाणी विविध राष्ट्रांचे फ्लॅग प्रदर्शनार्थ ठेवले असुन छायाचित्रावर विविध देशांच्या खेळाचे प्रतिनिधीत्व करणार्या पदाधिकारी यांचे फोटो त्यात्या देशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनात मा. कलमाडी, मा. खासदार पुणे यांचे छायाचित्र त्या विदेशी अधिकारी बरोबर पाहुन आम्हा सर्वांना आनंद वाटला या ठिकाणी विविध राष्ट्रीय खेळाडु यांचा सह्या केलेला फुटबॅाल प्रदर्शतात ठेवण्यात आला आहे. शिवाय विविध छायाचित्राचे प्रदर्शन या हॅाल मध्ये मांडण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही मैदानावर गेलो तेथे संपुर्ण परिसर सी.सी.टी.व्ही. कॅमेराच्या सहाय्याने कव्हर केला असुन उत्कृष्ठ चित्रीकरण केले जाते. या ठिकाणी व्ही.आय.पी. लोकांना बसण्याची वेगळी सोय केली असुन मा. गव्हर्नर यांची विशेष व्यवस्था केली आहे. या स्टेडियम मध्ये डिपार्टमेंटल स्टोअर असुन तेथे विविध खेळांचे साहित्य मिळतात. तेथे रेस्टॅारंट सुध्दा आहे, त्यामुळे या सुसज्ज स्टेडियमची पहाणी नंतर आम्ही पुण्यासाठी रवाना झालो. अशा प्रकारे कोरीयाचा प्रवास आम्ही केला या देशाबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.\nदशिण कोरीयातील डेगु या मेट्रो सिटी मध्ये एकुण 8 लहान लहान जिल्हे आहे. या पैकी एक जिल्हा म्हणजे सुसॉं-गु या जिल्हाचे महापौर लोकशाही पध्दतीने निवडुन दिले जातात. शहराची लोक सं‘या 4 ते 4.5 लक्ष असुन या शहराचे क्षेत्रफळ 250 चौ मि आहे. यात महिला व पुरुषांची सं‘या बरोबरीची असुन महिलांची सं‘या थोडी जास्तच आहे. येथे विदेशी लोक अंदाजे 1500 आहेत. या महापालिकेत 20 नगसेवक असुन एकुण बजेट 3 लाख मिलयन वॅान इतके आहे. यांचे कॅान्सील मध्ये 1 चेरमन व 1 डेप्युटी चेरमन व 5 कमिटी मेंबर आहेत.\nसुसॉंग-गु या शहरातील विविध विभागांचे उ‘ेखनीय कार्याबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.\nरस्ते:- या शहरातील सर्व रस्ते सरळ व एका रेषेत आहेत. सर्व रस्त्यांवर पांढरा व पिवळा पट्टा मारलेला दिसुन आले. याठिकाणी फुटपाथ असुन फुटपाथ वर सायकल ट्रॅक तयार केलेला आहे. शहरातील सर्व फुटपाथ वरील सायकल ट्रॅकवर हिरवा रंगाचा प्लास्टीक पेंट मारलेला दिसुन आला. सदर ट्रॅक स्मुथ नाही या सायकल ट्रॅक वरुन टु- व्हीलर सुध्दा चालवित असल्याचे दिसुन आले असुन मु‘य रस्त्यावर एक ही टु- व्हीलर चालविताना दिसली नाही. या शहरात टु- व्हीलरची सं‘या खुप कमी असुन फोर- व्हीलर जास्ती- जास्त असल्याचे दिसुन आले. या शहरात उजव्या बाजुन वाहने चालविले जातात. सर्व ट्रॅक डंाबरी असुन फुटपाथ मात्र इंटरलॅाकींग ब्लॅाक ते तयार केलेला आहे. या शहरातील सर्व कर्व स्टोन म्हणजे फुटपाथ व मु‘य रस्ता या मध्ये बांधण्यात येणारा कठडा हे मीरर फिनीशींग ग्रॅनाईटसचा वापर करुन तयार केलेला आहे. ट्रॅक ची रुंदी 1 ते 1.5 मीटर असुन इंटरलॅाक ब्लॅाक असलेला फुटपाथची रुंदी जवळ-जवळ 1.5 ते 2 मीटर आहे. या फुटपाथवर झाड असुन एकाही झाडांमुळे फुटपाथवरुन चालणार्या नागरीकांना त्रास होत नाही कारण या फुटपाथवरील सर्व झाडे सरळ वाढलेली असुन काही झाडांना सरळ वाढण्यासाठी तीन बांबुचा सहारा देण्यात आल्याचे दिसते यामुळे बर्याच झाडांना बांबु बांधलेले दिसुन आले झाडांना मार्किंग केलेले आहे. शिवाय स्ट्रीट लाईटचे पोलांना सुध्दा मार्किंग केलेले आहे.\nया शहरातील वीज वाहिन्या उपरी असुन एच.टी. व एल.टी लाईन सर्व उपरी आहेत. विविध ठिकाणी सिंगल फेझ तीन ट्रान्सफॅार्मर पोलवर उभारली असुन या ट्रान्सफॅार्मर मधुन तेथील घरांना व दुकानांना वीज देण्यात आले आहे.\nया शहरा��� इंटरनेट केबल व टेलिफोन केबल सुध्दा स्ट्रीट लाईट पोल वरुन उपरी नेलेले आहे. सर्व उपरी असुन या शहरात भुमिगत केबलचे कामे केलेले दिसुन आलेला नाही. अशा प्रकारचे उपरी केबल (वीज केबल व टेलिफोन केबल) मु‘य रस्त्यावर आणी लहान- लहाणरस्त्यावरील पोलवर दिसुन आल्या केबलचे जाळे शहरात ठिक- ठिकाणी दिसुन येतो.\nया शहरात सिगनल चालण्यासाठी व वाहनांसाठी असुन एकाही चौकात ट्रॅफिक पोलीस दिसुन आला नाही. या बाबत विचारणा केली असता या शहरातील सर्व रस्ते सी.सी.टी.व्हीने कव्हर केले असुन ट्रॅफिक पोलीस यांच्या पगारा ऐवजी सी.सी.टी.व्ही. वर खर्च केल्याचे दिसुन येते. मॅन पावर नसल्याने कोणत्याही वाहनास अडविण्याचे प्रकार दिसुन आले नाही. कोणतेही वाहन सिगनल तोडुन जात नाही. त्यामुळे एक प्रकारची वाहतुक शिस्त येथे दिसुन आली. या शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम आहे. कारण बस सेवा आहे तसेच प्रायव्हेट टॅक्सी आणी मोनो-रेल आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीचा समस्या तेथे दिसुन येत नाही.\nया शहरातील रस्ते स्वच्छ असुन कोठेही धुळ दिसुन येत नाही. या शहरातील रस्त्यांचे स्वीपींग सकाळी 10:00 च्या अगोदर होत असावे कारण आम्हाला स्वीपींग करताना कोठेही दिसुन आले नाही. या शहरातील बहुतेक लोक सकाळी 6:00 च्या आत उठतात व सकाळी 7:30 च्या आत न्याहरी करतात व दुपारचे जेवण 12:00 ते 1:00 या वेळेत आणी रात्रीचे जेवण सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत करतात असे समजले.\nतरी वरील सर्व माहिती मला मिळालेल्या प्रत्यक्ष अनुभवातील असुन दक्षिण कोरीया प्रवासाचा अहवाल आपल्या अवलोकनार्थ सादर करीत आहे.\nमाहिती अधिकारात बदल- नागरिकांच्या पवित्र्याने खासदार स्तंभित\nमाहिती अधिकाराच्या कक्षेतून राजकीय पक्षांना वगळण्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी नागरिकांनी सुरू केलेल्या अभिनव आंदोलनाने देशातील खासदार स्तंभित झालेले आहेत . माहिती अधिकारातील प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी देशात एक अभिनव आंदोलन सुरू झाले आहे . या आंदोलनाला कोणी नेता नाही. तरीही सोशल मीडिया आणि इमेलच्या माध्यमातून वेगानेपसरलेल्या या अभिनव आंदोलनाने चांगलाच वेग घेतला आहे . या आंदोलनांतर्गत माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलासंदर्भात तुमची काय भुमिका आहे असा प्रश्न किंवा या बदलांना पाठिंबा देउ नका अशी थेट विनंती करणारे फो�� नागरिक करत असल्याने देशातील अनेक खासदार चक्रावून गेले आहेत. माहिती अधिकारला थेत विरोध करता येत नाही आणि नागरिकांच्या पक्षाला समर्पक उत्तर तर दिले देता येत नाही अशी मनस्थिती अनेकांची झाली आहे.\nया आंदोलनाची सुरूवात सुरेश एडीगा परदेशस्थ भारतीयाने केली. ते अमेरिकेतील न्यू जर्सी येथे संगणक अभियंता आहेत . गेले काही दिवस भारतात राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या , त्याबाबतीत जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष एक झाल्याच्या आणि नागरिक वेगवेगळ्या मार्गाने या बदलांना आपला विरोध नोंदवत असल्याच्या बातम्या ते वाचत होते . आपणही काहीतरी केले पाहिजे असं वाटल्याने त्यांनी थेट देशातील खासदांना फोन लावायला सुरूवात केली . काही जणांनी थेट , काही जणांनी गुळमुळीत उत्तरे दिली तर काही खासदांरांना तो आपला उपमर्दही वाटला. पंतु अशा रितीने त्यांनी खासदारांना फोन केल्याची बातमी पसरली आणि आता देशात सर्वत्र ते लोण पसरले आहे.\nयासंदर्भात माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनीही काही खासदारांशी संपर्क साधला . त्यांच्याशी बोलताना पुण्याच्या खासदार सौ वंदना चव्हाण म्हणाल्या , ’तुमची भुमिका मी समजूशकते , परंतु बदलालाही काही कारणे असू शकतील , मी पक्षात चर्चा करेन , मात्र त्याच बरोबर घाईघाईने काही बदल करण्यापेक्षा नागरिकांशी चर्चा करणे योग्य ठरेल .‘ तर खास्दार अनु आगा म्हणाल्या ‘ माहिती अधिकारात बदल न करणे योग्य ठरणार नाही , आपण त्याला विरोध करू’ .\nबहुतेक खासदारांनी आपल्याला यासंदर्भात काही मत नाही , पक्ष जे सांगेल ते ऐकू अशी भुमिका घेतली . तर भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेसच्या काही खासदांनी राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्यास आपला स्पष्ट विरोध असल्याचे मत व्यक्त केले .\nकात्रज दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असणा-यांवर गुन्हे दाखल करणे बाबत\nआयुक्त , पुणे महानगरपालिका\nविषय - कात्रज दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असणा-यांवर गुन्हे दाखल करणे बाबत ...\nकात्रज येथे टेकडीवरून जोरदार पावसाचे पाणी आल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला . या दु़र्घटनेस बेकायदा टेकडीफोड करणारे, टेकडीवर बेकायदा बांधकाम करणारे , रस्त्यांच्या नावाखाली टेकड्यांवर चर खणणारे यांच्���ा बरोबरच माध्यमांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी अशा बाबी लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत . त्यामूळे या सर्वांवर दुर्दैवी दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावेत .\nत्याच प्रमाणे केवळ कात्रजच नव्हे तर जिल्हातील सर्वच टेकड्या आणि डोंगर अशाच प्रकारे फोडले जात आहेत आणि त्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्याबाबही दुर्घटना घडल्यास सर्व संबधितांवर वरील प्रमाणेच गुन्हे दाखल करण्यात यावेत.\nपुण्यात दोन वर्षांपूर्वी बावधन येथे पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला होता. त्या दुर्घटनेत सुमारे 11 जण मृत्यूमूखी पडले होते . त्यानंतर पालिकेने त्यासंदर्भात काही उपाययोजना करण्याचे ठरविले होते , परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीतच. शिवाय त्यानंतरही शहरातील पाण्याचे अनेक नैसर्गीक स्त्रोत, ओढे व नाले अडविण्यात आल्याचे किंवा नष्ट करण्यात आल्याचे दिसून येते .त्यामूळेही भविष्यात पुण्यातही अशाच दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.\nत्यामूळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा दुर्घटना होउ नयेत यासाठी युद्धपातळीवर कार्यकम घेउन अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यातूनही अशी दुर्घटना घडल्यास त्यासाठी जबाबदार असणा--या सर्व संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. हि विनंती .\nमे.जन (रिटा) एससीएन जटार विजय कुंभार\nनागरिक चेतना मंच सुराज्य संघर्ष समिती\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nपुणे महापालिकेच्या पदाधिका-यांच्या दक्षिण कोरीया ...\nमाहिती अधिकारात बदल- नागरिकांच्या पवित्र्याने खासद...\nकात्रज दुर्घटनेतील लोकांच्या मृत्यूस कारणीभूत अस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-fodder-crops-livestock-12616", "date_download": "2019-12-08T21:48:17Z", "digest": "sha1:5MKXW6RAM4AL7Z66YR6BL5RF3EBTYW5Y", "length": 20759, "nlines": 194, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, fodder crops for livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल चारा पिके\nजनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल चारा पिके\nजनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल चारा पिके\nडॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nप्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः द्विदल चारा पिकांचा समावेश होतो. यामध्ये लसूणघास, बरसीम, चवळी इ. चारापिकांचा समावेश होतो. त्यांची लागवड पद्धत, कापणी, चारा उत्पादन याबद्दल माहिती असणे अावश्‍यक अाहे.\nदुधाळ जनावरांपासून उत्तम प्रतीचे दूध मिळविण्यासाठी ऊर्जा, कर्बोदके, प्रथिने, क्षार, मीठ इ. घटकांचा आहारात समावेश करावा लागतो. विशेषतः प्रथिने पुरवठा करणाऱ्या घटकांमध्ये पेंडी/ ढेप हा मुख्य स्रोत म्हणून वापरला जातो. त्यामुळे आहारावरील व पशुखाद्यावरील खर्च वाढतो. आणि पर्यायाने पशुपालन व्यवसायातील नफा कमी होतो.\nप्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः द्विदल चारा पिकांचा समावेश होतो. यामध्ये लसूणघास, बरसीम, चवळी इ. चारापिकांचा समावेश होतो. त्यांची लागवड पद्धत, कापणी, चारा उत्पादन याबद्दल माहिती असणे अावश्‍यक अाहे.\nदुधाळ जनावरांपासून उत्तम प्रतीचे दूध मिळविण्यासाठी ऊर्जा, कर्बोदके, प्रथि���े, क्षार, मीठ इ. घटकांचा आहारात समावेश करावा लागतो. विशेषतः प्रथिने पुरवठा करणाऱ्या घटकांमध्ये पेंडी/ ढेप हा मुख्य स्रोत म्हणून वापरला जातो. त्यामुळे आहारावरील व पशुखाद्यावरील खर्च वाढतो. आणि पर्यायाने पशुपालन व्यवसायातील नफा कमी होतो.\nदुधातील एस. एन. एफ. दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, वासरांची वाढ, करडांची जलद वाढ तसेच जनावर सशक्त राहण्यासाठी शरीराला प्रथिनांची गरज असते. ही प्रथिने जर चाऱ्यामार्फत दिली तर निश्‍चितच पशुखाद्यावरील खर्च कमी होण्यास मदत होईल व पशुपालन व्यवसाय किफायतशीर होईल.\n१) लसूणघास/ मेथीघास/ लुसर्न\nलसूणघास लागवडीसाठी निचरा होणारी, २ ते ३ वेळा कुळवणी व नांगरट केलेली जमीन लागते.\nवाफे पद्धतीने किंवा पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.\nबियाणांची ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात पेरणी करावी.\nयासाठी बियाणे २५ किलो लागते व खत नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ४० किलो द्यावा.\nसुरवातीला एकवेळी खुरपणी करावी.\nपाणी व्यवस्थापनामध्ये दुसरी व तिसरी पाळी ४ ते ५ दिवस अंतराने व नंतर १० ते १२ दिवस अंतराने पाणी द्यावे.\nपहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी करावी, नंतर ५ ते ६ कापण्या पुढील ३० दिवसांत कराव्यात.\nयापासून २००० ते २५०० क्विंटल/ हेक्‍टर उत्पादन मिळते.\nमहत्त्वाचे म्हणजे लसूण घासामध्ये १९ ते २० टक्के प्रथिने असतात.\nबरसीमसाठी मध्यम ते भारी जमीन लागते.\nजमीन नांगरट व २ ते ३ वेळा कुळवणी केलेली असावी.\nऑक्‍टोबर ते नोव्हेंबर दरम्यान पेरणी करावी.\nधारवाड, मेस्कोनी, झासी असे सुधारित वाण वापरावेत.\nपाभरीने २५ ते ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.\nहेक्‍टरी ३० किलो बियाणे लागते. नत्र १०० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ४० किलो खताची मात्रा लागते.\n६० ते ७० दिवसाने पहिली कापणी करावी व नंतरचा दर ३० दिवसांनी ५ ते ६ कापण्या कराव्यात.\n६०० ते ८०० क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते.\nबरसीम पासून १७ ते १८ टक्के प्रथिने व २५ ते २६ टक्के स्निग्ध पदार्थ मिळतात.\nचवळी लागवडीसाठी भारी जमीन लागते.\nजमीन २ ते ३ वेळा कुळवणी केलेली व नांगरलेली असावी.\nजानेवारी ते ऑगस्ट या काळात दोन ओळीत ३० ते ४० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.\nई.सी. ४२१६, युपीसी ५२८६, एन.पी. ३ असे सुधारित वाण वापरावेत.\nहेक्टरी ५० ते ५५ किलो बियाणे लागते. हेक्‍टरी नत्र २५ किलो स्फुरद ५० किलो लागते.\n१ ते २ वे���ा खुरपणी करावी.\n१२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.\nपहिली कापणी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना करावी व नंतर ५५ ते ६० दिवसांनी कापणी करावी.\nचवळीपासून हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटल उत्पादन मिळते.\nचवळीमध्ये महत्त्वाची पौष्टीक घटक असतात. यामध्ये प्रथिने १८ ते १९ टक्के स्निग्ध पदार्थ २५ ते २६ टक्के, कॅल्शियम १.४ टक्के आणि पूर्ण पचणीय पदार्थ ५८ ते ६० टक्के असतात.\nप्रथिनयुक्त चारा देण्यामुळे होणारे फायदे\nप्रथिनांचा पुरवठा चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होऊन नफा वाढतो.\nदुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते.\nवासरांची/ करडांची वाढ जोमाने/ जलद होते.\nगाभन जनावरांचे उत्तम पोषण होते.\nजनावरांचे आरोग्य सुधारून रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.\nवासरे/ करडे यांचे जन्म वजन वाढण्यास मदत होते व वासरे सशक्त जन्मतात.\nसंपर्क : डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५\nडॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यकीय व पशूविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nदूध पशुखाद्य व्यवसाय खत आरोग्य health पशुवैद्यकीय\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...\nअमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...\nनांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्ह��� परिषदेच्या कृषी...\nपुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...\nखानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nनगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...\nजळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...\nसोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...\n‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...\nशेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.slicesoflife.me/2009/02/pour-some-music.html", "date_download": "2019-12-08T21:13:03Z", "digest": "sha1:WQI5VJMHVT6N5KAP5VHXEHYFVYPJ35ZD", "length": 8247, "nlines": 99, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: ...Pour Some Music !", "raw_content": "\nशेवटच्या भेटीत जड़ पायाने Pizza Hut च्या बाहेर पडताना ...दोघांचे हात नकळत Bell कडं जातात ..\"We had a great time\" ....Bell वाजते पण ..काहीच music वाजत नाही राव background ला... not even some चुकार fingers on piano...\nfirst ever performance in school gathering देऊन येणार्या daughter ची वाट पाहत असतो आपन theatre च्या मागे ..कधी एकदा भेटतो असं झालेलं असतं ...अणि ती पळत पळत येउन चिकटते ...तिच्या बडबडीचा आणी पप्यांचा आवाज येतो ... पण ..slowmotion मधे ती येउन चिकटताना काहीच music वाजत नाही यार background ला ...not even some उड़ती tune on casino ...\nहजारवेळा ceiling fan ची पाती मोजत बसलेला असतो - छप्पर वाचत नाहीतर... change नाही होत count कधीच. boring थंड evening ला कोणीच bachground ला music का वाजवत नाही ...not a single sad tune...\nexam चा question paper दिलेला असतो ,फोडू नका सांगतात ....ते 10 min कधी एकदा जाउन paper लिहायला सुरु करू झालेलं असतं ... परिक्षे आधीचे टेंशन-भरे 10 min...कोणी music का नाही वाजवत मधल्या वेळेत ..ते typical \"tic-tic\" of clock atleast....\nसमुद्राच्या आवाजानेच जाग यावी....bed खाली पाय टाकला तर लगेच पायाला समुद्राची वाळु लागावी...आणी समोर सारं निळं-निळं .. कोणी वाजवत का नाही एखादी sunny tune या वेळी ....\nकिंवा आपल्या श्वासांच्या गतित चालणारी समुद्राची गाज (or vice a versa) आणी हळूच मऊ मऊ वाळु पायाखालून हलावी ...आणी हळूच घट्ट होणारी तिच्या हाताची पकड़ ....या क्षणी कोणी guitar वाजवेल का ...\ntension मधे lift मधून जात असावं ..कोणाच्यातरी headfones मधून मस्त शांत सतार वाजवी ...tension free 3 floors जावेत ....\nआजीच्या मऊशार कुशीत झोपलेलो असताना दूरवर एखादा अभंग का वाजू नये किंवा तिचे हात केसातून फिरताना कोणी वीणा का छेडू नये \nअगदी impulse मधे climax पर्यंत गेलेलो असावं , अगदी शेवटचा थर-थरनारा क्षण पण दोघानी मिळुनच पकडलेला असावा -अगदी एकदमच दोघांनी 'सम' गाठलेली असावी . अगदी अर्ध्या श्वासाच्या अंतरावरचे दोन विस्कटलेले देह .... आणी नंतर हळुहळु श्वासांचे भाते शांत होइतो, परत एकाचे दोन देह होइतो, पापण्यांना जाणवनारे उष्ण श्वास थंड होइतो - घामेजल्या तळहातान्ना हातात घेउन त्यावरच्या रेषांमधे निशब्द काही शोधताना कोणी मागे मंद music लावेल का स्वप्नाच्या हलक्याशा धक्क्याने थरथरणार्र्या पापणीच्या हालचाली इतके मंद .... दिवसभर रेंगाळनार्र्या तिच्या गंधा इतके मंद... pour some music yaar..\noffice सुटल्यावर bike वर निघावं परत त्या boring life कडं... कानात silent invocation A or B लागलेलं असावं, अगदी वेगळ्या विश्वात, bike पेक्षा त्या स्वरांवरच स्वार झालेलो असावं.... मंद.. शांत.. पूर्ण...pure वाट्ण्याचे काही क्षण..अगदी सगळं विसरायला लावणारी बासरीची धून...आणी मग धाड़-धडाम. लोकांची गड़बड़, बधिर झालेले शरीर, लांबून दिसणारा ambulance चा दिवा ...... हळुहळु विरत जाणारे श्वास आणी विरत जाणारी बासरीची ती धून ................................अगदी या क्षणी पण please pour some music.........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-12-08T22:19:23Z", "digest": "sha1:D3YZ4U5BNLDDOGZ5HAXPTUJCDCD7OWWK", "length": 2712, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मर्क्युरी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख रोमन देव \"मर्क्युरी\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मर्क्युरी (निःसंदिग्धीकरण).\nरोमन मिथकशास्त्रांनुसार मर्क्युरी हा देवांचा दूत असून तो व्यापार, गती, चोर व खरेदी-विक्रिचा देव मानला जातो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-sufficient-fodder-water-should-be-given-cattles-20017", "date_download": "2019-12-08T21:39:09Z", "digest": "sha1:Q6MJ6ABTB3DMCZJNWF44IMODFONICNTL", "length": 24081, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, sufficient fodder & water should be given to cattles | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांना द्या पुरेसा आहार, पाणी\nजनावरांना द्या पुरेसा आहार, पाणी\nडॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील\nबुधवार, 5 जून 2019\nजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या मनात येईल, आपल्याला वेळ मिळेल त्या वेळी पिण्यासाठी पाणी देतो. याचा दुष्परिणाम निश्‍चितच जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. हे लक्षात घेऊन जनावरांना त्यांच्या गरजेनुसार पाणी आणि संतुलित खाद्य द्यावे.\nजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या मनात येईल, आपल्याला वेळ मिळेल त्या वेळी पिण्यासाठी पाणी देतो. याचा दुष्परिणाम निश्‍चितच जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. हे लक्षात घेऊन जनावरांना त्यांच्या गरजेन���सार पाणी आणि संतुलित खाद्य द्यावे.\nदूध उत्पादन व इतर पशूंपासून मिळणाऱ्या उत्पादनासाठी कर्बोदके, प्रथिने, पाणी, क्षार व जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ इत्यादी पोषणतत्त्वांची गरज असते. आपण पशुउत्पादन वाढवण्यासाठी आहारात पेंडा ढेप, धान्य, क्षार मिश्रण यांचा नियमित वापर करतो. परंतु हे उत्पादन टिकवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे पाणी. आपण त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. जनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या मनात येईल, आपल्याला वेळ मिळेल त्या वेळी पिण्यासाठी पाणी देतो. याचा दुष्परिणाम निश्‍चितच जनावरांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो.\n१) गाय, म्हैस, शेळी, मेंढी यापासून दूध उत्पादन मिळते. या दुधामध्ये सर्वांत जास्त प्रमाण असणारा घटक म्हणजे पाणी. दुधामध्ये ८५ टक्के पाणी असते म्हणजेच याचा अर्थ जनावर पाणी जेवढे जास्त पिते, तेवढ्या प्रमाणात दूध उत्पादनात वाढ होऊ शकते.\n२) जनावराने पाणी पिण्याबरोबरच ते पाणी शरीरात टिकून राहिले पाहिजे. त्यासाठी देशी जनावरांना कमीत कमी दररोज ३० ते ४० ग्रॅम मीठ द्यावे. संकरित गायी व मुऱ्हा/ जाफराबादी म्हशी यांच्या आहारात ६० ते ७० ग्रॅम मिठाचा वापर करावा.\n३) जनावराने पाणी जास्त पिण्यासाठी जनावरांसमोर २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. जेणेकरून तहान लागेल त्या वेळी जनावर पाणी पिऊ शकेल.\n४) रक्तातसुद्धा पाणीच जास्त प्रमाणात असते. त्यासाठी जनावरांनी गरजेनुसार पाणी पिल्यास रक्त बनण्याची प्रक्रियाही चांगल्याप्रकारे सुरू राहील. रक्ताची कमतरताही होणार नाही.\n५) जनावरांच्या पोट व आतड्यात पचलेले अन्न सर्व शरीरात पोचवण्याचे कामही पाणी/ रक्त यामार्फत होत असते. समजा शरीराला गरजेपेक्षा पाणी कमी पडले तर पुरेशा पाण्याअभावी पचलेले अन्नही शरीरात शोषले जात नाही किंवा शरीराच्या सर्व भागाला पचलेल्या पोषणतत्त्वांचा गरजेनुसार पुरवठा होत नाही.\n६) जनावरांना जर वाळला चारा जास्त प्रमाणात देत असू त्या वेळी जनावरांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही, तर खाललेला चारा मऊ होत नाही. चांगल्याप्रकारे रवंथ होऊन अशा चाऱ्याचे पुरेसे पाणी न मिळाल्यास पोटातील चारा फुगत नाही/ मऊ पडत नाही. यामुळे जनावरांना पोट भरल्याचे समाधानही मिळत नाही.\n७) पाण्याअभावी शरीरात लाळही पुरेशा प्रमाणात होत नाही. लाळेचे प्रमाण कमी ���ाल्यामुळे ही लाळ पुरेशा प्रमाणात वाळला चारा, पशुखाद्य यामध्ये मिसळली जात नाही. चारा मऊ न झाल्यामुळे चाऱ्याचे पचनही व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर पोटात तयार झालेली आम्लताही कमी होत नाही. त्यामुळे आम्लधर्मीय अपचनाचा त्रास वाढतो.\n८) शरीराला पाणी कमी पडल्यास जनावर अशक्त होते, कातडी निस्तेज व कोरडी होते, डोळे पाणीदार राहत नाहीत.\n९) शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे शरीरात मूत्र कमी प्रमाणात तयार होते. कमी मूत्रामध्ये शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ, काही विषारी पदार्थ पूर्णपणे विरघळत नाहीत. मूत्राद्वारे शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत. यामुळे असे टाकाऊ/ विषारी पदार्थ शरीरात जास्त काळ साठून राहिल्यास किडनीमध्ये बिघाड होवू शकतो. पूर्ण शरीरावर हळूहळू दुष्परिणाम दिसू लागतात.\n१०) पाण्याच्या अभावी जनावरांच्या शरीरातील सांध्यांचे कार्यही सुरळीत चालत नाही. यामुळे अखडलेले सांधे, सांधेदुखी अशा समस्या दिसू लागतात.\n११) पाण्याअभावी प्रजनन संस्था, श्‍वसनसंस्था, पचनसंस्था ओलसर न राहता कोरडी होते. यामुळे या संस्थेचा दाह होण्याची शक्‍यता वाढते.\n१२) पाण्याअभावी शरीरात संप्रेरकांचा अभाव होवून विविध शरीरक्रिया, प्रजननावर विपरीत परिणाम होतात.\n१३) पाण्याअभावी गर्भाशयातील गर्भालाही पोषणतत्त्वे पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाहीत त्यामुळे गर्भाची वाढ उत्तमप्रकारे होत नाही.\n१४) पाण्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते. यामध्ये शरीराला पाणी कमी पडल्यास शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यास मर्यादा येतात.\n१५) जनावरांच्या शरीरातील १० टक्के पाणी जरी कमी झाले तरी त्याचे दुष्परिणाम जनावरांच्या शरीरावर दिसून येतात.\nजनावरांनी पाणी कमी पिण्याची कारणे ः\n१) मीठ क्षारांचा अभाव, अस्वच्छ पाणी, केवळ सतत हिरव्या चाऱ्याचा पशुआहारात वापर.\n२) उन्हाळ्यात गरम पाणी पिण्यास उपलब्ध असते. सतत थंड ठिकाणी बांधून ठेवणे, आहारात वाळलेल्या चाऱ्याचा अभाव.\nमुबलक पाणी पिण्यासाठी उपाययोजना ः\n१. देशी जनावरांच्या आहारात दररोज ३० ते ४० ग्रॅम मिठाचा, तर संकरित गायी/मुऱ्हा/जाफराबादी म्हशींच्या आहारात ६० ते ७० ग्रॅम मिठाचा वापर करावा.\n२. जनावरांच्या दैनंदिन आहारात मिठाचा वापर करावा.\n३. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ, ताजे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे.\n४. उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.\n५. जनावरांना मुक्त संचार गोठा पद्धतीमध्ये ठेवल्यास जनावर गरजेनुसार उन्हात, सावलीत बसू शकेल, पुरेसे पाणीही पिते.\n६. जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा/वाळला चारा तसेच पशुखाद्याचा वापर करावा.\n८. वेळोवेळी पाण्याचे हौद स्वच्छ धुवून घ्यावेत.\n९. गरजेनुसार इलेक्‍ट्रोलाईटस्‌ पावडरचा पाण्यामध्ये वापर करावा.\n१०. पाणी पिण्यासाठी अल्प प्रमाणात मीठ/पीठ पाण्यात मिसळावे. यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. मीठ/पीठ जास्त प्रमाणात वापरू नये.\nसंपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४\n(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nपाणी water आरोग्य health दूध पशुखाद्य यंत्र machine पशुवैद्यकीय लातूर latur तूर\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nउबविण्यापूर्वी तपासा अंड्यांची गुणवत्ता कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत...\nजनावरांच्या दातांचे आजार अन् उपचारजनावरांची निवड करताना किंवा खरेदी करताना कास, सड...\nदेशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रणकोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे...\nप्रतिबंधात्मक उपायांनी रोखा कोंबड्यातील...कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव...\nप्रतिजैविकांचा वापर अन् वाढता प्रतिरोधजनावरांमध्ये आणि मानवीय आजारांमध्ये वापरण्यात...\nदुधाळ जनावरांना हिवाळ्यात होणारे आजार...दुधाळ व गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात आणि आहार...\nआजार निदानासाठी शवविच्छेदन आवश्यकविमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन...\nमिथेन उत्सर्जन कम�� करून दुग्धोत्पादनात...भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन...\n...असा बांधा मुक्त संचार गोठा आणि जपा...बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या...\nखनिज कमतरतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये...खनिजाचा अभाव असलेल्या मातीत जर पिके घेतली तर...\nवाढवा ऊस चोथ्याची पोषकताउसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया...\nप्रतिबंधात्मक उपायातून टाळा...रक्ती हगवण रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेड...\nराजगिरा ः मुबलक पोषकद्रव्यांचा स्रोत अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास...सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत...\nशेळ्या-मेंढ्यांतील देवी आजारदेवी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने सुरवातीला लालसर...\nजनावरांच्या आहारात असावीत योग्य चिलेटेड...गाई, म्हशींकडून जास्त दूध उत्पादन,...\nनियंत्रण गोचीड, कीटकजन्य आजारांचेआपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे...\nसंगोपन जातिवंत गोवंशाचेआज वसुबारस... प्राचीन काळापासून या दिवशी गोधनाची...\nचीक ः वासरांसाठी अमृत, मात्र दुभत्या...प्रौढ म्हशींना चीक पाजणे ही व्यवस्थापनातील चुकीची...\nनंदुरबारची वैशिष्ट्यपूर्ण सातपुडी कोंबडीबाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी सातपुडी कोंबड्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/two-girls-missing-eid-mumbra-234715", "date_download": "2019-12-08T20:52:38Z", "digest": "sha1:WLA7TVA2W7FDJQIHBX7YNPBMRDGPPMAT", "length": 13901, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "ईदच्या दिवशी मुंब्य्रातून दोन मुली बेपत्ता | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nईदच्या दिवशी मुंब्य्रातून दोन मुली बेपत्ता\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nमुंब्रा, अमृतनगर येथे खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उल्हासनगर येथील व्यापाऱ्याच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलींचे अज्ञात आरोपीने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार व्यापाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात केली आहे.\nठाणे : ईद-ए-मिलादच्या दिवशी मुंब्य्रातून दोन अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्याचे समोर आले आहे. मुंब्रा, अमृतनगर येथे खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उल्हासनगर येथील व्यापाऱ्याच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलींचे अज्ञात आरोपीने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार व्यापाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात केली आहे.\nदिनेश कुवरिया असे व्यापाऱ्याचे नाव असून ईदनिमित्त मुंब्य्रात त्यांनी खेळण्यांचा स्टॉल लावला होता. खेळणी विक्रीसाठी दिनेश यांची पत्नीदेखील सोबत आली होती. दुपारच्या सुमारास दिनेश यांच्या मेव्हणीसोबत 15 वर्षीय मुलगी सोनल ही देखील मुंब्य्रात आली होती. ईदच्या दिवशी मुंब्य्रात तोबा गर्दी असल्याने सोनल गायब झाली.\nसर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर दिनेश यांनी अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुंब्रा पोलिसांत केली आहे. दरम्यान, ईदच्या दिवशीच मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमीला शेख यांची 16 वर्षीय मुलगी इमारतीखाली जाऊन येते सांगून गेली. तेव्हापासून अद्यापपर्यंत ती घरी आली नाही, अशी तक्रार जमीला यांनी मुंब्रा पोलिसांत केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगायरानात चारण्यावरून उंटास ठार मारले \nसोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (...\nखळबळजनक : मोदींची सेफ रूम होती सुपारीबहाद्दराच्या जागेत\nपरतूर : परतूर येथील व्यापारी राजेश नहार याने दोन जणांच्या सुपाऱ्या दिल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. याच राजेश नहार याच्या अक्षय कॉटेज या...\nउपचारांसाठी परदेशी जाण्याची वद्रांनी मागितली परवानगी\nनवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी वैद्यकीय उपचार आणि व्यवसायाच्या कामासाठी परदेशात जाण्यासाठी परवानगी...\nसेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुंटणखान्यांचा कुटील उद्योग तेजीत असून दोन ठिकाणी छापे घालून गुन्हे शाखा पोलिसांनी कुंटणखाना चालक महिला पुरुष व चार...\nएकदा नव्हे तिसऱ्यांदा लाच घेतांना जेरबंद...वरिष्ठ पोलिस निरीक्षक सापडला जाळ्यात\nनाशिक : नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला 22 हजारांची लाच घेताना जेरबंद केल्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत, त���च लाचलुचपत...\nभाजपला रोखता येतं, हे विरोधकांना दिसायला लागलं\nभारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism-news/celebrity-talk-tara-sutaria-maitrin-supplement-sakal-pune-today-235261", "date_download": "2019-12-08T21:09:55Z", "digest": "sha1:43C4I6JEFKFN6B32H3JUH7COQAD43JBJ", "length": 20461, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "सिन्नरचं देखणं गोंदेश्‍वर मंदिर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसिन्नरचं देखणं गोंदेश्‍वर मंदिर\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nपुण्याहून मंचर, संगमनेरमार्गे सिन्नर सुमारे १८३ किलोमीटर, मुंबईहून आसनगाव-इगतपुरीमार्गे सुमारे १९३ किलोमीटर, नाशिकहून ३५ किलोमीटर.\nनाशिकमध्ये निवास करूनही सिन्नरला जाता येतं. सिन्नरमध्येही निवास आणि भोजनाची व्यवस्था आहे. पुणे, मुंबई, नाशिक तसंच अन्य ठिकाणांहूनही राज्य परिवहन सेवेच्या बस उपलब्ध आहेत. खासगी आरामबसचाही पर्याय आहे.\nवीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर\nभारतीय स्थापत्यशैलीचा ज्ञात इतिहास सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही देशातली आद्यसंस्कृती समजली जाते. त्या काळातही भारतीय वास्तुकला उच्चकोटीची असल्याचं, पुरातत्त्व खात्यानं केलेल्या उत्खननात आढळून आलं आहे. नंतरच्या काळात वास्तूशैलीमध्ये अधिकाधिक विकास होत गेला.\nख्रिस्तपूर्व आठव्या शतकात तत्कालीन मगध (सध्याचं बिहार) साम्राज्याचा विकास झाला. राजगृह या राजधानीच्या नगरात वास्तुकलेचे विविध प्रकार उदयास आले. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात याच प्रदेशात मौर्यांचं साम्राज्य उदयास आलं. कपिलवस्तू, कुशीनगर, उरुबिल्व अशी मोठी नगरं उदयास आली. वास्तुकलेला राजाश्रय मिळाल्यानं ���नेक स्तूप, चैत्य, विहार, स्तंभ आणि गुहामंदिरांची निर्मिती झाली. आधी दगड, नंतर भाजलेल्या विटा आणि नंतर बांधकामामध्ये लाकडाचाही वापर होऊ लागला.\nमगधमधल्या वास्तुशैलीचा विस्तार थेट महाराष्ट्रातल्या कण्हेरी (मुंबई) जुन्नर (पुणे जिल्हा), अजिंठा आणि वेरूळ (औरंगाबाद) आणि गांधारपर्यंत (सध्याचं कंदाहार, अफगाणिस्तान) झाला होता. राजमहाल आणि धनिकांचे महाल, समाधी, गिरीदुर्ग आणि भुईकोट, कलात्मकतेनं सजलेल्या विहिरी (बावडी) आणि नद्यांवरच्या घाटांमध्ये ही वास्तुशैली दिसत होती. उत्तरेत एक विशिष्ट शैली प्रमाण मानली जाऊ लागली, तर दक्षिणेत वेगळ्या पद्धतीच्या गोपुर या वास्तुशैलीचा विकास झाला होता. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासूनच मंदिरांवरच्या शिखरांना महत्त्व प्राप्त झालं. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव सम्राटांपैकी रामचंद्रदेवराय यांच्या कारकिर्दीत हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हे १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान होते. ते उत्तम वास्तुशिल्पकारही होते. दख्खनच्या पठारावर त्यांनी विकसित केलेल्या शैलीत अनेक मंदिरांची उभारणी झाली. अशी मंदिरं हेमाडपंती म्हणून प्रसिद्ध झाली.\nहेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणजे वेरुळचं घृष्णेश्‍वर मंदिर आणि औंढा नागनाथ मंदिर. दगडी बांधकाम करताना चुन्यामध्ये विविध प्रकारची घटकद्रव्यं वापरून तयार केलेल्या दर्जाचा वापर केला जात असे. हेमाडपंती पद्धत सर्वस्वी वेगळी होती. यात चुन्याचा वापर करण्यात येत नव्हता. दगडांना खाचा आणि खुंट्या करून, ते एकमेकांत गुंतवले जात.\nपायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफले जात आणि एकसंध रचना उभी राहत असे. या पद्धतीमुळं संपूर्ण बांधकाम भक्कम आणि टिकाऊ बनतं. आजही अशी मंदिरं पाहता आणि अभ्यासता येतात. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमधलं गोंदेश्‍वराचं मंदिर भूमिज पद्धतीचं आहे. यादव राजपुत्र राजगोविंद यानी हे मंदिर बांधल्याचा इतिहासात उल्लेख आहे. हे मंदिर १२५ फूट लांब आणि ९५ फूट रुंद आहे. प्राकारात एकूण पाच मंदिरांचा समूह असल्यानं त्याला शैवपंचायतन असं म्हटलं जातं.\nगोंदेश्‍वराचं मुख्य मंदिर मध्यभागी आहे. आवारातल्या चारही उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूची मंदिरं आहेत. मुख्य मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, असे तीन भाग आहेत. गर्भगृहात शंकराची ��िंड आहे. गाभाऱ्यावर मंदिराचं नगारा पद्धतीचं शिखर आहे. त्यावर उत्कृष्ट कोरीवकाम करण्यात आलं आहे. सभामंडपातील स्तंभ विविध प्रकारच्या नक्षीनं सजवण्यात आले आहेत. स्तंभांवर आणि सभामंडपाच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व आणि अप्सरा तसंच रामायण आणि पौराणिक प्रसंग कोरण्यात आले आहेत. मंदिरातील शिल्पकृती त्रिमिती पद्धतीची आहे.\nपरावर्तित प्रकाश आणि सावल्यांमुळं, ती अधिकच उठावदार दिसतात. मुख्य मंदिरासमोर नंदी आहे. मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळात दोन लाख रुपये खर्च आला होता. मंदिराभोवती भिंत होती. मात्र आता ती नष्ट झाली आहे. राजपुत्र राजगोविंद यानंच सिन्नर वसवलं होतं. गोंदेश्‍वराशिवाय इथं ऐश्‍वर्येश्‍वराचंही मंदिर आहे. सिन्नरपासून जवळच देवपूर गावातला राणेखान वाडाही प्रसिद्ध आहे. संत बाबा भागवत महाराजांनी याच गावात संजीवन समाधी घेतली होती. गोंदेश्‍वर आणि ऐश्‍वर्येश्‍वर ही दोन्ही मंदिरं पुरातत्त्व खात्यातर्फे संरक्षित म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"हा' अभिनेता सांगणार, कर्जत-जामखेडची महती\nजामखेड : कर्जत-जामखेड तालुक्‍यातील ऐतिहासिक, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची महती अभिनेता मिलिंद गुणाजी भटकंतीच्या माध्यमातून सांगणार आहे. या...\nउत्तर प्रदेशात आता 'गो पर्यटन'\nलखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने \"गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या...\nचिपी विमानतळाबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले,\nकुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले...\nकणकवलीत जानेवारीत पर्यटन महोत्सव\nकणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव २ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमात...\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nराज्यात ६८ वन उद्यानांची निर्मिती सुरू\nअकोला : स्व.उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी याप्रमाणे 68 उद्यानांची निर्मिती करण्यात येत आहे. या करिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigrammar.com/marathi-grammar-in-english/", "date_download": "2019-12-08T22:15:03Z", "digest": "sha1:JX2J4QOBDJ7ZG76JZL4BF36CJUOIQQUQ", "length": 2149, "nlines": 30, "source_domain": "www.marathigrammar.com", "title": "Marathi Grammar In English | and English Grammar In Marathi", "raw_content": "\nमराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण ह्या दोघांच्या अभ्यासक्रममध्ये सारखे पण आहे .\nमी आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणातील अभ्यासक्रम आणि इंग्रजीमधील अभ्यासक्रम ह्यातील सारखे पण दाखवून देण्याचा प्रयत्न करतो\nइंग्रजी भाषेत शिकणार्‍या मुलांना मराठी व्याकरण इंद्रजीमद्धे कसे शिकणे सोप जात ते पाहू .\nमराठी मातृभाषा नसणार्‍या मुलांना मराठीतून व्याकरण अभ्यासाने थोडे कठीण जाते .\nत्यामुळे इंग्रजी व्याकरण माहिती असणार्‍यांना विद्यार्थ्यांना थोडी साम्यता वाटावी म्हणून ही पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/apr23.htm", "date_download": "2019-12-08T21:19:03Z", "digest": "sha1:D5NWUCPX6J6GZGCLXPTK6JE7TCS2ZFBZ", "length": 5846, "nlines": 10, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २३ एप्रिल [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nसंतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत.\nसंतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते, नाइलाज म्हणून ते ग्रंथ लिहीत असतात. तुम्हाला असे वाटते का, की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते, आणि ते साक्षात्‌ भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात्‌ मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्युपत्र लिहील त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते, आणि ते साक्षात्‌ भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात्‌ मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्युपत्र लिहील तशी ज्याला खात्री नसते तो नाइलाजाने मृत्युपत्र लिहितो तशी ज्याला खात्री नसते तो नाइलाजाने मृत्युपत्र लिहितो त्याचप्रमाणे, संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ, यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदान्त सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात.\nग्रंथ वाचीत असताना, ध्येय जर परमार्थप्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते; गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबर्‍या मग गणितात पास कसे होणार मग गणितात पास कसे होणार परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा, त्यांचेच श्रवण-मनन करावे.\nआपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे; आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील, तर कधी तो दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी तो मधेच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते. म्हणून अखेर नामाशिवाय ग���्यंतर नाही.\n११४. संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB/", "date_download": "2019-12-08T22:25:42Z", "digest": "sha1:ZOBAULCEEXGADKHR6JEVXGMSK2WVBPNI", "length": 2991, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एआययूडीएफ Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nबलात्कार प्रकरणी भाजपा आमदारांना अटक\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्यांवर सतत काहीना काही कारणाने चर्चेत येण्याचे सत्र सुरु असते. यात काही वेळा बेताल वक्तव्यांचे प्रमाण असते परंतु आता बलात्कारा...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8/", "date_download": "2019-12-08T22:28:44Z", "digest": "sha1:4FV3YRNUBBUD4HVJXEZUDQA7WA4OWRPL", "length": 3064, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दिनेश कुमार जैन Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - दिनेश कुमार जैन\nदुष्काळग्रस्त भागातील मदत निधीसाठी पहिला हप्ता वितरित\nमुंबई: दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदत निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तातडीने जमा करावा...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A0/", "date_download": "2019-12-08T22:26:54Z", "digest": "sha1:275G7DOCBHCJDS23FA5OBMZAG3TVAZUG", "length": 5257, "nlines": 65, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे\nधर्म ,देश न पाहता बाळासाहेबांनी मातोश्रीवर जावेद मिया यांचा सन्मान केला होता\nटीम महाराष्ट्र देशा : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सतत मुस्लिम विरोधी, पाकीस्थान विरोधी म्हणून टीका केली जाते परंतु पाकिस्तानपूर्व क्रिकेटपटू जावेद मिया यांनी...\nउमेदवारी दाखल करण्यासाठी वरळी ते परळी उमेदवारांचा धुमधडाका\nटीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सर्व पक्ष थंड असल्याचं सुरुवातीला पहायला मिळालं. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस...\nआघाडीचं भिजत घोंगड. तर भाजप – शिवसेना युती कोल्हापूरमध्ये रणशिंग फुंकणार\nमुंबई: आघाडीतील जागा वाटपावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही, तर दुसरीकडे भाजप – शिवसेना युतीने कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दारातून लोकसभेच रणशिंग...\nकेरळातील पूरग्रस्तांच्या मदतीला शिवसेना, आमदार, खासदार देणार एक महिन्याचे वेतन\nमुंबई: केरळमध्ये आलेल्या पुराच्या महाप्रलयाने हजारो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. देशभरातून केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे या��च्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-12-08T22:29:14Z", "digest": "sha1:WE6WX5PGHM6IPCSVBEYYBRCAXJ6Y7VBY", "length": 3027, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हर्षवर्धन वावरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\nशेतकऱ्याचा रब्बीचा पीकविमा भरून घ्यावा – आमदार नमिता मुंदडा\nतुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे : लता मंगेशकर\nप्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला\nTag - हर्षवर्धन वावरे\nमनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला सिनेमा ‘३१ दिवस’\nटीम महाराष्ट्र देशा : ‘३१ दिवस’… का, कशासाठी, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू...\nदेवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला प्रकाश शेंडगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर\nविधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे\nनारायण राणे यांच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/team-india-captain-virat-kohli-opens-up-on-mental-health-issues-before-indore-test-against-bangladesh/articleshow/72039533.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-08T21:47:07Z", "digest": "sha1:IRTZH3HZLCIBZIVH3J7ZVS3POAB32JO5", "length": 14639, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "virat kohli: आता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट - Team India Captain Virat Kohli Opens Up On Mental Health Issues Before Indore Test Against Bangladesh | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनं\nमहिलांवरील अत्याचारांविरोधात मुंबईत निदर्शनंWATCH LIVE TV\nआता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट\nऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असून, त्यानं क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या आयुष्यातील कठीण काळ उलगडला आहे. 'मी सुद्धा अशा कठीण काळातून गेलो आहे. त्यावेळी माझं जग आता संपलं आहे ���से विचार मनात आले होते,' असं विराट म्हणाला.\nआता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट\nइंदूर: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असून, त्यानं क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या आयुष्यातील कठीण काळ उलगडला आहे. 'मी सुद्धा अशा कठीण काळातून गेलो आहे. त्यावेळी माझं जग आता संपलं आहे असे विचार मनात आले होते,' असं विराट म्हणाला.\nक्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं सध्या ब्रेक घेतला आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी तो सामना करत आहे. त्यामुळं आता आघाडीच्या क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इंग्लंडचा स्टीव्ह हार्मिसन, मार्कस ट्रेस्कोथिक आणि ग्रीम फाउलर आदींसारखे खेळाडूही या प्रसंगातून गेले आहेत. याबाबत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीनंही आपल्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला. 'माझ्या मनातही असे वाईट विचार आले होते. पण त्यावेळी त्यांच्याशी लढायचं कसं हे ठाऊक नव्हतं,' असं तो म्हणाला.\nअडचणीच्या काळात धोनी आठवतो: दीपक चहर\nविराट मुलांसोबत खेळतोय गल्ली क्रिकेट\nबांगलादेश आणि भारत यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीनं माध्यमांशी संवाद साधला. खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत त्यानं आपलं मत मांडलं. यावेळी त्यानं ग्लेन मॅक्सवेलचं कौतुक केलं. मानसिक आरोग्यासंबंधीची बाब स्वीकारणं हे उल्लेखनीय आहे, असं तो म्हणाला. 'जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता. त्यावेळी संघातील प्रत्येक खेळाडूला अशा संवादाची गरज असते, जे त्याला बोलण्यासाठी प्रेरित करतो. ग्लेन मॅक्सवेलनं जे केलं ते उल्लेखनीय आहे असं मला वाटतं, असंही तो म्हणाला. विराटनं यावेळी २०१४ साली झालेल्या इंग्लंड दौऱ्याचा उल्लेख केला. 'मी सुद्धा या कठीण काळातून गेलो आहे. आता सगळं संपलं असं त्यावेळी मला वाटलं होतं. काय करायचं आणि काय बोलायचं हे मला ठाऊक नव्हतं,' असं त्यानं सांगितलं. वैयक्तिक पातळीवर जे काही चाललं आहे, ते समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईल तिथे सुपरहिट\nगोलंदाज तबरेज शम्सीने मैदानात दाखवली जादू; रुमालाची बनवली छडी\nबुमराहला हिणवणाऱ्या रझाकचा भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला 'मजाक'\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nक्लब क्रिकेटमध्ये नवा इतिहास एकाच खेळाडूनं कुटल्या ५८५ धावा\nतीन मुलांपैकी एक मुलगी असायलाच हवी, योगीच्या मंत्र्यांचं वक्\n...तर दिल्लीतील आगीतील अनेकांचे प्राण वाचले असते\nनागरिकत्व विधेयकावर काँग्रेसचं आवाहन\nमोदींनी घेतली अरुण शौरींची भेट\nनागरिकत्व विधेयकाविरोधात विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च\nवेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय\nIndia vs West Indies Live: वेस्ट इंडिजचा भारतावर आठ गडी राखून विजय\nएजीआरसी संघाने मारली बाजी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआता सगळं संपलं असं मलाही वाटलं होतं: विराट...\nहरभजन माझा कट्टर वैरी होता: गिलख्रिस्ट...\nअडचणीच्या काळात धोनी आठवतो: दीपक चहर...\nविशेष: रोहितचा ४ धावांवर झेल सुटला; नंतर इतिहास रचला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2019-12-08T21:25:36Z", "digest": "sha1:HR7LMIAHF2ZV53Y7532MKRPNXLTRADVU", "length": 1752, "nlines": 22, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "के.एम. करिअप्पा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(जनरल करिआप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)\nफील्ड मार्शल कोदंडेरा मदप्पा तथा के.एम्. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/123/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-12-08T20:42:58Z", "digest": "sha1:5S7625VPWV2JU22LSTVPR6N5PVY6P2BT", "length": 7100, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nनंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे 'शुध्द पेयजल अभियानाचा' शुभारंभ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी शहादा येथील जनतेसाठी १४,५०० रूपयांचे वॉटर प्युरीफाईंग मशीन निम्म्या किंमतीत उपलब्ध करुन दिले आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी लोकांना स्वस्त पर्याय उपलब्ध असावेत हा यामागील हेतू आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आपल्या हस्ते व्हावा याबद्दल चित्रा वाघ यांनी आनंद व्यक्त केला.\nयाबरोबरच नवापूर येथे नंदूरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही चित्राताईंनी केले. यावेळी त्यांनी स्वतः फलंदाजीही केली. युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी याने फेकलेला चेंडू राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांच्या सोबतीने टोलावण्याची मजा काही औरच होती, अशी प्रतिक्रिया चित्राताईंनी दिली.\nकोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी ...\nस्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोकण विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कोकण मतदारसंघात शिवसेनेच्या राजीव साबळे यांना ३०६ मतांवर थोपवत राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांनी ६२० मते मिळवली. ...\nराष्ट्रवादीतर्फे रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा राज्यभरात निषेध ...\nशेतकऱ्यांना शिवराळ भाषेत संबोधणारे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन व जोडे मारत राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. परभणी, पंढरपूर आणि अहमदनगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.परभणी जिल्ह्यात युवक जिल्हाध्यक्ष शांतिस्वरूप जाधव,विद्यार्थ�� प्रदेश सचिव अक्षय पाटील, विद्यार्थी शहाराध्यक्ष सुमंत वाघ, इम्रान लाला बाबा देशमु ...\nविरोधकांनी दिली फुले वाड्याला भेट ...\nविरोधकांची शेतकरी कर्जमाफीसाठीची संघर्षयात्रा आज पुण्यात पोहोचली असून विरोधी पक्षातील सदस्यांनी फुले वाड्याला भेट दिली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोधकांना आसूड भेट दिला. हाच आसूड शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विरोधात वापरा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-article-marathi-fodder-processing-animal-nutrition-6932", "date_download": "2019-12-08T21:20:34Z", "digest": "sha1:4A6ZTGH6DNCLJ2ELHXILISOCWDLE73SV", "length": 24443, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture article in marathi, fodder processing for animal nutrition | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया\nपाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया\nडॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील\nबुधवार, 28 मार्च 2018\nजानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना केवळ सुक्का चारा दिला जातो. हा सुक्का चारा निकृष्ट दर्जाचा, बेचव अाणि पचण्यास कठीण असतो. उदा. कडबा, सोयाबीन भुसकट, गुळी इ. असा चारा पशू आहारात वापरल्यास जनावरांचे आरोग्य बिघडते, त्याचबरोबर उत्पादनही घटते, प्रजनन क्रियेत अडथळे येतात. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या आहाराबाबत जागरुकता बाळगणे अावश्‍यक अाहे. कोरडवाहू शेती असेल तर वर्षभर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्‍य होत नाही. बहुतांशी पशुपालक हे १ ते २ जनावर संगोपन करून व्यवसाय करतात.\nजानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना केवळ सुक्का चारा दिला जातो. हा सुक्का चारा निकृष्ट दर्जाचा, बेचव अाणि पचण्यास कठीण असतो. उदा. कडबा, सोयाबीन भुसकट, गुळी इ. असा चारा पशू आहारात वापरल्यास जनावरांचे आरोग्य बिघड���े, त्याचबरोबर उत्पादनही घटते, प्रजनन क्रियेत अडथळे येतात. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या आहाराबाबत जागरुकता बाळगणे अावश्‍यक अाहे. कोरडवाहू शेती असेल तर वर्षभर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्‍य होत नाही. बहुतांशी पशुपालक हे १ ते २ जनावर संगोपन करून व्यवसाय करतात. मुरघास प्रक्रियेद्वारेसुद्धा हिरव्या चाऱ्याची साठवणूक करतात. परंतु तरीही जनावरांची चाऱ्याची गरज पूर्ण होत नाही. त्यासाठी चाऱ्यावर प्रक्रिया करणे अावश्‍यक अाहे.\nचारा आहे त्या स्वरूपात कुट्टी न करता दिल्यास बराचसा (४० ते ५० टक्के) चारा पाचटासोबत वाया जातो.\nकुट्टी न केलेला चारा पचण्यासाठी जड असतो. असा चारा खाण्यासाठी, चावण्यासाठी जनावरांची जास्तीची ऊर्जा वाया जाते म्हणून चारा कुट्टी करूनच द्यावा. हा चारा जनावरे आवडीने खातात.\nचाऱ्यावर पोटातील विकर हे जास्त कार्य करतात त्यामुळे पचनक्रिया वाढते.\nकमी जागेत जास्त चारा साठवता येतो. चारा कुट्टीमुळे सर्व चारा खाल्ला जातो. कमी चाऱ्यामध्ये जनावरांचे संगोपन करता येते.\nशेतातील दुय्यम पदार्थ कुट्टी करून काही प्रमाणात उपलब्ध चांगल्या चाऱ्यासोबत मिसळून वापरता येतात.\nवाळलेला चारा हा चवहीन, खाण्यास कठीण असतो. त्यामध्ये पोषणतत्त्वे ही कमी प्रमाणात असतात म्हणून अशा चाऱ्यामधून जनावरांचे पोषण करण्यासाठी त्यावर प्रक्रिया गरजेचे आहे. यामध्ये गूळ आणि मिठाची प्रक्रिया, मळी आणि युरिया किंवा गूळ आणि युरियाची प्रक्रिया करता येते.\nचाऱ्यावर गूळ अाणि मिठाची प्रक्रिया\nप्रक्रिया करताना १०० किलो चाऱ्यासाठी १ किलो गूळ आणि १ किलो मीठ २० ते २५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण शंभर किलो चाऱ्यावर समप्रमाणात फवारावे. हा चारा १२ ते २४ तास झाकून ठेवून नंतर जनावरांच्या आहारात वापरावा.\nया प्रक्रियेमुळे चारा मऊ होतो. चव वाढल्यामुळे असा चारा जनावरे आवडीने खातात.\nउन्हाळ्यामध्ये जनावरांना दररोज ३० ग्रॅम मीठ आणि १०० ते १५० ग्रॅम गूळ दिल्यास तात्काळ ऊर्जा मिळून जनावर तरतरीत राहते. जनावरांच्या शरीरावर ताण येत नाही.\nयुरिया आणि मळी किंवा युरिया आणि गुळाची प्रक्रिया\nनिष्कृष्ट चाऱ्याचा वापर जनावरांच्या आहारात होत असेल तर त्यातून पोषणतत्त्वे गरजेनुसार जनावरांना मिळत नाहीत म्हणून अशावेळी चाऱ्याची पचनीयता, खाण्याचे प्रमाण वाढण्यासाठी युरिया आणि मळी किंवा युरिया आणि गुळाची प्रक्रिया करावी.\n१०० किलो निकृष्ट चाऱ्यासाठी ४ किलो युरिया, ४ किलो गूळ किंवा १० किलो मळी, १ किलो मीठ आणि १ किलो क्षारमिश्रण ४० ते ५० लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यावे.\nचाऱ्याचा जमिनीवर किंवा प्लॅस्‍टिकवर ४-४ इंचाचा थर तयार करून त्यावर हे तयार केलेले द्रावण समप्रमाणात फवारावे. फवारलेला चारा २१ दिवस हवाबंद स्थितीत झाकून ठेवावा.\n२१ दिवसानंतर चारा जनावरांना खाण्यास द्यावा. चारा खाण्यास देण्यापूर्वी दोन तास हवेत उघडा ठेवावा, जेणेकरून त्यातील जास्तीचा अमोनिआ निघून जाईल. असा प्रक्रिया केलेला चारा ४ ते ८ किलो एका जनावरास याप्रमाणे द्यावा.\nसहा महिने वयाच्या आतील जनावरांना असा प्रक्रिया केलेला चारा खाण्यास देऊ नये. असा चारा देतेवेळस मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय असावी.\nजनावरांच्या आहारात पशूतज्ज्ञांच्या सल्याने वापर करावा.\nचाऱ्याची चव वाढते. खाण्याचे प्रमाण वाढून चाऱ्याचा अपव्यय टाळला जातो.पचनीयता वाढते. प्रथिनांचे प्रमाण वाढते.\nकमी चाऱ्यात जनावरांचे पोषण करता येते.\nबायपास फॅट/ बायपास प्रथिनांचा वापर :\nउन्हाळ्यात वाळल्या चाऱ्यामधून जनावरांना हवी तेवढी ऊर्जा आणि प्रथिने मिळू शकत नाहीत. दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी कमी खाद्यातून ऊर्जा आणि प्रथिने मिळवण्यासाठी बायपास फॅट आणि बायपास प्रथिनांचा आहारात वापर करावा.\nवाढत्या तापमानामुळे जनावरांची पाण्याची गरज वाढते. या काळात पाणी कमी पडल्यास उष्माघाताने जनावरे दगावू शकतात. या काळात जनावरांसाठी २४ तास थंड, स्वच्छ पाण्याची सोय करावी.\nउन्हाळ्यामध्ये सकस आणि गरजेनुसार चाऱ्याच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः म्हशीमध्ये उरमोडी हा आजार जास्त दिसतो.\nकेवळ सुक्या चाऱ्याच्या पुरवठ्यामुळे जनावरामध्ये फॉस्फरसची कमतरता होते. त्यामुळे जनावरे चप्पल, दगड, दोरी, प्लॅस्टिक इ. अखाद्य वस्तू खातात. यामुळे जनावर दगावण्याची, निकामी होण्याची शक्‍यता असते.\nचाऱ्याच्या कमतरतेमुळे बरेचसे आजार उद्‌भवतात. हे टाळण्यासाठी ज्या ज्या वेळी केवळ सुक्का चारा आहारात आहे, त्या वेळी आहारात क्षारमिश्रणाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.\nवेगवेगळ्या कंपन्यांचे क्षारमिश्रण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातील चांगल्या प्रतिचे तसेच आवश्‍यक घटक असणारे क्षारमिश्रण दररोज वापरावे. उन्हाळ्यात शक्‍यतो चिलेटेड क्षारमिश्रणाचा जनावरांच्या आहारात पशूतज्ज्ञांच्या सल्याने वापर करावा.\nः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nसोयाबीन आरोग्य health कोरडवाहू व्यवसाय profession युरिया urea दूध उष्माघात तूर\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nउबविण्यापूर्वी तपासा अंड्यांची गुणवत्ता कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत...\nजनावरांच्या दातांचे आजार अन् उपचारजनावरांची निवड करताना किंवा खरेदी करताना कास, सड...\nदेशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रणकोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे...\nप्रतिबंधात्मक उपायांनी रोखा कोंबड्यातील...कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव...\nप्रतिजैविकांचा वापर अन् वाढता प्रतिरोधजनावरांमध्ये आणि मानवीय आजारांमध्ये वापरण्यात...\nदुधाळ जनावरांना हिवाळ्यात होणारे आजार...दुधाळ व गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात आणि आहार...\nआजार निदानासाठी शवविच्छेदन आवश्यकविमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन...\nमिथेन उत्सर्जन कमी करून दुग्धोत्पादनात...भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन...\n...असा बांधा मुक्त संचार गोठा आणि जपा...बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या...\nखनिज कमतरतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये...खनिजाचा अभाव असलेल्या मातीत जर पिके घेतली तर...\nवाढवा ऊस चोथ्याची पोषकताउसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया...\nप्रतिबंधात्मक उप��यातून टाळा...रक्ती हगवण रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेड...\nराजगिरा ः मुबलक पोषकद्रव्यांचा स्रोत अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास...सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत...\nशेळ्या-मेंढ्यांतील देवी आजारदेवी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने सुरवातीला लालसर...\nजनावरांच्या आहारात असावीत योग्य चिलेटेड...गाई, म्हशींकडून जास्त दूध उत्पादन,...\nनियंत्रण गोचीड, कीटकजन्य आजारांचेआपल्या परिसरात टॅबॅनस/स्टोमोक्‍सीस या प्रजातींचे...\nसंगोपन जातिवंत गोवंशाचेआज वसुबारस... प्राचीन काळापासून या दिवशी गोधनाची...\nचीक ः वासरांसाठी अमृत, मात्र दुभत्या...प्रौढ म्हशींना चीक पाजणे ही व्यवस्थापनातील चुकीची...\nनंदुरबारची वैशिष्ट्यपूर्ण सातपुडी कोंबडीबाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी सातपुडी कोंबड्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-most-rains-amboli-23121", "date_download": "2019-12-08T21:21:16Z", "digest": "sha1:Y4QIJEZJL6RAMOINDDD55GVLDOL54R74", "length": 14616, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Most rains in Amboli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 11 सप्टेंबर 2019\nसिंधुदुर्ग : राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली (ता. सांवतवाडी) येथे झाला. या ठिकाणी पावसाची नोंद ८५७५ मिलिमीटर झाली. जिल्ह्यातील पावसाची वाटचाल विक्रमाकडे सुरू आहे. आतापर्यंत ४०८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा हंगाम शिल्लक आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा उच्चांक यंदा मोडण्याची शक्यता आहे.\nसिंधुदुर्ग : राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली (ता. सांवतवाडी) येथे झाला. या ठिकाणी पावसाची नोंद ८५७५ मिलिमीटर झाली. जिल्ह्यातील पावसाची वाटचाल विक्रमाकडे सुरू आहे. आतापर्यंत ४०८९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचा हंगाम श��ल्लक आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा उच्चांक यंदा मोडण्याची शक्यता आहे.\nसिंधुदुर्गात जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन होते. परंतु यावर्षी ते १५ जूननंतरच झाले. सुरवातीचे काही दिवसानंतर अखंडपणे पाऊस सुरू आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.\nऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस होतो. त्यानतंर नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस देखील होतो. धबधब्यांमुळे राज्याच्या पर्यटन नकाशावर चमकणाऱ्या आंबोलीत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. येथे सुमारे ८५७५ मि.मी. (३४३ इंच). इतका पाऊस झाल्याची माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली. ४ ऑगस्टला या ठिकाणी तब्बल ४२५ मि.मी पावसाची नोंद झाली.\nदरवर्षी आंबोलीत ३०० इंच पाऊस होतो.परंतु यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा आकडा पावसाने पार केला आहे. या वर्षी महाबळेश्‍वरमध्येसुद्धा इतका पाऊस झाला नाही.\nसिंधुदुर्ग sindhudurg पाऊस आंबोली पर्यटन tourism\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यच\nपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा वाटा:...\nनाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या शास्त्रीय पालनास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे\nभविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त होईल ः डॉ....\nपरभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी प्रतिकारक्षम आहेत.\nबेदाणा दरात वाढीचे संकेत\nसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दर स्थिर आ\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी वितरित\nमुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान महापूर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या\nशेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...\nकृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...\nकडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...\nअमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...\nनांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...\nपुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...\nखानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार...\nनगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...\nजळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...\nसोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...\n‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...\nशेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...\nसिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...\nलोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...\nकिमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...\nउसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...\nटेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...\nचोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2019-12-08T21:19:11Z", "digest": "sha1:IJLPNBB6YPCHTZDC7STTL33ZWPQ4Z4PA", "length": 29160, "nlines": 324, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर सोमवार, डिसेंबर 9, 2019\nसर्व बातम्या (39) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (39) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove सिद्धार्थ शिरोळे filter सिद्धार्थ शिरोळे\nशिवाजीनगर (30) Apply शिवाजीनगर filter\nराजकारण (16) Apply राजकारण filter\nनगरसेवक (15) Apply नगरसेवक filter\nनिवडणूक (10) Apply निवडणूक filter\nकाँग्रेस (8) Apply काँग्रेस filter\nमुक्ता टिळक (8) Apply मुक्ता टिळक filter\nअनिल शिरोळे (7) Apply अनिल शिरोळे filter\nचंद्रकांत पाटील (7) Apply चंद्रकांत पाटील filter\nयोगेश टिळेकर (7) Apply योगेश टिळेकर filter\nशिवसेना (7) Apply शिवसेना filter\nगिरीश बापट (5) Apply गिरीश बापट filter\nवंचित बहुजन आघाडी (5) Apply वंचित बहुजन आघाडी filter\nविजय काळे (5) Apply विजय काळे filter\nखडकवासला (4) Apply खडकवासला filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nमुकुंद किर्दत (4) Apply मुकुंद किर्दत filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nरमेश बागवे (4) Apply रमेश बागवे filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nसंजय काकडे (4) Apply संजय काकडे filter\nअरविंद शिंदे (3) Apply अरविंद शिंदे filter\nकोल्हापूर (3) Apply कोल्हापूर filter\nदिलीप कांबळे (3) Apply दिलीप कांबळे filter\nपुणे महापालिकेतील अभ्यासू नगरसेवकांना संधी\nपुणे - राज्याची सत्ता हातातून निसटल्यानंतर भाजपने आता सत्ता असलेल्या महापालिकांत खांदेपालट करण्याची मोहीम आखली आहे. पुणे महापालिकेतील सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालकांना राजीनामे देण्याचे फर्मान पक्षनेतृत्वाने गुरुवारी सोडले. त्यानुसार येत्या...\nमहापौरपदाचा कार्यकाल टिळक पूर्ण करणार\nपुणे - विधानसभा निवडणुकीत महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे निवडून आले, तरी ते महापालिकेतील आपल्या पदाचा कार्यकाल पूर्ण करणार आहेत. टिळक यांच्या पदाची मुदत डिसेंबरपर्यंत असून, कांबळे आणखी पाच-सहा महिने या पदावर राहतील. नव्या बसगाड्यांची खरेदी होईपर्यंत सिद्धार्थ...\nपीएमपीचे तीन संचालक आमदार\nपुणे - पीएमपीचे तीन संचालक एकाचवेळी आमदार होण्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याने आतातरी पीएमपीला अच्छे दिन येणार का, याबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. पीएमपीच्या संचालक मंडळात दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष; तसेच महापालिकेतील एक नगरसेवक संचालक म्हणून काम करतात. सध्याच्या...\n...तर आघाडीच्या आणखी चार जागा वाढल्या असत्या\nपुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला \"जोर का धक्का' देत पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानावर आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीला दौंड, शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोंमेंट या चार जागांवर अवघ्या पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव पत्करावा लागला. जर आघाडीच्या नेत्यांनी या जागांवर आणखी...\n‘वंचित’मुळे भाजपचा किंचित विजय | election results 2019\nपुणे - भाजपची प्रचंड यंत्रणा, फोडाफोडीचे राजकारण आणि डझनभर नगरसेवकांचे पाठबळ असतानाही भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्याशी विजयासाठी झुंजावे लागले. पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून कोण जिंकणार...\n'हे' तरुण उमेदवार गाजवणार महाराष्ट्राची विधानसभा | election results 2019\nगेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी आज विजयोत्सवाने संपन्न होईल. भाजपच्या जागा कमी झाल्या, आघाडीच्या जागा लक्षणीय वाढल्या. या सगळ्यात लक्ष वेधले ते तरूण विजयी आमदारांनी वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवणारी ही तरूणाई सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली... यात काही नावं राजकीय...\nशिवाजीनगर : भाजपने गड राखला; सिद्धार्थ शिरोळे विजयी | election results 2019\nVidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला आहे. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत...\nशिवाजीनगर : तेराव्या फेरी अखेर शिरोंळेची आघाडी कायम | election results 2019\nVidhan Sabha 2019 : पुणे : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तेराव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे २४९० मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या...\nशिवाजीनगर : शिरोंळेची पुन्हा मुसंडी; बहिरट यांना टाकले मागे | election results 2019\nVidhan Sabha 2019 : पुणे : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे २४९० मतांनी आघाडीवर गेले आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर...\nपुण���यातील तीन जागांवर भाजपला धक्का | election results 2019\nपुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल समोर येत असून, खडकवासला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके तर वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट आघाडीवर आहेत. इतर पाच मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत....\nशिवाजीनगर : शिरोंळेवर दत्ता बहिरट यांची आघाडी | election results 2019\nVidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३०८ मतांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर आहेत. हे...\nशिवाजीनगर : पोस्टल मतमोजणीत सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर | election results 2019\nVidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे तर काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पिछाडीवर आहेत. हे दोघेही...\nvidhan sabha 2019 : ...तर पवारांना राज्यसभेतही जाता येणार नाही- काकडे (व्हिडिओ)\nपुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 20 ते 22 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नसल्याने शरद पवार यांना कॉंग्रेसशी जुळवून घेतल्या शिवाय राज्यसभेमध्ये जाता येणार नाही, असा दावा खासदार संजय काकडे यांनी केला आहे. शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे...\nvidhan sabha 2019 : सिद्धार्थ शिरोळेंसाठी खासदार काकडे उतरले मैदानात\nपुणे : शिवाजीनगर मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या...\nvidhan sabha 2019 : रामदास आठवलेंनी सिद्धार्थ शिरोळेंना दिल्या काव्यात्मक शुभेच्छा\nपुणे : पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी,...\nपुण्यात भाजप नगरसेवकांना 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार', का\nपुणे : उमेदवारांचा प्रचार करताना पदरमोड करावी लागत असल्यामुळे शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. हे दुखणे कोणाला सांगता येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावी लागत असल्याची भावना काही नगरसेवकांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. शहरातील आठही विधासनभा मतदारसंघात भारतीय...\nvidhan sabha 2019 : शिवाजीनगर मतदार संघ पिंजून काढत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार\nपुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे...\nvidhan sabha 2019 : पुण्यात भाजपने पाडले शिवसेनेलाच खिंडार\nVidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले. माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख सनी निम्हण यांनी शिवसैनिकांसह मुंबईत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...\nvidhan sabha 2019 : तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजनांवर माझा भर : शिरोळे\nपुणे : एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर माझा भर असेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातीलअधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे...\nvidhan sabha 2019 : पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं\nपुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्��तिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/2016/05/", "date_download": "2019-12-08T21:52:08Z", "digest": "sha1:GE6HRJBJZ53YSMYCAEE5GAMIAREY4VRX", "length": 42042, "nlines": 186, "source_domain": "vijaykumbhar-marathi.blogspot.com", "title": "विजय कुंभार यांच्या विशेष बातम्या,लेख व विश्लेषण: May 2016", "raw_content": "\nपुणे स्थायी समितीच्या अध्यक्षांची अधिका-याला धमकी , फोनवरील संभाषण पुरेसे बोलके\nपुणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील खानावळीचा ठेका मर्जीतील ठेकेदाराला देण्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षांनी वसतिगृहाच्या व्यवस्थापकाला दमबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अर्थात पुणे महापालिकेतील निविदा गैरव्यवहार ही काही नवी बाब नाही. सध्या वस्तुस्थिती अशी आहे की पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात राजकीय नेत्यांच्या आणि अधिका-यांच्या मर्जीतील चार पाच ठेकेदारांनी धुमाकूळ घातला आहे.प्रत्येक विभागात तेच ते ठेकेदार स्वत:च्या किंवा इतरांच्या नावावर निविदा भरत असल्याचे दिसून येते.\nअर्थात सर्वच राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे अशा गैरव्यवहारांमध्ये संगनमत असल्याने ते माहित असले तरी कुणी त्याबाबत बोलत नाही. त्यातूनही एखादा गैरव्यवहार उघडकीस आला तरी संबधीत निविदा रद्द करण्यापलीकडे कुणावरही आणि काहीही कारवाई होत नाही.सध्या वस्तूस्थिती अशी आहे की कुणीही नवीन ठेकेदार पुणे महापालिकेत काम करायला उत्सूक नसतो.त्यातूनही एखाद्या नवीन ठेकेदाराने यशस्वी निविदा भरलीच तर त्याला इतके भंडावून सोडले जाते की एकतर तो काम मध्येच सोडून जातो किंवा पुन्हा महापालिकेत निविदा भरण्याच्या भानगडीत पडत नाही.परिणामी पुणे महापालिकेतील कामाचा किमतीमध्ये अवास्तव वाढ झालीच आहे शिवाय त्याचा दर्जाही कमालीचा घसरला आहे.\nमहापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील खानावळीच्या ठेक्यासंदर्भातील निविदा गैरव्यवहार बाहेर येण्याचे कारणांबाबत काहीही बोल��े जात असले तरी त्यामूळे त्या गैरव्यवहाराचे गांभीर्य कमी होत नाही किंवा त्याचे समर्थनही केले जाउ शकत नाही.यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष आणि वसतिगृहाचे व्यवस्थापकाचे सोमनाथ बनकर यांच्यात झालेले संभाषण हे एकूणच महापालिकेत चालणा-या निविदा प्रक्रियेवर झणझणीत प्रकाशझोत टाकणारे आहे.अगदी बनकर यांना कार्यालयात बोलावून त्यांना कोंडून ठेवण्यापर्यंत स्थायी समिती समिती अध्यक्षांची मजल गेली आहे. त्यांच्या आणि इतरही राजकीय पक्षांच्या दहशतीमूळेच आज कोणीही बनकर यांच्या बाजूने उभे रहायला तयार नाही.बनकर यांनी मुख्यमत्यांमूना आणि पुणे पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातील आरोप फारच भयावह आहेत.\nयाबाबत महापालिका आयुक्तांकडून या प्रकरणाची फारशी गांभीर्याने चौकशी होईल असे दिसत नाही. कारण स्थायी समितीत काय चालते हे प्रशासनाला तसेच सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांना पक्के माहित असते.उघडकीस आलेले गैरव्यवहाराचे हे प्रकरण एकूलते एक किंवा अपवादात्मक आहे असेही नाही. अशी रोज अनेक प्रकरणे पालिकेत राजरोस सुरू असतात्,आणि महापालिकेच्या वतीने चौकशी करणार कोण सर्वांनाच सहकारी अधिका-याच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘ मर्मस्थाने‘ पक्की ठाउक असल्यामूळे कोणीही कुणाच्याही विरोधात जायला धजावत नाही त्यामूळे अशी चौकशी झाली तरी तो फार्सच ठरेल.\nपुणे महापालिकेच्या घोले रस्त्यावरील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात चार हजार विद्यार्थ्यांच्या खानावळीची सोय खासगी ठेकेदारामार्फत केली जाते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यामध्ये ‘साईप्रो फूड प्रा. लि.’ यांनी प्रतिमहिना प्रतिविद्यार्थ्यांसाठी दोन हजार ९९० रुपये, ‘मल्हार केटरिंग सर्व्हिसेस’ यांनी चार हजार, तर ‘श्री संगमेश्वर केटरिंग अँण्ड सर्व्हिसेस’ यांनी चार हजार १०० असे दर भरले. मात्र, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी हे काम सर्वात कमी दर भरलेल्या ठेकेदाराऐवजी ‘मल्हार केटरिंग सर्व्हिसेस’ या चार हजारांचा दर देणा-या ठेकेदाराला द्यावे, यासाठी आग्रह धरला. मात्र बनकर यांनी सर्वांत कमी दराने निविदा आलेल्या ठेकेदारालाच काम देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला.\nया प्रकरणासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष आणि वसतीगृहाच�� व्यवस्थापक यांच्यात फोनवर झालेले संभाषण पुरेसे ‘बोलके‘ आहे.त्याच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. या क्लिप्समधील अध्यक्षांची भाषा महापालिकेतील संवादाच्या दर्जा किती घसरला आहे हे दर्शवते . स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी त्या क्लिपमधील आवाज आपला नाहीच अशी भुमिका घेतली असली तर ती आणखी गंभीर बाब आहे.क्लिपमधील संवादावरून असे दिसून येते की बनकर हे बोडके यांच्याशी या निविदेसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते.स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या अपरोक्ष, त्यांचा फोन वापरून, त्यांचा आवाज काढून आणि त्यांच्याच कार्यालयात बोलावून निविदेसंदर्भात ‘चर्चा ‘ करत असेल तर ती आणखी गंभीर बाब आहे. त्यामूळे बोडके यांच्या दाव्याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.\nपुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि आंबेडकर वसतीगृहाचे व्यवस्थापक सोमनाथ बनकर यांच्यात निविदेसंदर्भात झालेला संवाद खालील क्लिप्सवर ऐका\n‘प्रधानमंत्री आवास योजना‘ गरिबांना लुटण्यासाठी दलाल घेताहेत सोशल मिडिया आणि थेट मार्केटींगचा आधार\nप्रधानमंत्री आवास योजनेतील कर्ज आधारीत् व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरे देण्याच्या आमिषाने हजारो लोकांकडून करोडो रुपये उकळणा-या मॅपल ग्रुपने आपल्या जाहीराती मागे घेतल्या, लोकांचे पैसे परत दिले ,मॅपल ग्रुपच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.तरीही काही चलाख बांधकाम व्यावसायिकांनी लोकांना गंडवण्याचा उद्योग राजरोसपणे चालू ठेवला आहे. फरक इतकाच की आता त्यांनी जाहीराती करण्याऐवजी सोशल मिडियाच्या माध्यमातून हा उद्योग आरंभला आहे..या योजनेच्या माध्यमातून लोकांना गंडवून पैसे मिळवण्याची क्षमताच इतकी मोठी आहे की हे चोर बांधकाम व्यावसायिक आपला उद्योग सोडायला तयार नाहीत्. त्यातच शासनानेही याबाबतीत बोटचेपे धोरण अवलंबले असल्याने या चोरांचे आणखी फावले आहे.\nखरेतर कर्ज आधारीत् व्याज अनुदानाच्या माध्यमातून केवळ त्या शहरातील रहिवाशांनाच , तेही फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील व्यक्तिंना आणि ज्यांच्याकडे देशात कुठेही घर नाही अशाच व्यक्तिंना फक्त घरे मिळू शकतात, दुस-या शहरातील रहिवाशांना नाही. असे असले तरी मॅपलच्या जाहीरातींतील शब्दरचनेला राज्याच्या वेगवेगळ्या शहरातील नागरिक भुलले .अगदी लातूर, चंद्रपुर् , रत्नागीरी या भागातील लोकांनीच नव्हे तर अगदी अनिवासी भारतीयांनी देखील आपल्या पुणे ,महाबळेश्वर , पाचगणी किंवा लोणावळा येथे स्वस्तात घर मिळेल या आमिषाने ५-५ अर्ज भरले.अनिवासी भारतीय जर बेशरमपणे अशा योजनेचा गैरफायदा घ्यायला पुढे सरसावत असतील त्याला काय म्हणायचे\nया योजनेत केवळ ख-या गरजूना घरे मिळावित आणि त्यांना कर्ज फेडणे सुलभ व्हावे या हेतूने काही अटी टाकल्या आहेत. मात्र नतद्रष्ट खाजगी अर्थ पुरवठा संस्था आणि बांधकाम व्यावसायिक यांनी गरिबांना लुटण्याच्या एकापेक्षा एक अशा फसव्या योजना आखल्या असून कधीतरी आपल्या स्वप्नातील घर होइल या आशेने गरिब या आमिषांना बळी पडत आहेत आणी शासन मात्र मूग गीळून गप्प आहे.\nसदर योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांसाठी तीन लाख रुपये व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी सहा लाखापर्यंतच्या कर्जावर साडेसहा टक्के इतके व्याज अनुदान १५ वर्षासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आहेत्.या योजनेंतर्गत शहरी भागात ३५ तर ग्रामीण भागात २५ लाखांपर्यंतचे घर घेता येउ शकते. मात्र शासनाच्या सवलतीच्या दराने मिळणारे कर्ज म्हणजे सहा लाख रुपयांचे कर्ज वगळता उर्वरीत कर्ज हे बाजारभावाने घयावे लागणार आहे.म्हणजे घराची किंमत १५ लाख असेल तर त्यातील सहा लाख रुपये शासनाच्या सवलतीच्या दराने तर उर्वरीत कर्ज बाजारभावाने घ्यावे लागणार आहे. काही वित्त पुरवठा संस्थांनी सदर योजने अंतर्गत बाजारभावाने दिल्या जाणा-या कर्जाच्या व्याजाचा दर अव्वाच्या सव्वा वाढवून लूटमार सुरू केली आहे.\nत्याचप्रमाणे या योजने अंतर्गत एकून उत्पन्नाच्या पन्नास ते साठ टक्के हफ्ता जाईल इतकेच कर्ज मिळू शकते. म्हणजे एखाद्याचे मासिक उत्पन्न दहा हजार असेल तर त्याला पाच ते सहा हजार रुपये महिना हफ्ता जाईल इतकेच कर्ज मिळू शकते. परंतू खाजगी वित्त पुरवठा संस्थांनी आता कर्ज घेणा-याची परतफेडीची क्षमता न तपासता वाट्टेल तीतके कर्ज द्यायला सुरूवात केली आहे. परिणामी परतफेड न करता आल्यास असे कर्ज घेणा-याचे घराचे स्वप्न अल्पजीवी ठरणार आहे.\nत्याचप्रमाणे आता कोणीही लल्लू पंजू आपण पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कर्ज मिळवून देउ शकतो अशा जाहीराती करू लागले आहेत. मात्र शासनाने मान्यता दिलेल्��ा प्राथमिक़ वित्त पुरवठा संस्थाव्यतिरीक्त इतर कोणीही असे कर्ज देउ शकत नाही. शिवास अशा कर्जासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर तो अर्जदार अशा कर्जासाठी पात्र आहे की नाही हे पहाण्यासाठी राज्य शासनाने म्हाडाची स्टेट लेवल नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे.आणि नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाटी शासन कोणतीही उपाय योजना करत नाही.\nप्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे तसेच या योजनेत समावेश न होऊ शकलेली सर्व जिल्हा मुख्यालये (सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस ऐवजी सावंतवाडी हा अपवाद वगळता) अशा राज्याच्या एकूण ५१ शहरांमध्ये ही योजना लागू आहे. ही शहरे खालीलप्रमाणे असून या शहरातील रहिवाशी असणा-या नागरिकांना फक्त त्याच शहरात पंतप्रधान आवास योजनेखाली सहा लाखांचे सवलतीच्या दराने कर्ज मिळू शकते.\nपुणे - जुन्नर, शिरूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, पिंपरी चिंचवड, देहू रोड (कँटोमेंट), पुणे (कँटोमेंट),पुणे , खडकी (कँटोमेंट)), दौंड, सासवड, जेजुरी, भोर, बारामती, इंदापूर\nनंदुरबार - तळोदे, शहाडे, नंदुरबार, नवापुर\nधुळे- शिरपूर - वरवडे, दोंडाइचा -वरवडे,धुळे\nजळगाव - चोपडा, यावल्, फैझापूर, सावडा, रावेर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, भादगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर\nबुलढाणा- जळगाव (जामोद), शेगांव , नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार\nअकोला- तेल्हारा, अकोट, बाळापुर, अकोला, मुर्तीजापूर, पातुर\nवाशीम- मांगरुळपुर, कारंजा, वाशीम, रिसोड\nअमरावती- चिखलदरा, अंजनगाव, अचलपूर, चांदुरबझार, मोर्शी, वरुड, शेंदुर्जना, अमरावती, दर्यापूर बनोसा, चांदूर रेल्वे, दत्तापूर धामणगाव\nवर्धा - आर्वी, सिंदी, वर्धा, पुलगाव, देवळी, हिंगणघाट\nनागपूर - मोवाड, नारखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खप, रामटेक, काम्टी, काम्टी (कँटोमेंट), नागपूर, उमरेड\nभंडारा - तुमसर, भंडारा, पौनी\nगोंदिया - तीरोरा, गोंदिया\nगडचिरोली - देसाईगंज , गडचिरोली\nचंद्रपूर - वरोरा ,ब्रह्मपुरी ,भद्रावती ,चंद्रपूर , मुल ,बल्लारपूर , राजुरा\nयवतमाळ -नेर ,यवतमाळ ,दारव्हा ,डिग्रज , पुसद , उमरखेड , घाटंजी , पांढरकवडा , वनी\nनांदेड - किनवट ,हदगाव ,नांदेड वाघाला ,मुदखेड ,भोकर ,पेठ उमरी , धर्माबाद , कुंडलवाडी ,बिलोली , लोह ,कंधार ,मुखेड ,��ेगलूर\nहिंगोली -हिंगोली ,कळमनुरी , वसमत\nपरभणी - सैळू ,जिंतूर ,परभणी , मानवत् ,पाथरी , सोनपेठ ,गंगाखेड ,पूर्णा\nजालना - भोकरदन , जालना ,अंबड , परतूर\nऔरंगाबाद - कन्नड ,सिल्लोड , औरंगाबाद , औरंगाबाद (कँटोमेंट),खुलदाबाद , वैजापूर ,गंगापूर , पैठण\nनाशिक - सटना ,मालेगाव ,नांदगाव ,मनमाड ,त्रिंबक , नाशिक ,देवळाली (कँटोमेंट) ,भगूर ,इगतपुरी ,सिन्नर ,येवला\nठाणे - डहाणू ,जव्हार ,पालघर ,वसई-विरार शहर ,मीरा -भायंदर ,ठाणे ,नवी मुंबई ,भिवंडी निजामपूर ,कल्याण -डोंबिवली ,उल्हासनगर ,बदलापूर ,अंबरनाथ\nरायगड - उरण ,पनवेल ,माथेरान , कर्जत खोपोली ,पेन ,अलिबाग , मुरुड जंजिरा ,रोहा, अष्टमी , श्रीवर्धन , महाड\nअह्मद्नगर - संगमनेर ,कोपरगाव् ,शिर्डी ,राहता पिंपळस ,श्रीरामपूर , पाथर्डी अहमदनगर ,अहमदनगर (कँटोमेंट), राहुरी , देवळाली प्रवरा ,श्रीगोंदा ,\nबीड - गेवराई ,मंजलेगाव ,बीड ,केज , धारूर ,परळी ,अंबेजोगाई\nलातूर - लातूर ,अहमदपूर ,औसा ,निलंगा ,उदगीर\nउस्मानाबाद - परंडा ,भूम ,कळंब ,उस्मानाबाद ,तुळजापूर , नळदुर्ग , मुरूम ,उमरगा\nसोलापूर - करमाळा ,कुर्डूवाडी ,बार्शी , सोलापूर , पंढरपूर ,सांगोले , मंगळवेढे , अक्कलकोट मैंदर्गी , दुधानी\nसातारा - महाबळेश्वर ,पांचगणी ,वाई ,फलटण , म्हसवड ,रहिमतपूर ,सातारा ,कराड ,मलकापूर\nरत्नागिरी - दापोली कॅम्प , खेड ,चिपळूण ,रत्नागिरी , राजापूर\nसिंधुदुर्ग - कणकवली , मालवण वेंगुर्ला ,सावंतवाडी\nकोल्हापूर - मलकापूर ,पन्हाळा ,वडगाव कसबा ,इचलकरंजी ,जयसिंगपूर , कुरुन्द्वाद ,कोल्हापूर , कागल , मुरगूड , गडहिंग्लज्\nसांगली - उरण इस्लामपूर , आष्टा , विटा , तासगाव , सांगली मिरज कुपवाड\nप्रधानमंत्री आवास योजनेखाली गरिबांना लुबाडण्याचा उद्योग राज्यात तेजीत, शासनयंत्रणा ढीम्म \nनविन स्थावर मालमत्ता कायद्यामुळे राज्यात बिल्डरांच्या मनमानीला मोकळीक\nस्थावर मालमत्ता अधिनियम २०१६, १ मे २०१६ पासून देशात लागू झाला असला तरी ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे ते पहाता आणखी किमान वर्ष- सव्वा वर्ष तरी नाठाळ बिल्डरांना मनमानी करण्याची मोकळीक मिळाली आहे असेच म्हणावे लागेल. विशेषत: महाराष्ट्राचा स्थावर मालमत्ता (विनियमन व विकास) २०१२ कायदा केंद्र शासनाने परस्पर निरस्त केल्याने, नाठाळ बिल्डरांशी लढण्यासाठी जे एकमेव हत्यार ग्राहकांच्या हातात होते तेही काढून घेतले गेले आहे. परिणामी राज्यातील ‘तशा‘ बिल्डरांना आणखी वर्ष सव्वा वर्ष अभय मिळाले आहे असेच म्हणावे लागेल.\nगृहबांधणी क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला पायबंद घालण्यासाठी करण्यात आलेल्या ‘स्थावर मालमत्ता अधिनियम २०१६‘ कायद्याच्या ९२ पैकी ६९ तरतुदी केंद्राने नुकत्याच अधिसूचित केल्या. आता, एकदा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्यातीले तरतुदी टप्प्याटप्याने का अधिसूचित करण्यागे काय तर्कट आहे समजत नाही. त्यातही ज्या तरतुदी अधिसूचित करण्यात आल्या आहेत त्या प्रामुख्याने कायद्यातील शब्दांच्या व्याख्या, स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाची व केंद्रीय सल्लागार परिषदेची रचना - स्थापना वगैरे संदर्भातील आहेत.\nग्राहकांना दिलासा देणा- या काही तरतुदी , जसे प्रत्येक प्रकल्पांची इत्यंभूत माहिती उदा. जमीनीची मालकी, परवानगी, लेआउट, प्रकल्पाचा कंत्राटदार, बांधकाम चालू आणि पूर्ण करण्याचा कालावधी तसेच ताबा देण्यासंबधीची खरी माहिती ग्राहकांना देणे.प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबधित विकासकाला दंड करणे .सुपर एरियानुसार सदनिकेची विक्री करण्यावर बंदी घालणे इत्यादी तरतुदी नविन कायद्यात आहेत. परंतु या तरतुदी केंद्राने अद्याप अधिसुचित केलेल्या नाहीत.एकदा कायदा अस्तित्वात आल्यानंतरया तरतुदी रोखून धरण्यामागे काय गौडबंगाल आहे कळत नाही.बरे राज्याच्या कायदा परस्पर केंद्राने कसा निरस्त केला हेसुद्धा एक कोडेच आहे.\nनविन कायद्यानुसार राज्यात स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाची स्थापना भविष्यात होइल.या कायद्यानुसार राज्य शासन कोणत्याही अधिकायाकडे विशेषत: गृहनिर्माण विभागाच्या सचिवाकडे प्राधिकरणाची जबाबदारी सोपवू शकते. परंतु मुख्य प्रश्न आहे तो, जरी एखाद्या अधिकायाकडे अशी जबाबदारी सोपवली तरी जोपर्यंत केंद्र शासन या कायद्यातील इतर तरतुदी अधिसुचित करत नाही तोपर्यंत् असे प्राधिकरण कोणत्याही अधिकारशिवाय केवळ बुजगावणेच् ठरणार आहे.\nपूर्वी अस्तित्वात असलेला ‘मोफा‘ म्हणजे महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट ॲक्ट, २०१२ साली रद्द करून राज्याने स्थावर मालमत्ता (विनियमन व विकास) २०१२ स्विकारला. या कायद्यानुसारही राज्यात स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाची स्थापना होणार होती. परंतु एकूणच राजकीय नेत्यांचे आणि बाबू मंडळीचेही बिल्डरांशी साटेलोटे असल्याने त्याची स्थापना झाली नाही. आता तर तो कायदाच केंद्राने निरस्त केल्याने राज्यात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामूळे जोपर्यंत केंद्र शासन स्थावर मालमत्ता अधिनियम २०१६ मधील सर्व तरतुदी अधिसुचित करत नाही तोपर्यंत राज्यात स्थावर मालमत्ता घेणा-यांना दिलासा देणारा एकही कायदा अस्तित्वात नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे .\nडीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार \n’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरो...\nमतदान प्रक्रियेवरील आरोप , दोष यंत्राचा की यंत्रणेचा \nपुणे महापालिकेची निवडणूकीचा निकाल लागून एक महिना झाला तरी या निवडणूकीचे कवित्व संपलेले नाही. अद्यापही इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनला म्हणजेच म...\n‘महारेरा’चा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, नोंदणी करताना भरलेला मजकूर बदलता येणार \n‘रेरा’ (रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अॅक्ट म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन कायदा) राज्यात लागू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना...\nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का \nडीसकेंना लोकांचे पैसे परत द्यायची इच्छा आहे का हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे मागील साधारण वर्षभरात डीएसकेंना कर्ज जमिन विक्री या म...\nडीएसकेंच्या दिवाळखोरीच्या धंद्यांना बँकांचीही साथ\nडी.एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही बांधकाम व्यवसायात एकेकाळी प्रतिष्ठीत मानली जाणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आ...\nपुणे स्थायी समितीच्या अध्यक्षांची अधिका-याला धमकी ...\n‘प्रधानमंत्री आवास योजना‘ गरिबांना लुटण्यासाठी दला...\nनविन स्थावर मालमत्ता कायद्यामुळे राज्यात बिल्डरांच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/senior-theater-artist-arun-kakade-passes-away-zws-70-1989276/", "date_download": "2019-12-08T22:01:24Z", "digest": "sha1:IIXWBSVYM4MGN2XJQX5XLTOKHQ5B5X6H", "length": 15315, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "senior theater artist arun kakade passes away zws 70 | रंगभूमीचा श्वास हरपला.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा\nदोन दिवसांत वातानुकूलित लोकल मुंबईत\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\n‘केईए���’मधील चुकीच्या औषधामुळे मुलाचा मृत्यू\nकाँग्रेस सोडून गेलेले मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ - थोरात\nप्रायोगिक रंगभूमीला स्वत:चे हक्काचे घर मिळावे म्हणून त्यांनी अ. भा. नाटय़ परिषदेशी अविरत संघर्ष केला.\nज्येष्ठ रंगकर्मी आणि ‘आविष्कार’चे अध्वर्यू अरुण काकडे तथा काकडेकाका हे नाव प्रायोगिक/ समांतर रंगभूमीशी गेल्या साठेक वर्षांहून अधिक काळ नाळेसारखे अभिन्न लगडून आहे. नाटक हा काकडेकाकांचा शब्दश: श्वास होता. ‘आविष्कार’ संस्थेचे बिऱ्हाड ज्या माहीम म्युनिसिपल स्कूलमध्ये होते, तिथे गेल्याविना त्यांना किंचितही चैन पडत नसे. काम असो-नसो; कुणी येवो-न येवो; काकडेकाका रोज संध्याकाळी माहीमच्या शाळेत गेल्याविना राहत नसत. पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये शिकत असताना प्रा. भालबा केळकर यांनी त्यांच्या डोक्यात नाटकाचा किडा घुसवला. या किडय़ाने त्यांच्या इहलोकीतून प्रस्थानापर्यंत कधीही पाठ सोडली नाही. पुढे ते भालबांच्याच ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ संस्थेत सामील झाले. त्या वेळी राज्य नाटय़स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती. पीडीएची नाटकेही त्यात भाग घेत. नोकरीनिमित्ताने पुढे ते मुंबईत आले. पण नाटकाचा किडा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्याच दरम्यान विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद- सुलभा देशपांडे आदी तरुण रंगकर्मी रंगभूमीवर नवे काही तरी करू बघत होते. त्यातून ‘रंगायन’ची स्थापना झाली. काकडेही या कारव्यात सामील झाले. रंगमंचापेक्षा पडद्यामागच्या कामांत त्यांचा अधिक सहभाग असे. रंगायनने मराठी रंगभूमीवर एक मन्वंतर घडवून आणले. त्यात काकडेंचाही मोलाचा वाटा होता. पुढे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या अरविंद देशपांडे दिग्दर्शित नाटकाचे अधिक प्रयोग करण्यावरून उद्भवलेल्या वादातून ‘रंगायन’ फुटली. तेंडुलकर, अरविंद व सुलभा देशपांडे, काकडे आदी मंडळी त्यातून बाहेर पडली आणि त्यांनी ‘आविष्कार’ संस्थेची स्थापना केली. गिरीश कार्नाड यांच्या ‘तुघलक’सारख्या बलदंड नाटकाच्या निर्मितीने ‘आविष्कार’ने आपली दमदार वाटचाल सुरू केली. छबिलदास शाळेत प्रायोगिक नाटकांसाठी नवे घर वसवण्यात आले. पुढे ‘छबिलदास नाटय़चळवळ’ नामे ते अजरामर झाले. या सगळ्यात काकडेकाकांचे व्यवस्थापन, नियोजन, निर्मिती आदी गोष्टी हाताळण्यातल्या कुशलतेचा महत्त्वपूर्ण वाटा होता. ‘आविष्कार’चे नेत��त्व जरी विजय तेंडुलकर, देशपांडे दाम्पत्य वगैरे मंडळींकडे होते, तरी संस्थेचा खरा आधारस्तंभ होते ते काकडेकाकाच कोर्ट चालू आहे’ या अरविंद देशपांडे दिग्दर्शित नाटकाचे अधिक प्रयोग करण्यावरून उद्भवलेल्या वादातून ‘रंगायन’ फुटली. तेंडुलकर, अरविंद व सुलभा देशपांडे, काकडे आदी मंडळी त्यातून बाहेर पडली आणि त्यांनी ‘आविष्कार’ संस्थेची स्थापना केली. गिरीश कार्नाड यांच्या ‘तुघलक’सारख्या बलदंड नाटकाच्या निर्मितीने ‘आविष्कार’ने आपली दमदार वाटचाल सुरू केली. छबिलदास शाळेत प्रायोगिक नाटकांसाठी नवे घर वसवण्यात आले. पुढे ‘छबिलदास नाटय़चळवळ’ नामे ते अजरामर झाले. या सगळ्यात काकडेकाकांचे व्यवस्थापन, नियोजन, निर्मिती आदी गोष्टी हाताळण्यातल्या कुशलतेचा महत्त्वपूर्ण वाटा होता. ‘आविष्कार’चे नेतृत्व जरी विजय तेंडुलकर, देशपांडे दाम्पत्य वगैरे मंडळींकडे होते, तरी संस्थेचा खरा आधारस्तंभ होते ते काकडेकाकाच त्यामुळेच ही मंडळी गेल्यावरही काकडेकाकांनी ही संस्था जितीजागती ठेवली. ‘आविष्कार’ने फक्त स्वत:पुरते कधीच पाहिले नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील नव्या, धडपडय़ा रंगकर्मीनाही तिने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रंगकर्मीच्या चार ते पाच पिढय़ा ‘आविष्कार’ने घडवल्या. ‘आविष्कार-चंद्रशाला’च्या ‘दुर्गा झाली गौरी’ या बालनाटय़ातून अनेक कलाकार घडले. ‘आविष्कार’ने दीडशेहून अधिक नाटके आतापर्यंत मंचित केली असून त्यांचे हजारो प्रयोग देशभरात केले आहेत. ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाटय़धारेचा नऊ तासांचा आगळा प्रयोग समांतर धारेत सादर करण्याचे धाडस केवळ ‘आविष्कार’च करू जाणे. नवे काही सादर करू पाहणाऱ्या तरुण रंगकर्मीमागे काकडेकाका खडकासारखे खंबीरपणे उभे राहत. त्यासाठी करावी लागणारी सारी उस्तवारही ते कसलाही गाजावाजा न करता करीत. प्रायोगिक रंगभूमीला स्वत:चे हक्काचे घर मिळावे म्हणून त्यांनी अ. भा. नाटय़ परिषदेशी अविरत संघर्ष केला. पण त्यांचे हे स्वप्न मात्र पुरे होऊ शकले नाही. काकडेकाकांच्या कार्याचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला असला तरीही प्रायोगिकांना स्वत:चे हक्काचे घर मिळेल त्या दिवशीच त्यांचा आत्मा खऱ्या अर्थाने शांत होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत\nप्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी\nही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री\n६०व्या वर्षीही 'फ्रॉक का शौक', अभिनेत्रीचा फोटो झाला व्हायरल\nViral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका\nघडल असं की, 'सनी'नं मागितली 'सनी'ची माफी\nछोटय़ा भटकंतीला मोठी पसंती\nपंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण अर्थव्यवस्थेस अपकारक\nबलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या\nएसटीचे आर्थिक नियोजन फसले\nमहिलांच्या तक्रारींकडे काणाडोळा नको\nविदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे जिनांच्या विचारांचा विजय - थरूर\nउन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार\n\"एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार\"\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actress/amruta-khanvilkar-first-marathi-celebrity-cross-1-lac-followers-twitter/", "date_download": "2019-12-08T20:51:43Z", "digest": "sha1:N4ZVXBER3G4KAIAHLJXH7CR76KH7CQPX", "length": 5499, "nlines": 46, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Amruta Khanvilkar is the first Marathi celebrity to cross 1 lac followers on twitter - Cinemajha", "raw_content": "\nअभिनेत्री अमृता खानविलकर हिने मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर अमृता खानविलकरचा खूप मोठा फॅन फोल्लोविंग आहे. अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो कि तिच्या फॅशनिस्टा असण्याची चर्चा असो सगळ्यांचा जाणून घेण्याची उत्सुकता असते. काही दिवसांपुरवी अमृताच्या ट्विटर अकाऊंटची 90K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या फॅन्स ना उत्सुकता होती ती १००K ची. अवघ्या काही दिवसांतच अमृताने १००K चा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K फोलोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.\nअमृताची आणि तिच्या फॅन्सची कनेक्टिविटी खूप चांगली आहे.सोशल मीडिया मधील ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा अपिअरन्स हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलीवूडस्टार र���वीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते.\nज्यावेळी तिच्या अकाउंटवर १००K फोलोअर्स झाले त्यावेळी तिला खूप आनंद झाला. या गोष्टीच संपूर्ण श्रेय ती तिच्या वर भरभरून प्रेम करणाऱ्या फॅन्सना देते त्यांच्यामुळेच खरंतर हे घडून आलंय असे हे तिने सांगितले. १००K ला ती फक्त एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते. १००K फोलोअर्स टप्प गाठाण्याबद्दल अभिनेत्री अमृता खानविलकरला मनःपूर्वक शुभेच्छा \nअभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.e-activo.org/mr/douha-daoud/", "date_download": "2019-12-08T20:27:53Z", "digest": "sha1:3AHURAYFQVZJXAFJ7F63YJPYJIPX62FZ", "length": 10721, "nlines": 125, "source_domain": "www.e-activo.org", "title": "Douha Daoud y sus trabajos en español | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\nDouha Daoud आणि स्पेनचा Activo करून हे काम एक अंतर्गत परवानाकृत आहे Creative Commons झाले अव्यावसायिक-NoDerivs 3.0 Unported परवाना.\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nमहिना निवडा ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा नि���्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nकसे स्पॅनिश नावे आहेत\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nस्पॅनिश मध्ये आपले मत व्यक्त करा\nआणि ... आपण सोमवार काय करायचं\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nनवीन नोंदी प्राप्त करण्यासाठी खालील पट्टीत आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील होणे 69 इतर सदस्यांना\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nस्पॅनिश बेट शाळा. खेळ, व्हिडिओ आणि परस्पर व्यायाम स्पॅनिश\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nस्पेनमध्ये कायदेमंडळ डी Andalucía\nकोणत्याही शब्द पृष्ठ वर डबल क्लिक करा किंवा एक शब्द टाइप करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/69170", "date_download": "2019-12-08T22:30:40Z", "digest": "sha1:VGPVSL35IWXY3BC6YHQFWPHSL22AYT4U", "length": 13891, "nlines": 279, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखेळ- अंत्याक्षरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / शब्दखेळ- अंत्याक्षरी\nकाय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.\nहो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..\nतर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.\nआपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.\nफार गुंतागुंतीच वाटते आहे का तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.\nउदा. समजा अक्षर आहे र\n१. एक प्रकारचा साप - XXX र\nमग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा\n१. एक प्रकारचा साप - अजगर\n२. खूप जास्त - XXX र\nमग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा\n१. एक प्रकारचा साप - अजगर\n२. खूप जास्त - भरपूर\n३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र\nअशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.\nतर पहिले अक्षर आहे प.\n१. वरदानाच्या विरुद्ध - X प.\n१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष\nहा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं\nआणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.\nमराठी भाषा दिवस २०१९\nवरदानाच्या विरुद्ध - शाप\nवरदानाच्या विरुद्ध - शाप\nवरदानाच्या विरुद्ध - शाप\nवरदानाच्या विरुद्ध - शाप\nफळांचे तुकडे - _ प\n१. वरदानाच्या विरुद्ध - X प.\n. देवाचे नामस्मरण - × प.\nफळाचे तुकडे -- काप\nफळाचे तुकडे -- काप\nदेवाचे नामस्मरण - जप\nआक्रोश करणे रडणे X X प\nसहजच, काहीही न करता.. X X X प\nसहजच, काहीही न करता..\nआपोआप गाण्यातली तान X X प\nसहजच, काहीही न करता - आपोआप\nगाण्यातली तान - आलाप\nचिन्हांची भाषा - xपी\nचिन्हांची भाषा - लिपी\nचिन्हांची भाषा - लिपी\nवडिल - _ प\nवडिल - _ प\nजवळ X X प\nजेवणानंतर तोंडात टाकतात ती - _ _ _ प\nजेवणानंतर तोंडात टाकतात ती\nजेवणानंतर तोंडात टाकतात ती\nसांगावा X X प\nपायात मोडलेला काटा राहिल्याने\nपायात मोडलेला काटा राहिल्याने होणारे दुखणे असुंदर\nपायात मोडलेला काटा राहिल्याने\nपायात मोडलेला काटा राहिल्याने होणारे दुखणे असुंदर\nहिसकाऊन घेणे - xxxxप्पी\nहिसकाऊन घेणे - हडेलहप्पी\nहिसकाऊन घेणे - हडेलहप्पी\nन थकता चालू असलेले - XXXत\nन थकता चालू असलेले -\nन थकता चालू असलेले -\n'प' हवे ना शेवटी की असे काही नाही\nन थकता चालू असलेले - XXXत >\nन थकता चालू असलेले - XXXत >>> प ने शेवट व्हायला हवाय.\nनवीन अक्षर देईपर्यंत 'प' ने\nनवीन अक्षर देईपर्यंत 'प' ने शेवट होणारे शब्दच द्यायचे आहेत.\nअर्र.. गलतीसे मिस्टेक.. नीट\nअर्र.. गलतीसे मिस्टेक.. नीट वाचले नाहीत नियम..\nहिसकाऊन घेणे - हडेलहप्पी\nडोक्याला होणारा - Xप\nप्रचंड राग त्यामुळे विशेषतः\nडोक्याला होणारा - Xप\nप्रचंड राग त्यामुळे विशेषतः निसर्गाचा होतो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१९\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=fraud&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afraud", "date_download": "2019-12-08T22:26:36Z", "digest": "sha1:XJVY4RGQ46PLB5YMZPCD25TETHE4A63R", "length": 7845, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (3) Apply सरकारनामा filter\nअशोक%20चव्हाण (1) Apply अशोक%20चव्हाण filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nइस्लामपूर (1) Apply इस्लामपूर filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nएकनाथ%20शिंदे (1) Apply एकनाथ%20शिंदे filter\nकर्जमुक्ती (1) Apply कर्जमुक्ती filter\nकर्जवसुली (1) Apply कर्जवसुली filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगैरव्यवहार (1) Apply गैरव्यवहार filter\nचंद्रकांत%20खैरे (1) Apply चंद्रकांत%20खैरे filter\nचिपळूण (1) Apply चिपळूण filter\nजयदत्त%20क्षीरसागर (1) Apply जयदत्त%20क्षीरसागर filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nजिल्हा%20परिषद (1) Apply जिल्हा%20परिषद filter\nदुष्काळ (1) Apply दुष्काळ filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nप्राप्तिकर (1) Apply प्राप्तिकर filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nकडकनाथ कोंबडी प्रकरणात लाखो रुपयाची फसवणूक\nचिपळूण - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या टप��प्यात घोटाळ्यात...\nलिंक ओपन करताच अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये गायब\nसोलापूर : गुगलवरून मेक माय ट्रीपचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी चौकशी केली. कस्टमर केअरने लिंक...\nPNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश\nपुणे : हिरा व्यापारी निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली...\nशेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्याना सरळ करणार : उद्धव ठाकरे\nजालना : राज्यात पिकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र,...\nनाशिकमध्ये कोट्यवधीचा आयटी रिटर्न गैरव्यवहार\nनाशिक - नोटाबंदीनंतर दीड वर्षे सुट्या न घेता जादा काम करून नोटा छापणाऱ्या चलार्थपत्र मुद्रणालयातील प्रेस कामगारांना प्राप्तिकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540514893.41/wet/CC-MAIN-20191208202454-20191208230454-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}